diff --git "a/data_multi/mr/2020-45_mr_all_0190.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-45_mr_all_0190.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-45_mr_all_0190.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,717 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2020-points-table-kings-xi-punjab-at-top-spot/articleshow/78304173.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2020-10-28T14:44:04Z", "digest": "sha1:BT6CLWAI7S55YI5WP7BH747RHCAVEZ4P", "length": 12768, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nIPL 2020 किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर मोठा विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यांचा रनरेट देखील सर्वात जास्त असून मुंबई संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nदुबई: IPLमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर गुणतक्त्यात मोठा फेरबदल झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने ९७ धावांनी विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. दोन सामन्यात त्याचे दोन गुण झाले असून त्यांचा रनरेट + २.४५ इतका आहे.\nवाचा- IPl 2020: RCB vs KXIP पंजाबचा शानदार विजय, एकट्या राहुलच्या धावा संपूर्ण बेंगळुरूला जमल्या नाही\nस्पर्धे आतापर्यंत पंजाब, बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. या सर्व संघांनी एक सामन्यात विजय तर एक सामन्यात पराभव स्विकारला आहे. या सर्व संघांचे गुण दोन आहेत. त्याच बरोरब राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी देखील एक विजय मिळवत दोन गुण मिळवले आहेत.\nवाचा- IPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nसनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी पहिला सामना गमवल्यामुळे त्यांनी अजून गुणतक्त्यात खाते सुरू केले नाही.\nवाचा- धोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nवाचा- IPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nकाल मुंबईने कोलकातावर विजय मिळवत अव्वल स्थान मिळवले होते. पण आज पंजाबने ९७ धावांनी विजय मिळवत चांगले रनरेट मिळवले. गुणतक्त्यात पंजाबनंतर मुंबई संघ असून त्याचे रनरेट +०.९९३ इतके आहे. त्यानंतर राजस्थानचे रनरेट +०.८००, दिल्ली चौथ्या स्थानावर (रनरेट +०.०००) आहे. चेन्नई -०.१४५ रनरेटसह पाचव्या, बेंगळुरू -२.१७५ सह सहाव्या, हैदराबाद -०.५०० सह सातव्या तर कोलक���ता -२.४५० सह आठव्या स्थानावर आहे.\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मुंबईत निधन\nधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nआधी धोनीचा पराभव केला आणि मग हेलिकॉप्टर शॉट मारला, पाहा व्हिडिओ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nआता धोनीला चमत्काराची गरज; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ए...\nIPL 2020: थरारक विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप, ...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nभारताचा हा खेळाडू मोडू शकतो ब्रायन लाराचा ४०० धावांचा व...\nIPl 2020: RCB vs KXIP पंजाबचा शानदार विजय, एकट्या राहुलच्या धावा संपूर्ण बेंगळुरूला जमल्या नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nफ्लॅश न्यूजMI vs RCB Live स्कोअर कार्ड: मुंबई विरुद्ध आरसीबी\nकोल्हापूरप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर डल्ला; आणखी धक्कादायक माहिती उघड\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nआयपीएलIPL 2020: रोहित शर्मा आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, पाहा काय आहेत अपडेट्स...\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईचा आरसीबीला पहिला धक्का, १ बाद ७१\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/92894893893094d91793f915-92c90292793e94d92f93e90291a93e-92a93094d92f93e92f-90992494d92492e", "date_download": "2020-10-28T14:44:10Z", "digest": "sha1:ZRALUQHKRYUIWCTR22TLVIF5LYP2Z2MM", "length": 15621, "nlines": 87, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "नैसर्गिक बंधाऱ्यांचा पर्याय उत्तम — Vikaspedia", "raw_content": "\nनैसर्गिक बंधाऱ्यांचा पर्याय उत्तम\nनैसर्गिक बंधाऱ्यांचा पर्याय उत्तम\nदुष्काळ हटविण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात व त्यातून पाणलोट विकासाचे लाखो उपचार हाती घेण्यात येतात. दुर्दैवाने गुणवत्तेच्या नावाने तीन-तेराच वाजलेले असतात. शिकल्या सवरलेल्या मंडळींकडून असे का घडत आहे, हे समजणे अवघड झालेले आहे. वरिष्ठ कामाची तपासणी करत नाहीत. बैठकांमध्ये त्यांना वेळच मिळत नाही. एका वर्षात मंत्रालयातील काही अधिकांऱ्याच्या फेऱ्या २०० च्या जवळ झालेल्या आहेत, असेपण कानांवर येते. अशा परिस्थितीत त्यांनी कामे कशी करावी, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे. आपला दुष्काळ हटणारच नाही का, असा प्रश्न सतत पुढे उभा आहे.\nवर्तमानपत्रातील बातम्यांतून शासकीय पद्धतीनुसार चौकशी चालू झाली आहे, असे कळते. चौकशीसाठी नेमलेल्या समित्यांत त्याच विभागातल्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. काही बाहेरचे घ्यावयास हरकत नसावी; पण तसे घडत नाही. परिघाबाहेरची मंडळी वेगळ्या नजरेतून पाहतात, उणिवा शोधतात; पण तशी संधीच दिली जात नाही. परवाच कृषी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये सर्व सदस्य कृषी विद्यापीठाचे आजी माजी कुलगुरू असल्याचेच दिसले. उणिवा कशा लक्षात येणार शासनाला खऱ्या उणिवा शोधावयाच्याच नाहीत, असे उद्दिष्ट असल्याचे वाटून जाते.\nशासकीय निधीच्या गैरवापराची, अपहाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत. यांतून धडा घेण्याची वेळ आली आहे. चुका स्वीकारून त्या चुकांत सुधारणा करण्याची गरज आहे. आमचे काहीही चुकले नाही, असाच अाविर्भाव अनेकांमध्ये दिसून येतो. याबद्दल दुःख वाटते. राज्यात पाणलोट क्षेत्र विकासाची अगणित कामे करावयाची आहेत. यासाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून कामे सोपविणे गरजेचे आहे. आपला देश गरीब आहे. तुटपुंज्या निधीची अशी वाताहत लावणे मनाला वेदना देणारे ठरते. काँक्रिट हे बांधकामाचे उत्क��ष्ट साधन आहे, त्याला चिखलासारखे हाताळणे हे पूर्णत: अशास्त्रीय आहे. बांधकामाशी धसमुसळेपणाने वागणे हे अपेक्षित नाही. काँक्रिटच्या बंधाऱ्यांची कामे त्या कामाची माहिती नसणाऱ्या कृषी विभागाला दिली जाऊ नयेत, इतकी तरी खबरदारी घेण्याची गरज आहे. शासकीय चौकशीतून काहीही निष्पन्न होत नसते. स्थापत्य अभियंत्याने आपल्या व्यवसायाशी व मिळविलेल्या ज्ञानाशी इमानदार राहून कामे करण्याची गरज आहे, हीच खरी देशसेवा आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी परिसरात २०१२-१३ मध्ये नॅचरल शुगर इंडस्ट्रीजच्या मदतीने नाला रुंदीकरण व खोलीकरणाची काही कामे करण्यात आली. नाल्याच्या उतारानुसार दर कि.मी. वा अर्धा कि.मी.ला बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले. काँक्रिटचे बंधारे बांधण्याऐवजी साधारणत: २५ ते ३० फुटांचा नाल्यामधील भाग न खोदता तसाच ठेवण्यात आला आहे. खालचा उतार साधारणतः १:३ ते १:४ व वरचा उतार १:२ असा ठेवण्यात आला. चार पाच गावांच्या परिसरात ३० ते ४० कि.मी.मधील नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामाशी माझा थोडा संबंध आला. काम करणाऱ्यांना डेडमन (न खोदलेला भाग) ठेवण्यास सांगितले. वरच्या भागात प्रशस्त खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या बंधाऱ्याला नैसर्गिक बंधारा (नॅचरल बंधारा) असे नाव देण्याचे सुचविले. सिमेंट बंधारे बांधण्यासाठीचे खोदकाम करण्याऐवजी सिमेंट, वाळू, खडी आदींचा कसलाही संबंध येऊ न देता साधारणत: असे ३० नैसर्गिक बंधारे निर्माण करण्यात आले अाहेत. पहिल्याच पावसाळ्यात या बंधाऱ्यांच्या पाठीमागे पाणी साठले व ते झिरपले. आजूबाजूच्या विहिरींना भरपूर पाणी आले आहे. याचा फायदा कारखाना परिसरातील ऊस जगवण्यासाठी झाला. मागच्या वर्षी या भागात पुन्हा पाऊस कमी पडला, कोणताही बंधारा ओसंडून वाहिला नाही. येत्या पावसाळ्यात या मातीच्या नैसर्गिक बंधाऱ्यांची पुन्हा परीक्षा होईल.\nहे नैसर्गिक बंधारे पाणी अडविण्याचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत. अशा २५-३० मातीच्या नैसर्गिक बंधाऱ्यांमुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी रस्तेपण झाले. ट्रक जाईल एवढा रुंद रस्ता झाला. पाऊस मोठा पडला, जास्त पूर आला व बंधारा थोडा झिजला, तर खालच्या भागात ३० ते ४५ सें.मी. जाडीचे दगडी अस्तर (पिचिंग) पण करता येईल. एखाद्या ठिकाणी आवश्यक वाटल्यास पुढे चालून काँक्रिटचा बंधारापण बांधता ये��ल. काँक्रिटवर खर्च न करता पाणी साठविण्याचे व जिरवण्याचे काम जर परिणामकारक होत असेल तर फारच चांगली बाब राहणार आहे. पैशांच्या अपहाराला जास्त वाव राहणार नाही. काम सोपे व फक्त एक प्रोक्लॅन मशिनच्या साहाय्याने दोन माणसे आठ दिवसात एक किमी लांबीचा बंधारा करतील. हा सोपा पर्याय कामी येईल, असे वाटते. इतरांनीपण असे प्रयोग करावेत, ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भूस्तर मऊ असल्यास, माती असल्यास थोडी काळजी घ्यावी लागेल. मुरूम व खडक असलेल्या भूस्तरास काहीही करण्याची गरज वाटत नाही. अशा बंधाऱ्याचा खर्च नगण्य असणार आहे.\n(लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2020-10-28T14:32:47Z", "digest": "sha1:F7VEAXNCQSUYETZ6OEBUKKP2UYISPNAR", "length": 4092, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "ब्राम्हणवाद | Satyashodhak", "raw_content": "\nसंघाला अभिप्रेत हिंदुत्व – प्रा. अशोक राणा\nसंघ हा मुळात चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. आर्यवंश सिद्धांत हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच संघाच्या बौद्धिकात या सिद्धांताला अतिशय महत्वाचे स्थान आहे. स्वतःला आर्य म्हणविणारा हिटलर त्यामुळेच संघापुढील आदर्श आहे. संघसंस्थापक डॉ.हेडगेवार यांनी आपल्या अनुयायांमध्ये या विचाराची रोवणी केली आणि त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करवून दिले,ते दुसरे संघचालक मा.स.गोळवलकर यांनी. त्यांच्या १९३९मधील ‘वुई ऑर\nआव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला\nदरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध.\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nसमाज क्रांतीचा द्रष्टा - श्री शाहू राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/gold-rates-decreased-in-jalgaon-272257.html", "date_download": "2020-10-28T13:37:34Z", "digest": "sha1:AKBNQZALRVXRAGZHGTKBUBQWCVK7X2AB", "length": 17749, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Gold Rate | जळगावात सोन्याचे दर पुन्हा गडगडले, तोळ्याचा भाव.....", "raw_content": "\nजान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही\nयापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\nGold Rate | जळगावात सोन्याचे दर पुन्हा गडगडले, तोळ्याचा भाव…..\nGold Rate | जळगावात सोन्याचे दर पुन्हा गडगडले, तोळ्याचा भाव.....\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने जळगावमध्ये सोन्याचे दर 600 रुपयांनी घसरले. (Gold Rates decreased in Jalgaon)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजळगाव- गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झालीय. त्याचा परिणाम अजूनही दिसत आहेत. जळगावातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले. आज(गुरुवार) सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर 600 रुपयांनी घसरले. सोन्याचा दर प्रतितोळा जीएसटीसह 51 हजार 200 रुपये तर चांदीचा दर जीएसटीसह 59 हजार 500 रुपये प्रतिकिलो असा होता (Gold Rates decreased in Jalgaon)\nआंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी खरेदी वाढली\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत, अशी माहिती जळगावातील सोने व्यापाऱ्यांनी दिली.\nसध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दो��� बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे दर अस्थिर आहेत.\nदिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने व चांदी विक्रीला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतातील बाजारपेठेत सोने व चांदीचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली जात आहे.\nसोने चांदीचे दर कमी होण्याची शक्यता\nजळगाव शहर सराफ बाजार असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खूप अस्थिरता असल्याचे सांगितले. या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरत आहेत. आता यापुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चितच आहे. मात्र, सोने अजून 3 ते 4 हजार रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. चांदीचे दर देखील अजून खाली येऊ शकतात. सध्या सोने व चांदीचे दर सतत बदलत असल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. या साऱ्या गोष्टीमुळे सुवर्ण बाजाराच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचे लुंकड म्हणाले.\nGold Price: सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची घट, तोळ्याचा भाव …\nJalgaon Gold Rate | सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, सोने प्रतितोळे 5 हजारांनी स्वस्त\nCorona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी…\nUnlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी,…\nCorona Vaccine | कोरोना लस संशोधनात 'हा' देश सर्वात पुढे,…\nसांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची…\nकोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का\nकोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकानेही सरकारी रुग्णालयात भरती होण्याचं धाडस…\nकाळजी करु नका, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील:…\nआमदार आणि खासदार निधीचे पैसे कुठे गेले\nCorona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी…\nवनविभागाचे 150 कर्मचारी, 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाळत, 8 बळी घेणारा…\n\"उद्धव ठाकरेंमुळे राणेंना स्वत:च्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले,…\nऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील…\nEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात…\nअमेरिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, स्वातंत्र्य आणि…\nसोलापुरात शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन, टॉवरवरुन खाली उतरवताना प्रशासनाच्या नाकीनऊ\nजळगावात भाजपची बैठक, एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे…\nजान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही\nयापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\nIPL 2020: वर्ल्ड क्लास बॉलरची साहा-वॉर्नरकडून धुलाई, रबाडाचा रथ रोखला; तीन वर्षांपासूनच्या रेकॉर्डला ब्रेक\nकोरोना जिहाद, भुलीचं इंजेक्शन देऊन RSS नेते टार्गेट, ISISचं धडकी भरवणारं प्लॅनिंग\nजान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही\nयापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\nIPL 2020: वर्ल्ड क्लास बॉलरची साहा-वॉर्नरकडून धुलाई, रबाडाचा रथ रोखला; तीन वर्षांपासूनच्या रेकॉर्डला ब्रेक\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/09/Vishwasanvad-Diwali-ank2020.html", "date_download": "2020-10-28T14:11:18Z", "digest": "sha1:FGXKCZI3C2ICBOEDJEPM5S5AFVCVYMOD", "length": 9594, "nlines": 96, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "वर्ष ४ थे – विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० - साहित्य पाठविण्याचे आवाहन - नक्की वाचा - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महार���ष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nHome / Unlabelled / वर्ष ४ थे – विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० - साहित्य पाठविण्याचे आवाहन - नक्की वाचा\nवर्ष ४ थे – विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० - साहित्य पाठविण्याचे आवाहन - नक्की वाचा\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र September 19, 2020\n|| वर्ष ४ थे – विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० ||\nमहाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहचणाऱ्या “कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी-सांगली” शासन नोंदणीकृत संस्थेतर्फे दीपावली अंकासाठी साहित्य मागणी आवाहन..\nमहापूर,कोविड-१९ अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मधेही सकारात्मकतेचे बीजारोपण करण्याकरीता सांगलीहून प्रकाशित होणाऱ्या वर्ष ४ थे - विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० ची निर्मिती करीत आहोत.\nअर्थ,उद्योग,कृषी,आरोग्य,साहित्य अशा विविध क्षेत्रातील आपले लेख तसेच आपला उद्योग,व्यवसाय, सेवा संस्था व इतर सकारात्मक कार्याची माहिती देणारा दीपावली अंक प्रकाशित करीत आहोत. या अंका करिता आपल्या उद्योग,व्यवसाय,सेवा,संस्था,साहित्य इ. क्षेत्रातील लेख पाठवावेत ही नम्र विनंती..\n१) लिखाण स्वनिर्मित असावं. (८०० ते १००० शब्द).\n२) साहित्य पाठविण्याची अंतिम दिनांक - १० ऑक्टोबर २०२०\n३) साहित्य फक्त गुगल मराठी (UTF) फॉन्ट मध्येच मेल करावे, Pdf किंवा स्वलिखिताचा फोटो पाठवू नये.\n४) ई-मेल पाठवताना विषय:- “तुमचे नाव – विश्वसंवाद -२०२०” अशा फॉरमॅट मध्ये पाठवावे.\n५) या दिवाळी विशेषांकात साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.\nसर्व जगभरातील लेखक व वाचकांना आमच्या संकेतस्थळावर १ नोव्हेंबर २०२० रोजी अंक उपलब्ध होईल.\nअधिक माहिती करिता :\nटीम – विश्वसंवाद ई- दीपावली अंक -२०२०\nजाहिरात संपर्क : +91 9890546909\nटीप : ई-दीपावली अंक / वेब न्यूज पोर्टल निर्मिती करिता वरील क्रमांकावर नक्की संपर्क करा.\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nवर्ष ४ थे – विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० - साहित्...\nबँकिंग क्षेत्रातील कोरोना योद्धे - नक्की वाचा\nमहाराष्ट्रातील आजच्या तरुणाईला 'हे' माहिती आहे का ...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1099/Terms-and-Condition", "date_download": "2020-10-28T14:40:15Z", "digest": "sha1:E55HZNRKH6TUKZQCJN2SIN6PU2RX6ANF", "length": 7237, "nlines": 86, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "अटी आणि शर्ती-साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे, भारत", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nया संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, भारत विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती साखर आयुक्तालयने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तर�� हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी साखर आयुक्तालय जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन \" साखर आयुक्तालय\", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३११९५ आजचे दर्शक: ६७९७\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/information-on-mutual-fund-investments-zws-70-6-2299056/", "date_download": "2020-10-28T14:25:07Z", "digest": "sha1:OISONUY3EJSKK2UU2F7XW74KH6BTM2RX", "length": 22653, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Information on mutual fund investments zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nअर्थ वल्लभ : थकलेल्यांना निरोप आणि नव्यांची शिफारस\nअर्थ वल्लभ : थकलेल्यांना निरोप आणि नव्यांची शिफारस\nम्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर\nमागील २० तिमाहीत जानेवारी ते मार्च २०२० ही सर्वात अस्थिर तिमाही निश्चित म्हणता येईल. त्यानंतर हळूहळू अस्थिरता कमी होत असल्याचे दिसत आहे. जुलै ते सप्टेंबर या तीनही महिन्यांत समभाग गुंतवणुकीला गळती लागली हे या तिमाहीचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. सप्टेंबर २०१९ मधील २५.६० लाख कोटींवरून, सप्टेंबर २०२० मध्ये एकूण फंड मालमत्ता २६.८५ लाख कोटींवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अ‍ॅम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंब��मध्ये समभाग आणि समभागसंलग्न फंडातून गुंतवणूकदारांनी ७३४ कोटी रुपये काढून घेतले. काढून घेतलेल्या फंडामध्ये ईएलएसएस फंडांचा मोठा वाटा होता.\nमार्च २०१७ मध्ये अ‍ॅम्फीने ‘म्युच्युअल फंड सही है’ मोहिमेला सुरुवात केल्यापासून फंड गुंतवणुकीत निधीचा ओघ वाढला. योग्य फंडाबाबत शहानिशा न केल्याने चुकीच्या फंडात गुंतवणूक केली गेली परतावा न मिळालेले निराश गुंतवणूकदार तीन वर्षांचा कालावधी संपताच बाहेर पडते झाले. थोडय़ा फार फरकाने अन्य फंड गटात हेच चित्र दिसते. मोठय़ा संख्येने बाहेर पडणारे गुंतवणूकदार तोटय़ातील गुंतवणुका नफ्यात येताच बाहेर पडत असल्याचे दिसते. म्युच्युअल फंडांची सप्टेंबरअखेरीस सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, वैयक्तिक वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा आणि पेट्रोलियम उत्पादने या उद्योग क्षेत्रात होती. मागील दोन तिमाहीत जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक खरेदी रिलायन्स इंडस्ट्रीजची केली, तर जुलै सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक विक्री रिलायन्सच्या समभागांची केली. रिलायन्सची सर्वाधिक विक्री एचडीएफसी आणि एसबीआय या फंड घराण्यांनी केली. तर अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड रिलायन्सच्या समभागांचा सर्वात मोठा खरेदीदार होता. रिलायन्सच्या समभागाची त्या खालोखाल खरेदी करणाऱ्यांत आयआयएफएल म्युच्युअल फंड, एस्सेल म्युच्युअल फंड, एलआयसी एमएफ, एचएसबीसी आणि पीजीआयएम इंडिया यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापकांनी रिलायन्समध्ये नफावसुली करण्याची जी कारणे आहेत, त्यातील पहिले कारण, मार्चमधील (१६ मार्च) नीचांकापासून सप्टेंबर (१६ सप्टेंबर) उच्चांकी पातळी गाठल्याने १७३ टक्के भांडवली वृद्धी रिलायन्स इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना दिली. जुलै महिन्यांत अनेक फंडाच्या एकूण मालमत्तेच्या १० टक्के मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये असल्याने गुंतवणुकीची कमाल मर्यादा गाठल्याने निधी व्यवस्थापकांना सक्तीची विक्री करावी लागली. जुलै महिन्यात फंड घराण्यांनी विक्री केली असली तरी ऑगस्ट महिन्यात त्यापेक्षा दुपटीने खरेदी केल्यामुळे सर्वच समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत रिलायन्स पहिल्या दहा कंपन्यांपैकी एक आहे. त्या खालोखाल म्युच्युअल फंडांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेला सर्वाधिक खरेदीसाठी पसंती दिली. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक विकलेल्या समभागांमध्ये एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचा समावेश होता. या तिमाहीत यूटीआय एएमसीने केलेली प्राथमिक विक्री ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. यूटीआय एएमसी आज बाजारात सूचिबद्ध होणार आहे.\n१ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या पाच वर्षांतील फंडांच्या कामगिरीनुसार ‘कर्त्यां’च्या यादीतील झालेल्या बदलांपैकी नोंद घेण्याजोगा बदल म्हणजे २०१४ पासून मागील सहा वर्षे या यादीचा भाग राहिलेल्या एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाला या यादीतून वगळावे लागले. एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंड अर्थात नवीन रूपातील एसबीआय फोकस इक्विटी फंड ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीचा प्रदीर्घ काळ भाग राहिले आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने मे २०१८ मध्ये एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंडाचे ‘एसबीआय फोक्सड फंड’ असे नामकरण केले. ‘सेबी’ने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोकस्ड फंड गटासाठी कमाल ३० समभाग आणि किमान ६५ टक्के गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांत असणे आवश्यक असते. जोखीम परतावा गुणोत्तरात फंडांच्या गुंतवणुकीवर परतावा सोडाच, पण ज्या फंड घराण्यांचे बहुतांश फंडांनी मुद्दल सुरक्षित राखले नाही, अशा फंड घराण्यात एसबीआय म्युच्युअल फंड आघाडीवर आहे. कधीकाळी ‘कर्त्यां’च्या यादीत पाचपेक्षा अधिक फंडांना स्थान मिळवत वर्चस्व असलेल्या या फंड घराण्याचा केवळ एकच फंड आता यादीत उरला आहे. या फंड घराण्याच्या मालमत्तेत संख्यात्मक वाढ झाली असली तरी फंड घराण्याची गुणात्मक अधोगती झाली आहे. मागील तीन वर्षांच्या कामगिरीनुसार मानदंडापेक्षा अधिक परतावा मिळविणारे केवळ तीन फंड असणे हे मालमत्तेच्या निकषावर पहिला क्रमांक मिरविणाऱ्या फंड घराण्यास भूषणावह नक्कीच नाही. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाच्या १ सप्टेंबर २०१० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत पाच वर्षांच्या चलत परताव्याची वार्षिक सरासरी १६.६१ टक्के असली तरी २८ महिन्यांपूर्वी हा फंड नव्या रूपात सादर झाल्यापासून फंडाच्या अलीकडील कामगिरीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. या फंडाच्या कामगिरीत सप्टेंबर २०१७ पासून सातत्याने घसरण होत असल्याकडे दुर्लक्��� करता येणार नाही. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या तीन वर्षांच्या चलत सरासरीवर मागील १० वर्षांत सरासरी ८ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिल्याची टक्केवारी २८ टक्के असली तरी अलीकडील पाच वर्षांतील १० वर्षांच्या चलत सरासरीत ८ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळालेल्या आधार बिंदूंचे प्रमाण १५ टक्क्यांवर आले आहे.\nएसबीआय म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांच्या कर्तृत्वावर पूर्ण भरवसा ठेवून या फंडांचे कर्त्यांच्या यादीत पुनरागमन होईल असा आशावाद असला तरी सद्य:स्थितीत या फंडाला वगळण्यात आले आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंड गटात एडेल्वाईज लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंडाला वगळण्यात आले असून त्याची जागा प्रिंसिपल इमर्जिग ब्लूचिपने घातली आहे. मिडकॅप फंड गटात एल अ‍ॅण्ड टी मिडकॅप फंडाला वगळण्यात आले असून डीएसपी मिडकॅप फंडाचा तीन तिमाहीनंतर पुन्हा समावेश झाला आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत समावेश होण्यासाठी किमान फंड तीन वर्षे अस्तित्वात असावा लागतो. एडेल्वाईज यूएस टेक्नॉलॉजी फंडाला तीन वर्षांचा इतिहास नाही म्हणून कर्त्यांच्या यादीत समावेश नसला तरी जोखीमप्रेमी गुंतवणूकदारांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी या फंडाचा विचार नक्कीच करायला हवा.\nम्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीच�� विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 कर बोध : लेखापरीक्षण आणि प्राप्तिकर कायदा\n2 थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीचा भूगोल बदलूया\n3 माझा पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी धारणेचे उमदे व्यवसाय क्षेत्र\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/01/142-congress-on-bjp-hathras-up-case-issue/", "date_download": "2020-10-28T14:46:39Z", "digest": "sha1:V2OAPPWKHM4MW65IH4Y373GNCOEB324Q", "length": 10395, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून राहुल आणि प्रियांका गांधी थेट पायी निघाले हाथरसला; अंतर 142 किलोमीटर… | krushirang.com", "raw_content": "\nHome Home म्हणून राहुल आणि प्रियांका गांधी थेट पायी निघाले हाथरसला; अंतर 142 किलोमीटर…\nम्हणून राहुल आणि प्रियांका गांधी थेट पायी निघाले हाथरसला; अंतर 142 किलोमीटर…\nदेशाच्या राजकीय पटलावर सध्या हाथरस प्रकरण चर्चेत आहे. हाथरस प्रकरणावरून उत्तरप्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासनावर मोठी टीका होत आहे. या प्रकरणामुळे देशाच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज सकाळी हाथरसकडे प्रस्थान केले होते. मात्र त्यांना ग्रेटर नोएडा मध्ये अडवलं गेलं. तिथून ते दोघे पायी निघालेत. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ग्रेटर नोएडा ते हातरस असे 142 किलोमीटर अंतर असताना गांधी भावंडे पायी निघालेली आहेत.\nयावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. समाजमाध्यमांवर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. जनतेच्या मनातील संताप ओळखून कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. कृषी कायदा आणि हाथरस प्रकरण या दोन्हीही ट्रेंडमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवरून कॉंग्रेस आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे. सकाळी राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, उत्तरप्रदेशच्या जंगलराजमध्ये लेकींवर जुलूम आणि सरकारची सिनाजोरी चालूच आहे. जिवंत असतानाही कधी लेकींना सन्मान दिला नाही आणि अंत्य संस्काराचा हक्कही काढून घेतला. भाजपचे अभियान ‘मुलगी वाचवा’ नाही तर ‘पुरावे लपवा, सत्ता वाचवा’ असे आहे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleएवढ्या आरोग्यदायी आहेत भूईमुगाच्या शेंगा; वाचा आश्चर्यकारक फायदे\nNext articleझटकेबाज लसणाच्या पातीची चटणी बनवा; वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nहेलिकॉप्टरमुळे ‘या’ खासदाराचे पक्षाने कापले होते तिकीट; वाचा काय घडला होता किस्सा\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/iim-nagpur-recruitment/", "date_download": "2020-10-28T15:02:27Z", "digest": "sha1:GN5IG4SESAWPUZWC2JGO4TJU3WRCFV3Z", "length": 15983, "nlines": 321, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "IIM - Indian Institute of Management Nagpur Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n��� निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती २०२०.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: कनिष्ठ कार्यकारी – कार्यक्रम.\n⇒ नोकरी ठिकाण: नागपूर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन.\n⇒ अंतिम तिथि: 23 ऑक्टोबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२�� October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/article-about-marathi-tv-serial-writers-zws-70-2304602/", "date_download": "2020-10-28T13:56:59Z", "digest": "sha1:X6UHHWCURTB3D6YFE6RKKLYF5QSLFIJH", "length": 25584, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about marathi tv serial Writers zws 70 | संहितेचे किमयागार | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nमालिकांची मदार समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या लेखकांची गोष्ट..\nकरोनाकाळात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपल्या कल्पकतेने मालिकांची मदार समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या लेखकांची गोष्ट..\nशिथिलीकरणानंतर मनोरंजन विश्वातील सर्वात पहिला मार्ग खुला झाला तो मालिकांचा. भले त्यात अनेक मार्गदर्शक तत्वांचा खो घातला गेला, परंतु काम सुरु होणे हेच अधिक महत्वाचे होते ते सुरु झाले. आता चित्रीकरण स्थळी निर्माते – दिग्दर्शक आपली खिंड लढवत आहेत खरी, पण पडद्यामागे म्हणजेच घरी बसून मालिकांच्या कथेला आकार देणारे लेखकही युद्धच खेळत आहेत. कल्पनांशी, विचारांशी आणि शब्दांशी.\nपूर्वी लेखन करताना त्यांना स्वातंत्र्य होते, कल्पनाविस्ताराची मुभा होती. आता मार्दर्शक तत्वांमुळे त्याच मुक्ततेवर मार्यदा आली आहे. कुटुंबात लहान मुले, आजीआजोबा नसतील तर जसा रितेपणा येतो तसाच रितेपणा लेखकांना मालिकेत वरिष्ठ कलाकार आणि बालकलाकार नसल्याने वाटतो आहे. एवढेच नाही स्थळांची मर्यादा, माणसांची मर्यादा, करोनाकाळात येणाऱ्या वैद्यकीय अडचणी, पात्रांची बदली, मुख्य कलाकाराचे नसणे अशा नाना भानगडी झेलून ते लेखन करत आहेत. याविषयी लेखिका रोहिणी निनावे सांगतात, ‘पात्र खूप जवळ नको, पात्राचे वय अमुकच हवे, स्थळ कोणते असेल या सर्व बाजूंचा विचार करून भाग लिहावे लागतात. सध्या आम्ही सेटवर जाऊ शकत नसल्याने तिथे काय अडचणी येतील याचीही कल्पना नसते. त्यामुळे लेखन अधिक प्रयोगशील झाले आहे. पुनर्���ेखन करताना तर पात्र, घटना सगळ्याचा फेरविचार करावा लागतो. इच्छा असूनही बरेच प्रसंग टाळावे लागतात.’ विशेष म्हणजे पूर्वीसारख्या भेटी होत नसल्याने ऑनलाईन कामातही मर्यादा येत असल्याचे त्या नमूद करतात. त्यांच्या मते, पूर्वी सगळे भेटून मालिकांचे भाग, पात्र, कथा यावर चर्चा करायचे. त्यामुळे लिखाणापूर्वी घडणारे दृश्य डोळ्यांपुढे असायचे. आता तसे राहिले नाही. ऑनलाईन भेटीत प्रत्येक गोष्ट समजावून सांगता येतेच असे नाही किंबहुना आपल्यालाही समोरच्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे कलात्मक कामाला औपचारिकता आल्याचा भास होतो, असे त्या सांगतात.\nगर्दीचे प्रसंग नकोत या अटीमुळे मालिकांमध्ये बरेच बदल झाले आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचे लेखन करताना मालिकेतील शेवटचे घटना समितीच्या बैठकांचे प्रसंग कमी माणसांसोबत चित्रित करावे लागले. त्या प्रसंगात चाळीत ते पन्नास लोक अपेक्षित होते. पण चार ते पाच कलाकार आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून तो प्रसंग पूर्ण केला. करोनामुळे कथा सांगणे बदलले नाही, परंतु ती मांडणे आव्हानात्मक झाले आहे, असा अनुभव लेखिका अपर्णा पाडगावकर यांनी व्यक्त केला. ‘गेले काही महिने मालिका, मनोरंजन बंद असल्याने लोक मनोरंजनासाठी आतुर आहेत, त्यातही करोनाकाळात प्रत्येकाला नात्यांची उकल नव्याने झाली आहे. हाच हळवेपणा पडद्यावर पाहून लोक अधिक सुखावले जात आहेत. नातेवाईक, गोतावळा याची ओढ मनात निर्माण व्हावी यासाठी सध्या बऱ्याच मालिकांमध्ये लग्नाचे सत्र सुरु झाल्याचे दिसते. लोकांचा तणाव या आनंद सोहळ्याने काहीसा निमावेल. विशेष म्हणजे झालेला आशय बदल, जो होणे स्वाभाविक आहे. कारण दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या मालिकांमध्ये या संघर्षांच्या काळाचे प्रतिबिंब उमटणे नैसर्गिक आहे’, असेही त्यांनी सांगितले.\nलेखक शिरीष लाटकर सांगतात, ‘मालिका सुरु ठेवणे महत्वाचे. जे लेखक कसोशीने करत आहेत. मी लिहित असलेल्या मालिकेत एकाच वेळी अनेकांना बाधा झाली, चित्रीकरण थांबले. संग्रहातील भागांवर काही दिवस काढले परंतु पुढे काय करायचे असा प्रश्न होता. त्यातले काही कलाकार अमूक एका तारखेला येणार म्हणून संपूर्ण तयारी केली, भाग लिहिले पण अचानक त्यांचे येणे लांबले. त्यामुळे ऐनवेळी नव्या पात्रांचे लेखन, नव्या भांगांचे लेखन करावे लागले. एका रात्रीत स���डे तीन भाग लिहून पूर्ण केले. कथानकात बदलही करायचा आहे, पण मूळ कथनाला धक्काही लागता कामा नये. अशी संवेदनशील परिस्थिती आहे’. तर ‘अग्गं बाई सासूबाई’ मालिकेत काही दिवसांपूर्वी निवेदीता सराफ यांना करोनाची बाधा झाली. तेव्हा मात्र ‘झी मराठी’ने ही गोष्ट आहे त्या वस्तुस्थितीसह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची ठरवली. त्यानुसार लेखक किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. ‘निवेदिता सराफ यांची विलागीकरणातील बाजू आणि त्यांच्याविना मालिकेत निर्माण झालेली पोकळी याचा उत्तम मेळ साधण्यात आला. शिवाय शूटिंगदरम्यान आलेले वेगवेगळे अनुभव आणि जवळपास तीनशे भागांच्या प्रवासात घडलेले महत्त्वाचे टप्पे दाखवण्यात आले. लोकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. लेखक म्हणून आमच्यासाठीही हा एक वेगळा अनुभव होता’, असे किरण आणि पल्लवी यांनी सांगितले.\nकरोनाची बाधा कोणालाही सांगून किंवा ठरवून होत नाही. त्यामुळे सारेच अकल्पित आहे. अशा परिस्थितीतही विचारांची आणि कल्पनांची मोट बांधून लेखक हा रथ समर्थपणे पुढे नेत आहेत. म्हणूनच करोना काळातील मालिकांची पालखी लेखकांच्या खांद्यावर आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार आहे.\nतक्रार नाही, जबाबदारी घेऊ\nमालिकांचे चित्रीकरण सुरु झाले तेव्हा मार्गदर्शक तत्वानुसार पूर्वलिखित भांगांमध्ये बरेच बदल करावे लागले. केवळ भागांमध्येच नाही तर माझ्या दोन मालिकांच्या मूळ कथाही काहीशा बदलाव्या लागल्या. एखाद्या मालिकेचा ट्रॅक रातोरात बदलणे हे कोणत्याही लेखकासाठी दुर्दैवीच आहे. परंतु या परिस्थितीत लेखकाला थकून चालणार नाही. मालिकांना परवानगी मिळाली हीच मोठी बाब आहे. त्यामुळे आव्हाने असतील तरी तक्रारीविना आपण आपल्या कल्पकतेने ही जबाबदारी पार पाडायला हवी.\nचिन्मय मांडलेकर. लेखक— दिग्दर्शक\nकरोनामुळे बऱ्याच मालिकांचे चित्रीकरण ग्रामीण भागात होऊ लागले. त्यामुळे नवीन मालिका येणार असेल तर सेटचा अंदाज नसतो. त्यात कधी काय होईल सांगता येत नसल्याने आपण लिहू तेच अखेरचे असेल असे नसते. वेळप्रसंगी भागच काय तर ट्रॅकही बदलण्याची वेळ येते. त्यामुळे लेखनापेक्षा पुनर्लेखानाचे काम अधिक झाले आहे, आणि मालिका पुढे घेऊन जाणे महत्वाचे असल्याने लेखक ती जबाबदारी लीलया पेलत आहेत. काही ठिकाणी पात्र बदलण्यापर्यंतचे प्रसंग ओढव���े आहेत. त्यामुळे नवीन पात्र आले की नवे आव्हान असते.\nसध्या मालिकेत सुरु असलेल्या गोष्टीला कुठेही धक्का लागणार नाही ही सर्वात मोठी जबाबदारी झाली आहे. त्यामुळे करोना काळात काय घडू शकते याचा अंदाज ठेउनच लेखन करावे लागते. आपल्याकडे पर्याय नाही, कारण मनोरंजन आणि दक्षता यांचा मेळ घालून चित्रीकरण करायचे आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ अंतिम टप्प्यात असतानाच करोनाचे प्रस्थ वाढले. पात्रांवर मर्यादा आली. पण तुमच्या कथानकात रंजकता असेल तर प्रेक्षकांना किती पात्र आहेत याचा फरक पडत नाही हे तेव्हा लक्षात आले. सध्या प्रेक्षकांच्या मनावर ‘करोना’ची दहशत आहे त्यामुळे ती टाळून मालिका कशा खुलवता येतील याकडे माझा कल आहे.\nपूर्वी मालिका सुरळीत चित्रित होत असल्याने लेखक आणि चित्रीकरण यांच्यात समांतर वेळ असायची. सध्याच्या वातावरणामुळे ती वेळ बदलून लेखकांना चित्रीकरणाच्या आधी आशयचा मोठा संचय करावा लागतो आहे. कधीही कोणत्याही वास्तवाला सामोरे जावे लागू शकते. लेखकांचे भाग लिहून तयार असतील तर चित्रीकरणावेळी दिग्दर्शक— निर्माते आलेल्या अडचणींवर तोडगा काढून ते चित्रीकरण करू शकतात. लेखक तत्पर असेल तर पुढचे काम अधिक वेगाने मार्गी लागू शकते.\nचित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत चित्रीकरण मागेपुढे झाले, सराव मागेपुढे झाला तर प्रक्षेपणाची तारीख पुढेमागे करता येते. पण मालिकांच्या बाबतीत तसे होत नाही. ही एक वचनबद्धता आहे. रोज अमूक एका वेळी ती मालिका प्रेक्षकांसमोर जाणे अनिवार्यच आहे. फक्त करोनाकाळात लेखकांच्या हातातील स्थळ, पात्र अशी काही संसाधने कमी झाली त्यामुळे कथा रंजक करणे आव्हानात्मक झाले. कल्पना विस्तारावर मर्यादा आली, आणि सतत काही तरी बदल करावा लागत असल्याने मालिका सुरू ठेवण्यासाठी रोज नव्या युक्त्यांची सांगड घालावी लागत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला\nकॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता दिसणार अनोख्या अंदाजात\nदेसी गर्लच्या शिरपेचात 'मिस वर्ल्ड'चा मुकुट अन् आईने दिली होती 'ही' पहिली प्रतिक्रिया\nKBC मधून कोट्यवधी रुपये जिंकलेले विजेते सध्या काय करतात\n'ती माझ्या मांडीवर बसली होती'; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली...\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 ‘लालसिंह चढ्ढा’चे चित्रीकरण पूर्ण\n2 प्रसिद्ध कवी प्रदीप घोष यांचं करोनामुळे निधन\n3 चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ का ठेवलं दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण\n\"मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/horoscope-today-18-september-2020-leo/", "date_download": "2020-10-28T14:00:50Z", "digest": "sha1:3JLXRADLU6AIAULRIE6R6QAQM4HBG7R5", "length": 13168, "nlines": 207, "source_domain": "policenama.com", "title": "18 सप्टेंबर राशीफळ : सिंह | horoscope today 18 september 2020 : Leo", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधीची सदाशिव पेठ येथील जागेचे बनावट…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा, अन्यथा…’, भाजपचा…\n18 सप्टेंबर राशीफळ : सिंह\n18 सप्टेंबर राशीफळ : सिंह\nआजचा दिवस चांगला आहे. घरात पैसे येतील, ज्यामुळे आर्थिकस्थिती सुधारेल. एखाद्या बाबतीत कुटुंबात तणाव असेल. थोडा खर्च होईल पण उत्पन्नही ठीक होईल. प्रेमासाठी चांगला आहे. विवाहित लोकांच्या जीवनात तणाव वाढू शकतो.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n18 सप्टेंबर राशीफळ : कर्क\n18 सप्टेंबर राशीफळ : कन्या\n30 सप्टेंबर राशीफळ : मिथुन, कन्या आणि मीन राशीसाठी दिवस आहे शुभ, असा असेल बुधवार\n29 सप्टेंबर राशीफळ : कर्क, तुळ आणि मकर राशीसाठी शुभ आहे दिवस, वाचा मंगळवारचे भाकित\n26 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 6 राशीवाल्यांसाठी ‘भाग्यशाली’ आहे…\n18 सप्टेंबर राशीफळ : मीन\n18 सप्टेंबर राशीफळ : कुंभ\n18 सप्टेंबर राशीफळ : मकर\n350 मुंबईकरांमागे केवळ एक पोलीस मंजूर पदांपैकी 19 ते 20 %…\nसिगरेट सोडनं अजिबात अवघड नाही, फक्त या टिप्स आत्मसात करा,…\nहिवाळ्यात पाऊलांना भेगा पडतात \nLockdown मध्ये EMI वेळेवर भरला असेल तर मग तुमच्या खात्यात…\nBigg Boss 14 : निक्की आणि जान यांच्या मैत्रीला तडा,…\nपुणे ग्रामीण : लोणावळयात माजी शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण…\nHealth Tips : वाढते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात…\nतुमच्याकडील ‘हे’ 25 पैशांचे नाणे तुम्हाला बनवेल…\nएकनाथ खडसेंचा फडणवीसांवर आणखी एक गंभीर आरोप, भाजपामध्ये…\n‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं तुम्हाला…\nरात्रीच्या वेळी ‘हे’ 5 पदार्थ खाल्यास कधीच कमी…\nImmunity : कसं समजणार तुमची ‘इन्युनिटी’ आहे…\nविद्यापीठ, महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…\nपालकांनी आपल्या मुलांना गोवर-रुबेलाचे लसीकरण करुन घ्यावे :…\nडोळयांच्या समस्येपासून ते ह्दयरोगासाठी ‘पपई’…\nभिजवलेले शेंगदाणे खाल्याने टाळू शकता ’या’ 4 समस्या, जाणून…\n‘सायलेंट किलर’ हाय ब्लड प्रेशरला दूर ठेवण्यासाठी…\nरोगप्रतिकारकशक्ती कमजोर असण्याची ‘ही’ 7 आहेत…\nऋतिक रोशनची आई पिंकी रोशन झाल्या ‘कोरोना’…\nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nBigg Boss 14 : भांडणाच्या मध्ये BB हाऊस मध्ये नवरात्री…\n32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, PM…\n‘महेश भट्टच फिल्म इंडस्ट्रीतील डॉन, ड्रग्ज कनेक्शनचीही…\n मित्रांशी फोनवर बोलते म्हणून जन्मदात्या बापानेच…\n तिसर्‍या मजल्यावर अडकली होती दीड वर्षाची…\nIAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या\nचमकदार, मऊ केसांसाठी घरीच करा ‘हेअर स्पा’, जाणून…\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,…\nJio : इथं पहा कंपनीच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनची लिस्ट,…\nPune : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधीची सदाशिव…\nशिक्षक-पालकांमध्ये अजूनही ‘कोरोना’ची धास्ती \n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने…\nजेनेटिक इंजिनियर्सचा दावा : 2045 पर्यंत मरण होणार ऐच्छिक,…\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांचं कॉफी टेबल बुक, पवारांनी पत्र…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’,…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेस�� वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली…\nतुमच्या खात्यावर 5 नोव्हेंबरपर्यंत जमा होणार व्याजावरील व्याजात सूट…\n 5000 रुपये होऊ शकते EPS पेन्शन, बुधवारी…\n‘राणे यांची वैद्यकीय तपासणी करावी’ : शिवसेना\n28 ऑक्टोबर राशिफळ : ‘या’ 7 राशींसाठी दिवस असेल…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश\n‘हिंग-गरम’ पाणी प्या, अन् मधुमेह पळवा, जाणून घ्या\n‘नायटा’ मुळापासून काढून टाकण्यासाठी ‘या’ 10 घरगुती उपायांचे करा अनुसरण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/no-compulsory-recovery-water-bill-arrears-commissioner-nashik-marathi", "date_download": "2020-10-28T14:50:47Z", "digest": "sha1:GXQ6XTBELWXSEBQTO6V2NYO5GYBH3OM6", "length": 15412, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाणीपट्टी थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली नको; आयुक्तांच्या सूचना - No compulsory recovery from water bill arrears, Commissioner nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपाणीपट्टी थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली नको; आयुक्तांच्या सूचना\nसहा महिन्यात १३.९२ कोटींचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २४.४० कोटी रुपये प्राप्त झाले होते. यावर्षी १०.४८ कोटींची महसुलात घट झाल्याने महापालिकेवरचे आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.\nनाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होत असून, पाणीपट्टीत सहा महिन्यात साडेदहा कोटींची घट झाली आहे. महसूल मिळत नसला तरी महापालिकेकडून थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली न करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.\nथकबाकीच्या ८०.१२ कोटींचा समावेश\nशहरात एक लाख ९८ हजार ३०९ नळजोडणी आहे. सिडको विभागात ५४ हजार ६९६, पंचवटी विभागात ४१ हजार ५२७, नाशिक रोड विभागात ३२ हजार ६२२, सातपूर विभागात २९ हजार ४३०, पूर्वमध्ये २९ हजार ४०३ तर, पश्चिम विभागात १० हजार ६३१ याप्रमाणे नळजोडण्या आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १०५ कोटी ८६ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. यात थकबाकीच्या ८०.१२ कोटींचा समावेश आहे. या वर्षासाठी २५.७३ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. मार्चमध्ये स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर ���हासभेत अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.\nमहापालिकेवरचे आर्थिक संकट अधिक गडद\nएप्रिलपासून पाणीपुरवठा विभागाकडून वसुली होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. महापालिकेत फक्त तीस टक्के कर्मचारी हजेरी बंधनकारक करण्यात आल्याने त्याचा परिणाम वसुलीवर झाला. ऑनलाइन करभरणा सुरू असला तरी नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. सहा महिन्यात १३.९२ कोटींचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २४.४० कोटी रुपये प्राप्त झाले होते. यावर्षी १०.४८ कोटींची महसुलात घट झाल्याने महापालिकेवरचे आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.\nहेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे\nविभागनिहाय पाणीपट्टी वसुली (रुपयात)\nसातपूर ९९, ३९, ६४०\nपंचवटी १, ८२, ६५, ६३७\nसिडको १, ७५, १२, २११\nनाशिक रोड ३, २७, ७३, २५८\nपश्चिम २, ९६, ७०, ६८८\nपूर्व ३, ११, ३४, ७७५\nहेही वाचा > कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''\nनाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी...\nशरद पवार म्हणाले, 'कांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधीच\nनाशिक : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून...\nहॉटेलमध्ये मिसळ, भेळमधून कांदा गायब; वाढत्या दरामुळे कांद्याऐवजी चक्क कोबीचा वापर\nनाशिक/पंचवटी : बटाट्याने पन्नाशी तर कांद्यांने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी घरगुती जेवणातून कांदा गायब झाला आहे. हॉटेलमधील मिसळ, भेळ आदींमधून...\nकोरोना काळात १० लाख कुटुंबांना मदत केल्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा दावा\nपुणे : कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने...\nकांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये - शरद पवार\nन���शिक : \"राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये\" कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या...\nजनावरे, पक्षांच्या मृत्यूबद्दल अनुदानाचा शुक्रवारी ॲक्शन प्लॅन\nनाशिक : (नाशिक रोड) जून ते ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. यातच ज्या प्राण्यांवर व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90690292493093093e93794d91f94d93094092f-92894d92f93e92f93e93292f", "date_download": "2020-10-28T15:23:16Z", "digest": "sha1:AJBGDTXWDENRDTJXBQCPNLDF7LBO7DVA", "length": 18728, "nlines": 85, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आंतरराष्ट्रीय न्यायालय — Vikaspedia", "raw_content": "\nसंयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख शाखांपैकी एक. जागतिक न्यायालय अथवा हेग न्यायालय या संज्ञाही रूढ आहेत. राष्ट्राराष्ट्रांतील वाद शांततेने आणि कायदेशीर पद्धतीने सोडविण्यासाठी याची तरतूद संयुक्त राष्ट्रांनी आपल्या सनदेतच केली आणि १९४६ पासून याचे कार्य सुरू झाले.साधारणत: अठराव्या शतकापासून आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतच्या अनेक कल्पनांना जोराची चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे मतभेद मिटविण्यासाठी एक न्यायसंस्था असावी, ही त्यांमधीलच एक कल्पना. १८९९ आणि १९०७ साली रशियाच्या झारने हेग येथे बोलावलेल्या परिषदांमधून ह्या कल्पनेवर विचारविनिमय झाला. ह्या परिषदांमधून ‘हेग ट्रायब्यूनल’ अथवा ‘आंतरराष्ट्रीय लवादमंडळा’चा जन्म झाला. या लवादमंडळाचे कार्य नैमित्तिक स्वरूपाचे असल्याने न्यायसंस्थेची उणीव तशीच राहिली.पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाचा जन्म झाला. १९२० मध्ये राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय लवादमंडळाच्या धर्तीवर, परंतु कायम स्वरूपाच्या जागतिक न्यायालयाची स्थापना केली. या न्यायालयाचे काम १९२२ पासून हेग येथे सुरू झाले आणि १९४५ पर्यंत याचे अस्तित्व होते. सुरूवातीस अकरा प्रमुख न्यायाधीशांचे आणि चार उप-न्यायाधीश होते. १९३० नंतर पंधरा न्यायाधीशांचे हे मंडळ बनले. या न्यायालयापुढे एकूण ६५ प्रकरणे आली;त्यांपैकी बत्तीस प्रकरणांत न्यायालयाने निर्णय दिला व सत्तावीस प्रकरणी सल्ला दिला. या न्यायालयाच्या अधिकाराबाबत सर्वसाधारणपणे प्रश्न उपस्थित केला गेला नाही. अगर त्याच्या निकालांचा अवमानही केला गेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यात या न्यायालयाला महत्त्वाचे स्थान मिळाले आणि म्हणूनच या न्यायालयाच्या धर्तीवर आणि या न्यायालयाचे वाररसदार म्हणून सध्याच्या न्यायालयाची रचना संयुक्त राष्ट्रांनी केली आहे.सध्याच्या न्यायालयाचे कार्यालय हेग येथेच आहे. न्यायालयापुढे आलेल्या दाव्यांचे निकाल करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही शाखांनी एखाद्या मुद्दयावर वा कायद्याबाबतचा सल्ला मागितल्यास तो देणे, ही या न्यायालयाची मुख्य कामे होत.\nसंयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद या न्यायालयाचे वस्तुसिद्ध सदस्य आहेत. सुरक्षा-समितीने अनुमती दिल्यास संयुक्त राष्ट्रांचा सभासद नसलेल्या राष्ट्रासही या न्यायालयाचे सदस्य होता येते. स्वित्झर्लंड, लिख्टेनश्टाईन, सान मारीनो, प. जर्मनी आणि दक्षिण व्हिएटनाम यांनी असेच सदस्यत्व मिळविले आहे. फक्त राष्ट्राला न्यायालयापुढे वादी-प्रतिवादी होता येते. अर्थात व्यक्ती अथवा संस्थेतर्फे राष्ट्र कार्यवाही करू शकते. अस्तित्वात असलेल्या सर्व करार व तहांतील मुद्दयांबाबत निर्णय घेण्यास या न्यायालयास अधिकारता आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या प्रश्नांवरील या न्यायालयाचे निर्णय अंतिम म्हणून मानण्यास आजपर्यंत ४४ राष्ट्रांनी खुषीने संमती दिलेली आहे. ही संमती राष्ट्र केव्हाही मागे घेऊ शकते अथवा ‘प्रश्न अंतर्गत स्वरूपाचा आहे’, असे म्हणून विशिष्ट प्रसंगी न्यायालयाची अधिकारता डावलू शकते. म्हणूनच या न्यायालयाच्या अधिकारतेस मर्यादा पडतात. शिवाय या न्यायालयाचा निकाल बंधनकारक नाही; तो पाळावा इतकाच आदेश न्यायालय देऊ शकते. एखाद्या राष्ट्राने हा निकाल मानण्याचे नाकारले, तर त्याबाबत दुसरे राष्ट्र सुरक्षा-समितीकडे दाद मागू शकते आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकते. या न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे अपील नाही; परंतु परिस्थितीत बदल झाला असेल अथवा नवीन मुद्दा उप���्थित झाला असेल, तर निकालानंतरच्या दहा वर्षांत त्याबाबत पुनरीक्षणाचा अर्ज करता येतो.या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पंधरा न्यायाधीश असतात. मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात. निवडून आलेल्या न्यायाधीशाची मूदत नऊ वर्षे असते व न्यायाधीशास पुन्हा निवडून येता येते. सध्या दर तीन वर्षांनी पाच न्यायाधीशांची निवड होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यास पात्र आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास असणारे विधिज्ञ या जागेसाठी लायक समजले जातात. आंतरराष्ट्रीय लवादमंडळावर निवडलेले सदस्य, तसेच आंतरराष्ट्रीय लवादमंडळाचे सदस्य नसलेल्या पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य असलेल्या राष्ट्रांनी या कामी लवादमंडळावर नेमलेले सदस्य, अशा विधिज्ञांची यादी तयार करून संयुक्त राष्ट्रांना पाठवितात. जगातील प्रमुख संस्कृती आणि न्यायपद्धती यांचे प्रातिनिधिक न्यायालय राहावे, म्हणून सुरक्षा-समिती आणि आमसभा या दोन्हींमध्येस्वतंत्रपणे आणि एकाच वेळी मतदान घेऊन यादीतून न्यायाधीश निवडले जातात. न्यायाधीशात निवडून आल्यावर शपथ घ्यावी लागते. इतर कोणतेही पद अथवा जबाबदारी स्वीकारू नये, इ. बंधने त्याच्यावर असतात. या न्यायाधीशांस राजदूतांप्रमाणे विशेषाधिकार असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय स्वायत्त असल्याने न्यायाधीशच आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रबंधक निवडतात आणि आपल्या सचिवालयामार्फत दैनंदिन कामकाज चालवितात. गणपूर्तीसाठी नऊ न्यायाधीश पुरेसे असले, तरी आजारीपण अथवा रजा याशिवाय कोणीही गैरहजर राहत नाही. साध्या बहुमताने निकाल होतो.\nवादी-प्रतिवादी राष्ट्रांना हवे असल्यास त्यांना आपले वेगळे न्यायाधीश नेमता येतात व तेही इतरांच्या बरोबरीने काम करतात.या न्यायालयाच्या स्थापनेनंतर संयुक्त राष्ट्रांना त्याने वेळोवेळी सल्ला दिलेला आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेल्या इंग्‍लंड वि. अल्बेनिया, फ्रान्स वि. अमेरिका, इटली वि. फ्रान्स, फ्रान्स वि. नॉर्वे, अँग्‍लो-इराणी तेलप्रकरण, गोवा-प्रकरण वगैरे कामी ह्या न्यायालयाने चोख काम बजावले आहे. भारतामध्ये दाद्रा-नगरहवेली मुक्त झाल्यानंतर भारतातून तेथे जाण्याचा मार्ग मिळावा म्हणून पोर्तुगालने ह्या न्यायालयापुढे अर्ज केला होता, परंतु तो सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने हा अर्ज फेटाळ��ा.सारांश, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे मतभेद कायदेशीरपणे मिटविण्याचे कार्य ही संस्था चोख बजावीत आहे. न्यायालयाचे निर्णय मानणे हे राष्ट्राचे काम होय, ते मानण्यास लावणे ही संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी आहे. ह्या न्यायालयाच्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा होण्यास निश्चित मदत होते, याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही.\nमाहिती स्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/2020/09/cast-validity.html", "date_download": "2020-10-28T13:38:06Z", "digest": "sha1:M6FTLWYCDVXB4ALSZJQHXNM76NJ5NXEY", "length": 14434, "nlines": 280, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "CAST VALIDITY जातपडताळणी आवश्यक कागदपत्रे - VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\nCAST VALIDITY जातपडताळणी आवश्यक कागदपत्रे\nमहाराष्ट्र अनुसूचित जाती,जमाती,विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग यांना जातीचे प्रमाणपत्र देणे या संदर्भाने अधिनियम 2000 नुसार नियम 2012 नुसार\nप्रांताधिकारी यांचेकडून जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\n1अर्जदार यांचे वडील/वडीला कडील नातेवाईक यांचे जन्म नोंदीचे उतारे यांना गाव नमुना 14 चे उतारे म्हणतात\n2 अर्जदार यांचे वडील ,आजोबा यांचा प्राथमिक शाळा प्रवेश नोंद दाखला\n3 अर्जदार यांचे वडील/आजोबा यांचा प्राथमिक शाळा सोडल्याच्या दाखला\n4 अर्जदार यांचे वडिलांचा जातीचा उल्लेख असलेला सेवा पट उतारा\n5 अर्जदार यांचे वडील/ आजोबा यांची नावे नमूद असलेले 7/12,फेरफार ,ग्रामपंचायत 8 अ उतारे\n6 अर्जदार यांचे वडील/आजोबा यांची नावे नमूद असलेले नोंदणीकृत खरेदी खत\n->\"CAST VALIDITY जातपडताळणी आवश्यक कागदपत्रे\"\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विष���क माहिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/InDG", "date_download": "2020-10-28T14:35:09Z", "digest": "sha1:QEJ4MQOKN24FQTLWBKXY6KZKFBZBL3VY", "length": 11745, "nlines": 146, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "Home — Vikaspedia", "raw_content": "\nनोंदणी करा सामग्री सहयोगी | सदस्य\nरोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने के लिए आयुर्वेदिक उपाय\nकोविड-19 और प्रशिक्षण पोर्टल\nव्हिसा आणि वाहतूकीतील निर्बंधांमध्ये श्रेणीबद्ध शिथिलता\nकोविड-19 साथीने निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी, 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी भ.....\nजल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन\nजल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन\nराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020\nराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020\nजून महिन्यात करावयाची शेती कामे\nजून महिन्यात करावयाची शेती कामे\nवाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण\nवाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण\nलॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट\nलॉकडाऊनमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट\nराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020\nराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020\nअंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व\nअंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व\nकपाशी वरील सूक्ष्मजंतूची सविस्तर माहिती देण्याल आली आहे.\nआज जगात हॉक मॉथ या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात.\nमुलीच्या विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना\nशेतकरी, शेतमजुराच्या मुलीच्या विवाहासाठी शुभ मंगल सामूहिक विवाह योजना यावि���यी.\n० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्त्रीत, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेले बालकांचे संस्थाबाह्य आणि कौंटुंबिक वातावरणात संगोपन .....\nसर्व प्रकारच्या लागणीच्या उसाच्या जोमदार वाढीच्या काही अवस्था पावसाळी हंगामामध्ये येतात. मात्र, या काळातील वातावरण जोमदार वाढ.....\nजिल्हा उद्योग केंद्राच्या योजना\nजिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आण.....\nराहुरी तालुक्यातील कणगर हे आमचे छोटेसे गाव. १९९६ पासून आमच्या गावात महिलांचे पाच स्वयंसाहाय्य गट आहेत.\nरेशीम शेती - विविध योजना\nराज्यातील रेशीम शेती उद्योगासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात.\nमाध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे.\nमाध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे.\nसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.\nइयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.\nकोल्ड स्टोरेज उभारणी अनुदान साठी माहिती हवी आहे\nसर... मला कापुर वडी बनवण्याचा लहान कारखाना माहिती पाहीजे\nज्या मुलाचे वडील मयत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल काय.\nOBC साठि किति अनुदान आहे\nमला जायफळ लागवड करायची आहे.रोपे, बियाणे उपलब्ध आहेत का\nदात बसविणे कवळी टोटॉल खर्च\nस्टार स्वयंसेवक शीर्ष 5 योगदानकर्ता\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbaikars-rains-continue-extreme-levels-rainfall-are-expected-thane-and-palghar-districts", "date_download": "2020-10-28T15:21:21Z", "digest": "sha1:XIBS73MOO7CXOW7736VXZSYQNFAMIV7I", "length": 14032, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही; ठाणे, पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा - Mumbaikars rains continue Extreme levels of rainfall are expected in Thane and Palghar districts | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमुंबईकरांनो संकट टळलेलं नाही; ठाणे, पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा\nमुंबईकरांची चिंता आणखी वाढणार असून प्रशासनालाही अलर्ट रहावं लागणार आहे.\nमुंबई - मुंबईत मंगळवारी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे जनजीनवन विस्कळीत झाले आहे. त्यानंतरही मुंबई आणि किनारपट्टी परिसरात पुढचे 24 पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे मुंबईकरांची चिंता आणखी वाढणार असून प्रशासनालाही अलर्ट रहावं लागणार आहे.\nनवी मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अवघ्या सात तासांत 210 mm पावसाची नोंद\nमुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यात पुन्हा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढचे तीन दिवस मुंबईतील पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. भल्यापहाटे झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांच्या प्रवासाचे हाल झाले. लोकल आणि इतर सार्वजनिक सेवा ठप्प झाली होती. नागरिकांच्या दूकानात आणि घरांमध्ये पाणी गेले होते.\nमुंबई पालिकेच्या रुग्णालयांना पावसाचा फटका; नायर, कस्तुरबा, जे.जे. रुग्णालयात पाणीच पाणी, ओपीडीमध्ये रुग्णांचे हाल\nभल्या पहाटे झालेल्या मुसळधार पावसानंतर भारतीय हवामान खात्याने आता ठाणे पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापने, बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रशासन काय पावले उचलानार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंक्रमण नियंत्रणात, मात्र मुंबईतील सर्वाधिक मृत्युदर कमी करण्याचं प्रशासनासमोर आव्हान\nमुंबई, ता. 28 : मुंबईतील कोविडचे संक्रमण नियंत्रणात असलं तरी मृत्यूदर चिंताजनक आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर मुंबईत 4 टक्के इतका आहे. हा...\nखव्याच्या कारवाईनंतर आता मैदा, रवा, बेसनावरही लक्ष\nसोलापूर: दिवाळी निमित्त मिठाई आ���ि गोड पदार्थांना अधिक मागणी असते. ग्राहक रेडिमेड मिठाई खरेदी करतात किंवा घरी मिठाई तयार करतात. सोलापूरचा अन्न प्रशासन...\nदिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थकवणे चुकीचे, दिवाळीआधी थकीत वेतनाचा पहिला हफ्ता द्या\nमुंबई, ता. 28 : लॉकडाऊन कालावधीमध्ये वाहतूक व्यवस्थेआभावी कामावर हजर राहू न शकलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा मुंबई महापालिकेचा...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nघरफाळा घोटाळा चौकशीप्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांचे उपोषण\nकोल्हापूर - घरफाळा घोटाळ्यात चौकशी अहवालाप्रमाणे करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले हे देखील 2 कोटींच्या रक्कमेस जबाबदार असूनही त्यांच्यावर कारवाई...\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/15/4170-aarogya-limbachya-saliche-fayde/", "date_download": "2020-10-28T14:32:48Z", "digest": "sha1:PSB4SPFIOC37OIJBLH3CETSLAMOTRK53", "length": 10402, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "सांगताय काय; लिंबाची साल आहे प्रचंड फायदेशीर, वाचा फायदे | krushirang.com", "raw_content": "\nHome Home सांगताय काय; लिंबाची साल आहे प्रचंड फायदेशीर, वाचा फायदे\nसांगताय काय; लिंबाची साल आहे प्रचंड फायदेशीर, वाचा फायदे\nलिंबू आपण खाण्यापासून तर आजारांपर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी वापरतो. लिंबू हा आपल्या दैनंदिन जीवनातील वापराचा पदार्थ आहे. पण आपण फक्त लिंबाचा रस वापरात आणतो. त्याची सालही कामाची आहे मंडळीहो…. लिंबाच्या सालीचे फायदे वाचून आश्च���्यचकित व्हाल.\nजाणून घ्या फायदे :-\nलिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. लिंबाचा औषधी म्हणून वापर करण्यासाठी लिंबाची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर काढणार आहे. या सालीचा लेप तयार करा. हा लेप शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होत असतात त्या ठिकाणी हा लेप लावा. लेप लावल्यानंतर त्या ठिकाणी एका कापडाने हलकं बांधा. लेप हलणार नाही किंवा खाली पडणार नाही याची काळजी घ्या.\nहा लेप बनवण्यासाठी लिंबाच्या साली काढा. या साली एका काचेच्या भांड्यात काढून घ्या. यामध्ये ३-४ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळून काचेचे भांडे बंद करा. या साली १५ दिवस मुरू द्या त्यानंतर त्या तुम्ही वापरू शकता. १५ दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.\nलिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी फायद्याचे ठरते. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.\nसंपादन : संचिता कदम\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleम्हणून अमृता फडणवीस कडाडल्या; फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार \nNext articleकांदा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे; खोकल्यापासून ते हृदयरोगापर्यंत, अनेक आजारांवर उपयोगी\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/rishi-kapoor-sweater/", "date_download": "2020-10-28T13:50:54Z", "digest": "sha1:WG4OHY2RBH6O3WT7EAA7Q563XFIQAWET", "length": 11605, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ऋषी कपुरच्या सुप्रसिद्ध रोमॅन्टिक स्वेटरने त्या दोघांना जवळ आणलं.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nऋषी कपुरच्या सुप्रसिद्ध रोमॅन्टिक स्वेटरने त्या दोघांना जवळ आणलं.\n“अय ऋषी पकुर” दुनियादारी मध्ये जित्या स्वप्नील जोशीला चिडवण्यासाठी ऋषी पकुर म्हणून हाक मारत असतो.\n स्वप्नील जोशी घालत असलेल्या रंगेबेरंगी स्वेटरमुळे.\nहोय नव्वदच्या दशकात स्वेटरला समानार्थी दुसरा शब्द ऋषी कपूर होता. ऋषी कपूरला वाटायचं तो स्वेटर घातल्यावर सेक्सी दिसतो. आपल्याला पण वाटायचं व्ह्य व्ह्य रुष्याला स्वेटर चांगला दिसतोय. खर तर त्याचं स्वेटर त्याचं वयोमानाप्रमाण वाढलेलं पोट लपवण्यासाठी डायरेक्टरनी त्याला घातलं होत.\nसाधारण चांदणीपासून ऋषीचा आणि स्वेटरची लव्ह स्टोरी सुरु झाली. (काही पिक्चर पुढे मागे असू शकते चूकभूल द्यावी घ्यावी). स्वित्झर्लंडच्या रंगीन पहाडात शिफोणच्या साडीमध्ये हॉट दिसणारी श्रीदेवी आणि तिच्यासोबत “रंग भरे बादलसे” गाणारा गोल गुब्ब्या ऋष्या स्वेटरमध्ये कुल दिसत होता. आम्ही नाही म्हणणार नाही. पण म्हणून काय प्रत्येक पिक्चर मध्ये स्वेटरच घालायचं\nऊन नाही पाउस नाही दिवस नाही रात्र नाही ऋषी पकुर प्रत्येक सिझन मध्ये स्वेटर घालून हजर.\nऋषी कपूरच्या भिड��� स्वेटरने कधी कधी दुसऱ्या हिरोबरोबर कॅमियो देखील केला आहे.\nकुठला पिक्चर माहित आहे का DDLJ. सुपरडुपर हिट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये ऋषी कपूरचा स्वेटर आहे पण तो नाही.\nत्याच झालं असं ddlj च्या सेटवर करण जोहर आणि उदय चोप्रा आदित्य चोप्राचे असिस्टंट डायरेक्टर होते. यश चोप्रा म्हणजे करण जोहरच्या मावशीचे मिस्टर म्हणून त्याला हा असिस्टंटचा जॉब मिळाला होता पण त्याला त्यातलं काहीच कळत नव्हत.(घराणेशाही ओ)\nअनेकदा चुका केल्यामुळे कॅमेरामन करण जोहरला रागवायचा. अखेर वैतागून त्यानं पिक्चरचं खूळ मनातून काढून पुढच्या शिक्षणासाठी पॅरीसला जायचं ठरवलं. (हार्दिक पांड्याचं पण करीयर वाचलं असत)\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला…\nकालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की…\nदुसऱ्या दिवशी तो हे सांगण्यासाठी आदित्य चोप्रा कडे गेला. आदित्य चोप्रा तेव्हा आधीच शाहरुखच्या कॉस्चूमडिझायनरमुळे वैतागला होता. त्यान करणचं काही ऐकून घेतलं नाही. तो त्याला म्हणाला,\n“तू आधी धावत जा आणि यशराजच्या जुन्या कपड्यांमधून शाहरुखसाठी एक स्वेटर घेऊन ये.”\nकरण जोहर ला तिथे चांदणीमध्ये ऋषी कपूरने वापरलेला लाल पांढरा स्वेटर आवडला मात्र त्याला उंदरान मोठ छिद्र पाडलं होत. करणने त्याला एक एम्बेलम शिवून छिद्र झाकून टाकल. शाहरुखला तो स्वेटर खूप आवडला. शाहरुख आदित्य चोप्राला बोलला “लडका स्मार्ट है.”\nशाहरुखचे कपडे डिझाईन करायची जबाबदारी करणला मिळाली. शाहरुखचा अख्खा लूक करण जोहरने बदलला आणि तिथूनच त्या दोघांची “दोस्ती” सुरु झाली.\nबघा ऋषी पकुरचा स्वेटरने कुठे कुठे दुनियादारी केली ते.\nत्याच्या स्वेटरचा DDLJ हा शेवटचा सुपरहिट पिक्चर ठरला. शाहरुखच्या करियरला करण जोहरसोबतचा स्वेटरमुळे सुरु दोस्ताना खूप कामी आला. पण बिचारा आमचा ऋषी पकुरचं स्वेटर तूतू तारा फस गया दिल बेचारा म्हणत म्हणत हळूहळू पडद्याआड गेलं.\nहे ही वाच भिडू.\nपांचजन्य मधून नारा दिला : तुमचा शाहरुख तर आमचा ह्रितिक\nजेव्हा भाईची पहिली एन्ट्री फसली होती\nआमीरसारखां दिसत नाही म्हणून शाहरूखला नकार देणारी जुही.\nराज कपूरला झालं होत love at first sight\nकालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की ‘यादगार’…\nया मुस्लिम हिरोईनचं देऊळ बनवून लोकांनी खुशबूची “खिशाम्बिका देवी” केलीय\nमुंबईत सिमेंटच्या पाईपमध्ये दिवस काढले. पुढे अख्खा बॉलिवूड ‘लायन’ म्हणून…\nसणासुदीत वशाट खावं वाटलं किंवा जातीबाहेर लग्न करावं वाटलं तर हा पिच्चर…\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2020-10-28T14:09:56Z", "digest": "sha1:4VVSXO45GPQQOQ3HUAYDF63MU5T5KZY6", "length": 17969, "nlines": 167, "source_domain": "sajagtimes.com", "title": "आम्ही सावित्रीच्या लेकी | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nआम्ही सावित्रीच्या लेकी या सदरात आजची सावित्रीची लेक आहेत..\nजालना जिल्ह्यातील बंजारा समाजातून आलेल्या व आज अभिनयाद्वारे समाजात व समाजकारणात आज स्वःताचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीताई यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेवूयात.\nशालेय जीवनात वडिलांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे ताईंनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली. पुढे महाविद्यालयीन जीवनात एकांकिका व युवा महोत्सव यामधे सहभागी होऊन अनेक बक्षीसे देखील पटकवली.यातून त्यांची अभिनय क्षेत्राची आवड अजून बळकट होत गेली.\nया आवडीला करियर म्हणून निवडण्याचा निर्णय घेताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी कोर्स केला.\nपुढे ताईंना समविचारी मित्रांची साथ मिळत गेली.\nपुढे त्यांची शाहिर संभाजी भगत यांच्याशी ओळख झाली आणि “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकाचा जन्म झाला.\nराजकुमार तांगडे यांची कथा व शाहिर संभाजी भगत यांची चळवळीची गाणी आणि त्याच्या सोबतीला मीनाक्षी ताई व त्यांच्या टीमचा अभिनय यामुळे हे नाटक आज जनमानसात खूप लोकप्रिय ठरलंय व ठरतंय.\nयाचबरोबर मीनाक्षीताईंनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “नाळ” या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा आहे. पर्यावरणावर आधारित “हिरवी” ही शॉर्टफिल्म त्यांची लवकर येतेय. तसेच,त्या “प्रयास” हेल्थ कॅम्पसाठी त्या काम करतायत.\nसध्या गाजत असलेल्या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं या” मालिकेत त्या करत असलेली साऊथ इंडियन महिलेची भूमिका वाखाण्याजोगी आहे.\nया सर्व प्रवासात मीनाक्षीताईंना घरच्यांची साथ तर मिळालीच त्याचबरोबर मित्रत्वाच्या नात्यातल्या कैलास दादांच्या रूपाने जीवनभराची साथ व सोबत मिळत आहे.\nअशा या अभिनयाच्या क्षेत्रातदेखील सामाजिकता व चळवळीत काम करणाऱ्या मीनाक्षीताईंना लोकसंस्थेचा मानाचा मुजरा व त्यांना आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा\nजागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…\n“जाणून घेऊया जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल” सजग पर्यटन एखाद्या वस्तीला शहरी किंवा नागरी वस्ती म्हणुन ओळखायची आजची जी परिमाणे आहेत... read more\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या... read more\nकामगार चळवळीचे पितामह जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन\n‘आवाज कुणाचा…’ या घोषवाक्याला ‘कामगारांचा…’ असं निर्विवाद उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित ‘बंदसम्राट’ व देशाचे माजी संरक्षणमंत्री... read more\nआम्ही सावित्रीच्या लेकी या सदरातील आजच्या सावित्रीची लेक आहेत. दर्शना पवार “बाईला व्यक्ती समजा,बाईला माणूस समजा”, हा साने गुरुजींचा विचार खऱ्या... read more\nलिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना…\nलिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना… आपल्याकडे पाणी हेच जीवन आहे असं लोकं म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी पाणी हा सुद्धा एक अत्यावश्यक आणि... read more\nहरिश्चंद्र देसाई महाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग\nमहाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग – हरिश्चंद्र देसाई सजग संपादकीय रत्नागिरी जिल्ह्यातील, लांजा तालुक्यातील झापडे ह्या गावात श्री हरिश्चंद्र देसाई ज्यांना अक्खा महाराष्ट्र... read more\nआम्ही सावित्रीच्या लेकी या सदरातील सावित्रीची लेक आहेत.. हलीमा कुरेशी एका मुस्लिम घरातून आलेल्या हलीमादिदी आज पत्रकारिता या क्षेत्रात एक वेगळा... read more\n… राजगुरुंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत\nस्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन सजग अतिथी संपादकीय ” लाहोरच्या कडक उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले.... read more\n“वसुधैव कुटुंबंकम…” – स्नेहल डोके पाटील\n“वसुधैव कुटु���बंकम”… हि संपूर्ण पृथ्वी हि आपली आहे. हे सांगण्यामागे कारण हे कि मानवता संपूर्ण विश्वात टिकावी. परंतु, रोहिंग्यांचा विषय... read more\nराम मंदिरासाठी अयोध्येत पाठविण्यात आली होती चांदीची वीट\nराम मंदिरासाठी अयोध्येत पाठविण्यात आली होती चांदीची वीट कुणी पाठवली होती ती चांदीची वीट सजग संपादकीय, स्वप्नील ढवळे सध्या देशभर श्रीराम मंदिराच्या... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग च���्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/Site/Information/forum.aspx", "date_download": "2020-10-28T14:31:51Z", "digest": "sha1:MYXNGQ4VFL32NRGYNP3M7VK45NAXNNRM", "length": 4934, "nlines": 110, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "डाऊनलोड-साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे, भारत", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nपरिव्यय व उर्जा लेखापरीक्षक नामतालिका दि.30.06.2020 30-06-2020 5.93\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३११३१ आजचे दर्शक: ६७३३\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/Other_Info", "date_download": "2020-10-28T15:08:05Z", "digest": "sha1:2HHOCDWAJW5REV66IHCHXJTPUMXCYV2A", "length": 16668, "nlines": 144, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "इतर माहिती — Vikaspedia", "raw_content": "\nजवळपास १९ व्या शतकापर्यंत व संकरित बियाणे येण्यापूर्वी विविध पिंकांचे घरचे पारंपरिक बियाणे पेरण्याची पद्धत प्रचलेित होती.\nसजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्‍यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्‍यक आहे. कुंपणांचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे.\nअभ्यास संवर्धित शेतीमधील समस्यांचा...\nकाडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की किफायतशीर उत्पादन आणि सुपीक जमीन, असे संवर्धित शेतीचे स्वरूप असले, तरी त्याच्यातही काही अडचणी आहेत.\nअशी करा जी. आय. नोंदणी\nजी. आय. नोंदणी संबंधी माहिती.\nजमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थ, उष्टावळ, कुजणार्या पदार्थाचे अवशेष, प्लास्टिक कागद यांचे अंथरुण म्हणजे आच्छादन\nआदिवासी संस्कृतीचा अभ्यास ही एक विशेष ज्ञानशाखा आहे. आदिवास��� समाजाची शेती हा त्यातीलच एक पैलू.\nइंधन समस्येवर उपाय शोधा....\nजगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्वी तो अन्न शिजवण्यासाठी, समई, टेंभेस पणत्यातून जाळून उजेडासाठी, गाडीचे वंगण म्हणून होत असे.\nउत्तम शेती कनिष्ठ कशी झाली\nशेतीचं स्वरूप, त्यातील स्थित्यंतरे, शेतीप्रधान संस्कृतीतलं स्त्रीचं स्थान याच्याशी जोडलेलं एक सांस्कृतिक संचित म्हणजे भाषेतील विविध म्हणी.\nउत्तम स्वास्थ्यासाठी पोषक आहार\nशेतकरी शेतात राबतो, चटणी, भाकरी खाऊन दोन वेळची भूक भागवितो, मात्र या आहारातून त्याच्या शरीराला आवश्‍यक ते पोषक घटक खरंच मिळतात पुरेसे नाही. मग त्यासाठी आहारात काय हवे, ते माहिती करून घ्यायलाच पाहिजे. कारण पोषक आहार घेतला तरच स्वास्थ्य उत्तम राहील.\nबेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस्तरीय बेणेमळा पद्ध्तीलालच बेने वापरायला हवे आणि किमान चार वर्षातून एकदा बेने बदलावे.\nउसासाठी ठिबक सिंचनातून खते देताना...\nठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नुकसान कमी होऊन पिकांच्या मुळाशेजारी अन्नद्रव्ये दिली जातात. नेहमी जमिनीत वाफसा स्थिती राहिल्यामुळे हवा, पाणी यांचे संतुलन राहून अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते.\nएकात्मिक कृषी व्यवसाय व्यवस्थापन\nआपलं शेती उत्पादन वाढवून जीवनमान उंचवायच असेलं, जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादनं विकायची असतील, तर जे विकतं ते पिकवण्याकडे निश्चितपणे वळलं पाहिजे.\nऑल स्पायसेस अर्थात फोर इन वन (मसाल्याचे झाड)\nऑल स्पायसेस या झाडातल्या फळात दालचिनी, जायफळ, काळी मिरी आणि लवंग या ४ मसाला पिकांचा एकत्रित वास – स्वाद येतो.\nऑस्ट्रियातील शेतकऱ्यांचे एकात्मिक शेतीला प्राधान्य\nअन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन याचबरोबरीने शेतमाल प्रक्रिया आणि उत्पादनांच्या विक्रीवर त्यांचा भर आहे.\nओळख भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची माहिती.\nऔषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग\nऔषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशीर लागवड करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब ठरते.\nनिसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करतो. निसर्गापासून जे आपल्यला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं.\nकणगर लागवड���साठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कीटकशास्त्र विभागातील तज्ज्ञ बी. व्ही. भेदे यांनी कपाशीवरील मिलीबग ( पिठ्या ढेकूण) या किडीच्या नियंत्रणाबाबत दिलेली माहिती -\nकमी खर्चात हिरवा चारा\nयंदा राज्यात पाऊस कमी झाल्याने शेतक-यांना व पशुपालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.\nकर्ज माफी आणि त्यासंदर्भात विचारले जाणारे प्रश्न\nसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू यांनी कर्जमाफी संदर्भात दिलेली माहिती.\nकर्जमाफी व त्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न.\nकांदा आणि शेतकरणींचे अश्रू\nकांद्याच्या प्रश्नामागचं राजकारण आणि कांदा उत्पादक शेतकरी स्त्रीची परवड याकडे लक्ष वेधणारा लेख.\nकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी.\nबागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते.कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशिचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात रहू देतात.\nकारले लागवड कशी करावी...\nकारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे.\nकीडनाशकांमुळे ‘बंबल बी’च्या खाद्यसवयींवर होतो परिणाम\nनियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा बंबल बी या मधमाश्यांवर होणाऱ्या परिणामांचा नेमका अभ्यास कॅनडा येथील गुयेल्फ विद्यापीठ व लंडन येथील इंपीरिअल कॉलेजमधील संशोधकांनी संयुक्तरीत्या केला आहे.\nकृषी संशोधनाच्या उद्दिष्टांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.\nकृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्रयविक्रयादी संबंधीच्या आर्थिक संघटना यांना अर्थशास्त्रीय तत्त्वे व व्यवस्थापकीय कौशल्ये लागू करून कृषिव्यवसाय जास्तीत जास्त लाभदायक कसा होईल, याचा अभ्यास कृषिव्यवस्थापनात होतो.\nकृषिसंस्कृती आणि मातीच्या लेकी\nमातीच्या लेकीची गोष्ट अन् कविता.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळ��� तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2020-10-28T15:38:11Z", "digest": "sha1:ALN4WYZFY7RB5IDKCTA3YK7APFKIBRU5", "length": 3418, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:महाराष्ट्र हेराल्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nहे नाव व 'सकाळ टाईम्स' ही एकाच वृत्तपत्राची नावे आहेत काय कृपयािंग्रजी लेख बघा. वि. नरसीकर (चर्चा) १६:५२, २२ सप्टेंबर २०१० (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१० रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/health/first-aid", "date_download": "2020-10-28T15:12:06Z", "digest": "sha1:IMA6D4YTN3AYTXQXRSS3JDKUVRFJU4FT", "length": 11861, "nlines": 118, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "प्रथमोपचार — Vikaspedia", "raw_content": "\nप्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाणात असू शकते. काही अपघात किरकोळ म्हणून प्रथमोपचार करण्यासारखे असतात.\nकोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटकालीन वेळी आवश्यक प्रथोमोपचार कसे करावेत याची माहिती दिली आहे.\nऊष्माघात झालेल्या व्यक्तिला आवश्यक असणाऱ्या उपचाराबद्दलची माहिती.\nअचानक जर कापले किंवा खरचटले तर काय प्रथमोपचार करावेत याची माहिती यामध्ये दिली आहे.\nगुदमरणे म्हणजेच कोंडमारा होणे , धुसमटणे , जीव घाबरा होणे , श्वास कोंडणे\nबर्‍याचदा एका जागी बसूनही अचानक गरगरल्यासारखे वाटणे, अनेकांना झोपेत गरगरल्यासारखे होते, चालताना तोल गेल्यासारखे वाटते, डोके हलके पडते किंवा भणभणते हे स��्व ‘चक्कर’ किंवा ‘व्हर्टिगो’ या आजारातील त्रासाच्या विविध अवस्था आहेत.\nनिसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकू ल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची व्याख्या करतात.\nपाण्यात पडलेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार विषयी माहिती यामध्ये दिली आहे.\nअपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना 'प्रथमोपचार' म्हणतात.\nप्रथमोपचार पेटीमध्ये आवश्यक असणार्या वस्तू विषयीची महिती.\nफीट आल्यानंतर प्रथमोपचार काय करावे आणि काय करु नये याची माहिती यामध्ये दिली आहे.\nपाण्यात बुडल्यावर प्रथम नाकातोंडात पाणी जाऊन फुप्फुसे व जठर यांत पाणी शिरते.\nभजण्याचे परिणाम विचित्र असतात - कातडी खराब होणे, हातपाय वेडेवाकडे होणे आणि मुख्य म्हणजे मानसिक धक्का.\nमधुमेह म्हणजे डायबेटिस ह्या रोगामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होते आणि रोगी बेशुद्ध पडू शकतो अशावेळी प्रथमोपचार काय करावे याची माहिती यामध्ये दिली आहे.\nरस्त्यावरचे अपघात व अस्थिभंग\nअस्थिभंगाची आणि जखमांची चर्चा पुस्तकात इतर ठिकाणी केली आहे.\nसाधारणपणे एक वर्षानंतर मुलांची हालचाल एकदम वाढते. मुलांच्या सभोवतालच्या परिस्थितीत अनेक धोकादायक गोष्टी असल्यास अपघातांचे प्रमाण वाढते\nविजेचा धक्का बसल्यावर काय प्रथमोपचार करायला हवेत याची माहिती यामध्ये दिली आहे.\nविष किंवा विषारी पदार्थ म्हणजे एक असा पदार्थ ज्याचा आपल्या शरीरात प्रवेश झाल्यास गंभीर परिणाम होउ शकतात किंवा मृत्यू देखील ओढवू शकतो.\nशेती व्यवसायातील अनेक कामांमध्ये अपघातांची शक्यता असते.\nउन्हाळ्यात विदर्भ, मराठवाड्यात उष्माघाताचे बळी गेल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र आता तापमान वाढीमुळे राज्यभरात उष्माघाताने “घात” झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.\nअतिशय झपाट्याने पसरत असलेला स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग हे आज देशापुढीलच नव्हे, तर महाराष्ट्रासमोरीलही एक मोठे आव्हान बनले आहे.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पो��्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6.html", "date_download": "2020-10-28T14:59:23Z", "digest": "sha1:U3CJ6NOXLV6UZ6QJOHNFH25XMKUACK7I", "length": 18092, "nlines": 137, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पीक विमा कंपन्यांची चौकशी करा ः अशोक चव्हाण - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nपीक विमा कंपन्यांची चौकशी करा ः अशोक चव्हाण\nनांदेड : मोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक तरतूद करतो. संभाव्य नैसर्गिक धोके लक्षात घेऊन पीक विम्याची रक्कम उभी करतो. एवढे सारे करुनही केवळ तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रिया गांभीर्याने तपासण्यासाठी समिती स्थापन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.\nनांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात सोमवारी (ता. पाच) आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nपीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देताना जवळ-जवळच्या गावातही वातावरण बदलाचे तांत्रिक कारण देत भेदभाव करुन विमा देणे सोयीने टाळल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी माझ्याकडे दिल्या आहेत. यात बारड, मुदखेड, वसरणी, आष्टी, हदगाव, लिंबगाव, तरोडा, अर्धापूर, दाभड, निवघा, मुगट आदी गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तक्रारीचा तपास केला असता त्यात तथ्य दिसून येते.\nअवघ्या दहा किलो मीटरच्या परिघात उष्णता व हवेच्या वेगाचा फरक दाखवून शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून डावलले आहे. याचबरोबर काही ठरावीक दिवसांच्या नोंदी जाणीवपूर्वक विमा कंपनीने घेण्याचे टाळले, असे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत. जिल्ह्यातील विविध मंडळात असलेल्या या हवामान तपासणी यंत्राची अवस्था, त्यातून नोंदली जाणारी हवामानाची आकडेवारी व केवळ याच्या आधारे पीक विमा कंपन्यांकडून ठरविली जाणारी नुकसान भरपाई, सोईचे अहवाल या साऱ्या व्यवस्थेबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.\nदहा दिवसांत अहवाल द्या\nया समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, सर्व उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उपअधीक्षक, विमा प्रतिनिधी यांचा समावेश करण्याबाबत सुचविले. ही समिती येत्या दहा दिवसांत मंडळ निहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करेल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nपीक विमा कंपन्यांची चौकशी करा ः अशोक चव्हाण\nनांदेड : मोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक तरतूद करतो. संभाव्य नैसर्गिक धोके लक्षात घेऊन पीक विम्याची रक्कम उभी करतो. एवढे सारे करुनही केवळ तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रिया गांभीर्याने तपासण्यासाठी समिती स्थापन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.\nनांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात सोमवारी (ता. पाच) आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nपीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देताना जवळ-जवळच्या गावातही वातावरण बदलाचे तांत्रिक कार��� देत भेदभाव करुन विमा देणे सोयीने टाळल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी माझ्याकडे दिल्या आहेत. यात बारड, मुदखेड, वसरणी, आष्टी, हदगाव, लिंबगाव, तरोडा, अर्धापूर, दाभड, निवघा, मुगट आदी गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तक्रारीचा तपास केला असता त्यात तथ्य दिसून येते.\nअवघ्या दहा किलो मीटरच्या परिघात उष्णता व हवेच्या वेगाचा फरक दाखवून शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून डावलले आहे. याचबरोबर काही ठरावीक दिवसांच्या नोंदी जाणीवपूर्वक विमा कंपनीने घेण्याचे टाळले, असे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत. जिल्ह्यातील विविध मंडळात असलेल्या या हवामान तपासणी यंत्राची अवस्था, त्यातून नोंदली जाणारी हवामानाची आकडेवारी व केवळ याच्या आधारे पीक विमा कंपन्यांकडून ठरविली जाणारी नुकसान भरपाई, सोईचे अहवाल या साऱ्या व्यवस्थेबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.\nदहा दिवसांत अहवाल द्या\nया समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, सर्व उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उपअधीक्षक, विमा प्रतिनिधी यांचा समावेश करण्याबाबत सुचविले. ही समिती येत्या दहा दिवसांत मंडळ निहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करेल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nअशोक चव्हाण ashok chavan नांदेड nanded बाळ baby infant विमा कंपनी कंपनी company पूर floods हवामान यंत्र machine पोलीस\nमोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक तरतूद करतो. संभाव्य नैसर्गिक धोके लक्षात घेऊन पीक विम्याची रक्कम उभी करतो. एवढे सारे करुनही केवळ तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रिया गांभीर्याने तपासण्यासाठी समिती स्थापन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nकांदा बियाण्याचे दर कडाडले\nनगर जिल्ह्यात कांद्याच्��ा दरात घसरण\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-fear-leptospirosis-stagnant-water-11015", "date_download": "2020-10-28T13:54:18Z", "digest": "sha1:MCCPRUTZW3IJIYLAFE36T7XIGBSG4QX7", "length": 10315, "nlines": 139, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट, साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट, साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती\nकोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट, साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती\nकोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट, साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती\nरविवार, 5 जुलै 2020\nकोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांचंही संकट\nसाचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती\nमुंबईकरांनो येणारा काळ कठीण, काळजी घ्या\nआता मुंबईकरांना सावधान करणारी एक महत्वाची बातमी, कोरोनासोबतच पावसाळ्यातील इतर आजारांशीही आता तुम्हांला मुकाबला करावा लागणारय. एखादी जखम घेऊन तुम्ही पावसाच्या पाण्यातून चाललात तर तुम्हाला लेप्टो होण्���ाची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय.\nकोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. त्यामुळे मुंबईकरांच्या काळजीत भर पडलीय. त्यात आता आणखी एक संकट डोकं वर काढू पाहतंय. ते आहे लेप्टोस्पायरोसिस या आजाराचं. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. आणि ज्या ज्या वेळी मुंबईला पावसानं झोडपून काढलं त्यानंतर मुंबईत लेप्टोचे रूग्ण वाढल्याचा अनुभव आहे. *लेप्‍टोस्‍पायरोसीस हा रोगजंतुमुळे होणारा आजार आहे. रोगबाधीत प्राण्यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. एखादी जखम झालेली व्यक्ती या लघवीने दुषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आली तर लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो.*\nताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव ही या आजाराची मुख्य लक्षणं आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणं, मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणं, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.\nआधीच कोरोनामुळे मुंबईकरांचं जगणं असह्य झालंय. त्यात आता लेप्टोची टांगती तलवार त्यामुळे प्रत्येकानं स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुमचा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेतू शकतो.\nकोरोना corona मुंबई mumbai आरोग्य health\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/satara-news-kalaj-kidnapped-kid-found-dead-near-home/", "date_download": "2020-10-28T14:17:49Z", "digest": "sha1:P3AVTQ2GKXQNBJOMAY3C4UMQT4YORXPY", "length": 6430, "nlines": 73, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Satara News : काळज मधील अपहरण केलेल्या बालकाचा मृतदेह - Puneri Speaks", "raw_content": "\nSatara News : काळज मधील अपहरण केलेल्या बालकाचा मृतदेह सापडला\nSatara News काळज, फलटण : दोन दिवसांपूर्वी काळज मधील दहा महिन्याच्या बालकाचे फोटो सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. या बाळाचे अज्ञात स्त्री व पुरुषाने अपहरण केल्याची घटना घडल्याचे फोटो सर्वत्र पसरले होते. सातारा पोलिस बालकाचा शोध घेत असताना आज सकाळी (१ ऑक्टोबर) ला बालकाचा घराशेजारील विहिरीतच मृतदेह मिळाला आहे. हे प्रकरण नक्की अपहरण चे आहे की घातपात यावर पोलीस तपास करत आहेत\nमंगळवारी काळज, ता. फलटण येथून गुलाबी साडी घातलेल्या स्त्री व 20-22 वर्षीय पुरुषाने दुचाकीवरून दहा महिन्याच्या बालकाचे अपहरण केले होते. कुटूंबियांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात स्त्री व पुरुषावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचा तपास सुरु असताना आज सकाळी त्या अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह घराशेजारील विहिरीत सापडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ओम आदिक भगत असं या चिमुकल्याचे नाव आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये या चिमुकल्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.\nपोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत. दरम्यान, त्या बालकाचा मृतदेह घराशेजारील विहिरीत सापडल्याने साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा तपास लोणंद पोलीस ठाणे करत असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अजून कोणाला माहिती असल्यास पोलिसांनी त्यांना समोर येण्यास सांगितले आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nकोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात\nAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\nPrevious articleपार्थ पवार मराठा आरक्षणासाठी ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार, हस्तक्षेप याचिका दाखल करणार\nNext articleमराठी म्हणी आणि अर्थ, मराठी म्हणी ओळखा\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-darshan/ganeshotsav-celebrates-traditional-art-213484", "date_download": "2020-10-28T14:51:06Z", "digest": "sha1:7B3L5VEZA6Z7SQQQKMWRXU3ABFNE344Y", "length": 13628, "nlines": 258, "source_domain": "www.esakal.com", "title": "पारंपरिक कला जोपासत गणेशोत्सव - Ganeshotsav celebrates traditional art | Marathi News - eSakal", "raw_content": "\nपारंपरिक कला जोपासत गणेशोत्सव\nजसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा गणेशोत्सवाच्या सजावटीत आधुनिकतेचा साज वाढत गेला. तेल-तुपाच्या दिव्यांची जागा चायनीज इलेक्‍ट्रिक तोरणांनी घेतली. पाना-फुलांच्या सजावटीची जागा थर्माकोलच्या मखरांनी घेतली, पण आजही आगरी-कोळी कुटुंबात गणेशोत्सव पूर्णतः पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो.\nठाणे - जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा गणेशोत्सवाच्या सजावटीत आधुनिकतेचा साज वाढत गेला. तेल-तुपाच्या दिव्यांची जागा चायनीज इलेक्‍ट्रिक तोरणांनी घेतली. पाना-फुलांच्या सजावटीची जागा थर्माकोलच्या मखरांनी घेतली, पण आजही आगरी-कोळी कुटुंबात गणेशोत्सव पूर्णतः पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो.\nभिवंडीतील वळगाव येथील कलाकार हेमंत पाटील यांनी आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करताना डोळ्यांची पारणे फेडणारी परंपरागत इकोफ्रेंडली सजावट केली आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात आगरी-कोळी समाज नेहमीच एक पाऊल पुढे असतो. मग वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर घरी येणाऱ्या लाडक्‍या गणरायाचे आदरातिथ्य करण्यात तो कसा मागे राहील. भिंतीवर, कपड्यांवर, नैसर्गिक रंगांनी रंगीबेरंगी पाना-फुलांची चित्रे रंगवून गणरायाची त्यात प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आगरी-कोळी समाजात फार पूर्वीपासून आहे. हीच पारंपरिक कला हेमंत पाटील यांनी जोपासली आहे. डोळ्यांची पारणे फेडणाऱ्��ा परंपरागत इकोफ्रेंडली सजावट पाहावयाची असल्यास गणेशोत्सवास नक्की भेट द्या, असे आवाहन हेमंत यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतुटपुंजी कमाई संपली, घर विकण्याची वेळ, गोंधळी कलावंत उगलेंची ह्रदयद्रावक कहाणी\nऔरंगाबाद : आयुष्यभर परडी घेऊन केलेली तुटपुंजी कमाई या लॉकडाऊन मध्ये संपली. लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने बायकोचे दागिने गहाण ठेवले. आता पंधरा...\nऑनलाइन शिक्षणाला निदान दिवाळीला तरी \"ब्रेक' मिळणार का विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही पडला प्रश्‍न\nकेत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व काही होत्याचे नव्हते झाले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन सुरू करण्यात आला. लॉकडाऊन...\nमुंबईतील मलेरियाची रुग्णसंख्या कोरोना संख्येएवढी झाली आहे का \nमुंबई : मुंबईतील कोरोनाचे रुग्ण सापडत असून मलेरियाची रुग्ण संख्याही त्याच तोडीने नोंद होत आहे. सोमवारी कोरोना रूग्णसंख्या 804 नोंदवण्यात आली. तर...\nकर्नाटक प्रशासनाची दुटप्पी भूमिका, मराठी भाषिकांना एक तर कन्नडीगांना एक न्याय\nबेळगाव : एकीकडे एक नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देण्यासाठी आढकाठी करणाऱ्या प्रशासनाने राज्योत्सव मोठ्‌या जोरात...\nमहापालिका कुणाचा बळी जाण्याची वाट पाहतेय का दोन महिन्यांपासून खोदलेले रस्ते \"जैसे थे'\nसोलापूर : सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यांची ड्रेनेज लाइनच्या कामासाठी सुमारे दोन महिन्यांपासून केलेली खोदाई अद्यापही \"जैसे थे'च असल्याने कोणाचा तरी...\nदिलासा : कोरोना चाचण्यांची संख्या जास्त; रुग्णसंख्या मात्र घटतेय\nसांगली : गणेशोत्सवाच्या काळात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. परंतु ऑक्‍टोबर महिन्यात रुग्णसंख्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/daily-covid19-cases-india-more-brazil-only-america-ahead-325265", "date_download": "2020-10-28T13:45:18Z", "digest": "sha1:L2JIWLK7TZXK2NTEWKCZGYCZWVRDTI7J", "length": 14993, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "भारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग ब्राझीलपेक्षाही अधिक - daily covid19 cases in india more than brazil only america ahead | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nभारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग ब्राझीलपेक्षाही अधिक\nआठवड्याभरात भारतातील आकडा हा ब्राझीलपेक्षा अधिक नोंद झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.\nनवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वेगाने वाढतोय. भारतातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग आता ब्राझीलपेक्षाही अधिक होताना दिसतोय. प्रत्येक दिवशी आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची भारतातील आकडेवारी ही ब्राझीलपेक्षाही अधिक असून हा वेग असाच राहिला तर चिंता अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रति दिन सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा हा अमेरिकेत नोंदवला जातोय. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ ब्राझीलचा क्रमांक लागतो. या यादीत भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. 16 ते 22 जुलै या सात दिवसांत भारतात 2 लाख 69 हजार 969 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ब्राझीलमध्ये हा आकडा 2 लाख 60 हजार 962 च्या घरात आहे.\nभाष्य : आत्मनिर्भरतेला असेही \"इंधन'\nआठवड्याभरात भारतातील आकडा हा ब्राझीलपेक्षा अधिक नोंद झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीच्या आठवड्यात भारतात 2 लाख 159 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. तर ब्राझीलमधील आकडा हा 2 लाख 54 हजार 713 इतका होता. ब्राझीलमध्ये बुधावारी रात्रीच्या आकडेवारीनुसार, 22 लाख 31 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा हा 12 लाख 38 हजाराच्या घरात पोहचला आहे. दोन्ही देशांतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता जवळपास १० लाख इतके अंतर आहे.\nकोरोना रुग्णांसाठी \"जम्बो फॅसिलिटी'; लॉकडाउनमध्ये बेडच्या क्षमतेत वाढ\nअमेरिकेत ब्राझील आणि भारतपेक्षाही बिकट परिस्थिती आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 41 लाखापेक्षा अधिक आहे. सध्याच्या घडीला चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमेरिका, ब्राझील आणि भारत याठिकाणीच मोठ्या प्रमाणात दिसतोय. मागील आठवड्यात जगभरात जवळपास 16 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली अस���न यात 10 लाखाहून अधिक लोक हे अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशांतील आहेत. जगाच्या तुलनेत या तीन देशातील रुग्णांची संख्या ही 60 इतकी आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमृताच्या कुटुंबीयांना तेरवीच्या दिवशीच केली आर्थिक मदत\nसिंदी रेल्वे (जि. अमरावती) : कोणत्याही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जेव्हा आकस्मिक निधन होते. तेव्हा त्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. यावेळी...\nसर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे\nमुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर राज्य सरकारकडून ...\nपहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती\nऔरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून...\nप्रभाग दोन होतोय कोरोनामुक्‍त नगरसेवकांची साद अन्‌ नागरिकांच्या संकल्पामुळे मिळाले यश\nसोलापूर : शेळगी, दहिटणे, मित्र नगर, जोशी गल्ली, चिराग भवन, दयानंद कॉलेज परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आता कोरोनाचा संसर्ग आटोक्‍...\nपाचशेच्या दंडाऐवजी 15 चा मास्क द्या : \"आम आदमी पार्टी'ची मागणी मास्कसंबंधी जनजागृती\nसोलापूर : मागील अनेक दिवसांपासूनचा सोलापूरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Therefor-women-feel-that-the-husband-should-make-a-meal-for-her.html", "date_download": "2020-10-28T15:22:39Z", "digest": "sha1:44ODZLD5XKRRGW2C3362AXMLOB7KZ7OP", "length": 6558, "nlines": 64, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "म्हणून महिलांना वाटते की पतीने तिच्यासाठी जेवण बनवावे", "raw_content": "\nम्हणून महिलांना वाटते की पतीने तिच्यासाठी जेवण बनवावे\nbyMahaupdate.in शनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nमुंबई – आपल्या देशात बहूतेक घरांमध्ये महिलाच जेवण बनवितात… मग ती हाउस वाईफ असो किंवा ऑफीसला जाणा-या महिला असो…. मात्र, तुम्ही जेव्हा बाहेर जेवायला जाता त्यावेळी तुम्हाला तेथे अनेकदा पुरुषच जेवण बनविता दिसतात. एवढेच नाही तर मोठ-मोठ्या रेस्टॉरंटमध्येही शेफ पुरुषच असतात.\nयामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की पुरुषही जेवण बनविण्यात कमी नाहीयेत. मात्र, असे असले तरी घरी जेवणं बनविण्याचं काम महिलाच करतात. असे नाहीये की पुरुष किचनमध्ये महिलांना मदत करत नाहीत. परंतु, या मदत करणा-या पुरुषांची संख्या फारच कमी आहे.\nहे पण तितकचं खरं आहे की प्रत्येक महिलेला वाटते की तीच्या पतीने तिच्यासाठी जेवण बनवावे. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भातील काही रहस्य सांगणार आहोत.\nप्रत्येक महिला आपल्या पतीकडून जास्त प्रेम मिळेल अशी अपेक्षा करत असते. तिला असे वाटते की तिच्या पतीने तिच्यासाठी काही खास करावे ज्यामुळे तीला चांगले फिल होईल. तसेच महिलांनाही वाटते की तिच्या नव-याने त्यांच्यासाठी जेवण बनवावे. अशामुळे नात्यामध्ये प्रेम आणखीन वाढते तसेच दररोजच्या आयुष्यात बदलावही येतो.\nसोबत वेळ घालविणे –\nसध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे कामावर जाणा-या पुरुषांकडे इतका वेळ नसतो की ते आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवू शकतील. त्यामुळे जेवण बनविताना ते आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ राहू शकतात. एकत्र राहिल्याने अतुट नाते निर्माण होण्यास मदत होते.\nमुलांसाठी त्यांचे घरचं पहिली शाळा असते, जेथे ते आसपासचे वातावरण पाहून खुप काही शिकतात. जेव्हा मुलं आपल्या आई-वडीलांना काम करताना पाहतात त्यावेळी त्यांच्या मनात घरातील कामासंदर्भात एक वेगळाच आदर वाढतो. ज्या मुलांना वाटते की बाहेर काम करणे म्हणजेच सर्व काही अशा मुलांसाठी ही एक चांगली शिकवण आहे.\nदैनंदिन जिवनात बदल –\nदररोज एकच शेड्युलमुळे प्रत्येकजण कंटाळतो त्यामुळे कधी-कधी पतीने जेवण बनवि��े तर आयुष्यात बदलाव पहायला मिळतो. यामुळे तुम्ही प्रत्येक काम इन्जॉय करता करता कराल.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/vodafone-network-problem-in-nagpur-today-zws-70-2303137/", "date_download": "2020-10-28T13:39:10Z", "digest": "sha1:TOXVCTRQRETYZUWFKSTC5OBY2NYXNCPQ", "length": 14431, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vodafone network problem in nagpur today zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nपुण्याच्या पावसामुळे नागपुरातील भ्रमणध्वनी ठप्प\nपुण्याच्या पावसामुळे नागपुरातील भ्रमणध्वनी ठप्प\nसव्‍‌र्हर पुण्यात असल्याने व्होडाफोनची सेवा विस्कळीत\nसव्‍‌र्हर पुण्यात असल्याने व्होडाफोनची सेवा विस्कळीत; ऐन कामाच्या वेळेस हजारो ग्राहकांना मन:स्ताप\nनागपूर : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळपासून नागपुरात व्होडाफोन-आयडिया अर्थात व्हीआयची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला. व्होडाफोनचे मुख्य सव्‍‌र्हर पुण्यात असल्याने ही समस्या उद्भवली.\nसध्या हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. अनेकांचे कार्यालयीन कामेही घरूनच सुरू आहेत. अशात आज गुरुवारी सकाळपासून व्होडाफोनची सेवा विस्कळीत झाली. पुण्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सातत्याने सुरू आहे आणि व्होडाफोनचे मुख्य सव्‍‌र्हर पुण्यातच आहे. तेथे वादळी अतिवृष्टी होत असल्याने वीज खंडित करावी लागली. व्होडाफोनचे सव्‍‌र्हर सुरू ठेवण्यासाठी बॅटरी बॅकअपचा उपयोग केला गेला. मात्र पुण्यात ज्या भागात व्होडाफोनचे सव्‍‌र्हर व इतर यंत्रणा आहे त्या भागात अनेक तास वीज खंडित असल्याने बॅटरी बॅकअपही निकामी झाले आणि व्होडाफोनची अख्खी यंत्रणा बंद पडली. परिणामी नागपुरातील व्हाडोफोनची सेवा विस्कळीत झाली. दुपारी अकराच्या सुमारास सेवा परत सुरळीत झाली. परंतु या दरम्यान अनेकांची महत्त्वाची कामे रखडली. अगदी सकाळच्या वेळी मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकही संभ्रमात पडले होते. मोबाईल बिल न भरल्यामुळे सेवा थांबवली असावी, असेही काहींना वाटले. मोबाईल सेवा बुधवारच्या मध्यरात्रीपासूनच प्रभावित झाल्याचे एका ग्राहकाने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.\nमोबाईल नेटवर्कअभावी परीक्षा खोळंबली\nव्होडाफोन आणि आयडिया नेटवर्कच्या समस्येमुळे आज गुरुवारी उपराजधानीतील शाळा, महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षा व वर्गाना मोठा फटका बसला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रांच्या परीक्षा सुरू असताना सकाळपासून व्होडाफोन आणि आयडियाचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, पालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला आहे. सध्या दिवाळीपूर्व होणारी प्रथम सत्रांतची परीक्षा सुरू आहे. या सर्व परीक्षा बहुतांश सकाळच्या पाळीत सुरू असतात. मात्र, नेटवर्कची समस्या असल्याने इंटरनेट जोडणीही बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता आली नाही. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्गही सुरू आहेत. या विद्यार्थ्यांनाही समस्येचा सामना करावा लागला.\nव्होडाफोनची सेवा विस्कळीत झाल्याने शहरात ग्राहकांकडून रोष व्यक्त होऊ शकतो, या भीतीने शहरातील व्होडाफोनची दालनेही बंद करण्यात आली होती. तसेच दालनाबाहेर ग्राहकांसाठी सेवा विस्कळीत झाल्या संदर्भात सूचनापत्रक लावण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंत सेवा पूर्वपदावर येईल त्यामुळे ग्राहकांनी संयम पाळावा असा संदेश त्यात होता. इंटरनेट सेवा दुपारनंतर सुरळीत झाली. मात्र अनेकांचे मोबाईल सायंकाळपर्यंत लागत नव्हते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 आजपासून निम्म्या दरात मेट्रो धावणार\n2 विद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच\n3 काळे कृषी कायदे महाराष्ट्रात रोखणार\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-rapid-increase-number-coronavirus-india-10860", "date_download": "2020-10-28T13:58:06Z", "digest": "sha1:FTDEBPZIUU6H72VEWOO4GNZQ6MOZP5SJ", "length": 9506, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची भारतात झपाट्याने वाढ, अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची भारतात झपाट्याने वाढ, अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता\nकोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची भारतात झपाट्याने वाढ, अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता\nशनिवार, 13 जून 2020\nकोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची भारतात झपाट्याने वाढ\nकोरोनाग्रस्तांच्या वृद्धीदरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर\nभारतात अवघ्या 17 दिवसांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण\nभारत अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता\nभारताची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाग्रस्तांचा आकडा भारतात झापाट्याने वाढत असल्याचं समोर आलंय. हा आकडा इतक्या वेगाने वाढतोय की, काही महिन्यांत भारत अमेरिकेलाही मागे टाकेल अश��� शक्यता निर्माण झालीय... जागतिक आरोग्य संघटनेनं तशी आकडेवारी जाहीर केलीय.\nजगातिल सर्वाधिक संक्रमितांच्या यादीत भारताने एका दिवसात इंग्लंड आणि स्पेनला मागे टाकलेलं असतानाच, आता कोरोनाग्रस्तांच्या वृद्धीदरात इतर देशांच्या तुलनेत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. याचाच अर्थ असा की, भारतात कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा वेग जगातील इतर देशांपेक्षा जास्त आहे. अशी धक्कादायक आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलीय.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर जगात सर्वाधिक म्हणजेच 4.30 टक्के आहे, तर कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर 4.26 असलेल्या ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो.\n1.70 तिसऱ्या क्रमांकावर रशिया पोहोचलीय. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर 1 टक्के आहे. कोरोनाग्रस्त वाढीच्या दराबाबत भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला असतानाच, कोरोनाग्रस्तांच्या डबलिंग रेटबाबतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.\nकोरोना corona भारत आरोग्य health इंग्लंड रशिया\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/kalam-in-thumba-rocket-launch-station-photo/", "date_download": "2020-10-28T15:01:39Z", "digest": "sha1:EUPPSXIVF7T7ELXU2B32NNC4O7Z5RN7M", "length": 16675, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कलामांच्या या फोटो मागची स्टोरी वाचून अख्ख्या भारताची कॉलर ताठ होईल.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nकलामांच्या या फोटो मागची स्टोरी वाचून अख्ख्या भारताची कॉलर ताठ होईल.\nदोन मुलं काही तरी काम करत आहेत. एक जरासा गोरटेला उंच आहे तो एक मशीन फिट करतोय तर दुसरा काळासावळा बुटका त्याला मदत करतोय. हा फोटो बघितल्यावर तुम्हाला वाटेल की कोणी तरी दोन बिहारी मजूर काही तरी करत आहेत. यात काय विशेष रोज आपण बांधकामाच्या ठिकाणी किंवा कारखान्यात पाहत असलेलं हे दृश्य तर आहे.\nबाबांनो हे दृश्य साधं नाही. भारताच्या अंतराळ विज्ञानाला बदलून टाकणारा हा प्रयोग चालू होता.\nया फोटोत जे दोघे आहेत ते भारताचे सर्वात मोठे सायंटिस्ट आहेत. एक आहेत आर. अरवामुदन आणि दुसरे डॉ.अब्दुल कलाम.\nगोष्ट आहे ५७ वर्षांपूर्वीची. केरळ च्या तिरुवनंतपुरम जवळ थुम्बा नावाचं एक छोटस मच्छिमार लोकांचं खेडे गाव आहे. तिथे विक्रम साराभाई आणि होमी जहांगीर भाभा या दूरदृष्टीच्या वैज्ञानिकांनी येथे भारताचे पहिले रॉकेट लॉन्च स्टेशन उभे करायचा घाट घातला होता. त्याची पूर्व तयारी म्हणून भारतातून काही तरुण संशोधक अमेरिकेच्या नासाला गेले होते.\n१९६३ साली अमेरिकेतच अरवामुदन आणि अब्दुल कलाम यांची पहिली भेट झाली.\nदक्षिण भारतातून आलेले हे दोघे लवकरच मित्र बनले. रॉकेट लॉन्च करण्यासाठी लागणारे बेसिक ट्रेनिंग त्यांचं नासा मध्ये झालं. पण नासाचे अनेक सायटींस्ट भारतीय अंतराळ प्रोग्रॅम बद्दल मनात अढी राखून होते. त्यांनी कलाम व इतर संशोधकांना व्यवस्थित माहिती दिलीच नाही.\nअरवामुदन तेव्हाची एक आठवण सांगतात की अब्दुल कलामांना एक डमी रॉकेट काऊंट डाऊन झिरो झाल्यावर उडवायचं होतं. पण त्यांना काही केल्या ते बरोबर झिरो झाल्यावर उडवता येत नव्हतं. कित्येकवेळा प्रयत्न करून अखेर शेवटी त्यांनी ते जमवलंच.\nतेव्हा बघून कोणालाही वाटलं नसत कि हा व्यक्ती पुढे जाऊन देशाचा मिसाईल मॅन होणार आहे.\nचुकत पडत धडपडत भारतीय संशोधक शिकत होते.\nअखेर नासा मधील ट्रेनिंग संपलं व हि सगळी मंडळी थुंबाला आली. अमेरिकेनेच दिलेलं एक छोटं रॉकेट तिथून लॉन्च होणार होते. पण या खेडेगावात कसलीच सुविधा नव्हती.\nकुठे नासामधील मोठे मोठे अंतराळ संशोधन केंद्रे आणि कुठे साधे ऑफिस देखील नसलेलं भारतीय अतंराळ केंद्र थुंबा.\nविक्रम साराभाई यांनी ऑफिस बनवण्यासाठी जागा शोधून काढली. ती होती एक जुनं चर्च.\nसेंट मेरी मॅगडिलीन या चर्चच्या बिशप कडे परवानगी मागायला विक्रम साराभाई व तरुण अब्दुल कलाम गेले होते. त्यावेळी बिशप रे.पीटर बर्नार्ड परेरा यांनी उद्या सांगतो असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. प्रार्थना करायला जमलेल्या गावकऱ्यांना बिशपनी हे मिशन नेमकं काय आहे, याचा देशाच्या प्रगतीसाठी किती महत्व आहे हे सांगितलं. सगळं झाल्यावर त्यांनी गावकर्यांना विचारलं,\n“जर अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीही माणसाचे जीवन समृद्ध करण्यासाठीच काम करत असतील तर आपले घर डॉ.विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक कार्यासाठी द्यायचे का \nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस…\nत्यावेळी एका सुरात सर्वांनी “आमीन” म्हणत परवानगी दिली. मासेमार आणि स्थानिकांना रोजगाराचे वचन देण्यात आले. अशा पद्धतीने थुंबाजवळील ६०० एकरांच्या परिसरात असणाऱ्या एका चर्चमध्ये भारतीय स्पेस प्रोग्रॅमचे कार्यालय सुरु झाले. बिशपच्या घरात व गोठ्यात वर्कशॉप, लॅबोरेटरीज बनवण्यात आल्या.\nमगाशी वर आपण पाहिलेला फोटो हा थुम्बा मधला बिशपच्या घरातला आहे.\nकोणतेही मोठे वर्कफोर्स उपलब्ध नसताना अरवामुदन, अब्दुल कलाम व इतर अनेक संशोधकानी नारळाच्या झावळ्यांच्यामध्ये हे रॉकेट लॉन्च स्टेशन उभे केले.\nअरवामुदन आणि कलाम यांची दोस्ती गाढ बनली. पुढे राष्ट्रपती बनल्यावरही या दोघांची जिवाभावाची मैत्री अशीच टिकली. दोघे एकत्र फिरत, एकत्र राहात. थुंबामध्ये हे महान सायटींस्ट अगदी सायकलव���ून फिरत असत. कलामांना सायकल येत नसल्यामुळे अरवामुदन त्यांना आपल्या सायकलवर डबल सीट बसवून रॉकेट बनवण्याच्या कामावर घेऊन जात.\nइतकंच काय थुंबा येथून लॉन्च झालेलं अमेरिकेचं नाईक अपाचे हा उपग्रह देखील सायकलच्या कॅरियरवर ठेऊन थुंबाच्या रॉकेट लॉन्च स्टेशनवर आणण्यात आला. कोणत्याही चुंबकीय लहरी पासून वाचवण्यासाठी भारताकडे दुसरी टेक्नॉलॉजी नव्हती.\n२१ नोव्हेम्बर १९६३ रोजी नाइके अपाचे यशस्वी रित्या उडाले.\nदुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्याने रॉकेटचे निरीक्षण आणि रॉकेटच्या धुराच्या साहाय्याने त्याचे ट्रॅकिंग करण्यात आले होते. विक्रम साराभाई यांनी पंतप्रधानांना तार पाठवली,\nया प्रयोगाच्या यशामुळे भारतासाठी अनेक दरवाजे उघडले. कमीतकमी साधने उपलब्ध असूनही भारताचे वैज्ञानिक कोणताही अंतराळ प्रोग्रॅम यशस्वी करू शकतात याचा आत्मविश्वास देशाला आला. भारतासारखा गरीब देश आपली अंतराळात छाप उठवू शकतो याची दखल जगाला घ्यायला लागली.\nनेहरूंनी होमी भाभा आणि विक्रम साराभाई याना घेऊन सुरु केलेला स्पेस प्रोग्रॅम हा पैशांची उधळपट्टी नाही हे विरोधकांना देखील पटले. भावी इसरोची पायाभरणी येथे झाली.\nसगळ्यात महत्वाचं म्हणजे अब्दुल कलाम सारखे संशोधक इथे घडले. पुढे घडलेले अनेक विक्रमांची, भारताच्या चंद्र यान, मंगल यान या क्रांतिकारी स्पेस मिशनची नांदी या सायकलवरून वाहून नेलेल्या रॉकेटमुळे झाली होती.\nहे ही वाच भिडू.\nअपयशामध्ये डॉ. अब्दुल कलामांनी जे केलं ते डिप्रेशनच्या आहारी गेलेल्या प्रत्येक तरुणाने वाचायला हवं.\nमुस्लीम असल्याने डॉ.अब्दुल कलमांची बसण्याची जागा बदलण्यात आली होती..\nडॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.\nडॉ. कलाम आले न् वैतागवाडीचा वैताग कायमचा गेला….\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nवडिलांच छत्र हरपल्यानंतर जयंत पाटलांना खरा आधार दिला तो शरद पवारांनी म्हणूनच..\nलंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता…\nप्रबोधनकारांच्या पुढाकारातून माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोक���ंना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80.-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82./6zFh8Y.html", "date_download": "2020-10-28T15:22:27Z", "digest": "sha1:QWGK27G37YJDSQ5WRLKFQPH75MGVHN7P", "length": 2462, "nlines": 36, "source_domain": "krishnakath.page", "title": "साताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nसाताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू.\nApril 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nसाताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू.\nसातारा दि.०६: कॅलिफोर्निया वरून आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.14 दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते.कालच्या फेर तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला असतानाही आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/93093e93794d91f94d93094092f-92b93294b92494d92a93e926928-90592d93f92f93e928", "date_download": "2020-10-28T14:53:58Z", "digest": "sha1:WVILG5FZOB674PFEHEPLU2I667B7EPXR", "length": 10266, "nlines": 100, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "राष्ट्रीय फलोत्पादन अभियान — Vikaspedia", "raw_content": "\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 विविध योजना अनुदान लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.\nया अभियानांतर्गत सामुहिक शेततळे/हरितगृह/शेडनेट हाऊस, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फलोत्पादन यांत्रिकीकरण व पुष्पोत्पादन इ. बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने हॉर्टनेट www.hortnet.gov.in या संगणक प्रणालीवर आपला अर्ज भरुन योजनेचा लाभ घ्यावा.\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील लाभासाठी लाभार्थी पात्रता\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील विविध लाभासाठीची लाभार्थी पात्रता खालीलप���रमाणे आहे.\nदोन किंवा दोनपेक्षा जास्त लाभार्थी आवश्यक, आकारमानानुसार फलोत्पादन क्षेत्र 0.5 हेक्टर. ते 10.00 हेक्टर त्यापैकी 50 टक्के फळबाग आवश्यक राहील.\nहरितगृह /शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला/ फुलपिके लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान\nस्वत: च्या मालकीची जमीन किंवा दीर्घ मुदतीचा (किमान 10 वर्षे) दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत भाडेपट्टा करार\nवैयक्तिक लाभार्थी, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी महिला गट, नोंदणीकृत कंपनी.\nवैयक्तिक लाभार्थी, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी महिला गट, नोंदणीकृत कंपनी, फळबागेचे क्षेत्र आवश्यक आहे.\nइच्छुकांनी वरील प्रत्येक बाबीकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, 7/12, 8- अ व आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावेत. ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत आवश्यक माहिती नसेल त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करण्यात येईल.\nऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जातुन अध्यक्ष, जिल्हा अभियान समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लक्षांकानुसार लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येईल.\nअर्ज करण्याची अंतिम मुदत\nदिनांक 08 ऑगस्ट 2017.\nअर्ज ऑनलाईन भरण्यासाठी संकेतस्थळ\nयोजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सु��ारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/government-of-india-said-that-cabinet-note-has-been-formulated-for-the-vehicle-scrapping-policy/", "date_download": "2020-10-28T14:48:30Z", "digest": "sha1:KR4WXS5GR3PVW5U732EY6O46EEJCWGZE", "length": 18839, "nlines": 214, "source_domain": "policenama.com", "title": "खुशखबर ! सरकार 'ही' पॉलिसी लागू करणार असल्यानं 30 % स्वस्त होऊ शकतात नवीन कार, जाणून घ्या | government of india said that cabinet note has been formulated for the vehicle scrapping policy | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची मागणी, Bigg Boss मध्ये मराठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये, सामाजिक संघटनांची राज्य…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच\n सरकार ‘ही’ पॉलिसी लागू करणार असल्यानं 30 % स्वस्त होऊ शकतात नवीन कार, जाणून घ्या\n सरकार ‘ही’ पॉलिसी लागू करणार असल्यानं 30 % स्वस्त होऊ शकतात नवीन कार, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – दीर्घ काळापासून लांबणीवर पडलेली स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच लागू केली जाऊ शकते. सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे. शनिवारी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे. केंद्रीय राज्य मंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की, अपात्र व जुनी वाहने हटविण्याच्या नव्या धोरणांची कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे.\nदरम्यान, असा विश्वास व्यक्त केला जात आहे की, स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे सुस्तपणा आणि घसरणीचा सामना करत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.नवीन वाहनांची मागणी वाढल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला वेग येईल. ग्राहकांना 30 टक्के स्वस्त नवीन वाहने मिळतील. जुन्या वाहनांमुळे 25 टक्के वायू प्रदूषण कमी होईल. तसेच भंगार केंद्रावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.\nनवीन कारची नोंदणी विनामुल्य\nजुन्या कारला स्क्रॅपेज केंद्रावर विक्री केल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येईल. ते दाखवून नवीन कार खरेदीदारांची कार नोंदणी विनामूल्य केली जाईल. एका रिपोर्टनुसार, या निर्णयाद्वारे सुमारे 2.80 कोटी वाहने स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत येतील. या धोरणामुळे प्रमाणात कबाड केंद्रे बांधली जातील. ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राला स्टील, अॅल्युमिनियम, प्लास्टिकसारखे भार स्वस्त रीसायकलिंगमध्ये मिळू शकतील.\nस्क्रॅपेज पॉलिसी अर्थव्यवस्थेला उपयुक्त\nस्क्रॅपेज पॉलिसी अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल, एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, लवकरच स्कॅपेज पॉलिसी कॅबिनेटकडे पाठवली जाईल. त्याठिकाणी मान्यता मिळाल्यानंतर ही पॉलिसी राबवण्याची प्रक्रिया सुरु होईल. अनेक माध्यमांच्या वृत्तात असे म्हटले आहे की, सध्याच्या पँडेमिक काळात स्क्रॅपेज पॉलिसी अर्थव्यवस्थेला उपयुक्त ठरेल.\nजुन्या वाहनांचे काय होणार \n15 वर्षे जुन्या वाहनांना रस्त्यांवरून काढून टाकण्याची तरतूद स्क्रॅपेज पॉलिसीत केली गेली आहे. अशा गाड्या चालविण्यासाठी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल. यासह रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी फी दोन ते तीन पट करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना जुन्या वाहनांची विक्री करुन नवीन वाहने खरेदी करण्यास आकर्षित होतील.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : मुलगा होत नसल्यानं सासरच्याकडून सतत छळ, विवाहीतेची आत्महत्या अन् पतीसह इतरांविरूध्द FIR\n‘जोडीदार’, ‘पार्टनर’ला कधीही अंधारात नाही ठेवत ‘या’ 2 राशींचे लोक, जाणून घ्या काय सांगते तुमची राशी\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती\n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने प्रवास, SpiceJet ची ऑफर\nजेनेटिक इंजिनियर्सचा दावा : 2045 पर्यंत मरण होणार ऐच्छिक, वाढत्या वयाचा उपचार होणार…\nMaratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा एक भाग, चंद्रकांत पाटलांचा…\nNITI Aayog Recruitment 2020 : नीती आयोगात नोकरीची संधी, अनेक पदांसाठी भरती \n‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’\nEPS पेन्शन 5 हजार होण्याची शक्यता \nमुक्ताईनगर : भाजप कार्यालय उघडण्यासाठी देखील कुणी कार्यकर्ता…\nलासलगाव शहर विकास समिती कडून विद्युत वितरण कंपनीस निवेदन\nPune : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने…\nवारंवार तोंडात अल्सर येत असल्यास करा ‘हे’ उपाय\nभारत- अमेरिकेची 26 तारखेला दिल्लीत मोठी बैठक; चीनला लगाम…\nCorona : लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी वाईट बातमी, अँटीबॉडीजवर…\nअभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्य�� \nकमी झोप घेतल्याने होऊ शकतात ‘हे’ भयंकर आजार,…\nनैराश्यावरील उपचारासाठी द्राक्ष लाभदायी\nवयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर वाढणाऱ्या वजनावर मिळवा…\n‘या’ पध्दतीनं जाणून घ्या आपल्याला…\nराजधानी दिल्लीत ‘कोरोना’चे 3 संशयित हॉस्पिटलमध्ये दाखल\nउन्हाळा वाढतोय, अशी घ्या डोळ्यांची काळजी\nमेन ग्रूमिंग टिप्स : लॉकडाऊनमध्ये घरी शेविंग करण्याच्या Tips\nपुरुषांनो, ‘या’ 6 आजारांच्या लक्षणांवर ठेवा…\nवजन कमी करण्यासाठी सफरचंदच्या ‘व्हिनेगर’पासून…\n‘माँ वैष्णो देवी’ ते ‘देवों के देव…\nBigg Boss 14 : सीनियर्स आउट, आता सुरु झाला बिग बॉस 14 चा खरा…\n32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, PM…\nVideo : नेहा कक्कर आणि रोहनप्रीत विवाहबद्ध \nPhoto : सैफ अली खानच्या प्रेमात वेडी होती परिणीती चोप्रा,…\nWhatsApp ग्राहकांसाठी चांगली बातमी \nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी NCB ने टाकला…\nMumbai : ‘बत्ती गुल’ प्रकरणाच्या एका गोंधळाच्या…\nदिवाळीत विमान प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी \nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची…\nमॉडेलचा ‘खून’, मोबाईलचं लॉक उघडण्यासाठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये,…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध…\n‘राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस…\nदिवाळीत विमान प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी \n‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार, देवेंद्र…\nAir Pollution : दिवाळीत देशी फटाके फोडले तर लागेल 1 लाखाचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची मागणी, Bigg Boss मध्ये…\nEPS पेन्शन 5 हजार होण्याची शक्यता \nभारतातील ‘या’ 5 राज्यांमध्ये ‘कोरोना’चा सर्वात…\nगिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव असलेल्या UP च्या धर्मेंद्र सिंहला मिळत…\n‘कोरोना’ काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं ‘हे’…\nMumbai : ‘बत्ती गुल’ प्रकरणाच्या एका गोंधळाच्या शोधासाठी 3 स्वतंत्र समित्या \nसांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विका���ासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nशिक्षक-पालकांमध्ये अजूनही ‘कोरोना’ची धास्ती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jobdescriptionsample.org/mr/aircraft-launch-and-recovery-specialists-job-description-responsibility-template-and-assignments/1100", "date_download": "2020-10-28T14:53:54Z", "digest": "sha1:SJGTAICQKKHLJAKD62FWSCPUX6564KBZ", "length": 8224, "nlines": 59, "source_domain": "jobdescriptionsample.org", "title": "विमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या - JobDescriptionSample.org", "raw_content": "JobDescriptionSample.org कामाचे वर्णन प्रचंड संग्रह\nकॅशियर जॉब कर्तव्ये आणि जबाबदारी\nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nगेमिंग व्यक्ती आणि बूथ कॅशियर बदला कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nप्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ कामाचे वर्णन / शुल्क साचा आणि भूमिका\nसिमेंट कसबी काँक्रीट क्रमांक कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nRadiologic तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nघर / Uncategorized / विमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nGraders आणि Sorters, कृषी उत्पादने कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nवैद्यकीय Transcriptionists कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी नमुना\nशू आणि लेदर कामगार आणि Repairers कामाचे वर्णन / भूमिका आणि जबाबदारी नमुना\nचालवा आणि अटक उत्पादने राखण्यासाठी सुरू, catapults, आणि संबंधित भौतिक, हायड्रॉलिक, आणि नियंत्रण-प्रणाली विमान कंपनी टेकऑफ आणि लँडिंग कार्ये प्रामुख्याने आवश्यक. कर्तव्ये प्रतिमा लँडिंग मदत जोडणे आणि कायम समावेश; चाचणी आणि तशीच प्रारंभ आणि नुकसानभरपाई उपकरणे विद्युत आणि यांत्रिक परीक्षा गियर आणि हात साधने रोजगार; विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा अटक प्रणाली सुरू, अशा अपघात चौकार आणि तारा म्हणून, इमर्ज��्सी लँडिंग परिस्थितिमध्ये; दिशेला विमान प्रारंभ आणि जीर्णोद्धार व्यवसाय हात किंवा प्रकाश निर्देशक अर्ज; आणि विमान पाळणे सरपण सुरु, वसुलीसाठी, आणि गिअर सेवा.\nनोकरी कौशल्य आवश्यक आहे\nमागील सामाजिक विज्ञान संशोधन कामाचे वर्णन नमुना\nपुढे कॅशियर जॉब कर्तव्ये आणि जबाबदारी\nमॉडेल निर्मात्यांना, वुड कामाचे वर्णन / भूमिका आणि जबाबदारी नमुना\nपूर्ण आकारात श्रेणी आणि लाकूड एकत्र आयटम अचूक मॉडेल. पिंजरा कर्मचारी आणि लाकडी आमिष समाविष्ट …\nफेब्रुवारी 8, 2019 येथे 12:40 दुपारी\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\n© कॉपीराईट 2020, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/prithvi-raj-astrology.asp", "date_download": "2020-10-28T15:18:21Z", "digest": "sha1:XJ6NPUA6CNQHJYLUCQGE5SPQL5FPJ7OH", "length": 7155, "nlines": 126, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Prithvi Raj ज्योतिष | Prithvi Raj वैदिक ज्योतिष | Prithvi Raj भारतीय ज्योतिष Prithvi Raj, cricket", "raw_content": "\nPrithvi Raj 2020 जन्मपत्रिकाआणि ज्योतिष\nरेखांश: 80 E 27\nज्योतिष अक्षांश: 16 N 20\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nPrithvi Raj प्रेम जन्मपत्रिका\nPrithvi Raj व्यवसाय जन्मपत्रिका\nPrithvi Raj जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nPrithvi Raj ज्योतिष अहवाल\nPrithvi Raj फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nPrithvi Raj ज्योतिष अहवाल\n\"ज्योतिष गुरुत्वाकर्षणासारखे आहे आपण त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही.\"\nज्योतिषशास्त्र सुरू होते तेव्हा आपले ज्ञान कुठे संपते, ग्रहांच्या खगोलीय स्थिती आणि पृथ्वीवरील घटनांमध्ये सहसंबंधांचा अभ्यास करणे. विश्वातील जे काही घडते ते देखील मनुष्याला आणि त्याउलट विपरीत परिणामकारकतेवर नकार देऊ शकत नाही. आपल्या जीवनासाठी आणि लयबद्ध सद्भावनासाठी आवश्यक असलेली 'काहीतरी' आहे. ज्योतिषशास्त्राच्या दैवी ज्ञानाचे काही थेंब मिळवा जे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, यश आणि अपयशी कसे आहे हे समजून घेण्यास मदत करते आणि व्यक्तीला किती वेळ किंव्हा वर्तन करण्याची वेळ असते हे अंदाज घेण्यास मदत करते. अदृश्य असताना काय होते हे समजून घेण्यासाठी नायकांच्या ज्योतिषाचा दृष्टीकोन पाहूयात .\nPrithvi Raj साठी ज्योतिष अहवाल पहा -\nPrithvi Raj मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nPrithvi Raj शनि साडेसाती अहवाल\nPrithvi Raj दशा फल अहवाल\nPrithvi Raj पारगमन 2020 ��ुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/27905", "date_download": "2020-10-28T14:31:08Z", "digest": "sha1:3QX2U5C6YGDUMI5Y76HY3WR2XBBTNNVG", "length": 3973, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बांध : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बांध\nआजवर जिनं पोसलं, वाढवलं,\nतिच्यावरच रेषा पडत होत्या\nजुनी जाणती सारी बांधांची झाडं\nअन् त्यावरील चिमण्या बघत होत्या\nबांधालाही आता कळेनासे झाले\nत्याला अचानक का महत्व आले\nसोयीसाठी उभा केलेल्या त्याला\nकुंपणाचे ओझे जरा जास्तच झाले\nकाळजीत आली सारी बांधांचीही झाडं\nकाय करावं कळंना, सुटंना की हे कोडं\nज्यांनी फांद्यात बसून खाल्ली आंबा,बोरं\nतिच लेकरं आता घेती फळ वर्षा आड\nभरली विहीर ही आता भरे आणि थोडी\nतिच्या डोळ्यांतील पाणी करे कमी गोडी\nजरी तिचीही वाटणी आता पोरं करणार\nसर्वांसाठीच सारखा तिचा पान्हा झरणार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-there-will-be-short-taxis-and-rickshaws-mumbai-due-corona-10643", "date_download": "2020-10-28T14:07:29Z", "digest": "sha1:YPJ6YYPOWS62DFJJARBAKD5RIPRA5C4C", "length": 9059, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "येत्या काही दिवसांत टॅक्सी आणि रिक्षा मिळणं मुश्कील होणार... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयेत्या काही दिवसांत टॅक्सी आणि रिक्षा मिळणं मुश्कील होणार...\nयेत्या काही दिवसांत टॅक्सी आणि रिक्षा मिळणं मुश्कील होणार...\nशनिवार, 16 मे 2020\nकोरोनाच्या संकटात मुंबईतून रिक्षा आणि टॅक्सी गायब\nहजारो रिक्षा आणि टॅक्सी निघाल्या गावाला\nमुंबईकरांना टॅक्सी, रिक्षा कमी पडणार\nमुंबईत येत्या काही दिवसांत टॅक्सी आणि रिक्षा मिळणं मुश्कील होण्याची शक्यताय. ���ुंबईच्या रस्त्यावरून चाललेल्या या रिक्षा पाहून आश्चर्य वाटलं ना इतक्या रिक्षा नेमक्या कुठं चालल्यात असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना इतक्या रिक्षा नेमक्या कुठं चालल्यात असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना मुंबईत राहणाऱ्या कुणालाही हा प्रश्न नक्कीच पडेल. पण या रिक्षांच्या मागे लागलाय कोरोना. हो... खरंच... कोरोनाला घाबरून हजारो रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी गावाची वाट धरलीय. रिक्षावरून चाललेल्या रिक्षांता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी, रिक्षा-टॅक्सी युनियनच्या एका अध्यक्षाने दिलेल्या माहितीनुसार\nकोरोनामुळे मुंबईतून आतापर्यंत 25, 000 रिक्षा गावी गेल्यात त्याचसोबत तब्बल 7, 000 टॅक्सीही गावाकडे निघून गेल्यायत. आणखी सुमारे 40, 000 रिक्षा आणि सुमारे 20, 000 टॅक्सी मुंबईबाहेर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.\nहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी, मुंबईबाहेर पडणाऱ्या हजारो रिक्षा-टॅक्सींचं निदर्शक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी मुंबईबाहेर पडत असतील तर, मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सी मिळणं कठीण होऊन बसणार हे नक्की.\nकोरोना corona रिक्षा सोशल मीडिया mumbai\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमल��� राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/sant-kaikadi-maharaj-math-chief-ramdas-maharaj-dies-of-covid-19/articleshow/78319868.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-10-28T15:19:18Z", "digest": "sha1:MTI3MN55PKC7ZS2AMW6DSOLQKPOCSP3S", "length": 13011, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nKaikadi Maharaj: कैकाडी महाराजांचे करोनाने निधन; वारकऱ्यांवर मोठा आघात\nKaikadi Maharaj पंढरपूर येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांचे अकलूज येथे उपचारा दरम्यान आज निधन झाले.\nपंढरपूर: राष्ट्रसंत कैकाडी बाबांचे पुतणे ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज येथे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुयायी आणि एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.\nवाचा: काळजी घ्या; करोना आणखी धोकादायक\nपंढरपूर येथे विठ्ठल मंदिरानंतर सर्वात श्रद्धेय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. अतिशय कमी जागेत कैकाडी मठात हजारो वर्षांपूर्वीचे प्रसंग मूर्त्यांच्या रूपाने साकारण्यात आले आहेत. स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ ओळखला जातो. वारकरी संप्रदायामध्ये कैकाडी बाबांचे स्थान मोठे होते आणि तोच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते.\nपंधरा दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना अकलूज येथे दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची आज दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या हजारो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.\nवाचा: करोना काळात लगेच मंदिरे उघडणे अवघड; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्पष्टीकरण\nगाडगेबाबांच्या विचारांचा अविरत प्रचार\nसंत कैकाडी बाबा, ह. भ. प. कोंडीराम काकांचे अध्यात्मिक कार्य रामदास जाधव महाराज यांनी अतिशय नेटाने पुढे चालवले होते. संत गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार, बहुजन समाजातील युवकांना जागृत करण्याचे मोठे काम रामदास महाराज यांनी केले. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू येथे पंढरीतून विठ्ठलाचा पालखी सोहळा, संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मनमाडहून पालखी सोहळा त्यांनी सुरू केला होता. येथील विश्व पुण्यधाममधून जगाला अध्यात्म आणि विज्ञान यांचे दर्शन देणारी अभिनव सृष्टी उभारून संत कैकाडी बाबा, कोंडीराम काकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले होते. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथापरंपरा यावर रामदास महाराज कठोर शब्दात प्रहार करीत असत. त्यामुळे बहुजन समाजातील युवक वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.\nवाचा: करोना संसर्गाने हळद बाजार कोलमडला; शेतकरी, व्यापारी हवालदिल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआंबेडकरांच्या आंदोलनानंतरही विठ्ठल मंदिर प्रशासनाने घेतला हा निर्णय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईचा आरसीबीला मोठा धक्का, एबी डिव्हिलियर्स आऊट\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nदेशBihar Election Polling Live: संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाले ५३.४६ % मतदान\nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nदेशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले...\nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलिया दौरा; संघ निवडीवरून वातावरण तापले, गांगुलीकडे चौकशीची मागणी\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\n कोषवृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी उपयुक्त; व्हाल मालामाल\nपोटपूजाउपवासाचा ���मंग ढोकळा रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92a940915-93890293091594d93792393e93893e920940-906939947924-93593f93593f927-92f94b91c92893e", "date_download": "2020-10-28T13:40:11Z", "digest": "sha1:KUY3CDZW5MUQO7XF57XWHWQBJREYCDQB", "length": 21222, "nlines": 162, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पीक संरक्षणासाठी योजना — Vikaspedia", "raw_content": "\nकीड, रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (क्रॉपसॅप)\nखरीप व रब्बी हंगामांतील विविध पिकांसाठी ही योजना राबवली जाते.\nआंबा, डाळिंब, केळी, चिकू, मोसंबी, संत्रा या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजनेबाबत सल्ला दिला जातो.\nही योजना पीकनिहाय विविध जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. कीड सर्वेक्षकामार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन कीड रोगासंबंधात निरीक्षणे घेण्यात येतात. राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे यांच्या मदतीने सल्ले तयार करण्यात येतात. माहिती तंत्रज्ञानाद्वारे सदरची माहिती कृषी विभागामार्फत एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना दिली जाते.\nजिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सल्ला उत्पादक शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाते.\nयोजनेतील फळपिके आणि जिल्हे\nआंबा --- ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद.\nडाळिंब --- नाशिक, सांगली, सोलापूर, नगर, सातारा, औरंगाबाद, बीड, धुळे.\nकेळी --- जळगाव, नांदेड, सोलापूर, हिंगोली.\nसंत्रा ---- अमरावती, बुलडाणा, वर्धा, नागपूर, अकोला, वाशीम.\nमोसंबी, ---- औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड.\nजिल्हा नियोजन मंडळ पुरस्कृत पीक संरक्षण योजना (फलोत्पादन पिके)\nफळ पिकांचे कीड- रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी राज्यात जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या अधीन राहून पीक संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.\nया योजनेअंतर्गत अनुदान जिल्हा नियोजन मंडळामार्फत मंजूर करण्यात येते. 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कीडनाशकांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येतो.\nकीडनाशके महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळामार्फत पुरविण्यात येतात.\nही योजना सर्व फळझाडे, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पतींवर येणाऱ्या कीड- रोगांचे नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात येते.\nया योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना (सर्वसाधारण, अनुसूचित, जाती- जमाती इत्यादी) लाभ देण्यात येतो.\nअनुसूचित जाती- जमातीच्या, तसेच लाभार्थी अल्पभूधारक, सीमांतिक असल्यास प्राधान्य दिले जाते.\nकृषी विकास अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते.\nराज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाते.\nपिकांची सात-बारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्‍यक\nशेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्याच्या नावाने अर्ज करावा.\nशेतीचा सात-बारा उतारा अर्जासोबत जोडावा.\nटीप - योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.\nकृषी विभागामार्फत उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ही योजना राबविली जाते.\nयामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक कीटकनाशके व जैविक घटक, नॅपसॅक पंप, प्रकाश सापळे, झिंक सल्फेट, जिप्सम, रायझोबियम कल्चर, पी.एस.बी. कल्चर, डायमेथोएट, एन.ए.ए. हे घटक दिले जातात. साधारणपणे 500 ते 3000 हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य मिळते. हा कार्यक्रम भात, गहू, कडधान्य या पिकांसाठी राबविला जातो.\nभात - नाशिक, पुणे, भंडारा, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली\nगहू - बीड, सोलापूर, नागपूर\nकडधान्ये - राज्यातील सर्व जिल्हे\nभरडधान्ये - पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद.\nपिकांची सात-बारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्‍यक.\nशेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या नावाने अर्ज करावा.\nशेतीचा सात-बारा उतारा अर्जासोबत जोडावा.\nटीप - इच्छुकांनी तालुका व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा\nजिल्हा परिषद निधी योजना\nजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने पीकसंरक्षणासाठी जिल्हा परिषद निधी योजना राबविण्यात येते.\nया योजनेमधून शेतकऱ्यांना विविध घटक देण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने डायमेथोएट, फोरेट, कार्बेन्डाझिम, कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक पंप आदींचा समावेश आहे.\nशेतकऱ्यांना कीडनाशके 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात. उर्वरित 50 टक्के रक्कम स्वतः शेतकऱ्यांना भरावी लागते.\nहे सर्व साहित्य पंचायत समितीमार्फत देण्यात येते.\nलाभार्थ्यांची निवड पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यामार्फत करण्यात येते.\nशेतकऱ्याकडे शेती असणे आवश्‍यक आहे.\nयोजनेचा लाभ घेण्यासाठी छापील किंवा स्वहस्ताक्षरात अर्ज आणि शेतीचा सात-बारा जोडून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या नावाने करावा.\nहे घटक 500 रुपये अनुदान मर्यादेत दिले जातात. कीटकनाशके व बुरशीनाशके मागणीनुसार दिली जातात.\nअपंग शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून अपंग कल्याण योजना राबविण्यात येते. पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्यामार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते.\nअपंग असलेल्या शेतकऱ्याकडे शेती असणे आवश्‍यक आहे.\nया योजनेअंतर्गत प्रति लाभार्थ्याला पंचवीस हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.\nइच्छुकांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग किवा तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.\nकेळीवरील सिगाटोका रोगनियंत्रण योजना\nफलोत्पादन विभागाअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केळीवरील सिगाटोका रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशके शेतकऱ्यांना दिली जातात.\nधुळे नंदुरबार, जळगाव या तीन जिल्ह्यांत ही योजना राबविली जाते.\nशेतकऱ्यांना शिफारशीनुसार बुरशीनाशके दिली जातात. यामध्ये मॅन्कोझेब, कार्बेन्डाझिम, प्रोपीकॉनॅझोल, स्टिकर या घटकांचा समावेश आहे.\nएका व्यक्तीला प्रामुख्याने 25 हजार 657 रुपये प्रति हेक्‍टरी याप्रमाणे लाभ देण्यात येतो.\nशेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर हे घटक उपलब्ध करून दिले जातात. 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे.\nकेळीची बाग असणे अत्यंत आवश्‍यक\nकेळीची सात-बारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्‍यक\nशेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या नावाने अर्ज करावा.\nशेतीचा सात-बारा उतारा अर्जासोबत जोडावा.\nसंपर्क - तालुका कृषी अधिकारी किवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा\nआदिवासी शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण योजना\nफळपिकांवरील कीड, रोगांच्या नियंत्रणासाठी नंदुरबार जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या अधीन राहून पीक संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.\nकीड, रोगांचे नियंत्रण करून उत्पादन वाढविणे असा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मंजूर केलेल्या अनुदानाच्या अधीन राहून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कीडनाशकांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येतो.\nयोजनेअंतर्गत कीडनाशके महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत पुरविली जातात.\nही योजना सर्व फळझाडे, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके व औषधी आणि सुगंधी वनस्पतींसाठी आहे.\nया योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी शेतकऱ्यांकरिता खर्च करण्यात येते.\n- लाभार्थ्याची निवड कृषी विकास अधिकाऱ्यामार्फत केली जाते.\nपिकांची सात-बारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्‍यक\nशेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्याच्या नावाने अर्ज करावा.\nशेतीचा सात-बारा उतारा अर्जासोबत जोडावा.\nयोजनेसाठी संपर्क - जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, नंदुरबार\nकृषी आयुक्‍तालय, पुणे - 020 - 25513242\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-28T14:49:47Z", "digest": "sha1:KYEGPQQISEF3KUE3Z5VZAW6IQ5PIANYS", "length": 9237, "nlines": 143, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "तिच्या मनातून ... ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nकोठुनि येते मला कळेना\nबाळकवींच्या ह्या ओळीने तिचं मन आज कुठल्याश्या गर्दीत हरखून गेलं होतं.\nबराच वेळ म्हणा , त्या ओळी ती स्वतः शीच अशी गुणगुणत होती.\nआणि विचारमग्न होतं होती.\nकाय बोचते ते समजेना\nरात्रीच्या शांत प्रहरी, ह्या ओळींचा तिच्या मनावर हळुवार असर होऊ लागला होता. कुठल्याश्या अनामिक ओढीने मन गहिवर���ं जातं होतं .\nत्याने ती बैचेन झाली होती .\nआज हे असं का होतंय आपल्या बाबत \nआभाळ दाटून यावं , अशी एकाकी अवस्था झाली आहे ह्या मनाची .\nकुणी तरी जवळ असावं , आपल्याशी बसावं , आणि आपलं म्हणून मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलावं हलकं व्हावं , असं मनोमन वाटतंय \nहि हुरहूर हि रुखरुख ……….त्याबाबतीत तर नाही ना\nअगदी काही दिवस तर झालेत …त्याच्याशी ओळख हॊऊन ..आणि काय तो संवाद साधून , अजून भेटलो हि कुठे आम्ही..,\nनुसता काय तो संवाद आहे ..आपलेपणाने भरलेला. मोकळा असा आणि\nखरंच, माणसं इतक्या लवकर आपलीशी होतात. \nजादूची काडी एकाकी फिरवावी आणि चुटकीशी सगळं बदलावं अशी हि किमया साधता येते\nमाणसाचा चांगुलपणा आणि मोकळेपणा कुठेशी भावतोच ना मनाला ….. त्याबाबतीत हि तेच असेल.\nहि ओढ …….आज मला काही स्वस्थ बसू देत नाही आहे आणि देणार हि नाहीये.\nबोलायला हवं मला त्याच्याशी .\nपण इतक्या रात्री ..\nजागा असेल ना तो \nरात्रीचे बारा वाजून गेले आहेत.\nकाही कळत नाहीये…, छे \nपण नाही बोलले तर मन तग धरणार नाही.\nझोप तर दूरची गोष्ट . तळमळायला होईल रात्रभर.\nपण इतक्या रात्री फोन करून त्यालाही त्रासच ना \n (क्षणभर विचारमग्न होंऊन ..)\nकॉल केल्याविना मला काही चैन पडणार नाही.\nअसेल तो जागा ..\n(मनाच्या निश्चयाने ती फोन करते… )\n(रात्रीच्या शांत प्रहरी … अर्धनिद्रा अवस्थेत असता , त्याचा फोन खणाणतो .\nतिंचा तो कॉल पाहिल्यावर .. क्षणभर विचारमग्न होऊन ….. )\nबारा वाजून गेले आहेत . इतक्या उशिरा हिचा कॉल \nबाल्कनीच्या चौकटीत येऊन …त्याने बोलायला सुरवात केली .\nरात्रीच्या शांत प्रहरात तिचा हळुवार आवाज हि मनास गोडवा देत होता.\nनाही …म्हणजे जागाच होतो मी.\n‘ बोल काय झालं . \nइतक्या रात्री कॉल केला आहेस म्हणून विचारतोय \nकाही नाही रे , जरा अस्वस्थ वाटत होतं. एकटं…… म्हटलं बोलू तुझ्याशी ..\nकाय म्हणतेस आणि का असं वाटतंय \n(काही क्षणाच्या शांततेनंतर …)\nचल फार उशीर झालाय …शांत पणे झोप … जास्त विचार करू नकोस \nआपण सकाळी बोलू ..\nआपलेपणाच्या त्या स्वराने …तिच्या काळजाची हुरहूर क्षणात मंदावली. उद्याच्या स्वप्नाची हातमिळवणी करत ..गाढ निद्रेत विसावतं ….\nहृदया- एक स्वप्नं सखी\nमहिपतगड_सुमारगड_रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE./XCXwWI.html", "date_download": "2020-10-28T15:11:51Z", "digest": "sha1:X2B25CWEN5SRGAG4QANW7YF6YCIXZXOO", "length": 2480, "nlines": 35, "source_domain": "krishnakath.page", "title": "कराडमध्ये पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकराडमध्ये पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.\nApril 2, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nकराड दि: काल 1 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एका पुरुष रुग्णाचा (वय 35 वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/agriculture-bill-2020-pros-and-cons-in-marathi/", "date_download": "2020-10-28T15:11:06Z", "digest": "sha1:3Q7UKADP7HY36KUNJHUEUS5CQLVKQSCD", "length": 11962, "nlines": 100, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Agriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे - Puneri Speaks", "raw_content": "\nAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\nगुरुवारी कृषी बाजारपेठेतील सुधारणांचे दोन विधेयक लोकसभेत चर्चेसाठी उपस्थित करण्यात आले होते. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यामुळे शेतकऱ्याला शेतमालाची विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळेल असे सांगितले. सभागृहात “शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (पदोन्नती आणि सुलभता) विधेयक, २०२०” आणि “शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) शेतमाल किंमत, आश्वासन आणि सेवा विधेयक, २०२०” एकत्रितपणे मांडले गेले.\nहे दोन विधेयक या वर्��ाच्या सुरूवातीला सरकारने आणलेल्या दोन अध्यादेशांची जागा घेणार आहेत. हे विधेयक सभागृहात मंजूर करुन घेताना तोमर म्हणाले की या दोन विधेयकामुळे शेतकऱ्यांची समृद्धी होईल आणि कायद्याने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) च्या तरतूदीवर कोणताही परिणाम होणार नाही.\nपण खरोखर हे दोन विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत आम्ही आपल्यासाठी विधेयकाचे फायदे आणि तोटे घेऊन आले आहोत. या विधेयकामुळे कोणती भीती व्यक्त केली जात आहे याबद्दल सांगणार आहोत.\nएक परिसंस्था तयार करणे जिथे शेतकरी व व्यापाऱ्यांना APMC अंतर्गत म्हणजेच नोंदणीकृत ‘मंडई’ शेतीमाल विक्री व खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.\nशेतकऱ्यांच्या उत्पादनाला अडथळामुक्त राज्यस्तरीय आणि राज्यातर्गत व्यापारास प्रोत्साहन मिळेल\nजाहिरात / वाहतूक खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगल्या किंमती मिळण्यास मदत होईल\nइलेक्ट्रॉनिक व्यापारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल ज्यावर शेतकरी आपल्या मालाची विक्री ऑनलाइन करू शकतील\nनोंदणीकृत APMC मार्केटबाहेर जर शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री केली तर राज्य सरकारचा महसूल कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारच्या ‘मंडई फी’ वसूल करू शकणार नाहीत आणि यामुळे राज्याच्या महसुलात मोठा फरक पडेल अशी भीती आहे.\nसंपूर्ण शेतीतील व्यापार मंडईमधून बाहेर पडल्यास राज्यातील कमिशन एजंट्स जे दलालीचे काम करतात त्याचे पुनर्वसन कसे होणार हा प्रश्न आहे\nखाजगी व्यापारी मंडई वाढल्यास MSP (Minimum Support Price) आधारित खरेदी प्रणाली समाप्त होण्याची भीती राहील. यामुळे सरकारचे शेतीमालावर नियंत्रण राहणार नाही. यामुळे मालाची किंमत अचानकपणे कमी जास्त होण्याची भीती असेल.\nकृषी क्षेत्र भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट कुटुंबांच्या हातात जाईल आणि याचा शेतकऱ्यांना याचा फटका बसेल असं शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nमराठा आरक्षण: फडणवीस सरकारच्या आदेशानुसार युक्तिवाद केला नाही, कुंभकोणी यांचा गौप्यस्फोट\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nShare कुमार सानू यांचे चिरंजीव जान कुमार सानू ‘बिग बॉस 14’ च्या सीजन मध्ये प्रतिस्पर्धी आहे. यात बोलताना “मराठीत बोलल्यावर … Read More “Agriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे”\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nShareअवघ्या महाराष्ट्रात विनोदाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक … Read More “Agriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे”\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nShareएकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी प्रवेश करताना “तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल” असे उद्गार केले आणि … Read More “Agriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे”\nPrevious articleमराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा\nNext articleकंगना राणावत ची मराठी पत्रकाराला धमकी, खोटेपणा उघड केल्याने धमकी\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/problem-continues-in-nagpur-university-examinations-zws-70-2303110/", "date_download": "2020-10-28T14:43:57Z", "digest": "sha1:LTYUSD63J7HQ2TTVFELYAEUDXDWX4QIE", "length": 13268, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Problem continues in nagpur university examinations zws 70 | विद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nविद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच\nविद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच\nऔषधनिर्माण शास्त्राच्या परीक्षा स्थगित; आज पहिल्या सत्रात होणार परीक्षा\nऔषधनिर्माण शास्त्राच्या परीक्षा स्थगित; आज पहिल्या सत्रात होणार परीक्षा\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांचा पोरखेळ पुन्हा आज गुरुवारीही पाहायला मिळाला. अनेक वि��्यार्थ्यांचे लॉगिन उशिरा झाल्याने त्यांना पेपर सोडवण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा वेळ मिळाल्याच्या तक्रारी आहेत. तर व्होडाफोन-आयडिीााच्या नेटवर्क समस्येमुळे बहुतांश परीक्षांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे औधनिर्माण शास्त्राचा शेवटच्या सत्रात असलेला पेपर स्थगित करून तो शुक्रवार १६ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता घेतला जाणार आहे.\nव्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कमुळे नागपूर विद्यापीठाच्या सातव्या दिवशीच्या परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. पहिला टप्पा सुखरूप आटोपल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उशिरा सुरू करण्यात आल्यात. यातही बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही.\nव्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांनी जीओ नेटवर्कचा वापर केला. त्यामुळे एकाच नेटवर्कवर सर्वाधिक भार आल्याने तेही सुरळीत काम करू शकले नाही. परिणामी दुसऱ्या सत्रातील ११.३० वाजताची परीक्षा १.३० वाजता सुरू झाली, तर दुपारी १.३० वाजता तिसऱ्या सत्राच्या परीक्षेलाही सुरुवात झाल्याने इतर विद्यार्थ्यांनीही लॉगिन करायला सुरुवात केली. एकाचवेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी परीक्षेला लॉगिन करत असल्याने गोंधळ निर्माण झाला. परिणामी अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित असल्याची माहिती आहे. या सर्व समस्यांमुळे शेवटच्या सत्रात असलेल्या परीक्षा घेणे अशक्य असल्याने विद्यापीठाने औषध निर्माणशास्त्राच्या परीक्षाच रद्द केल्या. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा स्थगित करीत त्या शुक्रवारी सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत.\nविद्यार्थी कॉपी करीत असल्याची चित्रफीत प्रसारित\nअंतिम वर्षांच्या परीक्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात कॉपी होत असल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर फिरत आहे. अनेक विद्यार्थी एका खोलीमध्ये बसून प्रश्न व त्याची उत्तरे पुस्तकामध्ये शोधत असल्याचे या चित्रफितीमध्ये दिसत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने परीक्षांच्या नावावर विनोद सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बि��विरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 काळे कृषी कायदे महाराष्ट्रात रोखणार\n2 ४९ टक्के गावातच पिण्याचे पाणी\n3 पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्धचे खटले लवकर निकाली निघावेत\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/13/3969-goat-farming-information-marathi-best-food-for-bettre-growth/", "date_download": "2020-10-28T14:24:16Z", "digest": "sha1:UONTEFEJ3P354QK6MOOWENF32USVL5P2", "length": 12137, "nlines": 161, "source_domain": "krushirang.com", "title": "मोठ्या कराडांना द्यावा ‘हा’ महत्वाचा खुराक; वाचा शेळीपालनाची महत्वाची माहिती | krushirang.com", "raw_content": "\nHome Home मोठ्या कराडांना द्यावा ‘हा’ महत्वाचा खुराक; वाचा शेळीपालनाची महत्वाची माहिती\nमोठ्या कराडांना द्यावा ‘हा’ महत्वाचा खुराक; वाचा शेळीपालनाची महत्वाची माहिती\nछोट्या करडांना बाळसुग्रास देण्याविषयीची माहिती आपण पाहिली. आता आपण ३ महिन्यांपेक्षा मोठ्या कराडांना द्यायच्या खाद्याची माहिती पाहणार आहोत. कारण, छोटी करडे तरी वेगाने वाढतात. मात्र, पुढे मग अशा कराडांना ९ महिन्यांपर्यंत वाढवताना त्यांची वजनवाढ योग्य पद्धतीने होणे हेही आवश्यक असते. कारण हीच एकमेव गोष्ट नफा वाढवणारी आहे.\nतीन महिने वयाच्या कराडांना देण्याचा खुराक तयार करण्याचे घटक आणि त्याची टक्केवारी अशी :\nमका भरडा : २०%\n���शा पद्धतीने यामध्ये १४ टक्के पचवू शकणारी कच्ची प्रथिने आणि 65 टक्के एकूण पचनीय पदार्थ असलेला खुराक द्यायचे नियोजन करावे. तसेच या मोठ्या कराडांना वळलेला आणि हिरवा चारा देऊन तयार करावे.\nशेळ्या व बोकड यांच्या चंचल स्वभावानुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये होणारे बदल लक्षात घ्यावेत. कारण, अनेकदा काहीही किरकोळ कारणाने किंवा हवामानाच्या बदलानेही त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतात. अशावेळी त्यांनी पोटभर नाही खाल्ले तर जाप्ता बिघडू शकतो. तसेच आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच आरोग्याची काळजीही घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी पशुवैद्यकीय तज्ञ किंवा अनुभवी व्यक्ती यांची गोठ्यामध्ये भेट होईल असे पाहावे.\nसंपादन व लेखन : सचिन मोहन चोभे\nवाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleशिवसेनेचा हल्लाबोल; तर काय बिघडले असते\nNext article‘त्यावरून’ विरोधकांना तांडव करण्याचे कारण नाही; शिवसेनेचा टोला\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयां��� खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/there-no-basis-claims-made-china-329530", "date_download": "2020-10-28T15:20:44Z", "digest": "sha1:ZA6V73CIVJIJOSAAKHYWQSSXWVSAAW37", "length": 15701, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "चीनने केलेल्या दाव्यांना आधार नाही - There is no basis for the claims made by China | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nचीनने केलेल्या दाव्यांना आधार नाही\nदक्षिण चिनी समुद्राबाबतच्या चीनचा कोणताच दावा मंजूर करणार नाही, ही अमेरिकेची जुनी भूमिका आता ऑस्ट्रेलियानेही स्वीकारली आहे. यावरूनच ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात सध्या ‘ट्वीटर वॉर’ रंगले आहे. दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीन सरकारने सांगितलेल्या दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ऑस्ट्रेलियाने नुकतेच संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले आहे. यामुळे चीनने ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका केली आहे.\nदक्षिण चिनी समुद्रात ऑस्ट्रेलियानेही ओढली अमेरिकेची री\nबीजिंग - दक्षिण चिनी समुद्राबाबतच्या चीनचा कोणताच दावा मंजूर करणार नाही, ही अमेरिकेची जुनी भूमिका आता ऑस्ट्रेलियानेही स्वीकारली आहे. यावरूनच ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात सध्या ‘ट्वीटर वॉर’ रंगले आहे. दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीन सरकारने सांगितलेल्या दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ऑस्ट्रेलियाने नुकतेच संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले आहे. यामुळे चीनने ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका केली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nचीनबरोबरील संबंध आम्हाला बिघडवायचे नाहीत, असे काही दिवसांपूर्वीच सांगणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चीनच्या दाव्यांवर शंका व्यक्त करत वादाची ठिणगी टाकली आहे. ‘चीनच्या हालचाली या अस्थिरता निर्माण करणाऱ्या असून यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, असे आपण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरल यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट केले होते.\nइस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही\nदक्षिण चिनी समुद्रातील अनेक छोट्या बेटांचा चीनने ताबा घेतलेला आहे. या बेटांवर इतर सहा देशांनीही हक्क सांगितला असला तरी लष्करी बळावर चीनने अद्याप कोणालाही धूप घातलेली नाही. या बेटांवर चीनने विमाने उतरण्यासाठी धावपट्ट्या निर्माण केल्या असून लष्करी तळ उभारले आहेत.\nकोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती\nदक्षिण चिनी सागरातील चीनचे दावे ऑस्ट्रेलियानेही फेटाळल्याने अमेरिकेला एक मोठा जोडीदार मिळाला आहे. या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्री पातळीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत चीनविरोधातील आघाडी अधिक मजबूत करण्याचा निश्‍चय करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनीही दक्षिण चिनी समुद्रातील मुक्त स्वातंत्र्याच्या हक्काची घोषणा करत चीनला दाव्यांकडे दुर्लक्ष केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसाय बहरला\nहर्णे - गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन...\nवर्धा नदीत सापडली दुर्मीळ \"बोद\" मासोळी, मासेविक्रेत्यांमध्ये उत्साह\nधाबा (जि. वर्धा) : दुर्मीळ समजली जाणारी बोद मासोळी वर्धा नदीच्या घाटावर सापडली आहे. ही मासोळी समुद्रात आणि डॕममध्ये क्वचित सापडते....\nपोलंडमधील एका चौकाला हरिवंशराय बच्चन यांचे नाव\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्व कोण, याविषयी एका संस्थेने सर्वेक्षण केले. त्यातून बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात...\nसंरक्षित क्षेत्रामुळे भूमिपूत्र अस्वस्थ\nओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग हा निसर्गाने भरभरून दिलेला जिल्हा आहे; पण निसर्गाचे देणे संवर्��ित करता करता जिल्ह्यातील नागरिकांवर वेगळेच संकट...\n‘आर्ट ऑफ ५ एलिमेंट्स’च्या लोगोचे अनावरण\nपुणे - ‘द आर्ट ऑफ ५ इलिमेंट्स’च्या लोगोचे ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उदय जाधव यांच्या हस्ते दुर्गाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर अनावरण...\n तीन महिन्यांत २० हजार टन विक्री; सव्वाशे कोटींची उलाढाल\nनाशिक/पिंपळगाव बसवंत : कोरोना शेतीमाल व उद्योगांसाठी आपत्ती ठरली असताना बेदाण्यासाठी पूरक ठरल्याचे चित्र आहे. कारण तीन महिन्यांत नाशिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ten-contact-three-affected-people-jintur-parbhani-news-293535", "date_download": "2020-10-28T14:22:50Z", "digest": "sha1:I3QDS5JJMSZXAN3F4MBNM3L4SKTWKKZ7", "length": 18144, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिंतूरातील ‘त्या’ बाधित तिघांच्या संपर्कात दहाजण - Ten In Contact With The Three Affected People In Jintur, parbhani news | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nजिंतूरातील ‘त्या’ बाधित तिघांच्या संपर्कात दहाजण\nजिंतूर तालुक्यातील शेवडी येथे आपल्या मूळ गावी आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीसह दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी रात्री उघड झाली. परंतु, पोलिस कर्मचारी निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या त्या महिलेसह दोन मुलांच्या संपर्कात इतर दहा व्यक्ती आल्या होत्या.\nपरभणी : मुंबईहून आलेल्या त्या तीन पूर्ण बाधित रुग्णांच्या संपर्कात इतर दहाजण आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या दहाजणांचा शोध घेणे सुरू असून त्यांची तपासणीदेखील केली जाणार आहे.\nजिंतूर तालुक्यातील शेवडी येथे आपल्या मूळ गावी आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीसह दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी रात्री उघड झाली. परंतु, पोलिस कर्मचारी निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या त्या महिलेसह दोन मुलांच्या संपर्कात इतर दहा व्यक्ती आल्या होत्या. हा पोलिस कर्मचारी मुंबईतील आर्थर रोड जेल येथे कार्यरत आहे. मुंबई येथे को���ोनाचे रुग्ण वाढत असल्याने आपल्या कुटुंबाला घेऊन शेवडी (ता. जिंतूर) येथे आला होता.\nहेही वाचा - तीन कोरोना रुग्ण निघाल्याने जिंतूरकरांनी पाळला कडकडीत बंद...\n‘ते’ तीन पॉझिटिव्ह जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल\nपरभणी : मुंबईहून मूळ गावी शेवडी (ता. जिंतूर) येथे परतलेल्या एका महिलेसह तिच्या दोन मुलांना कोरोनाची लागण गुरुवारी (ता. १४) रात्री झाल्याचा अहवाल आला आहे. या तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेवडी (ता. जिंतूर) येथील रहिवाशी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये गार्ड म्हणून पोलिस कर्मचारी कार्यरत होता. तो जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचा रहिवासी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्या परिवाराला घेऊन गावाकडे तो निघाला. जिंतूरला आल्यानंतर त्याने पत्नी आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली होती. तपासणी अहवाल येईपर्यंत त्या कुटुंबाला डॉक्टरांनी क्वारंटाइन केले होते. गुरुवारी (ता. १४) रात्री त्यांचा अहवाल आला. त्यामध्ये पोलिस कर्मचारी हा निगेटिव्ह निघाला आहे. परंतु, त्याची पत्नी व दोन मुले हे पॉझिटिव्ह निघाले आहेत. आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.\nहेही वाचा - सकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदाराकडे सुपूर्द\nशेवडीमध्ये आरोग्य पथकांची स्थापना\nपरभणी ः शेवडी (ता. जिंतूर) येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या वतीने अकरा पथकांची स्थापना करून गावकऱ्यांमध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. जिंतूर पंचायत समिती आणि परभणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग यंत्रणेने गावात भेट दिली. या वेळी गावामध्ये हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांमधील भीती दूर करण्यात आली. गावातील इतर दोन कुटुंबांना क्वारंटाइन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने गावात अकरा पथकांची स्थापना करून गावातील कुटुंबांचे सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर व त्यांची सर्व यंत्रणा, विस्तार अधिकरी एन. एल. आडते, ग्रामसेवक पी. डी. खुळखुळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.\nपरभणी जिल्हा कोरोना रुग्ण अहवाल\nएकुण बाधित - चार\nउपचार सुरु असलेले - तीन\nबरे झालेले रुग्ण - एक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न\nगराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात...\nराज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल\nपुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला ठार...\nसांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध\nजुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात...\nघरात सुरू होता बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांची अचानक धाड आणि घरातून निघाला धुर \nशिरपूर : कळमसरे (ता. शिरपूर) येथे मंगळवारी दुपारी बनावट नोटा छापखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक व शहर पोलिसांनी कारवाई केली. या...\nलोणावळ्यातील बहुचर्चित राहुल शेट्टी हत्येप्रकरणी हल्लेखोरासह एकास अटक\nलोणावळा : लोणावळ्यातील बहुचर्चित राहुल उमेशभाई शेट्टी हत्या प्रकरणातील हल्लेखोरासह एकास पोलिसांनी अटक केली आहे. इब्राहीम युसूफ खान (वय-३०, रा....\nमोठी बातमी: औंध संस्थानच्या गायत्रीदेवींची फसवणूक; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल\nपुणे : सातारा येथील औंध संस्थानाच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या वकिलासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/padalkar-needs-psychotherapy-said-rupali-chakankar-311942", "date_download": "2020-10-28T15:40:17Z", "digest": "sha1:FRQYZMOGBLHBD4PM4SZIBAUJYIHZ5K7C", "length": 14907, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज\"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. - Padalkar needs psychotherapy said rupali chakankar | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n\"गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज\"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर..\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य शब्दांत टीका करणारे गोपीचंद पडळकर यांना मानसोपचारांची गरज आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य शब्दांत टीका करणारे गोपीचंद पडळकर यांना मानसोपचारांची गरज आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.\nपडळकर यांनी आज शरद पवारांवर टीका केली आहे. त्याला उद्देशून चाकणकर यांनी हे प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांनी पडळकर यांच्यासारखा व्हायरस बाजूला ठेवला त्याबद्दल बारामतीकरांचे आभार असा टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे.\nहेही वाचा: आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय\n\"आज पवार यांच्यावर टीका करून पडळकर यांनी आपली वैचारिक पातळी दाखवून दिली आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे तेवढी पवार यांची राजकीय कारकीर्द आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. बारामतीत जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे पडळकर यांनी हे हीन दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे, हेच दिसून येते. त्यामुळे त्यांनी मानसोपचार करून घ्यावेत\", असे चाकणकर यांनी सांगितले आहे.\nहेही वाचा: रुग्णवाहिकेशी केला संपर्क, मागितले अवाच्या सव्वा पैसे, शेवटी ओढवली 'ही' वेळ; मुख्यमंत्रीसाहेब पाहताय ना \n\"यापुढे पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. पंतप्रधान मोदी जेव्हा बारामतीला येतात तेव्हा ते पवार यांच्या कार्याची स्तुती करतात हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कारण भाजपाची असभ्य संस्कृती पडळकर यांनी फार लवकर आत्मसात केली आहे\", असाही टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.\nस्पष्���, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''\nनाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी...\n\"कॉफी टेबल पुस्तिकेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुनावल्याची नोंद नाही\" - शरद पवार\nमुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवारांना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं, \"...\nशरद पवार म्हणाले, 'कांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधीच\nनाशिक : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून...\nमकाई कारखाना वाचवण्यासाठी आदिनाथ कारखाना ठेवला गहाण; कृती समितीच्या बैठकीत आरोप\nकरमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून दोन्ही...\nसंघर्ष अन् राजकारण ऊसतोड मजुरांच्या फडात, भाजपात\nबीड : राज्यातील १३ लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यामध्ये पाच लाख एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. या मजुरांचा फडात संघर्ष असला तरी त्यांना अद्याप योग्य मोबदला...\nकांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये - शरद पवार\nनाशिक : \"राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये\" कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/sushant-singh-rajput", "date_download": "2020-10-28T14:06:02Z", "digest": "sha1:EJQM4CA5X5ZQE4E5VYYQFYH56NKB7XK2", "length": 23474, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "Stories related Sushant singh rajput | eSakal", "raw_content": "\nसुशांतच्या बहिणींची तक्रार रद्द करण्याची याचिका र���्द करावी, रियाने सादर केलं प्रतिज्ञापत्र\nमुंबई, ता. 27 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याच्या बहिणींनी दाखल केलेली याचिका फेटाळण्याची मागणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आज प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली. सुशांतला बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे...\n''लेविनाने केलेले आरोप खोटेच''; महेश भट्ट गेले कोर्टात\nमुंबई - बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक महेश भट यांच्याकडून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळुन जीवाचे काही बरे वाईटट झाले तर त्याला ते जबाबदार असतील. अशा प्रकारचा गंभीर आरोप करणा-या अभिनेत्री लेविनाच्या विरोधात महेश भट्ट यांनी न्यायालयाचे दरवाजा...\nमुंबईतून एका अभिनेत्रीला ड्रग पेडलरसोबत रंगेहात पकडलं, नार्कोटिक ब्युरोची धडक कारवाई\nमुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल लक्षात घेऊन NCB कडून तपास अजूनही सुरु आहे. या तपासामध्ये अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अनेक ठिकाणी छापेमारी झाली. काही ड्रग्स पेडलर्सला अटक देखील केली गेलीये. दरम्यान, आता NCB ने...\nस्वतःच्या सीमा कुठे आखायच्या, हेच मिडिया विसरत आहे; न्यायालयाकडून माध्यमांची कानउघाडणी\nमुंबई : पूर्वी मिडिया तटस्थपणे आणि जबाबदारीने काम करीत होता, मात्र आता मिडिया खूप एकतर्फी (पोलराईज्ड) झाला आहे. आता स्वतःच्या सीमा कुठे आखायच्या, हेच मिडिया विसरत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. मिडियाला...\nकोर्टचा रिपब्लिकला सवाल, \"कोणाला अटक करायची हे लोकांना विचारणे म्हणजे शोधपत्रकारीता का \nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या मिडिया ट्रायलबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. हॅशटॅग मोहीम चालवून कोणाला अटक करायची हे लोकांना विचारणे म्हणजे शोधपत्रकारीता आहे का, असा खोचक सवाल...\nAI तंत्राचा वापर करून मुलींच्या फोटोंशी छेडछाड, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला सवाल\nमुंबई, ता. 20 : मोबाईलमध्ये असलेल्या महिलांच्या फोटोमध्ये तांत्रिक हेराफेरी करून त्यांचे मॉर्फ्ड आणि बनावट विवस्त्र फोटो तयार करण्याच्या कथित क्रुत्रिम बौध्दिकतेबाबत (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज केन्द्र...\nसुशांतसिंह राजपूत प्रकरण: दीपेश सावंतकडून NCBवर १० लाखांचा नुकसान भरपाईचा दावा\nमुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या घरामध्ये काम करणाऱ्या दिपेश सावंतने आता मुंबई उच्च न्यायालयात केन्द्र सरकार विरोधात दहा लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. एनसीबीने मला गैरप्रकारे डांबून ठेवले असा आरोप त्याने केला आहे....\nसुशांत मृत्यु प्रकरणात प्रतिमा मलिन करणार्‍यांवर निर्माता संदीप सिंहचा मानहानीचा दावा\nमुंबई- सिनेनिर्माता संदीप सिंह आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करणार्‍या टीव्ही चॅनल्सविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित केली गेली. अशा सर्व चॅनल्स आणि इतर काही व्यक्तींना...\nसुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; चुलत भावाला हृदयविकाराचा झटका\nमुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चुलत भावाला रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज कुमार सिंह बबलू यांना...\nसुशांत सिंग प्रकरण : 33 किलो ड्रग्ससह दोघांना वसईमधून अटक, तब्बल 9 कोटींचे ड्रग्स जप्त\nमुंबई, ता.15 : सुशांत सिंग राजपुतप्रकरणी तपास करणाऱ्याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली. त्त्यांच्याकडून 33 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. दिवसभरात एनसीबीने...\n'केदारनाथ'च्या पुन:प्रदर्शनावर चाहते नाराज, 'आणखी किती दिवस सुशांतला विकाल\nमुंबई : सध्या देशभरात 'अनलॉक'चा ५ वा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत....\nड्रग्स प्रकरण : पोलिस थेट सर्च वॉरंट घेऊन आलेत आणि विवेक ओबेरॉयच्या जुहूच्या घरात सुरु झाला तपास\nमुंबई : मुंबईत सध्या चर्चा आहे ती बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया आणि तिच्या मोबाईलमधील चॅट्सच्या माध्यमातून हे सारं प्रकरण समोर आलंय. अशात केवळ बॉलिवूडमध्येच ड्रग्सचं सेवन केलं जातं आणि त्याचे व्यवहार...\nचेतन भगत संतापला, म्हणाला 'सुशांतच्या मृत्युचा तमाशा केला आहे'\nमुंबई-सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स टीमने त्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सीबीआयवर सोपवला होता. या रिपोर्टमध्ये सुशांतच्यी हत्या झाल्याचे पुरावे न मिळाल्याने सुशांतने आत्महत्याच केल्याच्या निष्कर्ष त्यांनी दिला आहे. मात्र हा...\nसुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपला मिळाली धमकी, एफआयआर केली दाखल\nमुंबई- सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिप सुशांतच्या केसमध्ये अनेकदा चर्चेत आला. सॅम्युअल सुशांतसोबत राहायचा. त्यानेच इंस्टाग्रामवर सारा आणि सुशांतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने...\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणः पोलिसांची बदनामीसाठी बॉट अप्लिकेशनचा वापर\nमुंबई : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली होती. त्यासाठी बॉट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून...\nह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ\nनाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...\nचोराने वधू-वरासोबत काढले फोटो आणि जाताना...\nचंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...\nजाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य\nपुणे: साप्ताहिक राशिभविष्य 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पंचमहाभूतांशी खेळू नका...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nटंगळमंगळमुळे चौपदरीकरण लांबणीवर; धुळे-औरंगाबाद महामार्गाचा प्रश्‍\nधुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...\nआरक्षणारील स्थगिती न उठल्यास राज्यभरात उद्रेक : मराठा क्रांती मोर्चाचा औरंगाबादेत इशारा\nऔरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....\nपुणेकरांच्या दुपारी झोपण्याच्या सवयीवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला; दिले मोदींचे उदाहरण\nपुणे- कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झाले���ी...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nजायकवाडी मुख्य जलवाहिनी फुटली, जालना शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद\nजालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनी पैठण-पाचोड...\nमृताच्या कुटुंबीयांना तेरवीच्या दिवशीच केली आर्थिक मदत\nसिंदी रेल्वे (जि. अमरावती) : कोणत्याही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जेव्हा...\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/10/blog-post_88.html", "date_download": "2020-10-28T13:40:54Z", "digest": "sha1:SQWVFXEDYVLR3P4DEDLIXK4YCD3YGM7E", "length": 19704, "nlines": 181, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "चीन आणि अमेरिकेतील शीत युद्ध | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nचीन आणि अमेरिकेतील शीत युद्ध\nगेल्या काही महिन्यांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेले ’प्राईस वॉर’ अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे-तसे सशस्त्र संघर्षात रूपांतरित होते की काय अशी भीती निर्माण होण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. अमेरिका आणि रशियामधील शीतयुद्धाची समाप्ती 1991 साली झाल्यानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. त्याचा एकछत्री अमल ट्रम्प यांच्या निवडणुकीपर्यंत निर्विवादपणे कायम होता. मात्र ट्रम्प यांच्या कारकिर्दीत चीनबरोबर आयात निर्यातीमधील असंतुलनाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये प्राईस वॉर सुरू झाले.ट्रम्प यांची बेलगाम वक्तव्ये चीनला डिवचण्यासाठी पुरेशी ठरली. यात कोरोनाच्या आगमनानंतर तर कळसच झाला. ट्रम्प यांनी कोरोनाला चीनी व्हायरस असे नाभिदान करून चीनला त्यासाठी जबाबदार धरून फक्त चीनचाच निषेध केला नाही तर जागतिक आरोग्य संस्थेवर चीनशी हातमिळवणी केल्याचा आरोप करून या आंतरराष्ट्रीय संस्थेचा निधी पुरवठा खंडित केला. जे-जे चीनच्या विरूद्ध करता येईल ते - ते करून ट्रम्प यांनी करोनाच्या बाबतीत चीनला जबाबदार धरून त्याच्याकडून जगाने नुकसान भरपाई घ्यावी, अशी भूमिका घेतली. दक्षिण चीनी समुद्रात आपले युद्धपोत पाठवून चीनला सरळ अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. एकूणच चीन आणि अमेरिका या दोन महाशक्तींमध्ये दिसणारी ही सर्व लक्षणे शीतयुद्धाची असल्याचे एव्हाना जगाच्या लक्षात आलेले आहे. हे दोन्ही देश अनेक मोर्चांवर एकमेकांसमोर उभे असून त्यांच्यात अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी कधी ठिणगी पडेल याची शाश्‍वती नाही.\nन्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीमध्ये सर्व सदस्य देशांनी आपला संदेश प्री रेकॉर्डेड स्वरूपात पाठविलेला असून, त्यातही अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरूद्ध आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे जगाने पाहिलेले आहे.\nसंयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अ‍ॅन्टेनियो गुटेरस यांनी या संदर्भात सांगून ठेवलेले आहे की, जागतिक महामारीच्या या काळात कोणत्याही देशाच्या स्वार्थाला कुठलेही स्थान नसावे. जगात अनेक राष्ट्रांमध्ये लोकांना भुलविणार्‍या पद्धतीने शासन केले जात असल्यामुळे असे देश कोरोनाशी दोन हात करतांना कमी पडत आहेत. राष्ट्रवादाची संकल्पना सुद्धा अपयशी ठरलेली आहे. सरकारांचा लोकानुनय आणि राष्ट्रवादाने कोरोनाशी सुरू असलेली लढाई किचकट करून टाकलेली आहे.’ मात्र ट्रम्प यांनी आपल्या भाषणात नेमकी याच्याविरूद्ध भूमिका घेऊन म्हटले आहे की, ’जेव्हा तुम्ही तुमच्या नागरिकांच्या हिताकडे पहाल तेव्हाच ते तुम्हाला सहयोग करतील.’\nट्रम्प यांचा चीन विषयीचा पराकोटीचा द्वेष आणि त्यांना त्यांच्या देशातील कोरोनामुहे निर्माण झालेल्या आणीबाणीसदृश्य परिस्थितीशी लढता न आल्यानेही वाढलेला आहे. सुरूवातीला हा व्हायरस, व्हायरसच नसून षडयंत्र आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली. मास्क लावण्यावरून लोकांची टिंगल केली. सुरूवातीला स्वतःही मास्क न वापरताच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. मात्र लवकरच त्यांच्या लक्षात आले की, कोरोना विषयीची त्यांची भूमिका चुकली असून, त्यात बदल करणे गरजेचे आहे. ते जेव्हा देशातील कोरोना संकटाविषयी गंभीर झाले तोपर्यंत देशामध्ये एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. आजमितीला दोन लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिक या आजाराने मृत्यूमुखी पडलेले असून, जगातील सर्वात जास्त रूगण्सुद्धा याच देशात आहेत. त्यामुळे त्यांनी या संदर्भात घेतलेल्या चुकीच्या भुमीकेमुळे आतापोवतोच्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त लोकांचा बळी गेला असल्याची अमेरिकन नागरिकांची खात्री झाल्यामुळे, त्यांना येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार्‍या पुढच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यांनी आपले अपयश झाकून पुन्हा राष्ट्रपती बनण्यासाठी चीनच्या दक्षीण समुद्रामध्ये कुठलेही जुजबी कारण सांगून एक सीमित युद्ध सुद्धा सुरू केले तरीसुद्धा आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.\nहाथरसची घटना आणि भारतीय समाज\nकोरोना काळात जागतिक लोकशाही संकटात\nजेव्हा जो बायडन ‘इन्शाअल्लाह’ म्हणतात\n२३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२०\nसंग्राम : मनावरील संतापाचे पहाड उतरविणारी कविता\nअमली पदार्थांचे प्राशन, प्राणघातक आजार आणि वेदनादा...\nकायद्याच्या संरक्षणात न्यायापासून वंचित समाज\nआता आंदोलने चिरडली जाऊ शकतात\nहानी मुस्लिमांची नाही न्यायव्यवस्थेची झाली\nन्यायाच्या प्रतीक्षेत असलेले वडिलांचे डोळे अनंत का...\nहाथरसमध्ये लोकशाही की तानाशाही \n१६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर\nमाझं कुटुंब माझी जबाबदारी\nअनपेक्षित न्यायाचा गृहीत निवाडा\nसुशांतसिंह, ड्रग्स आणि बॉलीवुड\nशेतकरी नवीन तीन कायद्यांविरूद्ध का आहेत\nहाथरस येथील दलित तरूणीची हत्या; आश्‍चर्य ते काय\nअरमेनिया आणि अजर बैजान ��ांच्यात युद्ध सुरू\nनवीन कृषी कायदा रद्द करण्यात यावा जमाअते इस्लामी ह...\nभारतात एमनेस्टीचे काम बंद\nजो सन्मान व सवलती राजकीय पुढार्‍यांना मिळतात त्याच...\nसावित्रीबाईंच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे...\n०९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२०\nभगतसिंगांची भारत नौजवान सभा आणि शेतकऱ्यांविषयी कळवळा\nसंविधानाच्या योग्य अमलबजावणीतूनच विषमता नष्ट करून ...\nकोविड-19 मुळे सर्व शिक्षक बनले तंत्रस्नेही\nचीन आणि अमेरिकेतील शीत युद्ध\nनवीन कृषी विधेयके शेतकर्‍यांच्या किती हिताचे\nयुपीमध्ये लोकशाहीविरोधी पोलीस दलाची स्थापना \nअर्थव्यवस्थेला शेती आणि शेतकर्‍यांचा आधार...\nकोविड -19 एक आत्मपरीक्षण ; टर्न टू द क्रिएटर\nलॉकडाऊनचे ग्रामीण भागातील मुस्लीम समाजावर झालेले प...\nशासनकर्त्यांना जबाबदारीचे भान उरले कुठे\n०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२०\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/satara-polytechnic-bharti/", "date_download": "2020-10-28T14:31:51Z", "digest": "sha1:5GH76T5MXT5VJ5SWGX3ISGF7GVQHR3GO", "length": 16668, "nlines": 320, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Satara Polytechnic Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nसातारा पॉलिटेक्निक भरती २०२०.\nसातारा पॉलिटेक्निक भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: लेक्चरर, लॅब असिस्टंट, लायब्रेरियन, रजिस्ट्रार / लिपिक.\n⇒ नोकरी ठिकाण: सातारा.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.\n⇒ मुलाखतीचा पत्ता: सातारा पॉलिटेक्निक, पोस्ट येथे: सोनगाव, खिंडवाडी, एन.एच. – 4 जवळ, सातारा.\n⇒ मुलाखतीची तिथि: 22 ते 25 सप्टेंबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A4_%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2020-10-28T13:40:29Z", "digest": "sha1:ZKPHQIARBOCJJ2QPZIQFIODO7N4YFVD3", "length": 3892, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "गणपतीची आरती/गजानना श्रीगणराया । आधी - विकिस्रोत", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n←गणपतीची आरती/तू सुखकर्ता तु दु:खहर्ता\nगणपतीची आरती/आरती करूं गणपतीला दे→\n आधी वंदू तुज मोरया मंगलमूर्ति श्री गणराया आधी वंदूं तुज मोरया ॥ १ ॥\n चंदन उटी खुलवी रंग ॥ बघता मानस होते दंग जीव जडला चरणीं तुझिया ॥ २ ॥\n देवा कृपेचा तूं समुद्रा ॥ वरदविनायक करुणागारा अवघी विघ्ने नेसी विलया ॥ ३ ॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nLast edited on २१ जानेवारी २०१९, at १६:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उप��ब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/nushrat-bharucha/", "date_download": "2020-10-28T15:27:01Z", "digest": "sha1:C6EGEEC3CMDLREEYCM25MLC4I5T6WJET", "length": 7083, "nlines": 93, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Nushrat Bharucha | Biography in Marathi", "raw_content": "\nनुसरत भरूचा चरित्र Nushrat Bharucha Biography in Marathi ही एक भारतीय फिल्म अभिनेत्री आहेत तिने हिंदी सिनेमांमधून प्यार का पंचनामा मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिचीही फिल्म Box Office वर ब्लॉक बस्टर ठरली त्याच्या नंतर तिने सोनू की टीटू की स्वीटी मध्ये स्वीटी ची भूमिका केली होती आणि हा पिक्चर त्यांचा सुपरहिट पिक्चर ठरला.\nखरे नाव नुसरत भरूचा\nउंची 5 फुट 4 इंच\nजन्म तारीख 17 मे 1985\nजन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत\nशाळा लीलावती बाई पोद्दार हायस्कूल मुंबई\nडब्ल्यू फिल्म जय संतोषी मा (2006)\nआवडते खाद्यपदार्थ आईस्क्रीम आणि ताज्या फळांचा रस\nआवडता अभिनेता सलमान खान\nआवडती अभिनेत्री काजोल आणि विद्या बालन\nआवडता चित्रपट जाने भी दो यारो\nआवडते पुस्तक शेरलॉक होम्स, वाईट टायगर\nनुसरत भरूचा चा जन्मा एका पारसी परिवारामध्ये 17 मे 1985 मध्ये मुंबईत झाला आहे.\nतिने आपले (Nushrat Bharucha Education) प्राथमिक शिक्षण लीलावती पोतदार हायस्कूल मधून केले आहे त्याच्यानंतर फिल्म क्षेत्रांमध्ये तिने पदार्पण केले एक अभिनेत्री बरोबरच ती एक चांगली थेटर आर्टिस्ट पण आहे.\nनुसरत भरूचा ने अपली फिल्मची करिअरची सुरुवात जय संतोषी मा पासून केली त्यानंतर तिने दिबाकर बॅनर्जी पिक्चर लव्ह सेक्स आणि धोका मध्ये काम केले तिच्या या जबरदस्त एक्टिंग मुळे तिने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले.\nत्यानंतर तरुण पिढीवर आधारित प्यार का पंचनामा मध्ये तिची भूमिका सर्वांना आवडली. ह्या पिक्चर मध्ये तिने नेहा नावाच्या मुलीचे किरदार केले होते. त्यानंतर तिने प्यार का पंचनामा टू आणि सोनू के टीटू की स्वीटी मध्ये अभिनय केला.\nनुसरत भरूचा ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.\nआर्टिकल आवडली असल्यास फेसबुक ट्विटर आणि टेलिग्राम वर शेअर करायला विसरू नका.\n2006 जय संतोषी माँ\n2009 कल किसने देखा\n2010 लव सेक्स और धोखा\n2011 प्यार का पंचनामा\n2014 डर @द मॉल\n2015 प्यार का पंचनामा 2\n2018 सोनू के टीटू की स्वीटी\nरिया चक्रवर्ती – Rhea Chkraborty\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-indians-will-get-free-corona-vaccine-11097", "date_download": "2020-10-28T14:26:14Z", "digest": "sha1:IHGVX7XQI2DPZ3R26DXFJDPPE32GL2I7", "length": 10419, "nlines": 135, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत, वाचा सीरमचे इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची ही माहिती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत, वाचा सीरमचे इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची ही माहिती\nभारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत, वाचा सीरमचे इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची ही माहिती\nबुधवार, 22 जुलै 2020\nभारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत\nसीरमच्या उप्तादनापैकी 50 टक्के लस भारतीयांना दिली जाणार\nसीरमचे इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची माहिती\nसंपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या संशोधनात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतलीय. या लसीच्या उप्तादनात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट महत्वाची भूमिका बजावतीय. आता कंपनीच्या एकूण उप्तादनापैकी कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी होणारंय.\nकोरोनावर लस कधी येणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. लस संशोधनात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतलीय. मानव जातीसाठी अक्षरशः संजीवनी ठरेल, अशी ही लस अंतिम चाचण्यांनंतर येत्या काही दिवसांत, जगभरात वितरीत होण्याची शक्यता आहे. या लस संशोधनात भारतातील एका बड्या कंपनीचं योगदान असल्यामुळं भारताला या संसोधनाचा खूप मोठा फायदा होणारय. पुण्यातील सीरम इन्सटिट्यूट या लस उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतीय. विशेष म्हणजे या कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी होणार असल्याची माहिती, सीरम इन्सटिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलंय.\nकाय म्हणाले आदर पूनावाला\nया लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्याची रि���सर अनुमती घेण्याचं काम सुरू आहे. नियोजनाप्रमाणं जर लसीच्या चाचण्या झाल्या तर, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट काही लाख डोस तयार करू शकेल आणि 2021च्या मार्चपर्यंत जवळपास 30 ते 40 कोटी डोस तयार असतील.भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही, सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ती सामान्यांना दिली जाईल.\nलसीच्या उप्तादनासाठी सरकारकडून चांगला पाठिंबा मिळत असल्याचंही आदर पूनावाला यांनी म्हंटलंय. सीरमच्या उप्तादनापैकी 50 टक्के उप्तादन भारतीयांना दिलं जाईल आणि 50 टक्के जगात वितरीत केलं जाणारंय. भारतासह साऱ्या जगाचं लक्ष ऑक्सफर्डच्या यशाकडे लागलंय. आता लसीच्या चाचण्यांना चांगलं यश मिळून कोरोनाबाधितांना ही लस लवकरात लवकर मिळो, हीच अपेक्षा.\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nसंजय दत्तची अखेर कॅन्सरवर मात, चाहत्यांसमोर नतमस्तक होत व्यक्त केले...\nसंजय दत्त... बाबा, संजूबाबा... अशी अनेक नावं... पण तो त्याच्या नावाने किंवा...\nअखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, मात्र रक्षा खडसेंचा भाजप...\nएकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला....\nइथे पाताळात शिखर आहे...\nटी20 क्रिकेट तसे नवेच आहे. जेमतेम 15 वर्षाच्या कुमार अवस्थेतलं. सुरुवातीला तर 20...\nआईच्या अखेरच्या प्रवासाला बेरोजगारीचा खोडा, वाचा जीव गेल्यानंतरही...\nशवगरात ठेवलेल्या आईच्या मृतदेहाकडे डोकावून पाहत असलेली मुलं...मृत्यूनंतर 3 दिवस झाले...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ten-weird-daily-routine-habits-you-cant-think-of/", "date_download": "2020-10-28T13:33:56Z", "digest": "sha1:LCQIDBRHZG53AIJ2STXQMPRI224PTBPV", "length": 19128, "nlines": 224, "source_domain": "policenama.com", "title": "'या' आहेत रोजच्या आयुष्यातील 10 विचित्र सवयी, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही | ten weird daily routine habits you cant think of | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर , राष्ट्रवादीचं सोशल इंजिनीअरिंग सुरू\nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 288 नवे पॉझिटिव्ह तर 17…\n‘या’ आहेत रोजच्या आयुष्यातील 10 विचित्र सवयी, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही\n‘या’ आहेत रोजच्या आयुष्यातील 10 विचित्र सवयी, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक मनुष्याबरोबर अनेक सवयी जोडल्या जातात. आपल्याला काही ना काही तरी सवय असते. ते जीवनाचा एक भाग बनतात. तथापि, या सवयी विचित्र असूनही आपल्याला समजत नाही. आपल्या सर्वांच्या सवयी असतात, अशा काही सवयी लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील असतात. येथे दहा विचित्र सवयी आहेत जे प्रत्यक्षात लोकांच्या जीवनाचा भाग आहेत, परंतु आपल्याला कदाचित याबद्दल माहिती नसेल.\nरोजच्या जीवनात संख्येला अधिक महत्त्व देणे ही देखील एक सवय आहे. चांगल्या आणि वाईट काळ आणि कार्यांशी संबंध लावून पाहिले जाते. लकी नंबरने चांगले काम सुरू करण्याची प्रथा बर्‍याचदा पाहिली जाते.\nझोपेत चालणे किंवा खाणे अजिबात चांगले नाही परंतु झोपेत ड्रायव्हिंग करणे विचार करण्यासारखे आहे. काही लोक प्रत्यक्षात उठतात, त्यांची कार घेतात, परत येतात, झोपायला जातात आणि त्याबद्दल त्यांना काहीही आठवत नाही. ही सवय खूप विचित्र आणि धोकादायक आहे.\nही सवय बर्‍याच लोकांमध्ये दिसते. झोपेत घोरणारे लोक आपल्याला बहुधा कुठेही पाहायला मिळतात. इतर लोकांना त्रास होत असला तरी, घोरणारे व्यक्ती खूपच निवांत झोपत असते. डॉक्टरांच्या मदतीने याची सुटका करता येते.\nनख चघळण्याची सवय बहुतेक वेळा एखाद्या गोष्टीबद्दल विचार करताना दिसून येते. लोक चिंताजनक परिस्थितीत नखे चावत राहतात. याशिवाय रोज पेन किंवा इतर गोष्टी तोंडात घेण्याची सवय रोजच्या जीवनात दिसून येते.\nपुस्तकांचा वास घेण्याची सवय\nनवीन आणि जुन्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा चांगला सुगंध असतो आणि बरेच लोकांना ते वास घेण्यास आवडते.\nबर्‍याच वेळा एखाद्याला केस ओढण्याची सवय असल्याचे दिसून येते. बर्‍याच लोकांना वारंवार केसांमध्ये हात घालण्याची सवय असते. काही लोक हे इतर लोकांच्या केसांमध्ये देखील करतात, परंतु ही चांगली गोष्ट नाही. एखाद्याने स्वतःच्या केसांवर जास्त वेळ हात ठेवू नये.\nशॉवर नंतर केस वाळविणे\nही सवय बर्‍याच लोकांमध्ये दिसून येते. आंघोळीनंतर केस कोरडे होण्याची प्रवृत्ती सर्वत्र आढळते. तथापि, असेही म���हटले जाते की जास्त ड्रायर वापरल्याने केस खराब होतात.\nमित्रांसह संवाद साधताना बर्‍याचदा त्याच गोष्टी बोलल्या जातात. पूर्वी जे सांगितले होते ते विसरून पुन्हा तीच जुनी गोष्ट सांगायची सवय असते. काही प्रसंग असे असतात की लोक दिवसभर त्याच गोष्टी वारंवार सांगत असतात. हे आनंद किंवा निराशा दोन्ही परिस्थितींमध्ये दिसून येते.\nकाही लोक उशीबद्दल त्यांचे प्रेम एका नवीन स्तरावर नेतात. काही लोकांसाठी तथापि, हे क्लॉस्ट्रोफोबिक स्वप्नासारखे दिसू शकते. उशीने स्वत:ला पूर्णपणे झाकून टाकणे किंवा अंथरुणावर पडलेले किंवा टीव्ही पाहताना हे असे केले जाते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम पांडे’नं उघडली रहस्ये, म्हणाली – ‘माझे व्हिडिओ विकून…’\n27 सप्टेंबर राशिफळ : 4 राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत, रविवारचे भविष्य जाणून घ्या\nवारंवार तोंडात अल्सर येत असल्यास करा ‘हे’ उपाय\nहिरवा वाटाणा डोळ्यांसाठी उपयुक्त जाणून घ्या ‘हे ‘ 10 आश्चर्यकारक फायदे\nनाकातील रक्तस्त्रावाची ‘ही’ कारणे आणि उपाय, जाणून घ्या\nWeight Loss : सफरचंदाने वजन कसे कमी करता येते ज्यांना Apple आवडत नाही त्यांच्यासाठी…\n‘नायटा’ मुळापासून काढून टाकण्यासाठी ‘या’ 10 घरगुती उपायांचे…\nकिडनी होणार नाही खराब, जाणून घ्या किडनीसाठी काय योग्य आणि काय चुकीचे\nऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर, इथं पहा टीम इंडियाचे…\nसांधेदुखीच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी भारतीय…\n‘सिंचन घोटाळयाचा प्रमुख साक्षीदार फोडण्याचं…\nऐतिहासिक शोध : वेगळ्याच गोष्टीचं संशोधन होतं सुरू, पण सापडले…\n‘राणे यांची वैद्यकीय तपासणी करावी’ : शिवसेना\nबिहारमध्ये पुन्हा बनू शकतं NDA चं सरकार, भाजपाला सर्वाधिक…\nअजित पवार Home Quarantine, परंतु VC द्वारे बैठकीला हजर…\nVideo : भाजपच्या दिग्गज मंत्र्यानं मतांसाठी काँग्रेस…\nजर तुम्ही देखील खात असाल ‘स्टीकर’ लावलेली फळं तर…\nकेसांच्या समस्या समूळ नष्ट करा, ‘हे’ आहेत उपाय\nकोशिंबीरीमध्ये ‘काकडी’ आणि ‘टोमॅटो’…\nश्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\nCoronavirus : ‘लठ्ठ’ लोकांसाठी…\nवेगानं वजन कमी करायचं असेल तर फॉलो करा ‘हा’ सोपा…\nत्या शाळकरी मुलीने २५० मुलींना वाटले सॅनिटरी नॅपकिन\nCorona Virus : भारतात ‘कोरोना’ची एन्ट्री,…\nBenefits Of Soybean : उच्च प्रोटीनयुक्त सोयाबीनचे…\nNCB च्या हाती लागली बॉलिवूडला ड्रग सप्लाय करणारी टोळी,…\nऋतिक रोशनची आई पिंकी रोशन झाल्या ‘कोरोना’…\nBigg Boss 14 TRP Ratings : टीआरपी चार्टमध्ये सलमान खानचा शो…\nKBC : 15 व्या प्रश्नावर पोहोचली ‘ही’ स्पर्धक,…\nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nपुण्यातील उद्याने खुली करण्याबाबत महापौर मोहोळ यांचा मोठा…\nउमरखेड : लाच मागितल्या प्रकरणी दोघांना ‘अटक’ \nPune : गांजा वाहतूक करणारे सराईत LCB कडून गजाआड, 8लाख 20…\n‘तुला लवकरच थोबाडणार’, मनसेची जान कुमार सानूला…\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर \nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड…\n‘कोरोना’ लसीची प्रतिक्षा अखेर संपली \nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nMaratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा…\nशरद पौर्णिमेची पूजा कशी करावी : ‘या’ 10 उपयुक्त…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nNITI Aayog Recruitment 2020 : नीती आयोगात नोकरीची संधी, अनेक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर , राष्ट्रवादीचं सोशल इंजिनीअरिंग सुरू\nहिवाळ्यामध्ये छातीत कफ जमा होतो का , तर करा ‘या’ तुपाचे…\nAadhaar मध्ये जन्म तारीख अपडेट करण्यासाठी हवीत ‘ही’…\nअभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या \nआदर्श शाळांचा प्रत्येक शनिवार आता होणार ‘दप्तरमुक्त’\nWeight Loss : सफरचंदाने वजन कसे कमी करता येते ज्यांना Apple आवडत नाही त्यांच्यासाठी देखील आहे एक पर्याय, जाणून घ्या\nराज्यपाल कोश्यारींना शरद पवारांचे ‘पुणेरी’ टोमणे\n…तर उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन : अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1112/Organizational-Structure", "date_download": "2020-10-28T15:04:24Z", "digest": "sha1:4XPAWPEO25KYN6SAIM35QVBGSW76BE4V", "length": 4217, "nlines": 85, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "संघटनात्मक संरचना-साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे, भारत", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (न���ंदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१३९३ आजचे दर्शक: ६९९५\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/5/6/Coronavirus-and-education-Gurukul-.html", "date_download": "2020-10-28T14:44:28Z", "digest": "sha1:BSMYIUIIGVMRXQYBNZZYIBAKWPFHPGFS", "length": 34251, "nlines": 27, "source_domain": "www.evivek.com", "title": " Coronavirus and education - विवेक मराठी", "raw_content": "शिकवण कोरोनाची - 8\n'ब्युटीफुल ट्री' नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्याचे लेखक आहेत धर्मपाल. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना एकदा खड्सावत असताना भारतीय शिक्षण व्यवस्थेचे वर्णन‌ 'ब्युटीफुल ट्री' असे केले होते आणि \"You Destroyed it\" असा त्यांच्यावर आरोप केला होता. या घटनेचा संदर्भ घेऊन धर्मपाल यांनी ब्रिटिश गॅझेटचा आधार घेत हे पुस्तक लिहले. ते वाचल्यावर कळते की खरेच, आक्रमक‌ येण्यापूर्वी आणि पारतंत्र्यपूर्व काळात भारतीय शिक्षण किती प्रगत होते.\nत्याचे काही संदर्भ घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करायचे म्हटले की स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणवणारेच भगवेकरणाची बांग देतात. अर्थात याला कारणही आहे - स्वतःला कितीही गांधीवादी म्हणत असले, तरी ही मंडळी मेकॉलेचे बळी आहेत, हे येथे लक्षात घ्यावे लागेल. कोरोना पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विचार करताना मेकॉले पॅटर्न - जो अजूनही आमच्या शिक्षण पद्धतीत घुसलेला आहे, तो काढून टाकावा लागेल. आज कोरोनानंतर पुढील २५ वर्षे कुठल्या प्रकारची आवाहने आणि आव्हाने आपल्यासमोर उभी राहणार आहेत, याचा विचार करावा लागणार आहे. त्याप्रमाणे दोन प्रकारे विचार करावा लागेल - दीर्घकालीन आणि लगेच असा\nशिक्षणाचा हेतू काय असावा या मूलभूत प्रश्नापासून आम्हाला सुरुवात करण्याची गरज आहे. पूर्वी प्राचीन काळात गुरुकुल परंपरेत शास्त्र आणि शस्त्र असे दुहेरी शिक्षण दिले जायचे. यात शास्त्र म्हणजे विज्ञान होतेच, त्याबरोबर नीती, समाज, अर्थ असे सर्व पैलू या शास्त्रप्रकारात अंतर्भूत होते. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास हा शिक्षणाचा हेतू होता. कालांतराने पारतंत्र्याच्या काळात इंग्रंजासाठी बाबू निर्माण करण्याचा कारखाना म्हणून शिक्षण विकसित पावले.\nपण आता बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये आम्हाला उद्याच्या जगात सर्व क्षेत्रांत नेतृत्व करण्यासाठी दुर्दम्य आकांक्षा धारण करणारी पिढी घडवायची आहे. शिक्षणाचा हेतू एकदा पक्का झाला तर मग पुढच्या गोष्टी आखणे आणि नियोजन करणे सुकर होणार आहे.\nकोविड-१९नंतर जगाची आमच्याकडून नेमकी काय अपेक्षा असणार आहे योग आणि योगशास्त्र ही पहिली मागणी भविष्यात जगाकडून असू शकते. कारण येणाऱ्या काळात कोविड-१९सारखे नवीन नवीन विषाणू जन्म घेणार आहेत. कारण मनुष्याच्या साम्राज्यवादी वृत्तीला 'जैविक अस्त्र' नावाचे विनाशकारक अस्त्र हाताशी लागले आहे, जे आण्विक शस्त्रापेक्षा घातक आहे. त्याला प्रत्येक वेळेस औषध आणि लस शोधेपर्यंत माणसाची अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती निर्णायक ठरणार आहे. अशा वेळेस योग शिक्षक आणि त्या अनुषंगाने जीवनशास्त्र शिकवणारी विद्यापीठे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण सगळ्या जगाला कळून चुकले आहे की भारतीय कोरोनाविरोधात लढा देत असताना, योग आणि योगाभ्यास याचा भारतीयांना खूप उपयोग झाला आहे.‌ अंतर्गत‌ रोग‌प्रतिकारशक्ती कोरोनाविरोधी लढ्यात निर्णायक ठरत‌ आहे. त्यामुळे आमच्या शिक्षण धोरणात योगशास्त्र विषयाचा विचार करावाच लागणार आहे.\nअंतर्गत रोगप्रतिकारशक्तीचा दुसरा स्रोत म्हणजे भारतीय अन्न आणि खानपान. शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नधान्यापासून बनणाऱ्या आहार पद्धतींचा स्वीकार करण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. अशा वेळेस कृषी शास्त्रात येथील विविध प्रकारचे हवामान, पाण्याची उपलब्धता आणि जमिनीचा पोत याला अनुसरून उत्पादन शास्त्र विकसित करणे, या उत्पादनाला योग्य प्रकारे प्रक्रिया करून सुरक्षित करणे आणि या उत्पादनाचा प्रक्रिया उद्योग शास्त्र विकसित करणे हे कृषी महाविद्यालयांचे उद्दिष्ट असले पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर, अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता जर बाहेर पडत असेल, तर कृषी महाविद्यालयातून खऱ्या अर्थाने शेतकरी बाहेर पडला पाहिजे. पण असे घडते आहे का स्वतःच्या शेतीमध्ये योग्य प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी छोट्या भौगोलिक क्षेत्रात त्या भौगोलिक क्षेत्राला सुयोग्य असा अभ्यासक्रम विकसित करून कृषी क्षेत्राला न्याय दिला पाहिजे.\nभारत कृषिप्रधान देश आहे, भारताचे सकल राष्ट्रीय ��त्पन्न (GDP) शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीमुळे वाढू शकते, ह्या वाक्यांचे प्रतिबिंब शिक्षणात कुठेच दिसत नाही, ते दिसले पाहिजे, असे कृषी शिक्षण धोरण आखता येईल का अशा शेती उत्पादनातून निर्माण होणारे शाकाहारी पदार्थ ही भविष्यातील जागतिक मागणी ठरणार आहे. हे आज दिवास्वप्न वाटत आहे, पण मांसाहाराच्या भीतीने धास्तावलेले शाकाहारी पदार्थ शोधणार आहेत. आमच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि फूड क्राफ्ट शिक्षणात याचा अंतर्भाव होणे ही गरज आहे, नाही तर आमचेच पदार्थ आकर्षक पॅकिंगमध्ये बाहेरच्या देशातून विकत घेऊन पुन्हा आम्हाला खावे लागतील. पशुपालन, विशेषत: भारतीय गायी आणि गोविज्ञान हा विषय अभ्यासक्रमात घेऊन गोशाळा चालवण्यासाठी योग्य प्रकारचे तांत्रिक ज्ञान असणारे मनुष्यबळ निर्माण करणे हा महत्त्वाचा शैक्षणिक पैलू ठरू शकतो.\nवैद्यकीय शिक्षण हासुद्धा महत्त्वाचा पैलू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे हे शिक्षण स्वस्त आणि अधिकाधिक बुद्धिमान मंडळींना समाविष्ट करून घेणारे अशा स्वरूपाचे होणे गरजेचे आहे. आज अगदी कमी संख्येच्या आधारावर आमच्या डॉक्टर मंडळीनी ही लढाई लढली आहे. आज जरी निभावून गेले, तरी भविष्यासाठी या क्षेत्रात अधिक मनुष्यशक्ती लागणारच आहे. यासाठी निश्चित धोरण आखावे लागेल. यासाठी खासगी क्षेत्रातील मंडळींचा सहभाग वाढावा लागेल. दुसरे म्हणजे आयुर्वेदशास्त्र. यातील शिक्षण महत्त्वाचे आहे. आज सगळीकडे या महाविद्यालयांना जी मरगळ आली आहे, ती घालवून त्यांना प्रतिष्ठा आणली पाहिजे, कारण कोविड-१९विरूद्ध लढ्यात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आयुष मंत्रालय यात मोठी भूमिका बजावू शकते. औषध निर्माणशास्त्रात 'फार्म डी'सारखे शिक्षण लोकप्रिय करणे गरजेचे आहे. कारण औषधाचे साइड इफेक्ट ही जागतिक समस्या आहे. औषधनिर्मितीत आमचा जागतिक सहभाग वाढवण्यासाठी तसे व्यवसायिक शिक्षण गरजेचे आहे.\nभाषाशास्त्रात संस्कृत भाषेकडे जे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले आहे, त्याची भरपाई होणे आवश्यक आहे. धार्मिक विधीसाठी चार श्लोक म्हणणे म्हणजे संस्कृत ही जी अवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे आमचे सर्वकालिक, सर्वसमावेशक ज्ञानभांडार खूप सर्वसामान्य लोकांपासून वंचित राहिले आहे. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा स्थानिक भाषेत अनुवाद करून सर्व प्रकारच्या शिक्षणात त्याचा जो उपयोग होऊ शकतो, तो करून घेतला पाहिजे. हे करण्यासाठी पूर्वग्रह सोडून संस्कृत भाषेकडे बघावे लागेल. भरतमुनी यांचे नाट्यशास्त्र हे जगातले नाट्यविषयातले पाहिले अभ्यासपूर्ण विवेचन. वराहमिहीर ग्रंथातील (बृहत् संहिता) मेघगर्भ लक्षणावरून सांगितले जाणारे हवामान अंदाज अचूक असायचे, हे वास्तव आहे. उद्या जीवन जगण्याचे नवीन जागतिक माप दंड आखायचे असतील, तर संस्कृत ग्रंथांचा अभ्यास अनिवार्य आहे, कारण तीच आमची अक्षुण्ण परंपरा आहे. जर जगात लोकांनी भारतीय नमस्कार स्वीकारला आहे, तर आपणही जीवन जगण्याच्या आपल्या पद्धती शिकून आत्मसात केल्या पाहिजेत. त्यासाठी आमच्या गौरवशाली परंपरा आणि पद्धती याचा कुठलाही न्यूनगंड न बाळगता त्याची मांडणी केली पाहिजे. त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम विद्यापीठात ठेवले पाहिजे. वेद, उपनिषद, रामायण, भगवद्गीता, महाभारत, ज्ञानेश्वरी आणि तुकोबाची गाथा हे धार्मिक ग्रंथ नव्हेत. हे माणसाला त्याचे जीवन जगण्याबद्दल मार्गदर्शन करणारे पाथेय आहे. हा चिरंतन ठेवा तत्त्वज्ञान म्हणून अभ्यासला पाहिजे, असे कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये अनेकांना जाणवू लागले आहे. त्यासाठी आमच्या विद्यापीठात अशा शिक्षणाचे मार्ग मोकळे केले पाहिजे. भारत आजच्या परिस्थितीमध्ये सावरला जातो आहे, तो हा आध्यात्मिक चिरंतन ठेवा आमच्याकडे असल्याकारणाने, हे जगाला कळले आहे. आम्हाला समजण्याची गरज आहे.\nअभियांत्रिकी शिक्षणात बदलत्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारची उत्पादने महत्त्वाची ठरू शकतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कालच एक बातमी वाचली - जयपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक रोबो डॉक्टर लोकांच्या मदतीसाठी निर्माण केला आहे, जो रुग्णाचे तापमान, ऑक्सिजन आवश्यक ते सगळे घेऊन रिपोर्ट मोबाईलवर डॉक्टर्सना पाठवू शकतो. शारीर अंतर (Physical distances) सांभाळण्यासाठी हा रोबो उपयोगी पडणार आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे आज नोकरी करणाऱ्या अभियंत्यांपेक्षा उद्योजक अभियंता निर्माण करणारे झाले पाहिजे. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना सारखे अभ्यासक्रम बनवण्यापेक्षा त्या त्या भौगोलिक क्षेत्रातील माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी पडणारे अभ्यासक्रम ही गरज आहे. सोनोग्राफी मशीन किंवा तत्सम संयंत्र बायोइंजीनिअरिंगच्या उपलब्धी‌ची उत्कृष्ट उदा���रणे आहेत. बायोइंजीनिअरिंगचा विकास अशा भविष्यातील जैविक लढ्यासाठी आवश्यक आहे, तसेच वैद्यकीय सेवेसाठीसुद्धा उपयुक्त ठरणार आहे.\nबायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेट्रिक या शाखांकडे आपले तसे बऱ्यापैकी दुर्लक्ष झाले आहे. पण आताचा कोरोना अनुभव लक्षात घेता आपल्याला उलट या दोन्हीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.\nकौशल्य विकासाबाबत खूप बोलले जाते. पण आयटीआयमधील अभ्यासक्रम हा जुन्याच पठडीतील आहे. त्यात बदल करून खासगी उद्योगांना बरोबर घेऊन त्यांना हवे तसे कौशल्य असणारा कामगार तयार केला पाहिजे. सरकारचा सध्याचा कौशल्य विकास कार्यक्रम हा कुठेतरी अडखळत आहे, तो नेमका कुठे याचा आढावा घेण्याची गरज आहे.\nआता कोरोनामध्ये विस्थापित मजूर ही एक मोठी समस्या लक्षात आली आहे. कौशल्य विकासाच्या शिक्षणातून कामगार विस्थापित न होता त्याच्या गावात राहून कुटिरोद्योग वाढवण्यास मदत करू शकतो, परिणामस्वरूप स्वतःच्या गावात राहूनच स्वतःला योग्य प्रकारचे उत्पन्न निर्माण करू शकतो.\nई-लर्निंगची मोठी चर्चा सुरू आहे. पण आज जे शिक्षणापासून वंचित आहेत, त्या लोकांस हे ई-लर्निंग किती उपयुक्त ठरणार आहे सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे. या देशातील सामान्य माणसाला बाजूला ठेवून कुठलीही शिक्षण व्यवस्था परिपूर्ण होऊ शकणार नाही. एकात्मिक शिक्षण हे धोरण ठेवावे लागेल. व्यक्तीच्या नैसर्गिक कलाप्रमाणे त्याला शिक्षण घेण्याची मुभा द्यावी लागेल. सर्व गोष्टींना आरक्षण हा पर्याय ठरू शकत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. कारण ठरावीक लोक आरक्षण घेत राहतात आणि त्याच समाजातले काही लोक आरक्षणापासून वंचित राहतात. हे बदलावे लागेल.\nआपल्याकडे बारावीपर्यंत वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जातात (स्टेट बोर्ड / सीबीएसई इ.) यात एकवाक्यता आणण्याची गरज आहे. कारण शिक्षण हे समाजात एकात्मता निर्माण करणारे माध्यम झाले पाहिजे. आज आर्थिक परिस्थितीनुसार आणि जातीच्या, धर्माच्या आधारावर शिक्षणसंस्था विभागल्या गेल्या आहेत. यातून भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होण्याऐवजी ती कमी होत आहे. पुढील जग हे भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणारे असणार आहे. जेव्हा आज भले भले आपल्या. देशाचे नेतृत्व करताना गोंधळून जात आहेत आणि भारताचे नेतृत्व मात्र मोठ्या धैर्याने १३० कोटी लोकांना ��श्वस्त ठेवत आहे, याला हीच भावनिक बुद्धिमत्ता कारणीभूत आहे, हे येथे लक्षात ठेवले पाहिजे आणि स्टेशनवर चहा विक्रीपासून हिमालयातील आध्यात्मिक शिक्षणातून ही भावनिक बुद्धिमत्ता विकसित झाली आहे.\nमदरसे ज्या समाजासाठी चालवले जातात, त्यातून होणाऱ्या निर्मितीचे मूल्यांकन त्याच समाजाला करावे लागेल आणि हे चालवायचे की नाही हे ठरवावे लागेल. इंग्लिश माध्यमातील शिक्षण म्हणजे येथील परंपरा, इतिहास, संस्कृती नाकारणे असा नाही, हे अशा शाळा चालवणाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण इतिहास आणि संस्कृती, परंपरा नष्ट करण्याच्या हेतूने जेव्हा इंग्रजांनी येथील शिक्षण पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ यांना शांतिनिकेतन काढावे लागले. राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आढलळल्याने टिळकांना पुण्यात शाळा-कॉलेज सुरू करणे भाग पडले.\nएकात्म शिक्षणात कला आणि क्रीडा यांचा समावेश असतो. जेव्हा समाजावर मानवाच्या कल्पनेच्या बाहेरचे संकट येते, तेव्हा कला आणि क्रीडा यांच्या माध्यमातून समाजाचे मनोधैर्य टिकून राहते. आमच्याकडे लोककला हा कलेचा उगम झाला. पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले आणि आमचा कलेचा मूळ स्रोतच आम्ही गमावला. कलेची प्रेरणा ही मानवाच्या जीवनात सकारात्मक बद्दल घडवण्यासाठी असते. आज लॉकडाउनमध्ये घरी बसल्यावर अनेकांमधला कलाकार त्यांना सापडला.. तो कुठे हरवला होता हरवला होता, कारण त्याच्या प्रदर्शनासाठी वेळ आणि जागा उपलब्ध नव्हती. अनेक चांगले खेळ हे चांगले खेळाडू घडवण्यासाठी वाट बघत आहेत, पण देशातील ६० टक्के लोक एकाच खेळाच्या प्रकारात स्वतःला गुंतवून घेत आहेत. भविष्यातील भारत हा जास्तीत जास्त ऑलिंपिक पदके मिळवणारा देश होण्यासाठी क्रीडा विद्यापीठे उभी करणे हे शिक्षणाच्या अंतर्गतच आहे. आमची शारीरिक तंदुरुस्ती कोरोनाचे आवाहन पेलताना सिद्ध झाली आहे. गरज आहे ती क्रीडा क्षेत्राला शिक्षणाचा प्रमुख भाग समजण्याची\nबहिस्थ किंवा दूर शिक्षण ह्याची खूप चर्चा चालू आहे. यातून फक्त सर्टिफिकेट मिळवण्याचा उद्देश निर्माण झाला, तर आम्ही त्यात पुन्हा अडकून बसू. एका सर्टिफिकेटच्या प्राप्तीसाठी आमची शिक्षण व्यवस्था जी केंद्रित झाली आहे, त्यात काही आमूलाग्र बदल घडवता येतील का तक्षशीला आणि नालंदा विद्यापीठाचे आम्ही वारसदा�� आहोत. आज परदेशात जे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध होत आहे, त्यातून तिथले उद्योग आणि व्यवसाय चालण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमधून त्यांना हवी तशी मनुष्यशक्ती तयार केली जात आहे. शिक्षणासाठी पैसा खर्च आम्ही करून पुन्हा बाकी देशांना भरभराटीला नेत आहोत, याला जबाबदार फक्त ते विद्यार्थी किंवा पालक नाहीत, तर आमची फसलेली शैक्षणिक धोरणे याला जबाबदार आहेत. १९८५ ते २०२० या काळात बाहेर गेलेल्या आमच्या मनुष्यशक्तीचे मूल्यमापन करून कधीतरी यावर दीर्घकालीन धोरण ठरवले पाहिजे.\nआणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी हे घडवून आणायचे आहे, ते आमचे आचार्यवृंद शिक्षकी पेशाकडे पाहण्याचा समाजाचा, सरकारचा आणि स्वतः शिक्षकाचा दृष्टीकोन बदलावा लागेल. शिक्षक घडवणे हा शिक्षण पद्धतीचा एक भाग आहे. उच्च भारतीय मूल्यांवर श्रद्धा असणारा शिक्षक घडवणे हे आमच्या शिक्षण पद्धतीपुढचे मोठे आव्हान आहे आणि त्याची प्रतिष्ठा जपणे ही आमची जबाबदारी आहे.\nप्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाचा परिवार यात शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांनी मिळून जर विचार केला, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा आमच्या विद्यापीठांमध्ये बाहेरचे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश मागू लागतील. पुन्हा मुद्दा तोच येतो - शिक्षण क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवावे लागेल. आपल्या देशातील शिक्षणाला त्याच्या मूलभूत मूल्यापासून उखडून टाकणाऱ्या डाव्यांची घुसखोरी, देशाला फुटीरतावादी वृत्ती वाढवू पाहणाऱ्या अलीगढ विद्यापीठ, जेएनयू यासारख्या कुठलाही सकारात्मक उद्देश हरवून बसलेल्या विद्यापीठांना शिक्षणाच्या मंदिरापासून लांब ठेवावेच लागेल. सरस्वती वंदना ही जर मानवी जीवनाला उच्च शैक्षणिक मूल्यांचा संस्कार देणारी असेल, तर ती केवळ भारतात नाही, तर जगात प्रस्थापित करावी लागेल. आम्ही आमची मौल्यवान शैक्षणिक मूल्ये विसरलो, त्याचा हा जागतिक परिणाम आहे. भौतिक विकासाला यशस्वी शिक्षणाच्या व्याख्येत बसवण्याची चूक महागात पडली आहे. आता आम्हाला पुढे येऊन हा समतोल साधणे हे ईश्वरदत्त कार्य करायचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/devendra-fadnavis-visits-new-delhi-to-meet-amit-shah-244485.html", "date_download": "2020-10-28T15:11:41Z", "digest": "sha1:N6L265RAIIQ4TTOU4VF6XYOJLCCXBH4I", "length": 24277, "nlines": 217, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Devendra Fadnavis Visits New Delhi to meet Amit Shah", "raw_content": "\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nDevendra Fadnavis | “ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही” फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा\nDevendra Fadnavis | \"ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही\" फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा\nदेवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आमदार जयकुमार गोरे, भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत.\nविनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली\nनवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. “ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. “यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली” अशी माहिती फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली. फडणवीसांसह भाजपचे महाराष्ट्रातील चार नेतेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. (Devendra Fadnavis Visits New Delhi to meet Amit Shah)\n“यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.\nकृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “शरद पवार काय करत आहेत, म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत” असं ते म्हणाले.\n“अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे. पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन” असंही फडणवीस यांनी सांगितलं.\n“ही राजकीय भेट नाही”\n“ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.\n“भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही. देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे” असंही ते म्हणाले.\n“जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या” असा टोला ‘महाजॉब्स’ पोर्टलवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन फडणवीसांनी लगावला.\nशरद पवार काय करताहेत म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत\nजाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या\nसरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न आणि रस नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं\nदेशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे\nभाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही\nही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली\nपंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन\nअमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे\nकृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल\nकर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली\nयंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा झाली\nफडणवीस यांच्यासोबत साताऱ्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आहेत. फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेणार आहेत.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nदेवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. दौऱ्यात आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबतचे त्यात उल्लेख होता. “आम्ही शक्य ती सर्व मदत तुम्हाला करतो आहोत. मात्र आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या कठीण काळात आवश्यकता वाटत असल्यास चर्चेला तयार आहोत” असेही फडणवीसांनी यात म्हटलं होतं.\n“संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून आगामी काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स, तसेच ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेडस्ही उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.” अशी मागणी त्यांनी केली होती.\n'पवारसाहेब हॅट्स ऑफ', पंकजांकडून जाहीर कौतुक\nएकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सगळं…\nघणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज…\nपराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर\nEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात…\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nदसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं; चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली\nमराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही; चंद्रकांत पाटील यांचा…\nकुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्���नही\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nविधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त…\nमराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय…\nलग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला\nराज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी…\n\"गुन्हे नोंदवण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर...\" दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी…\nरणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो...\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\n‘मन्नत’ बंगला विकणार का चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/the-ordinance-on-farmers-laws-is-in-the-process-of-being-canceled/", "date_download": "2020-10-28T13:41:33Z", "digest": "sha1:7FKSAIIOL4I2HKK4F44MB52ZPOBLIHZD", "length": 7383, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "शेतकरी कायद्यांविषयीचे अध्यादेश अधिसूचना रद्दच्या हालचाली सुरू", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध ब���तमीचा \nशेतकरी कायद्यांविषयीचे अध्यादेश अधिसूचना रद्दच्या हालचाली सुरू\nशेतकरी कायद्यांविषयीचे अध्यादेश अधिसूचना रद्दच्या हालचाली सुरू\nशेतकरीविषयक कायदे संसदेत मंजूर होण्याआधी केंद्र सरकारचे अंमलबजावणीचे अध्यादेश जारी\nमुंंबई : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याच्या जारी केलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे.\nशेतकरीविषयक कायदे संसदेत मंजूर होण्याआधी केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश जारी केले होते. हे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने १० ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने या अध्यादेशाचे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात कायद्यात रुपांतर केले आहे. मात्र हे कायदे राज्यात लागू न करण्याची भूमिका महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतली आहे. तर शिवसेनेचाही या कायद्यांना विरोध आहे. त्यामुळे १० ऑगस्टला अध्यादेश लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्दच्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. येत्या एक दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे\nऔरंगाबादमध्ये एम.डी. नावाचे ड्रग्ज आणि चरस जप्त, दोघांना अटक\nकोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचे सावट\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nपुण्यातील बैठकीत ऊसाच्या प्रश्नावर भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा\n‘स्वाभिमानी’च्या महिला जिल्हाध्यक्षाची सटकली, जेसीबीवर…\nनाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी…, विरोधकांवर टीकेसाठी…\nसुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा, दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/you-will-also-have-some-old-coins-and-a-golden-opportunity-to-become-a-millionaire/", "date_download": "2020-10-28T14:54:46Z", "digest": "sha1:36TR5FJB3JIMFTNMXQISGBEDVT4LEYKU", "length": 10284, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "तुमच्याकडेही असतील काही जुनी नाणी तर लखपती होण्याची सुवर्ण संधी", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nतुमच्याकडेही असतील काही जुनी नाणी तर लखपती होण्याची सुवर्ण संधी\nतुमच्याकडेही असतील काही जुनी नाणी तर लखपती होण्याची सुवर्ण संधी\nजुनं ते सोनं’ 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरू\nनवी दिल्ली : ‘जुनं ते सोनं’ ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा भारतात नोटबंदी करण्यात आली तेव्हा मात्र सगळ्या जुन्या नोटा रोजच्या व्यवहारातून बाद करण्यात आल्या. यावेळी 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता सध्या नाण्यांची किंमत चांगलीच वाढली आहे. जर तुमच्याकडेही काही जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कारण 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. इंडियामार्टच्या वेबसाईवर या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर या वेबसाईवरून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पण या नाण्यांची नेमकी कशी विक्री करायची, जाणून घेऊ.\nकोरोना व्हायरसचा जेव्हापासून जगात फैलाव झाला तेव्हापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना अजूनही पगार मिळाले नाहीत. अशात बक्कळ पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे. खरेतर, लाख रुपये कमवण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग सांगणार आहोत. सध्या बाजारात 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची मागणी वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही ती नाणी आहेत, ज्यांच्यावर वैष्णव देवीचा फोटो छापण्यात आला आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आले होते. देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आले आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे. या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल 10 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. खरंतर, हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असल���ली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत. जगभरात अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. इंडियामार्टवर अनेक लोक अशा जुन्या वस्तूंच्या शोधात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची संधी घालवू नका.\nए मास्क लाव रे; अजितदादांनी सरकारी कर्मचाऱ्याला सुनावले\nनोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nअजित पवार गैरहजर तर ‘या’ नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंची राष्ट्रवादीत…\nपुण्यात ऊसतोड कामगार, वाहतुकदारांच्या मागण्यांबाबत आज महत्त्वाची बैठक\nमहाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक\nबिहारमध्ये प्रचारादरम्यान जनता दल, राष्ट्रवादी पार्टीच्या उमेदवारावर…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/5/12/Short-term-investments-in-stock-market.html", "date_download": "2020-10-28T13:48:29Z", "digest": "sha1:HFPWCWI7U4GMAXBE5Q4MLJJRPWHJ5MPM", "length": 7257, "nlines": 27, "source_domain": "www.evivek.com", "title": " Short term investments - विवेक मराठी", "raw_content": "शेअर बाजार - अल्प मुदतीचे सौदे धोकादायक\n‘शेअरटेल्स’ : दि. ४ मे ते ८ मे\nसध्याच्या घडीला शेअर बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक अल्प मुदतीच्या (short term) सौद्यांमध्ये स्टॉप लॉस ठेवणे खूप गरजेचे आहे तसेच अल्प मुदतीमध्ये सौदे करताना प्रत्येकाने आपली जोखीम क्षमता बघितली पाहिजे. जो माणूस शेअर बाजारामध्ये अल्प मुदतीसाठी सौदे करताना जोखीम, लक्ष्य आणि स्टॉप लॉस या तीन गोष्टी अंमलात आणू शकत असेल, त्यानेच अल्प मुदतीसाठी शेयर बाजारात सौदे करावेत, असं मी सुचवेन.\nनिफ्टी ५० : ९२५१.५० (-६०८.४०)\nनिफ्टी बँक : १९३५२.४० (-२१८१.६०)\nनिफ्टी मिडकॅप ५० : ३७२२.४० (-१८४.९०)\nनिफ्टी स्मॉलकॅप २५० : ३६१५.७५ (-१३६.२५)\nया आठवड्यात निफ्टी ६०८ अंकांनी खाली घसरला तसेच बाकीचेही निर्देशांक घसरले आहेत. पहिल्या लेखामध्ये निफ्टीमधील ही वाढ फक्त ‘रिलीफ रॅली’ आहे, असं मी म्हटलं होतं. त्याप्रमाणे ही रॅली बरोब्बर ५०% पर्यंत गेली (मागील लेखातील चार्ट आठवा) आणि तेथून पुढे जायला निफ्टीला अडथळा यायला लागला. मागील लेखात १०००० हा निफ्टीसाठी मोठा अडथळा असेल असे सांगितले होते व ९४०० हा स्टॉप लॉस ठेवून निफ्टी खरेदी करण्याचाही सल्ला दिला होता. परंतु, यावेळी स्टॉप लॉस हिट झाला. आता पुढील काळात काय होऊ शकतं याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे अंदाज घेण्याचा प्रयत्न करू. निफ्टी अजूनही डाऊन ट्रेंड (DOWN TREND) मध्येच आहे. त्यामुळे ९७०० चा स्टॉप लॉस ठेवून ९००० आणि ८८०० हे लक्ष्य ठेऊन आपण निफ्टी विकू शकतो.\nवरील चार्ट मध्ये जो रंगवलेला गोल काढलेला आहे त्याला तांत्रिक विश्लेषणामध्ये Island Reversal म्हणतात. तसेच हा Island Reversal Pattern निफ्टी ५०% Retracement ला असताना आला त्यामुळे या Island Reversal Pattern ला खूप महत्व आलं आहे. वरील चार्ट मधील ९६०५ व ९७३० ह्या लेव्हलवर निफ्टीला अडथळा असेल कारण या लेव्हल्स याच Island Reversal Pattern चा महत्वाचा भाग आहेत. आता निफ्टी बँकचा चार्ट काय म्हणतो ते बघू.\nवरील चार्ट हा निफ्टी बँक या Sectoral Index चा आहे. यातही आपण बघू शकतो की Price ही २० DSMA तोडत नाही तसेच Price ने Ascending Triangle या Price Pattern ला खालील बाजूस तोडलेले आहे व RSI हा Indicator ही ५० च्या लेव्हलला स्पर्श करून खाली येत आहे. त्यामुळे इथेही तुम्ही निफ्टी बँक २०३३२ चा Closing Basis वर स्टॉप लॉस ठेवून विकू शकता. परंतु, निफ्टी बँकमध्ये सौदा करताना खूप काळजी घ्या, कारण निफ्टी बँक हा निर्देशांक खूप Volatile असतो.\nआता काही शेअर्सबद्दल बोलू.\nसध्याच्या घडीला शेअर बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक अल्प मुदतीच्या (short term) सौद्यांमध्ये स्टॉप लॉस ठेवणे खूप गरजेचे आहे तसेच अल्प मुदतीमध्ये सौदे करताना प्रत्येकाने आपली जोखीम क्षमता बघितली पाहिजे. जो माणूस शेअर बाजारामध्ये अल्प मुदतीसाठी सौदे करताना जोखीम, लक्ष्य आणि स्टॉप लॉस या तीन गोष्टी अंमलात आणू शकत असेल, त्यानेच अल्प मुदतीसाठी शेयर बाजारात सौदे करावेत, असं मी सुचवेन.\n(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)\n(वरील सर्व निष्कर्ष, अंदाज व मते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mahila-desh/supriya-sule-demands-resignation-uttar-pradesh-cm-yogi-adityanath-62935", "date_download": "2020-10-28T13:47:44Z", "digest": "sha1:TL7D3JRHJJAMPXVUNEUKECVHKUZFGZWM", "length": 13759, "nlines": 198, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला' - Supriya Sule Demands Resignation of Uttar Pradesh CM Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला'\n....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला'\n....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला'\n....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला'\n....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला'\nशुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020\nराहुल व प्रियंका गांधी यांच्याबाबत काल जे काही घडले व त्यावर जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी जी काही वक्तव्ये केली, ती पाहता उत्तर प्रदेश सरकारना काहीतरी दडवायचे आहे असे दिसते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले\nपुणे : ''उत्तर प्रदेशात दोन दिवसांत बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या. यावर त्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री काही बोलत नाहीत. पंतप्रधानांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जर योगी सरकारला महिलांची सुरक्षा सांभाळणे जमत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.\nहाथरसमधील युवतीवर पाच नराधमांनी बलात्कार करून तिचा मारहाण केली होती. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिच��� मृतदेह गावात आणला पण, पोलिसांनी तिच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना विश्वासात न घेता परस्पर अंत्यसंस्कार केले. या पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली व नंतर अटक केली. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.\nवृत्तसंस्थेशी बोलताना सौ. सुळे यांनी उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत काल घडलेल्या प्रकाराबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. \"राहुल व प्रियंका गांधी यांच्याबाबत काल जे काही घडले व त्यावर जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी जी काही वक्तव्ये केली, ती पाहता उत्तर प्रदेश सरकारना काहीतरी दडवायचे आहे असे दिसते,'' असे त्या म्हणाल्या.\nकाँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही उत्तर प्रदेशातील घटनांवर टीका केली आहे. \"पोलिस, प्रशासन व सरकारने एखाद्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट केल्याचे उदाहरण मी पहिल्यांदा मानले. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बलात्कार पिडितेच्या नातेवाईकांना धमक्या दिल्या. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा मुख्यमंत्री व संपूर्ण प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला,'' असे पायलट म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल\nपुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nगोपीनाथ मुंडेच्या काळात ऊसतोड संघटनांचा दबदबा; आता तो राहिला नाही..\nऔरंगाबाद ः दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात ऊसतोड कामगार, मुकादम संघटनांचा साखर संघात दबदबा होता. त्यामुळे मुंडे साहेबांनी जी दरवाढ किंवा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nगायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात मोठी फसवणूक\nपुणे : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nराष्ट्रवादीच्या आमदारकीच्या आॅफरबद्दल राजू शेट्टी म्हणाले....\nपुणे : आमदारकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मला ���िलेल्या आॅफरबाबत माझ्या वक्तव्याची विपर्यास्त बातमी एका वाहिनीने केली. राज्यपालांना नावे पाठविणे हा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nपुरंदर विमानतळ जागेस विरोध, प्रकल्पास नव्हे..आमदार जगतापांचा पुनरुच्चार\nपारगाव मेमाणे (पुणे) : \"पुरंदर मधील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेस विरोध आहे. विमानतळाच्या प्रकल्पास नव्हे.'' असा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nपुणे उत्तर प्रदेश बलात्कार मुख्यमंत्री महिला women काँग्रेस indian national congress खासदार सुप्रिया सुळे supriya sule rape women safety supriya sule ncp प्रशासन administrations\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/thai-girl-in-pune-university-abvp-march/", "date_download": "2020-10-28T14:29:06Z", "digest": "sha1:3AHB5X2JP726DOYIXQOPH6UQVVTSTVNF", "length": 11542, "nlines": 101, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पुणे विद्यापीठातल्या ABVP च्या आंदोलनात थायलंडची पोरगी काय करत होती?", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nपुणे विद्यापीठातल्या ABVP च्या आंदोलनात थायलंडची पोरगी काय करत होती\nदेशभर नागरिकता सुधारणा कायद्याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्तावर उतरून आंदोलने करत आहेत. सोशल मिडियापासून प्रत्येक ठिकाणी या कायद्याबद्दल प्रचंड वाद विवाद होत आहेत. आज पर्यंत भारतात असे कधीच पाहायला मिळाले नव्हते एवढे या कायद्याचा उहापोह सुरु आहे.\nदोन्ही बाजू आक्रमक झाल्या आहेत आणि आपल्या पाठीशी बहुसंख्य लोक उभे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे.\nएकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून काही ठिकाणी या आंदोलनामध्ये हास्यास्पद प्रसंग घडताना आढळून येत आहे.\nनुकताच ५०० विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. विद्यापीठातील अनिकेत कँटीनपासून हा मोर्चा निघाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले होते. त्यात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. हातात मशाल, भगवे झेंडे, तिरंगा घेऊन या कार्यकर्त्यांनी नारे देत मोर्चा काढला.\nयावेळी या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की गुंड मवाली अतिरेकी आंदोलनाच्या नावाखाली देशभर दंगे भडकवत आहेत तर नागरिकता कायद्याच्या बाजूने देखील जनता आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. संसदेतील लढाई तर जिंकली आता रस्त्यावरची लढाईसुद्धा जिंकून दाखवू.\nया मोर्चावेळी एकमुलगी हातात CAA आणि NRC च्या समर्थनार्थ घोषणा देणारे पोस्टर घेऊन सगळ्यात अग्रभागी चालत होती.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nथरूर, दिग्विजय सिंह, मार्केडेय काटजू आणि आत्ता हरीष साळवे…\nतिच्या दिसण्यावरून अनेकांना गैरसमज झाला की नॉर्थइस्ट राज्यातील ही मुलगी नागरिकता कायद्याच्या बाजूने आंदोलन करत आहे. सध्या ईशान्य भारतमधील अनेक राज्यात या कायद्याच्या विरुद्ध जोरदार प्रदर्शने होत आहेत असे मिडीयावर चित्र आहे अशावेळी या मुलीचे एबीव्हीपीच्या आंदोलनात सहभागी होणे हे विशेष मानल जात होतं.\nम्हणूनच त्या मुलीला तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या वतीने काही प्रश्न विचारण्यात आले, पण यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. ती मुलगी थायलंडची होती आणि तिला या आंदोलनाबद्दल काहीच ठाऊक नाही. मग ती या आंदोलनात कशी आली हा प्रश्न विचारण्यात आला, तर तिचं उत्तर होतं की,\n“मी विद्यापीठात फिलोसॉफीमध्ये मास्टर्स करत आहे. हे माझे फर्स्ट इयर आहे. मला हे आंदोलन कशाबद्दल आहे याची काहीच कल्पना नाही.”\nकुठल्यातरी आंदोलनकर्त्यांने सहज तिच्या हातात पोस्टर देऊन मोर्चामध्ये पुढे उभा केलं होतं. जेव्हा ऑर्गनायझरनां हे लक्षात आले तेव्हा त्यांनी तिला आंदोलनातून बाहेर जाण्यास सांगितले.\nया प्रकारामुळे चर्चा सुरु झाली आहे की आपली आंदोलने यशस्वी आहे हे दिसावं म्हणून ज्यांचा या आंदोलनाशी संबंध नाही अशानाही यात सहभागी करून घेतल जात आहे का हा प्रकार दोन्ही बाजूनी होत असलेला आढळून येतो. मात्र या प्रकारामुळे आंदोलने हिंसक होऊन हाताबाहेर गेली तर जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय.\nहे ही वाच भिडू.\nJNU स्थापन करणाऱ्या इंदिराजींना विद्यार्थ्यांनी आंदोलन करून राजीनामा द्यायला लावला.\nविद्यार्थी चळवळीतून हे नेते घडले \nशाहरुख खान आणि अंजना ओम कश्यप शिकले आ���ेत ते जामिया विद्यापीठ का जळत आहे\nथरूर, दिग्विजय सिंह, मार्केडेय काटजू आणि आत्ता हरीष साळवे लोकं म्हणतायत ही तर,…\nशेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत कोणी दिली.. ठाकरे, फडणवीस की राज्यपाल..\nघर एक पक्ष अनेक : कोणा-कोणाच्या घरात आत्तापर्यन्त हा फॉर्म्युला चालला आहे.\nअंजली दमानियांच्या रडारवर भलेभले नेते कसे येत गेले हे देखील एक आश्चर्य आहे..\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92e93993e93093e93794d91f94d930-91c93291594d93794792494d930-93894192793e930-92a94d93091593294d92a", "date_download": "2020-10-28T15:00:32Z", "digest": "sha1:DHBSMOKLNPAWYDM7GQP6GKYL26PCKHMF", "length": 12508, "nlines": 93, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प — Vikaspedia", "raw_content": "\nमहाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प\nमहाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प\nमहाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प या प्रकल्पामध्ये केवळ कृषि उत्पादन वाढविणे हे एकमेव उदिष्ट नसून, उत्पादनाचा दर्जा वाढविणे, पीक फेररचना, पाण्याचा सुयोग्य व काटेकोर वापर याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे, यावर भर देण्याचे धोरण आहे.\nलाभार्थी निवड समितीत जिल्हास्तरीय समितीवर प्रकल्प संचालक आत्मा यांचे कार्यालय अधिनस्त प्रकल्प क्षेत्रात काम करणारे तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश असतो. ही योजना फक्त प्रकल्प क्षेत्राच्या लाभक्षेत्रात राबविली जाते. योजनेतील प्रामुख्याने प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व कृषि व्यावसायिकतेवर आधारित उपक्रम राबविण्यात येतात.\nया प्रकल्पांतर्गत गाव स्तरावर एक किंवा दोन, तीन गावांमध्ये कृषि विज्ञान मंडळाची स्थापना करायची असून, या कृषि विज्ञान मंडळामध्ये 1,000 शेतकरी कुटुंबाचा समावेश असतो. या 1,000 शेतकरी कुटुंबाचे 20 प्रमाणे एकूण 50 गट तयार करायचे आहेत. निवडलेल्या 20 शेतकरी कुटुंबामधून एका प्रगतिशील शेतकऱ्याची निवड करावी. या प्रगतिशील शेतकऱ्याला कृषि सैनिक समजण्यात येते. त्याचप्रमाणे, 20 शेतकऱ्याचे 5 गट निवडण्यात येऊन त्यामधून 1 प्रगतीशील शेतकरी निवडण्यात येतो. निवडलेल्या 50 कृषि सैनिकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. प्रति कृषिसैनिक रु.50 याप्रमाणे 50 कृषि सैनिकांसाठी एकूण रुपये. 2,500 प्रति वर्ग याप्रमाणे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर गावपातळीवर पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या असून, या पाणीवापर संस्थेचा अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाच्या कृषिमित्र शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.\nहे प्रशिक्षण एक आणि तीन दिवसीय असते. दोन्ही प्रकारच्या वर्गामध्ये प्रत्येक वेळी 20 प्रशिक्षणार्थी असणे अपेक्षित आहे.\nमहाराष्ट्र जलक्षेत्र प्रकल्पामध्ये जिल्हयांतर्गत, राज्यातंर्गत व राज्याबाहेर सहलींना अतिशय महत्व असून त्या-त्या ठिकाणी भेटी देऊन तेथील काही तांत्रिक गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या वापरण्यासाठी शेतकरी आपोआप प्रवृत्त होतात.\nपाणी व्यवस्थापन आधारित पीक प्रात्यक्षिके\nपीक उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या निविष्ठा म्हणजे पाणी, अन्नद्रव्य आणि पीकसंरक्षण औषधे यांची कार्यक्षमता वाढवून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याचा खर्च कमी करणे, हे अत्यंत गरजेचे आहे. गरजा व अग्रकम ओळखून त्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या चाचण्या प्रात्यक्षिकांमध्ये घेता येतात. सुधारित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके ही पाणीवापर संस्थांतर्गत कृषि विज्ञान मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतात आयोजित करण्यात येतात. पीक उत्पादन तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, चारापीक प्रात्यक्षिके, उच्चत्तम मूल्याकिंत फलोत्पादन पीक प्रात्याक्षिके, भाजीपाला रोपवाटिका प्रात्यक्षिके, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रात्यक्षिके, एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिके, पाण्याचा कार्यक्षम वापर प्रात्यक्षिके घेण्यात येतात. ही योजना मुंबई व मुंबई उपनगर वगळता सर्व 33 जिल्हयांत प्रकल्प क्षेत्रात राबविली जाते.\nही योजना राबविणची अथवा या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधीत शेतकरी बांधवांनी प्रकल्प संचालक आत्मा यांच्या अधिनस्त प्रकल्प क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा.\nलेखक : प्रमोद धोंगडे जि.मा.का. हिंगोली\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/corona-infection-in-savitribai-phule-pune-university-245166.html", "date_download": "2020-10-28T14:10:22Z", "digest": "sha1:ZMD5LELBHKM6GMY5XIT5V7ICOKMNKZAX", "length": 19010, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Corona infection in Savitribai Phule Pune University", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला संसर्ग झाला (Corona infection in Savitribai Phule Pune University).\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला (Corona infection in Savitribai Phule Pune University). त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या शिरकावानंतर विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचारी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन कामांवर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.\nपुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nदरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (18 जुलै) दिवसभरात 2081 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48 हजार 953 वर पोहचली आहे. काल (18 जुलै) दिवसभरात 39 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1282 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही मोठं आहे. काल दिवसभरात 774 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nPune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून (19 जुलै) काही प्रमाणात शिथिल होत आहेत (Pune lockdown restriction changes). याप्रमाणे नागरिकांना आजपासून जीवनाश्यक वस्तू खरेदीला अधिक सूट मिळणार आहे. दुकानं सुरु करण्याच्या वेळेतही बदल करत आज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. मात्र सोमवारपासून दुकानांसाठी सकाळी 8 ते 12 पर्यंतचीच वेळ असणार आहे.\nदरम्यान, दारु दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील उपाययोजनांचीही माहिती दिली.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\n13 जुलै रोजी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा शनिवारी (18 जुलै) पहिला टप्पा संपला. 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन आहे. आज 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सकाळपासून जीवनावश्यक दुकानांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे आज गटारी असल्यामुळे मटण, चिकन दुकानांच्या बाहेरही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत असल्याने आज मटण चिकन विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.\nPune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल\nCorona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार\nCorona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर\nसर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी कोव्हिड भत्ता…\nमुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरीपार\nलोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी…\nलॉकडाऊनमुळे अपघातात मोठी घट, गेल्या 15 वर्षात सर्वात कमी नोंद\n'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून 'आठवले स्टाईल'…\nCorona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी…\nउद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन\n'बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती', अभिनेत्री अमिषा पटेलचा…\nभारताच्या विद्यार्थ्याला 10 पेक्षा अधिक वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीकडून रिसर्च इंटर्नश‍िपची…\nPhotos : अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा चाकू हल्ला, चेहऱ्यावरही वार…\nभाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास…\nमराठा संघटना घटनापीठाकडे गेल्या, तरीही आरक्षण मिळणार नाहीच : गुणरत्न…\nPhotos : पालिकेच्या उद्यानांचा कायपालट, पडीक दगडांचं आकर्षक 'पाषाण चित्रां'मध्ये…\nएकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सगळं…\nअजित डोभाल यांच्याकडून हात मिळवण्याऐवजी अमेरिकेच्या मंत्र्यांचं 'खास शैलीत' स्वागत\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIrfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण\nIPL 2020, MI vs RCB Live : बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, देवदत्त पडीक्कल आणि जोश फिलिप सलामी जोडी मैदानात\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIrfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत ��ोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://charlottemarathimandal.org/talent/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-28T14:04:54Z", "digest": "sha1:L5KBIWSHVMNMZMM6XTHC5Y5KMD52YMCY", "length": 14803, "nlines": 71, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "गणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत - शार्लट मराठी मंडळ", "raw_content": "\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nशारलट हे शहर अमेरिकेतील नॉर्थ केरोलिना राज्यात आहे. शारलट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू घेऊन स्थापन झाले ते “शारलट मराठी मंडळ“.\nगणेशोत्सव भारतात जसा जोरात सुरु होतो तसाच भारताबाहेरपण होतो. सातासमुद्रापार असणारी शारलटची मराठी मंडळी यापासून दूर कशी राहू शकणार अमेरिकेत तसे गुजराथी आणि दक्षिण भारतातील मंडळी भरपूर असल्याने इथल्या मंदिरांमध्ये, इंडियन ऑर्गनायझेशन्स मध्ये त्यांचाच प्रभाव / दबदबा असतो. पण शारलट मराठी मंडळांने गणेशोत्सवात पुढाकार घेऊन सर्व भाषिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास दशकापूर्वीपासून शारलट मराठी मंडळ आणि हिंदू सेंटर एकत्रित मिळून पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन सातासमुद्रापार मित्रपरिवार वाढतो, उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुण���ंना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते.\nह्या पाच दिवसात जवळपास सहा ते सात हजार लोक जेवणाचा आनंद घेतात. दर्शन आणि आनंद घेणारी मंडळी फक्त मराठीच नाही तर इतर पण असतात. ह्या सगळ्या महाप्रसाद तयारीसाठी असतात भरपूर मदतीचे हात…. येथील मंदीर आणि त्यांच्या टीम, इतर कार्यकर्ते स्वतःच्या घरच्या कामासारखे झटणारी मंडळी…. येथील मंदीर आणि त्यांच्या टीम, इतर कार्यकर्ते स्वतःच्या घरच्या कामासारखे झटणारी मंडळी…. अश्या भावना पांडुरंग आणि मनीषा नाईक यांनी व्यक्त केल्यात. शारलट मध्ये आप्पा आणि गीता जोशी हि फॅमिली गेल्या ३४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करते.\nगणेश स्थापनेनंतर होता “गीत मेळा” हा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यात भाग घेणारे होते छोटे उस्ताद ते मोठे अशी मस्त मेजवानीच होती. त्याचबरोबर होते अश्विनी कथक डान्स ऍकेडेमीचा शानदार कार्यक्रम. समीर पवार म्हणाले कि आपल्या शहरातील टॅलेंट आणि त्या कार्यक्रंमांन मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.\nटाइमपास चित्रपटफेम केतकी माटेगावकर आणि तिची टीम सुवर्ण माटेगावकर,पराग माटेगावकर आणि विशाल गन्द्रत्वार ह्यांच्या कार्यक्रमामुळे शारलट मराठी मंडळाचा एक मानाचा तुराच रोवला गेला अशी भावना अपर्णा पाध्ये यांनी बोलून दाखवली. कार्यक्रमासाठी हॉल पूर्ण भरला होता, एवढा जास्त प्रेक्षक वर्ग आजपर्यंत कुठल्याच Charlotte मधल्या कार्यक्रमात पहिला नव्हता. सुरवातीला भजन, मग मराठी गाणे, हिंदी गाणे,नाट्यसंगीत, लावणी एकापेक्षा एक सुरेल गाण्यांची लड लागली. सुवर्णा आणि केतकी च्या गोड आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बसले होते. लहान मोठ्यानं खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम संपूच नये असे वाटते होते. एवढीशी केतकी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे गाणे तितक्याच विविधतेने व सामर्थ्याने म्हणते तेव्हा खूप नवल वाटते. तिच्या ‘केतकी’ या अल्बम मधले पाऊस, तिचे नुकतेच आलेले संस्कृत गाणे आणि तिचे ‘वेड लागले प्रेमाचे’ एका मागे एक वन्स मोअर मिळत होते पण कुठेतरी थांबायला हवे होते, दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता निघायचे होते. सुवर्णाच्या ‘वंदे मातरम’ या गाण्याने कार्यक्रमाचा मस्त शेवट झाला.\nगेणेशोत्सवां दरम्यान “गणेश क्रिकेट कप स्पर्धा” आयोजित केली होती त्यात जवळपास १६ टीमने भाग घेतला. आणि हा काप जिंकला तो “Charlotte Knights” या टीमने…. आम्ही ह्या उत्सवात सगळ्यांना जवळ आणायचा प्रयत्न केला असे उत्साहितपणे दाजीबा पाटील आणि विनोद हावळ सांगत होते.\nगणेश विसर्जन धडाकेबाज होण्यासाठी मंडळाचे “शिवस्य ढोल ताशा आणि लेझीम पथक” गेल्या दोन महिन्यांपासून मेहनत घेत होते. प्रमोद होले, प्रताप पाटील आणि दाजीबा पाटील हे खूप उत्साहाने सांगत होते कि पथकात जवळपास ५० महिला आणि मुले आहेत. २० ढोल, १० ताशा ७० लेझीम अशे १०० वर मोठे असलेले पथक… ह्या पथकासोबत सगळ्यांनी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिला.\nशारलट मध्ये आप्पा आणि गीता जोशी हि फॅमिली गेल्या ३४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करते.\nसर्व भाषिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यामुळे आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते\nपाच दिवसात जवळपास सहा ते सात हजार लोक जेवणाचा आनंद घेतात\nक्रिकेट स्पर्धा, मुलांसाठी क्रिकेट गुरु कालिचरण यांचा कॅम्प, गणेश क्रिकेट कप जिंकणाऱ्या टीम मध्ये पाकिस्तानी मूळचे बांधव\nसुप्रसिद्ध केतकी आणि सुवर्णा माटेगावकर यांची सैगीत मैफिल\nसुप्रसिद्ध जयवंत उत्पट यांची Percussion’s Wonder हि मैफिल\nमंडळाच्या ढोल ताशा आणि लेझीम पथकात १०० पेक्षा जास्त लोक… महिला आणि मुलांचा अधिक सहभाग\nविविधतेमुळे यंदाचा गणेशोत्सव खर्या अर्थाने नव्या स्वरूपात सादर करता आला. तेव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा. असे आव्हान मंडळाचे ट्रस्टी संदीप पाध्ये, आनंद चक्रपाणी आणि निलिमा नाइक यांनी केले.\nमहाराष्ट्र टाइम्स (पुणे एडिशन): १९ सप्टेंबर २०१६\nगणेशोत्सवाच्या फोटो / व्हिडीओ साठी येथे क्लीक करा.\n© 2020 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91c92e940928-92a940915-90593593894d92594792894193893e930-91593093e-92a93e923940-92893f92f94b91c928", "date_download": "2020-10-28T15:31:54Z", "digest": "sha1:NYVOZYN24H6LFNCSD4HY35WSL2MHFEDX", "length": 20626, "nlines": 119, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन — Vikaspedia", "raw_content": "\nजमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन\nजमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन\nपिकाची पाण्याची गरज ही हवामानावर म्हणजे हवामानाच्या विविध घटकांवर (उदा. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास इ.) अवलंबून असते.\nसंदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन हे एका विशिष्ट संदर्भीय पिकासाठी बाष्प���भवन व पर्णोत्सर्जनाद्वारा लागणाऱ्या पाण्याची गरज दर्शविते. विविध पिकांची पाण्याची गरज ही पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाशी संबंधित असते. हा संबंध विविध पिकांच्या पीक गुणांकाद्वारा निश्‍चित केला जातो.\nजर विशिष्ट पिकाचा त्याच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक गुणांक माहिती असेल तर विशिष्ट जागेच्या हवामानाप्रमाणे सूत्रांच्या साहायाने संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढून विशिष्ट पिकाची त्या वाढीच्या अवस्थेसाठी बाष्पर्णोत्सर्जन किंवा पाण्याची गरज काढता येते.\nसंदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढण्याच्या पद्धती\nया पद्धतीद्वारा जर आपणास विशिष्ट प्रदेशाचे दररोजचे जास्तीत जास्त तापमान, कमीत कमी तापमान, जास्तीत जास्त आर्द्रता, कमीत कमी आर्द्रता, सूर्यप्रकाशाचे तास व वाऱ्याचा वेग माहिती असेल तर सूत्राच्या साह्याने संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढता येते.\nवरील सर्व हवामान विषयक माहिती वेधशाळेद्वारा किंवा स्वयंचलित हवामान केंद्राद्वारा उपलब्ध होऊ शकते. या हवामान घटकाची माहिती दररोज उपलब्ध होण्यास अडचणी असल्यास बऱ्याच वेळा मागील 25-30 वर्षांच्या हवामानाच्या घटकाची माहिती घेऊन प्रत्येक आठवड्याचे सरासरी बाष्पपर्णोत्सर्जन काढून त्याचाही वापर करता येईल.\nवर नमुद केलेल्या घटकांचे मोजमाप करून (प्रचलित हवामान केंद्र किंवा स्वयंचलित हवामान केंद्राद्वारा) विविध सूत्रांद्वारा संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढता येते. या सर्व हवामानाच्या घटकांची माहिती काढणे किंवा मोजणे हे क्‍लिष्ट होऊ शकते. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम पाण्याच्या बाष्पीभवनावर होतो, त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाविषयी माहिती असेल तर पिकाची पाण्याची गरज काढता येते.\nसंदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाची किंवा पाण्याच्या बाष्पीभवनाची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेमधून किंवा बाष्पीभवन पात्राद्वारा घेता येते. बऱ्याच वेळा वेधशाळेमधून माहिती घेण्यास विलंब लागू शकतो.\nअशा वेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाष्पीभवन पात्र बसविल्यास त्याद्वारा पाण्याच्या बाष्पीभवनाचे मोजमाप करू शकतात. बाष्पीभवन पात्र प्रत्येक शेतासाठी वेगळे बसविण्याची आवश्‍यकता नाही. शेतकरी सामुदायिक पद्धतीने संपूर्ण गावासाठी एकाच बाष्पीभवन पात��राचा उपयोग करू शकतात.\nबाष्पीभवन पात्र 1.2 मीटर व्यासाचे व 30 सेमी खोलीचे दोन्ही बाजूंनी पांढऱ्या रंगाने रंगविलेले असते. हे पात्र लोखंडी पत्र्यापासून बनविलेले असते. हे पात्र शेतात एका लाकडी चौकटीवर ठेवावे. चौकटीखालून हवा खेळत राहील हे बघावे. बाष्पीभवन पात्राच्या मध्यभागी एक दर्शक असतो. या दर्शकाला एक मोजपट्टी बसविली असते. बाष्पीभवन पात्र प्रथम दर्शकाच्या टोकापर्यंत भरावे (सकाळ 8 च्या दरम्यान). दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता, मागच्या संपूर्ण दिवसाच्या हवामानाप्रमाणे बाष्पीभवन पात्रामधल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खाली गेली असेल. पाण्याची पातळी किती मिलिमीटरनी खाली गेली हे मोजपट्टीच्या साह्याने मोजावे. हे मोजमाप म्हणजे एका दिवसात झालेले पाण्याचे बाष्पीभवन.\nबाष्पीभवन पात्रामधील पाण्याचे बाष्पीभवन संपूर्ण पीक असणाऱ्या जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षा जास्त असते.\nअसे बाष्पीभवन पात्र लोखंडी असल्याने त्याचे तापमान वाढल्यामुळे तसेच बाष्पीभवन पात्रातील पृष्ठभाग हा संपूर्ण पाण्याचा असल्याने होते; परंतु बाष्पीभवन पात्रामधून होणारे बाष्पीभवन व जमिनीमधून होणारे बाष्पीभवन यामध्ये संबंध आहे.\nबाष्पीभवन पात्रातून होणारे बाष्पीभवन हे जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या 70 ते 80 टक्के असते. यालाच बाष्पीभवन पात्र गुणांक असे संबोधतात. हा गुणांक 0.7 ते 0.8 इतका घ्यावा. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी हा गुणांक 0.8 इतका धरावा. बाष्पीभवन पात्रातील बाष्पीभवनास बाष्पीभवन पात्र गुणांकाने गुणल्यास संदर्भीय पर्णोत्सर्जन मिळते.\nपाण्याची गरजही पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. सुरवातीच्या काळात गरज कमी असते. जशी वाढ होते तशी गरज वाढत जाऊन, पूर्ण वाढ झाल्यावर व फुले फळे धारणा झाल्यावर गरज थोडी कमी होते.\nपीक व पिकांच्या अवस्थेप्रमाणे बदलती पाण्याची गरजही पीक गुणांकाच्या साह्याने लक्षात घेता येते.\nपीक गुणांक हा साधारणतः पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे 0.2 ते 1.15 च्या दरम्यान असू शकतो.\nमहत्त्वाच्या पिकांचा अधिकतम पीक गुणांक ः\nकुठल्याही सिंचन पद्धतीने पिकास पाणी देताना हे त्याच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात द्यावे लागते. प्रवाही व फवारा सिंचन पद्धतीद्वारा पाणी हे जमिनीच्या संपूर्ण पृष्ठभागावर द्यावे लाग���े, त्यामुळे या पद्धतीद्वारा मुळांच्या कार्यक्षम कक्षेसह इतरही भाग ओला होतो.\nठिबक सिंचन प्रणालीमध्ये पाणी तोटीद्वारा मुळाच्या कक्षेमध्ये देता येते, त्यामुळे तोट्यांची संख्या व प्रवाह यांचा व्यवस्थात मेळ घडवून आणून फक्त पिकाच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेतच पाणी देता येते व बाकीचा भाग कोरडा ठेवता येतो.\nठिबक सिंचन प्रणालीद्वारा सिंचनाच्या पाण्याची मात्रा काढताना शेताचे किंवा झाडाचे संपूर्ण क्षेत्रफळ गृहीत न धरता फक्त जो भाग ओला करावयाचा आहे तेवढाच गृहीत धरावा. त्यासाठी एकूण क्षेत्रफळास ओलित गुणांकाने गुणावे लागते. ओलित गुणांक 0.1 ते 1.0 एवढा पिकानुसार गृहीत धरावा.\nओलित गुणांक पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसारसुद्धा बदलत जातो. मुख्यत्वे करून फळझाडांसाठी सुरवातीच्या काळात कार्यक्षम मुळांचे क्षेत्र हे जास्त नसल्याने ओलित गुणांक हासुद्धा कमी असतो. तो झाडाच्या वयाप्रमाणे वाढत जातो. हा नंतर स्थिर होतो.\nमहत्त्वाच्या पिकांचा अधिकतम ओलित गुणांक\nखूप कमी अंतरावरची पिके (उदा. लसूण, कांदा, भुईमूग इ.) - 1.0\nकमी अंतरावरची पिके (उदा. भाजीपाल, ऊस) - 0.6 ते 0.8\nमध्यम अंतरावरची पिके (उदा. केळी, द्राक्षे) - 0.4 ते 0.6\nजास्त अंतरावरची पिके (उदा. फळझाडे - डाळिंब, लिंबू) - 0.2 ते 0.4\nखूप अंतरावरची पिके (उदा. आंबा, नारळ, चिकू) - 0.2 ते 0.25\nफळझाडांसाठी झाडांनी व्यापलेले क्षेत्र (ड)\nएका झाडाने व्यापलेले क्षेत्र हे दोन ओळींमधील अंतर (मीटर) गुणिले एका ओळीतील दोन झाडांमधील अंतर (मीटर) याप्रमाणे काढावे.\nओळीत घेणाऱ्या पिकांसाठी एका तोटीचे क्षेत्र (ड)\nएका तोटीचे क्षेत्र हे उपनळ्यांमधील अंतर (मीटर) गुणिले एका उपनळीवर असलेल्या दोन तोट्यांमधील अंतर (मीटर) या प्रमाणे काढावे.\nसंचाची कार्यक्षमता ही आराखडा तयार करतानाची एक महत्त्वाची बाब आहे. ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा अपेक्षित कार्यक्षमतेसाठी तयार करता येतो. ठिबक संच प्रणालीसाठी लागणारा खर्च व पाणी वापराची कार्यक्षमता याचा योग्य मेळ घालून संचाची अपेक्षित कार्यक्षमता साधारणतः 90 ते 95 टक्के (0.9 ते 0.15) एवढी गृहीत धरावी.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्��णून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/2089", "date_download": "2020-10-28T13:58:01Z", "digest": "sha1:IWZALLIMCTQ2TI6PS4XFTBLPURNJWYNQ", "length": 21718, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रामचंद्र दीक्षितांचा वाडा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमंजरथ हे गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोदावरी व सिंधुफेणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावाचे रामचंद्र दीक्षित. त्यांचा अडीचशे-तीनशे वर्षांचा जुना वाडा मंजरथ येथे उभा आहे\nमंजरथ हे गाव टेकडीवजा थोड्या उंचीवर वसले आहे. गावाची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार असेल. सतराव्या शतकात जेव्हा वाडा बांधला गेला तेव्हा गावाची लोकसंख्या तीनशेच्या दरम्यान असावी.\nरामचंद्र दीक्षितांचा वाडा पूर्वाभिमुखी आहे. त्याला भव्य दरवाजा आहे. दगडी भव्य रेखीव आठ फूट उंच व सहा फूट रुंद अशी चौकट आहे. त्याला घट्टपणे बिलगलेली सागवानी दारे पाहिल्यावर आश्चर्यचकित व्हायला होते त्यांवरील कोरीव नक्षीकाम हा काष्ठ शिल्पाचा उत्कृष्ट नमुना वाटतो. आठ इंच बाय सहा इंच जाडीचे दार आहे. त्याची कावड खाली व वर दगडी बसवलेली दिसते. दोन्ही बाजूंस लोखंडी साखळ्यांनी दगडी आवटीमध्ये गच्च आवळले आहे. बाजूच्या भूजपट्ट्या व इंदाळे गोलाकार खिळ्यांमध्ये आवळून टाकले आहेत. दाराला मोठा लाकडी आढणा असून बाजूला लाकडी जीभ तिच्या वजनदारपणामुळे घट्ट आवळून बसवली जात असे.\nदाराच्या दोहो बाजूंस ढेलजा असून त्याच्यावरील छप्पर जरा पडले असले तरी पाच फूट उंच आणि तीन फूट रुंद असे घोटीव पाषाणाचे जोते उत्तम स्थितीत आहे. जोत्यांच्या बांधकामावर कमळाची चित्रे कोरलेली आहेत. ढेलजांचे ओटे ओलांडले, की आत पाच घडीव दगडांच्या पाय-यांवरून पुढील दालनात प्रवेश होतो.\nचौसोपी वाड्याच्या पहिल्या सोप्यात गेल्यावर वाड्याच्या पडिक अवस्था जाणवते. चारी सोप्यांची जोती मजबूत अवस्थेत असून मागील भिंती ब-या अवस्थेत आहे. काही खांब ब-यापैकी दिसतात. दोन दगडी खांब सात फूट उंचीचे असून त्यांची घडण घोटीव, रेखीव आहे. भिंतीच्या बांधकामात दगडावर कोरलेल्या राघू, मैना, हत्ती, घोडे, मोर, सूर्य-चंद्र इत्यादी प्रतिमा पाहून वाड्याचे वैभवशाली स्वरूप लक्षात येते.\nपुढे दोन पाय-या उतरल्यावर आतील दालनात जाता येते. त्याखाली तळघरे आहेत. त्याला लादन्या किंवा लक्ष्मी म्हणतात. सर्व लादन्या सुस्थित आहेत. त्यांच्या आकारावरून तत्कालीन धनधान्याने हा वाडा किती समृद्ध असेल हे लक्षात येते. पुढे गेल्यावर चौकात प्रवेश होतो. तेथेही खाली लादन्या किंवा लव्हारे असून चार सोपे पडिक अवस्थेत जे त्यावर उभे आहेत. दक्षिण बाजूस आणि उत्तर दिशेस तळघरे दिसतात.\nपाण्याचा हौद आहे. हौदात पाणी बाहेरून येत असावे. मागील बाजूस दिंडी दरवाजा असून तेथे आणखी तळघरे दिसतात. कदाचित गावाचा धान्यसाठा त्या वाड्यात ठेवला असावा - अशी शंका येते. काही ठिकाणी कोनाडे आहेत, ज्यावर दगड ठेवला, की ते बंद असल्याचे दिसतात. पाच फूट रूंदीच्या पांढरमातीच्या भिंती पाहिल्यावर वाड्याच्या भव्यतेची आणि वैभवाची कल्पना येते.\nवाडा माळवदी असावा. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पाच पाय-या दिसतात. पुढे स्वयंपाकघर, कमानीत असलेले देवघर दिसते. खोल्यांची दारे, खिडक्या सागवानी लाकडाच्या असून विशेष जाडी असल्यामुळे भक्कमपणा टिकवून आहेत. पोथ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, भिंतीतून खाली उतरण्याचा मार्ग, मजबूतपणा हे वाड्याचे वैशिष्ट्य आहे. वाड्यात जन्मास आलेल्या रामचंद्र दीक्षिताने प्रतापदुर्गामहात्म्य ग्रंथ लिहिला. ते साता-यास 1749 साली कन्यागत पर्वानिमित्त माहुली येथील संगमावर (कृष्णा आणि वेण्णा) स्नानासाठी गेले होते. त्यांनी महाराणी सकवारबाई यांच्या सांगण्यावरून ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ या ग्रंथाचे लेखन केले. त्याचा इतिहास –\n‘इदं प्रतापदुर्गामहात्म्यस्य पुस्तकं शके 1671 शुक्ल अश्विन शु. 1 लिखित रामचंद्र दीक्षित सदाव्रतिना’ असे तो म्हणतो. ग्रंथात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी नमूद केली आहे. त्याला ती साता-याच्या राजवाड्यात समजली होती. ‘शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया शुभलग्नावर पाचगृह अनुकूल उच्चीने असताना शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मल��.’ 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारीख कविंद्र परमानंदकृत 'शिवभारती' या समकालिन ग्रंथात तसेच जेधे शकावलीत नमूद केली आहे आणि ती अधिकृत मानली जाते. 'प्रतापदुर्गामहात्म्य' या ग्रंथातील जन्‍मतारीख हा प्रत्‍यंतर पुरावा ठरतो. हा पोथीग्रंथ मिळाल्यावर त्याचे वाचन केले आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे दोनशेसाठ वर्षांपूर्वीचे कथन मिळाले. ग्रंथकर्ता कन्यागत पर्वानिमित्त साता-याजवळील माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर स्नानासाठी आला होता. (शके 1671-सन 1749) त्या वेळी साता-यात थोरले शाहुमहाराज राज्य करत होते. त्यांच्या थोरल्या महाराणी सकवारबाई या धर्मप्रवण वृत्तीच्या होत्या. त्यांना रामचंद्र दीक्षित भेटला. त्यांनी त्याला सांगितले, की आमचे आजेसासरे शिवाजी महाराज यांना प्रतापगडाची देवी प्रसन्न होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात वैभव निर्माण केले. तुम्ही त्या प्रतापगडाच्या दुर्गेचे महात्म्य लिहा. त्याप्रमाणे त्याने सात-यात राहून ‘प्रतापदुर्गामहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला. त्याने अश्विन शुद्ध 1 शके 1671 (ऑक्टोबर 1749) रोजी हा ग्रंथ पूर्ण केला. (प्रस्‍तुत लेखाच्‍या लेखकाने त्‍या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे.)\nत्यानंतर त्याने अफझलखान वधाची हकिगत व त्याची वेळ आणि तिथी नमूद केली आहे. ‘शके 1581 विकारी नाम संवत्सराच्या मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवारी सप्तमीला जावळीच्या खो-यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानास प्रतापदुर्गेने दिलेल्या लहानश्या तलवारीने ठार केले.’ तो औरंगजेबाबद्दलही लिहितो. तो रामदासांचाही उल्लेख करतो. रामदासांनी शिवाजी महाराजांना मंत्रोपदेश दिला असे तो म्हणतो. अशा काही ऐतिहासिक घटना रामचंद्र दीक्षिताने लिहिल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्या ग्रंथाला ऐतिहासिक साधन म्हणून महत्त्व आहे. तो ग्रंथ प्रस्तुत लेखकाने अनुवाद करून प्रसिद्ध केला आहे.\nतो वाडा रामचंद्र दीक्षिताला महाराणी सकवारबाई साहेबांकडून इनाम मिळाल्याचे सांगितले जाते. वर वर्णन केलेला एवढा मोठा वाडा सर्वसामान्य माणसाने कसा बांधला त्यास काहीतरी राजाश्रय मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. मंजरथ गावी त्याची समाधी आहे. ते घराणे त्या गावात सन्मानाने नांदत आहे. रामचंद्र दीक्षितांचे वंशज बाळकृष्ण नागेश दीक्षित हे मंजरथ गावात राहतात. ते शेती आणि भि���्षुकी व्‍यवसाय करतात. त्‍यांना एक बंधु आहेत. ते माजलगाव येथे राहतात. त्‍यांनी ‘मंजरथ – एक शोध आणि बोध’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांच्या देवघरात रामचंद्र दीक्षितांचा मुखवटा असून त्याची नित्यपूजा केली जाते. त्यांना रामचंद्र ऊर्फ ‘चतुर्वेदी बुवा’ असे म्हटले जाते. गावात श्री लक्ष्मी-त्रिविक्रमाचे सुंदर असे मंदिर आहे. संगमावर वृक्षरूपाचे मंदिर, रामचंद्र दीक्षित समाधी व इतर अनेक मंदिरे पाहावयास मिळतात.\n- डॉ. सदाशिव शिवदे\n(छायाचित्र - सदाशिव शिवदे)\nडॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत.\nसुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा\nसंदर्भ: मंजरथ गाव, महाराष्ट्रातील वाडे, ग्रंथ\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, भातवडी गाव, गढी\nपानिपतकर शिंदे यांचे वाडे\nसंदर्भ: कोपर्डे गाव, महाराष्ट्रातील वाडे\nसुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा\nसंदर्भ: माग्रस, चळवळ, ग्रंथ, वाचन, पुस्‍तके\nसंदर्भ: बनारस, महाराष्ट्रातील वाडे, लोकजीवन\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्‍नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्‍थळे\nओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ\nसंदर्भ: लोकमान्‍य टिळक, ओरायन, ग्रंथ, नक्षत्र, खगोलशास्त्र, maths\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_110.html", "date_download": "2020-10-28T13:48:05Z", "digest": "sha1:OLRLCQO27KNFCEJC2JR6VUNCTSL6YIRP", "length": 4246, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जर तुम्हालाही सारखी जांभई येत असेल, तर हे नक्की वाचा...", "raw_content": "\nजर तुम्हालाही सारखी जा���भई येत असेल, तर हे नक्की वाचा...\nbyMahaupdate.in शनिवार, जानेवारी ११, २०२०\nजांभई केवळ कंटाळा आल्याचे संकेत देत नाहीत, तर यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही असतो. शरीरात वाढणार्‍या काही आजारांच्या धोक्याचे संकेत 'जांभई'च्या माध्यमातून मिळू शकतात.\n- यकृताच्या (लिव्हर) समस्या असणाऱ्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो. थकव्यामुळे जांभई येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\n- तज्ञांच्या सल्ल्यानुसार, हृद्य आणि फुफ्फुसाच्या आजारामध्येही जांभई येण्याचे प्रमाण अधिक असते. हृद्य आणि फुफ्फुसाचे काम नीट होत नसल्यास अस्थमाचा त्रास वाढू शकतो.\n- एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणं हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदय विकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे, इत्यादी समस्या जांभईमुळे डोकंवर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n- ताणतणावामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. हृद्याची धडधड मंदावते. अशावेळेस मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mantralaya-pune/punekars-beware-orange-alert-pune-today-63676", "date_download": "2020-10-28T13:41:32Z", "digest": "sha1:R635EZK5VI6NWLQHLOY6AKPEI2YSOQVJ", "length": 11845, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट - Punekars Beware Orange alert in Pune today | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट\nसावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट\nसावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज ���ॅलर्ट\nसावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट\nसावधान : पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nकाल रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.\nपुणे : पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले. शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात अक्षरश: वेढले गेले.\nशहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल ४० पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानानी तत्काळ पोचुन पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरु ठेवले होते. याबरोबरच ५ ते १० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या\nकाल रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.\nपुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.\nशहरात बुधवारी सायंकाळी शहरात पावसाळा सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने रस्ते पाण्याने भरुन वाहु लागले. पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी सोसायटयाचे तळघर, घरे व पार्किंगमध्ये शिरले. त्यामध्ये नागरीकांच्या गाड्या पाण्यात गेल्या.\nशहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ���हराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल ४० पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानानी तत्काळ पोचुन पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरु ठेवले होते. याबरोबरच ५ ते १० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.\nचंदननगर पोलिस ठाण्यात पाणी\nचंदन नगर पोलिस ठाण्यालाही पावसाचया पाण्याचा फटका बसला. संपूर्ण पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने पोलिसांचाही गोंधळ उड़ाला.पोलिसांची वाहनेही पावसाच्या पाण्यात बुडाली.\nरात्री पाऊस वाढल्याने येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या जास्त घटना घडल्या. शास्त्रीनगर, पोरवाल रोड, चंदननगर, विश्रांतवाडी येथे पाणी शिरले. त्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. दरम्यान, येरवडा, नायडु, हडपसर अग्निशामक दलाच्या गाड्यानी घटनास्थली जाऊन पाणी काढण्याचा प्रयत्न केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे हवामान पाऊस शिवाजीनगर नगर सकाळ घटना incidents पोलिस हडपसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/19/rrested-scribe-rajeev-sharma-was-passing-info-about-indias-border-strategy-to-chinese/", "date_download": "2020-10-28T14:52:23Z", "digest": "sha1:PALSITOKQ5S7H7Z3GNTCYOPTRZYPFXC7", "length": 9818, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "धक्कादायक : तो पत्रकार देत होता चीन्यांना खुफिया जानकारी; वाचा देशविरोधी कृत्य करणाऱ्याची बातमी | krushirang.com", "raw_content": "\nHome Home धक्कादायक : तो पत्रकार देत होता चीन्यांना खुफिया जानकारी; वाचा देशविरोधी कृत्य...\nधक्कादायक : तो पत्रकार देत होता चीन्यांना खुफिया जानकारी; वाचा देशविरोधी कृत्य करणाऱ्याची बातमी\nपैशांसाठी कोण माणूस कोणत्या थराला जाईल याचा काहीही नेम नाही. अनेकदा देशविरोधी कृत्यामध्येही माणसे सहभागी होतात. अगदी संरक्षण करणारे पोलीस आणि सैनिकांनाही असल्या प्रकरणात पकडण्यात आलेले आहे. आताही दिल्लीतील एका पत्रकाराला चीनला महत्वाची माहिती देऊन पैसे कमावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे.\nदिल्ली पोलिसांचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, प्रत्येक बातमीचे १ हजार डॉलर अशा रेटने मुक्त पत्रकार असलेले राजीव शर्मा हे चीनला गोपनीय माहिती पुरवीत होते. अशा पद्धतीने शर्मा यांनी ४५ लाख रुपये कमावले आहेत. २०१६ पासून ते चीनी अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य आणि सीमेवरील महत्वाची माहिती देत होते.\nदिल्ली पोलिसांनी नुकतेच एका चीनी महिला आणि नेपाळी माणसाला संशयित म्हणून पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढे कारवाई करताना शर्मा नावाचे हे पत्रकार पकडण्यात आलेले आहेत. चीनच्या ग्लोबल टाईम्स यामध्येही शर्मा यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहे.त एकूणच यामुळे देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nPrevious articleटॉमेटोचे भाव स्थिर; किलोला ४० रुपयांपर्यंत रेट, पहा महाराष्ट्रातील मार्केट अपडेट\nNext articleशेतीसाठीची यंत्र मिळतात ‘या’ योजनेतून; लगोलग अर्ज भरून पावती घ्या\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T13:53:11Z", "digest": "sha1:RXNPYOG76E4HV7H4GBMFTY64SDED4OUH", "length": 21042, "nlines": 166, "source_domain": "sajagtimes.com", "title": "जुन्नर भूमिअभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nlatest, पुणे, जुन्नर, महाराष्ट्र\nजुन्नर भूमिअभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट\nजुन्नर भूमिअभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट\nजुन्नर भूमिअभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट\nBy sajagtimes latest, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र जुन्��र, भूमिअभिलेख 0 Comments\nमनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम)\nजुन्नर | जुन्नर तालुक्यातील जुन्नर येथे असणारे उपअधीक्षक भूमि अभिलेख या कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट झाला असून येथील काम एजंट असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर लक्ष्मी देवीची कृपा दृष्टी असल्याने येथे सोन्याचा धूर निघत आहे.\nतालुक्यामध्ये सध्या जमिनीला चांगला भाव आल्याने जो तो आपापल्या जमिनीच्या हद्दी निश्चित करण्यासाठी जमिनीची मोजणी ,गट नकाशा, योजनापत्रक ,फळणीबाराचा उतारा , जाबजबाब नकला,प्रॉपर्टी कार्ड व नकाशे आदी करून घेत आहेत.\nत्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करतात, त्यावेळी त्या अर्जाची कोणतीही दखल घेतली जात नाही किंवा सांगितले जाते की, तुम्ही कागदपत्रे नेण्यास आलेच नाहीत, परंतु अधिकाऱ्यांनी कागदपत्रे काढलेलीच नसतात, परंतु तोच अर्ज जर एजन्टमार्फत आला तर लगेच त्याची दखल घेतली जाते व संबंधित अधिकाऱ्याकडून त्या एजन्ट मार्फत अर्जदाराला रक्कम सांगितली जाते आणि ती रक्कम मिळाल्यानंतर संबंधित अर्जदाराचे काम केले जाते.\nपरंतु हे काम करण्याअगोदर हे अधिकारी अर्जदाराला खासदार,आमदार यांचे पत्र आणण्यास सांगतात ,कारण वरिष्ठ अधिकारी यांनी विचारले हे काम तात्काळ का केले तर त्यानां सांगितले जाते की, खासदार,आमदारांनी पत्र दिले होते म्हणून हे काम केले.\nगटनकाशा, फाळणीबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड व नकाशे शोधण्यासाठी कार्यलयामध्ये कर्मचारी असून सुद्धा ऑफिसशी संबंधित नसलेले एजन्ट नागरिक हे शोधण्याचे काम करताना दिसतात त्यामुळे येथे असणारी सरकारी कागदपत्रे गहाळ होत असलेल्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे.\nया सर्व प्रकाराला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून विचारणा होत आहे.\nकार्यलयातील संबधीत अधिकारी खासगी सर्वेअरमार्फत जमिनीची मोजणी करून घेतात व सर्वेअरला परत एक विशिष्ट रक्कम त्या शेतकऱ्याला देण्यास सांगतात ,या कार्यालयातून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्यांची चौकशी करा सगळीकडे एकच उत्तर ते म्हणजे संबंधित अधिकारी मोजणी करण्यासाठी गेले आहेत.\nजर अधिकारी तालुक्यतील जमिनीची मोजणी प्रामाणिकपणे करत असतील तर नागरिकांच्या जमिनी बाबत च्या तक्रारिंचे निवारण का होत नाही\nहा प्रश्न उपस्थित होतो वरिष्ठ कार्यलयाकडे याबात लेख�� निवेदन, तक्रार झाली तर त्यावर फक्त चर्चा केली जाते.\nपरंतु परिस्थिती जैसे थें राहते येथील संबधिंत अधिकारी इतके निर्भय झाले आहेत की ते नागरिकांना सांगतात की ,”होऊन होऊन काय होईल माझी बदली होईल ” याशिवाय दुसरे काय होईल असे उत्तर देण्यासही कचरत नाहीत व भिंतीवर लावलेले नियम व कायदा दाखवितात परंतु कार्यालयातील हेच कर्मचारी नियम व कायदा पाळत नाहीत.\nएकंदरीत कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देण्यास कोणीही वाली राहिला नाही अशी परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यात निर्माण झाली आहे.\nचिंचोलीच्या काशिद परिवाराने आशा सेविकांना दिले मोफत आरोग्य रक्षक कीट\nचिंचोलीच्या काशिद परिवाराने आशा सेविकांना दिले मोफत आरोग्य रक्षक कीट सजग वेब टिम, जुन्नर येणेरे | कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने शहारा... read more\nविधानसभा लढविण्याचा कोणताही विचार नाही – पूर्वा वळसे पाटील\nसजग वेब टिम, आंबेगाव मंचर | महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या निवडणूका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा राजकीय अफवांचा... read more\nनारायणगाव येथे एमपीएससी – युपीएससी अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न\nनारायणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना होणार अभ्यासिकेचा फायदा सजग वेब टिम, नारायणगाव नारायणगाव| ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन श्री. छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे सुरु... read more\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार – अमोल कोल्हे\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भतील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण... read more\nतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड\nतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड सजग वेब टीम पुणे | तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे.... read more\nशंभुराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले पुरंदर ते वढू तुळापूर पायी पालखी सोहळा\nसजग वेब टीम कोरेगाव भीमा | धर्मवीर श्री शंभुराजांचा कार्याचा प्रचार , प्रसार करण्यासाठी व हजारो शिवशंभुभक्तांना ३ दिवस एक... read more\n‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लॅन केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे\n‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे | लॉकडाऊन... read more\nशिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून विलास लांडे यांना उमेदवारीचे संकेत\nराष्ट्रवादी काँग्रेस कडून विलास लांडे यांना उमेदवारीचे संकेत, – शिरूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे... read more\nविघ्नहर सहकारी निवडणूक; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत\nविघ्नहर सहकारी निवडणूक; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत शेरकर विरुद्ध शेरकर सामना रंगणार का सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव... read more\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल आजी – माजी विद्यार्थ्यांत संवाद आवश्यक ~ प्रा.अशफाक पटेल सजग वेब... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्ण���लयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/chhatrapati-udayan-raje-did-not-come-meeting-due-phone-call-63221", "date_download": "2020-10-28T14:55:20Z", "digest": "sha1:Y2QWM5IK6HZA2AS2SUXQ65V64ON4TDFJ", "length": 13642, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "उदयनराजेंचे येणे एका नेत्याच्या फोनमुळे टळले : विनायक मेटे - Chhatrapati Udayan Raje did not come to the meeting due to a phone call | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदयनराजेंचे येणे एका नेत्याच्या फोनमुळे टळले : विनायक मेटे\nउदयनराजेंचे येणे एका नेत्याच्या फोनमुळे टळले : विनायक मेटे\nउदयनराजेंचे येणे एका नेत्याच्या फोनमुळे टळले : विनायक मेटे\nबुधवार, 7 ऑक्टोबर 2020\nएका नेत्याने केलेल्या फोनमुळे छत्रपती उदयनराजे या बैठकीला आले नाहीत, असा गौप्यस्फोट आमदार विनायक मेटे यांनी केला.\nपुणे : मराठा आरक्षणाबाबत मराठा संघटना आणि नेत्यांमधील समन्वयासाठी बोलावलेल्या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे येणार होते. मात्र. एका नेत्याने केलेल्या फोनमुळे छत्रपती उदयनराजे या बैठकीला आले नाहीत, असा गौप्यस्फोट शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. ‘सरकारनामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे हे राज्य सरकारचे मोठे अपयश असल्याचे म्हटले आहे.\nआरक्षणाच्या प्रश्‍नावर विचार करण्यासाठी राज्यातील सर्व मराठा संघटनांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आमदार मेटे यांच्या पुढाकाराने पुण्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीवरून मराठा नेत्यांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांची चर्चा माध्यमातून झाल्यानंतर मेटे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.\nबैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे यांनी येण्याचे मान्य केल होते. मात्र, ऐनवेळी एका नेत्याने केलेल्या विनंतीमुळे त्यांनी या बैठकीला येण्याचे टाळले, असे मेटे यांनी सांगितले.\nते म्हणाले, ‘‘मराठा सामाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर राज्यातील मराठा नेत्यांनी स्वतंत्रपणे बैठका न घेता एका व्यासपीठावर यावे ही माझी भूमिका होती. सर्वानी एकत्र येऊन राज्य सरकारवर दबाव आणावा, ही माझी ही बैठक घेण्यामागील भावना होती. छत्रपती उदयनराजे यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्या भूमिकेचा आदर करीत राज्यातील समाजाचे सर्व नेते एकत्र येतील, अशी या मागील माझी भावना होती.\nत्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. मात्र, मी बोलावलेल्या या बैठकीला छत्रपती उदयनराजे यांनी येऊ नये, अशी भूमिका असलेल्या एका नेत्यामुळे छत्रपती उदयनराजे बैठकीला आले नाहीत. मी या संदर्भात त्यांच्याशी बोललो. मात्र, माझी यायची इच्छा होती, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.’’\nआरक्षणाच्या विषयावर अनेक नेते बोलत आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचे नुकसान होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयात राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. न्यायालयात योग्य तयारीनीशी बाजू न मांडल्याने मराठा समाजावर आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे. या पुढील काळात राज्य सरकारने अधिक जबाबदारीने काम करण्यासाठी मराठा समाजाने एकत्रित येऊन दबाव आणण्याची वेळ आली आहे, असे मेटे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणबाबत मराठा राज्य सरकारला गंभीर करेल : उदयनराजे भोसले\nसातारा : आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे....\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nआमदार, खासदार निधीचे पैसे गेले कुठे; उदयन���ाजेंचा केंद्र, राज्य सरकाला सवाल\nसातारा : कोरोनाच्या उपचारासाठी बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. खरं तर आमदार, खासदारांच्या निधीचे पैसे गेले कुठे, याचे उत्तर केंद्र आणि...\nसोमवार, 26 ऑक्टोबर 2020\nराज्यकर्त्यांची पदावर राहण्याची लायकी नाही : उदयनराजे\nसातारा : विजयादशमीनिमित्त खासदार उदयनराजे यांनी जलमंदीर पॅलेस येथे भवानी तलवारीचे साध्या पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी परंपरागत सुरु...\nसोमवार, 26 ऑक्टोबर 2020\nकोरोना संसर्गच्या धोक्यामुळे साताऱ्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द\nसातारा : जागतिक स्तरावर कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिवर्षीप्रमाणे उद्या (रविवारी) होणारा साताऱ्यातील राजघराण्याचा...\nशनिवार, 24 ऑक्टोबर 2020\nश्रीनिवास पाटलांचे सुरवातीपासूनचे लिड उदयनराजेंना तोडता आले नाही\nसातारा : शरद पवारांनी धो पावसात भिजत चुक सुधारण्याची सूचना सातारकर जनतेला केली होती. या चूकीची दुरूस्ती सातारकरांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी केली आणि...\nशनिवार, 24 ऑक्टोबर 2020\nउदयनराजे आमदार विनायक मेटे vinayak mete पुणे मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण संघटना unions खासदार खत fertiliser पुढाकार initiatives शरद पवार sharad pawar मराठा समाज maratha community\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/09/3701-rohit-pavar-ncp-on-bjp-trending/", "date_download": "2020-10-28T14:06:08Z", "digest": "sha1:IWAGHERHGMSOXHJZ4OQCJ7EA5A6ERZUM", "length": 10342, "nlines": 157, "source_domain": "krushirang.com", "title": "राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला; रोहित पवारांचा ‘त्यांना’ टोला | krushirang.com", "raw_content": "\nHome Home राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला; रोहित पवारांचा ‘त्यांना’ टोला\nराजा उदार झाला अन हाती भोपळा दिला; रोहित पवारांचा ‘त्यांना’ टोला\nकोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही. विदर्भात पूर आला, तेव्हा राजा ‘उधार’ झाला, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे आमदार व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी ‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’, असे म्हणत टोला हाणला.\nरोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’ असं म्हणताना देवेंद्र फडणवीस साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात… कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय… पण आता येत्या GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.\nपवार यांनी केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. राजेश खालेकर यांनी म्हटले आहे की, या गोष्टी पेक्षा शिक्षक भरती,आरोग्य भरती,पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची आहे त्यावर वेळ खर्च करा आपण कोण काय बोलत हे महत्त्वाचे नाही निवडणुकीच्या वेळी तुम्ही काय आश्वासन दिले हे महत्त्वाचे आहे त्यावर कृती करा आम्हाला न्याय द्या.\nसचिन जाधव यांनी म्हटले आहे की, दादा राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी नेते विरोध करत आहेत… तुम्ही काही बोलणार आहात की नाही मराठा समाजासाठी…\nसंपादन : स्वप्नील पवार\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleचंद्रकांत पाटलांची खडसेंना साद; एकवेळ थोबाडीत मारा पण…\nNext articleमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘ही’ मोठी कंपनी करणार शेअरचे बायबॅक; वाचा, कसा होईल शेअर मार्केटवर परिणाम\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/pune-c-dac-recruitment/", "date_download": "2020-10-28T15:23:24Z", "digest": "sha1:HLBKC5PKOCKIS4WGG77BCUYDRYS5HJNX", "length": 16309, "nlines": 318, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "CDAC Pune Bharti 2020 | CDAC Pune Recruitment 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[CDAC] प्रगत संगणन विकास केंद्र पुणे मध्ये नवीन 31 जागांसाठी भरती जाहीर |\nप्रगत संगणन विकास केंद्र पुणे भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: सहायक अभियंता.\n⇒ रिक्त पदे: 31 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nउमेद– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९\nपुणे कॅन्टोनमेंट बोर्ड भरती २०२०.\nमहाराष्ट्र कर्मच��री राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/2017/03/blog-post_47.html", "date_download": "2020-10-28T14:37:16Z", "digest": "sha1:3RWNFJKYGZJRXR34E4GIITSVZMSCPBJH", "length": 23620, "nlines": 300, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "जमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : - VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\n0 Comment जमीन विषय बाबत महसूल विभाग\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nसर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून, त्याची मोजणी करुन व त्याप्रमाणे गावनकाशे बदलण्याची कार्यवाही दैनंदिन पातळीवर अभिप्रेत नाही. ज्यावेळी एखाद्या गटाच्या जमीनीच्या पैकी खरेदी/विक्रीमुळे, वारसाने, वाटपामुळे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे पोट हिस्से पडतात, तेव्हा अशा पोट हिश्श्यांची नोंद करण्याबद्दल तलाठयाकडील गाव दप्तरी 6-ड नावाची स्वतंत्र नोंदवही पुढील नमुन्यात ठेवली जाते.\nनवीन उप विभाग (पोट हिस्से) नोंदवही\nगाव नमुना सहा मधील फेरफार नोंद क्रमांक\nभूमापन क्रमांक किंवा उपविभाग क्रमांक\nनकाशामध्ये आवश्यक असलेल्या बदलाचे स्वरुप\nमोजणी करणाराचे नांव आणि दिनांक\nमूळ गटामध्ये ज्यावेळी पोट हिस्से पडतील त्या वेळी खालील पैकी कोणत्या कारणामुळे हे पोट हिस्से पडले आहेत याची तलाठयाने खात्री करणे अपेक्षित आहे.\n1. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार जमीनीचे वाटप.\n2. मह��राष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 87 नुसार एका गटाची अनेक उपविभागात विभागणी केली गेली असल्यास.\n3. कोर्टाच्या हुकूमनाम्यावरुन जमीनीचे सरस-निरस मानाने वाटप होत असतांना काही गटाचे तुकडे करावे लागल्यास.\nअशा पध्दतीने एका गटाचे अनेक उप विभागांमध्ये विभागणी करतांना तुकडेबंदी कायद्यानुसार जे किमान क्षेत्र ठरविण्यांत आले आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राचे मूळ गट किंवा नवीन उप विभाग निर्माण होऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी जमीनीचा वेगळा 7/12 कां करुन दिला जात नाही याबाबत असलेल्या शेतकर्‍यांच्या शंका कमी होण्यास मदत होईल. खरेदी विक्रीमुळे किंवा वाटपामुळे जमीनीचे दोन किंवा जास्त तुकडे करुन नवीन 7/12 चे पान उघडावे. अशा प्रकारचा वर्दी अर्ज दिल्यावर, नमुना अर्ज 6-ड मध्ये तलाठयाने सविस्तर माहिती लिहिणे आवश्यक आहे. तसेच संबंधित खातेदाराकडून जमीनीचे तुकडे कशा पध्दतीने होणार आहेत याचे कच्चे नकाशे घतले पाहिजेत. मूळ गटातील कोणत्या बाजूची जमीन कोणाच्या वाटणीस येणार आहे व त्या विभाजनास सर्व संबंधीत खातेदारांची संमती आहे किंवा नाही हे देखील पाहिले जाते. जर खरेदी खतातच कच्चा नकाशा काढून कोणती बाजूची व किती क्षेत्राची जमीन नवीन खरेदीदाराने विकत घेतली आहे व मूळ मालकाला कोणत्या बाजूचे किंवा क्षेत्राची जमीन उरली आहे याचा उल्लेख केला तर खरेदी खतानंतर होणारे वादसुध्दा टाळता येतील. अशा पध्दतीने 6-ड मध्ये संकलित केलेली माहिती, 7/12 च्या प्रती व रेखाचित्र यासह व पोट हिस्सा मोजणी फी आगाऊ भरुन घेऊन किंवा भरण्याची खात्री देऊन प्रस्ताव तहसिलदारांमार्फत मोजणीदाराला पाठविला जातो.\nवरील पध्दतीने नवीन पोट हिश्श्याची मोजणी करावयाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पोट हिस्सा मोजणी फी घेऊन नेहमीच्या पध्दतीप्रमाणेच मोजणी खात्याकडून मूळ गट व त्याचे पोट हिस्से यांची मोजणी केली जाते व त्याप्रमाणे कायम स्वरुपी जमीनीचे रेकॉर्ड दुरुस्त करुन जतन केले जाते.\nनव्या उप विभागाचे क्रमांक :\nमूळ गटाचे झालेले कायदेशीर तुकडे म्हणजेच नवीन उप विभाग हे नियमानुसार मोजून व सिमा चिन्हाद्बारे निश्चित करण्यांत आल्यानंतर त्यांना कोणते क्रमांक देण्यांत यावेत याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल भू मापन व भूमापन क्रमांकाचे उप विभाग) नियम 1969 हे करण्यांत आले आहेत. यामध्ये मोजणी खात्याने करावयाच्या कार्यपध्दतीविषयी अतिशय सविस्तर नियम नमूद करण्यांत आले आहेत. सर्व गटांची उत्पादन क्षमता लक्षात घेणे, जमीनीचा आकार विचारात घेऊन त्याचे पोट हिश्श्यात विभाजन करणे, कायम स्वरुपी जमीनीच्या नकाशामध्ये योग्य ते बदल करणे, त्या आधारे गाव नकाशामध्ये दुरुस्ती करणे तसेच नवीन उप विभागाला कोणते क्रमांक द्यावेत याबद्दल सूचना या नियमामध्ये समाविष्ट केल्या आहेत.\nहे लक्षात ठेवा :\n1. 7/12 प्रमाणे संपूर्ण गटांचे क्षेत्र जर खरेदी केले नसेल तर तुकडे बंदी कायद्याचा भंग न होता व्यवहार केला जाईल हे पाहिले पाहिजे.\n2. मोजणी खात्याच्या ञ्ृष्टीने मूळ गट नंबरचेच मोजणीचे रेकॉर्ड सरकारी दरबारी असल्यामुळे, जर गटाचे पोट हिस्से खरेदी केले गेले तर खरेदीनंतर लगेचच संपूर्ण पोट हिश्श्याची मोजणी फी भरुन कायम स्वरुपी जमीनीचे रेकॉर्ड स्वतंत्र करुन घेणे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे.\n3. जमीनीचे वाटप करतांना किंवा खरेदी करतांना नकाशा काढून व दिशा नमूद करुन कोणत्या बाजूला कोणाची वहिवाट व मालकी असणार आहे याची स्पष्ट कागदोपत्री नोंद करुन त्यास इतर खातेदारांची संमती मिळवून घेतली पाहिजे. bhag-3\nएखाद्या व्यक्तिने किती जमीन धारण करावी आणि वेगवेगळया कायद्यांच्या संदर्भात हे धारण क्षेत्र किती असते या बद्दलची एकत्रितरित्या माहिती असणे शेतकर्‍याच्या ञ्ृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.\nवेगवेगळया शेती सुधारणा कायद्यांचा उद्देश विचारात घेवून त्या त्या कायद्याच्या संदर्भात धारण क्षेत्राच्या काही मर्यादा ठरविण्यांत आल्या आहेत.\n->\"जमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\"\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जन��णने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विषयक माहिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5534386816747784034", "date_download": "2020-10-28T14:54:09Z", "digest": "sha1:U2NOHMIXD7JMFXCMF67UYIFMU53MHKVY", "length": 2511, "nlines": 48, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nआमच्याकडे स्वतः शिवलेले कॉटनचे साडी पेटीकोट म्हणजे परकर मॅचिंग चे मिळतील डबल शिलाईचे असतील\nआणि ओर्डेर प्रमाणे शिवून मिळतील\nजम्बो साईज ही मिळेल\nकॉटन चे गाऊन मिळेल फिडींग चे गाऊन मिळेल\nकाही आक्षेपार्ह आहे का\nबेस्ड ऑन 1 रेटिंग्स\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/mumbai-suburban-recruitment/", "date_download": "2020-10-28T14:34:22Z", "digest": "sha1:FYSOMALZATQLXE5QWU5FYWYJ2TMOU7PR", "length": 16456, "nlines": 321, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Mumbai SubUrban Bharti 2020 | Mumbai SubUrban Vacancy | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nमुंबई उपनगर जिल्हा भरती २०२०.\nमुंबई उपनगर जिल्हा भरती २०२०.\n⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.\n⇒ आवे���न का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 28 ऑक्टोबर 2020.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: व्यवस्थापकीय अधिकारी तथा तहसीलदार, कुर्ला (मुलुंड), टोपीवाला कॉलेज इमारत, 1 ला मजला, सरोजिनी नायडू, मुलुंड (प), मुंबई – 400080.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/wordpress-posts/", "date_download": "2020-10-28T15:19:45Z", "digest": "sha1:5QDVNCGMQBFMGRZWUUTFFYZDBKTU6PFI", "length": 3016, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "WordPress Posts Archives | Online Tushar", "raw_content": "\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nअनेक नवीन वर्डप्रेस युजर्स पोस्ट आणि पेज यामध्ये गोंधळून जातात. मला खूप जण विचारतात जर पेजवर पण पोस्टसारखेच लिहता येत ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/04/blog-post_41.html", "date_download": "2020-10-28T15:00:06Z", "digest": "sha1:ULXDR5NT7YJ3DTJ2BKRAT7N7ZXQXQEQK", "length": 18837, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "निकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nनिकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्रेषितवाणी (हदीस)\nहजरत अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे निवेदन आहे की प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तरूणांनो तुमच्यापैकी जो कोणी निकाहच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे सामर्थ्य राखतो,\nत्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा नजर खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो. (म्हणजे मानवी नजरेला इतस्तत: फिरविण्यापासून आणि वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही, त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधूनमधून रोजे राखावेत. (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nहजरत अबू हुरैरा कथन करतात की प्रेषित (स.) यांनी सांगितले की, स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो. तिच्या धनसंपत्तीच्या आधारावर, तिच्या वंशिक सभ्यतेच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर, आणि तिच्या दीनधर्माच्या आधारावर. जेव्हा तुम्ही धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्रीला प्राप्त करा, तुमचे भले होवो. (मुत्तफिक अलैया)\nया हदीसवचनाचा अर्थ असा आहे की, स्त्रीच्या संदर्भात चार गोष्टी आढळून येतात. कोणी धनसंपत्ती पाहतो, कोणी वंशप्रतिष्ठेचा विचार करतो, तर कोणी तिच्या रूपसौंदर्यावर भाळून तिच्याशी विवाह करतो. आणि कोणी तिची धर्मपरायणता पाहतो. प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी समस्त मुस्लिमांना ताकीद केली आहे की खरी गोष्टी जी पाहण्याची आहे ती म्हणजे स्त्रीचे धार्मिक प्रवृत्ती आणि तिची ईशपरायणता. याखेरीज इतर सर्व गुणवैशिष्ट्ये तिच्यात असतील तर अतिशय उत्तम, पण धार्मिकतेला दृष्टीआड करणे आणि केवळ धनसंपत्ती, तिचे रूपसौंदर्य, तिचा सामाजिक दर्जा, यांच्याच आधारावर विवाह करणे, हे ईमानधारकाचे काम नव्हे. प्रेषितांनी सांगितले की स्त्रियांशी त्यांच्या सौंदर्यामुळे विवाह करू नका. संभवत: त्यांचे सौंदर्य त्यांचा सर्वनाश करेल. त्यांच्या धनवान असल्यामुळे त्यांच्याशी विवाह करू नका, शक्य आहे त्यांची धनसंपत्ती त्यांना गर्वोन्नमत्त करून टाकील. किंबहुना धर्माच्या आधारावर त्यांच्याशी विवाह करा. काळ्या रंगाची दासी जर धर्मपरायण असेल तर ती अल्लाहच्या नजरेत गोऱ्या उच्चकुलीन स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे.\nहजरत सुफियान सुरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) यांनी आदेश दिला आहे, हे ईमानधारकांनो अल्लाहचा कोप होण्यापासून आपला बचाव करण्याची पुरेपूर काळजी घ्या. आणि मरेपर्यंत ईशआदेशांचे पालन करण्यात मग्न राहा. आपल्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून स्वत:चा बचाव करीत राहा. ज्यांनी तुम्हाल एका जिवापासून निर्माण केले आणि त्यापासून त्याचा जोडा (जीवनसाथी) बनविला. मग त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रिया जगात पसरविले. तेव्हा अशा रचयित्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून भय बाळगत राहा. ज्यांच्या नावाने तुम्ही आपापसांत एकमेकांजवळ आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेवाईकांच्या हक्कांचीही जाणीव राखा. लक्षात ठेवा अल्लाह तुमच्यावर देखरेख ठेवणार आहे.\nहा खुतबा (प्रवचन) आहे जो प्रत्येक निकाहच्या प्रसंगी दिला जातो. इथे त्याचा उल्लेख करण्याचा हेतू हे दर्शविणे आहे की निकाह केवळ आनंदोत्सव नव्हे तर तो एक वचनकरार आहे. तो एक पुरुष आणि स्त्री यांच्या दरम्यान ठरविला जातो की आम्ही दोघे जीवनभरचे साथी आणि ��हाय्यक बनलो. हा करार करताना ईश्वव आणि उपस्थित लोक दोघांनाही साक्षीदार बनविले जाते. निकाहच्या खुतब्याच्या आयती या गोष्टीकडे स्पष्ट इशारा करतात की,जर या वचनकरारारत पती किंवा पत्नीकडून एखादा बिघाड निर्माण केला गेला, आणि त्याचे यथायोग्य पालन केले गेले नाही, तर अल्लाहचा कोप त्याच्यावर कोसळेल. ते जहान्नुमच्या शिक्षेस पात्र ठरतील.\nसुनीलकुमार सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला विश...\n२६ एप्रिल ते ०२ मे २०१९\nअसत्य प्रधान युगात सत्यवानांनी काय करावे\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nमुस्लिम समाजातील मुले शिक्षणापासून वंचित का\nइकबाल मुकादम यांच्या ‘अकल्पित’ या पुस्तकाचे प्रकाश...\nसंबोधी पुरस्कार मिनाज सय्यद यांना प्रदान\nहर एक घर में दिया भी जले, अनाज भी हो..\nइस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nभारतीय राजकारणात क्रांतीची गरज\nये लाव रे तो व्हिडीओ’\nभारतातल्या मुसलमानांचा नेता कोण असायला हवा\n१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०१९\nनिकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्र...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआधुनिक तंत्रज्ञान आणि भूतकाळातील सोनेरी क्षण\nसर्वसमावेशक आणि भारतीयत्व या संकल्पनांचाच आज रानटी...\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ल...\nनिवडणुकीत हरवलेला मुस्लिम समाज\nभाषणबाजी झाली तेज, प्रचाराला आला वेग\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nजनसेवा करणे म्हणजे ईश्वराची उपासना करणे होय -रफीकु...\nखोटी साक्ष आणि शिर्क समान दर्जाचे अपराध : प्रेषितव...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसर्वांगीण विकासासाठी मतदान करा\n१२ एप्रिल ते १८ एप्रिल २०१९\nजिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ\n०५ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९\nभारताला मजबूत नेतृत्वाची नव्हे तर लोकशाही शासनाची गरज\nराष्ट्रनिर्मितीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची भूमिका\nअहमदनगरमध्ये मस्जिद परिचयाचा स्तुत्य उपक्रम\nव्यवस्थेविरूद्धचा आक्रोश आकांती हवा\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/tag/ghar-chi-mahiti/", "date_download": "2020-10-28T14:56:55Z", "digest": "sha1:AFY3P5UCU4ODACNHF6NVW6ER6FV5R3RF", "length": 1339, "nlines": 23, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Ghar Chi Mahiti Archives | Biography in Marathi", "raw_content": "\nGhar Chi Mahiti आजच्या आर्टिकल मध्ये आपण Ghar Chi Mahiti जाणून घेणार आहोत. Ghar ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात.तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले. घारीचे अनेक प्रकार आहेत. साधी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mycarimport.co.uk/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T13:55:38Z", "digest": "sha1:BMOABRMAH5A3BH7GGY5UDEHF3DMUQXU2", "length": 24412, "nlines": 174, "source_domain": "mr.mycarimport.co.uk", "title": "कतार ते युके येथे वाहन पाठविणे | माझी कार आयात", "raw_content": "आपला शोध वर टाइप करण्यास प्रारंभ करा आणि शोधाकडे परत दाबा.\nयुरोपियन युनियन ते यूके\nउर्वरित जग ते युके\nयूकेकडून एनझेड मधील कार खरेदी करा\nयूकेला ���ाडी पाठवित आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nयुरोपियन युनियन ते यूके\nउर्वरित जग ते युके\nयूकेकडून एनझेड मधील कार खरेदी करा\nयूकेला गाडी पाठवित आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nयूकेमध्ये वाहने आयात करताना आम्ही उद्योग तज्ञ आहोत, म्हणून केवळ या प्रक्रियेचा प्रयत्न करण्याऐवजी, आमच्या जीवनासाठी आपल्या जीवनाचे सुलभ बनवण्यासाठी आम्ही आमच्या सेवेचा जोरदार सल्ला देतो. जर तू शिपिंग कतार ते यूके पर्यंत जाणारी एक कार, आम्ही तुम्हाला रस्त्यात जाण्यासाठी शक्य तितक्या कमी वेळेत पुढील प्रक्रिया सविस्तरपणे सांगितले.\nअगोदर शिपिंग कतारच्या बाहेर असलेली कार, वाहनचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे आणि आपण आरटीएकडून निर्यात प्लेट्स घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अनुसरण करणे सोपे आहे आणि नंतर आपले वाहन कतारमधील आमच्या कार्यसंघाकडे घेऊन जाण्यास सक्षम करेल जे यासाठी तयारी करेल शिपिंग.\nवाहन लोड करणे आणि चढविणे\nआपली गाडी आमच्या आगारात आल्यानंतर, आम्ही त्यात भर करू शिपिंग अत्यंत काळजी आणि लक्ष असलेले कंटेनर. कतारमधील आमच्या एजंट्सना त्यांच्या अनुभव आणि तपशिलाकडे लक्ष देण्यामुळे हातमाग केले गेले आहे, म्हणूनच आपल्या कारच्या प्रवासासाठी ते सुरक्षितपणे सुरक्षितपणे बळकट करतील.\nआपण पुढील आश्वासनाची इच्छा असल्यास, आम्ही पर्यायी ट्रान्झिट विमा ऑफर करतो जो आपल्या वाहनास ट्रान्झिट दरम्यान संपूर्ण बदली मूल्यापर्यंत व्यापतो.\nआयातीसाठी कर मार्गदर्शक तत्त्वे\nकतार येथून युकेला कार आयात करताना, आपण कमीतकमी सहा महिने वाहन आपल्याकडे घेतले असेल आणि ते 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ युरोपियन युनियनबाहेर राहिले असेल तर आपण पूर्णपणे कर मुक्त करू शकता.\nजर हे निकष लागू होत नसेल तर EU मध्ये बांधलेली वाहने the 50 कर्तव्य आणि 20% व्हॅटच्या अधीन असतील, आपण वाहनासाठी दिलेल्या देय रकमेच्या आधारे, EU बाहेरील 10% कर्तव्य आणि 20% वर येतील. व्हॅट\nआपण वाहन पाहिजे शिपिंग कतारच्या बाहेर आणि यूकेकडे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असलेले आयात शुल्क कमी केलेल्या अटींसाठी आपण पात्र ठरू शकता आणि फक्त 5% व्हॅट पूर्ण होण्याच्या अटीनुसार.\nयूके आगमन झाल्यावर, आपले वाहन यूके महामार्गाच्या मानदंडांपर्यंत पोचते हे सुनिश्चित करण्यासाठी आपणास बर्‍याच चाचण्या आणि बदलांच्या अधीन केले जाईल.\nसुधारणांमध्ये हेडलाइट्स समायोजित करणे समाविष्ट असेल जेणेकरून त्यांच्याकडे यूकेमध्ये वापरासाठी योग्य बीम नमुने तसेच प्रति तास मैल दर्शविण्यासाठी स्पीडोमीटर बदलणे आणि धुकेचा प्रकाश उजव्या बाजूस बदलणे किंवा मानक वैशिष्ट्य नसल्यास एक स्थापित करणे समाविष्ट असेल.\nदहा वर्षापेक्षा कमी वयाच्या कतारमधून आयात केलेल्या वाहनांना त्यापूर्वी आयव्हीए चाचणी घेणे आवश्यक आहे डीव्हीएलए नोंदणी मंजूर करेल. यूके मध्ये एकमेव कंपनी म्हणून आयव्हीए चाचणी डीव्हीएसएने मंजूर केलेल्या प्रवासी वाहनांसाठी लेन, आयातीचे हे वैशिष्ट्य पूर्ण करण्यास लागणारा वेळ बर्‍याच वेगवान आहे कारण आपल्या वाहनला आमची साइट कधीही सोडण्याची आवश्यकता नाही.\nदहा वर्षापेक्षा जास्त जुन्या वाहनांसाठी आयव्हीए चाचणी घेणे आवश्यक नाही, परंतु टायर वेअर, सस्पेंशन आणि ब्रेक्स इत्यादींच्या बाबतीत ते एक एमओटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, जे आम्ही फिट बसण्यासाठी नक्कीच तपासू. यूके रस्त्यावर चालवा.\nयूके क्रमांक प्लेट्स आणि डीव्हीएलए नोंदणी\nआम्ही आमच्या क्लायंटना आमच्या स्वत: च्या माय कार आयटम समर्पित मध्ये प्रवेश करण्यासाठी यशस्वीरित्या लॉबिंग केल्या डीव्हीएलए खाते व्यवस्थापक, चाचणी वाक्यांश उत्तीर्ण झाल्यानंतर पर्यायी पद्धतींपेक्षा नोंदणीस मंजूर केले जाऊ शकते.\nत्यानंतर आम्ही आपल्या नवीन यूके नंबर प्लेट बसवू शकतो आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी संकलन किंवा वितरण करण्यासाठी वाहन तयार करू शकतो.\nएक सुव्यवस्थित, सोयीस्कर प्रक्रिया जी बर्‍याच वर्षांपासून तयार केली गेली आहे, शिपिंग कतार ते युके पर्यंत जाणारी एक गाडी सोपी नव्हती. आपल्या आवश्यकतांमध्ये धावण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी, आमच्याशी आज +44 (0) 1332 81 0442 वर संपर्क साधा.\nआम्ही आयात केलेली काही नवीन वाहने पहा\nहा त्रुटी संदेश केवळ वर्डप्रेस प्रशासनास दृश्यमान आहे\nत्रुटी: कोणतीही पोस्ट आढळली नाहीत.\nया खात्यात इन्स्टाग्राम डॉट कॉमवर पोस्ट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करा.\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nसुपरकारपासून सुपरमिणीपर्यंत आयात आणि नोंदणीकृत यूकेमध्ये काही असले तरीही तज्ञ\nकित्येक दशकांच्या कार आयात आणि विक्रीच्या अनुभवासह, टिमने ज्या प्रकारचा व्यवहार केला नाही तेथे असे काही दिसत नाही\nव्यवसायाचे मार्केटिंग करेल, चौकशीचे व्यवहार करेल, ग्राहकांचे व्यापार करेल आणि व्यवसाय नवीन प्रदेशात आणेल.\nविक्की कॉग्स व्यवसायात बदलत ठेवतो आणि व्यवसायात गुंतलेली सर्व प्रशासकीय कामे सांभाळतो.\nफिल जगभरातील ग्राहकांशी व्यवहार करतो आणि प्रत्येक मार्गाने त्यांना मदत करतो.\nजेड हे यूकेमध्ये वाहन चाचणी आणि नोंदणी सबमिशनमध्ये तज्ञ आहेत.\nआमचे ग्राहक काय म्हणतात\nप्लेट्स आल्या आहेत, तुमच्या सर्व सहकार्याबद्दल तुमचे आभार, तुमच्या कंपनीशी वागताना मला आनंद झाला आणि मला हा शब्द पसरविण्यात काहीच अडचण येणार नाही.\nमोठी म्हणायला फक्त एक द्रुत टीप धन्यवाद आणि कार्यसंघातील उर्वरित सर्व. मला गाडीबद्दल काळजी वाटली आहे, मला वाटते की तुला हे माहित आहे आज सांगितले जाऊ शकते की आयव्हीए चाचणी होता ही फक्त एक चांगली बातमी होती. पुन्हा धन्यवाद, आपण एक चांगले कार्य केले आहे आणि मी उत्सवाच्या विश्रांतीनंतर सर्व काही बोलण्याची आणि आपल्याला पाहण्याची उत्सुक आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nमाझी कार आयातीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मला माहित आहे की हे विशेषतः आव्हानात्मक होते, परंतु आपल्या संपर्कांमुळे धन्यवाद योग्य भाग प्राप्त करण्यास सक्षम होते आणि त्वरित आणि समाधानकारकतेने सर्व समस्यांचे निराकरण करण्यात सक्षम होते.\n2008 फेरारी एफ 430 स्कूडेरिया\nमाझ्यासाठी हे इतक्या द्रुत आणि कार्यक्षमतेने केल्याबद्दल तुमचे आणि कार्यसंघाचे खूप आभार. मी भविष्यकाळात इतर कोणत्याही छान कार आयात करण्याची आवश्यकता असल्यास मी भाग्यवान असेल तर मी पुन्हा आपल्या सेवा वापरण्याची खात्री करुन घेईन.\nआमचे वाहन यूकेला आणण्यासाठी आणि आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्यात चांगली नोकरी केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही शक्य तितक्या दुबई ग्राहकांना आपला मार्ग पाठविण्याचा प्रयत्न करू.\nनील आणि कारेन फिशर\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला संबंधित काही सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न येथे आहेत शिपिंग\nयुनायटेड किंगडमकडे जात असताना आपले वाहन शिपिंग\nबर्‍याच स्थलांतरित रहिवाश्यांसाठी सर्वात त्रासदायक भाग त्यांची मालमत्ता युनायटेड किंगडमकडे हलवू शकते. माय कार इम्पोर्टमध्ये आम्ही आपले वाहन आपल्यासाठी युनायटेड किंगडममध्ये आणण्याची संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थापित करू शकतो आणि जर आपण मोठ्या समर्पित 40 फूट कंटेनरवर जाण्याचे निवडले तर - आम्ही संपूर्ण कंटेनरला वितरीत न करता आपले वाहन बंदरात काढू शकतो. आमचा परिसर.\nवाहन शिपिंग किती आहे\nआपले वाहन पाठविण्याची किंमत ते कोठून येईल आणि वाहन आकार यावर अवलंबून असेल. सामायिक कंटेनर बहुतेक वेळा आपल्या वाहनांच्या शिपिंगची किंमत कमी करण्यासाठी वापरले जातात परंतु हा पर्याय विशिष्ट वाहनांसाठी अयोग्य असू शकतो म्हणूनच काही अधिक तपशीलांशी संपर्क साधणे उत्तम आहे जेणेकरून आपण माझी कार आयात करुन आपले वाहन आयात करण्यासाठी अचूक किंमत मिळवू शकता. .\nरोरो शिपिंग म्हणजे काय\nरोल ऑन शिपिंग रोल रोल ही कंटेनरची आवश्यकता नसताना वाहने वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. वाहनातून थेट वाहून नेले जाते जे एका मोठ्या फ्लोटिंग कार पार्कसारखे आहे ज्याद्वारे तो आपला प्रवास सुरू करू शकेल.\nयुनिट्स 5-,, विलो इंडस्ट्रियल पार्क, विलो रोड, कॅसल डोनिंग्टन, डर्बशायर, डीई 9 74 एनपी.\nआयात करण्यासाठी किंवा एखादे कोट मिळविण्यासाठी आपली वाहन विनंती कृपया बाजार विनंती अर्जावर भरुन द्या\nइतर सर्व चौकशीसाठी कृपया +44 (0) 1332 81 0442 वर कॉल करा\nहे मॉड्यूल बंद करा\nमाझी कार आयात करुन आपले वाहन आयात करण्यासाठी एक कोट मिळवा\nमाय कार इंपोर्टने प्रारंभ पासून समाप्त होईपर्यंत हजारो वाहन आयात यशस्वीरित्या केले आहेत. आपले वाहन जगात कुठेही आहे, आम्ही आपल्या आयात आणि नोंदणी प्रक्रियेची प्रत्येक पायरी हाताळू शकू. आपले वाहन जेथे जेथे आहे तेथे आम्हाला अद्ययावत स्थानिक ज्ञान आणि आत्मविश्वास देण्यासाठी आमच्याकडे प्रत्येक खंडातील एजंट्सचे जागतिक नेटवर्क आहे.\nआमच्या साइटसाठी डीव्हीएसए मंजूर चाचणी सुविधेसाठी आम्ही यूकेमध्ये एकमेव कार आयातकर्ता आहोत ज्याने महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ डीव्हीएसए निरीक्षक आमच्या ग्राहकांच्या वाहनांना वैयक्तिक प्रकारची मंजुरी देण्यासाठी आमच्या ऑनसाईट टेस्टिंग लेनचा वापर करतात. आमची जगभरातील उपस्थिती आणि यूकेच्या अनुपालनातील सर्व पैलूंबद्दल सतत वचनबद्धतेसह, आम्ही आमच्या क्षेत्रातील बाजाराचे नेते ���होत.\nकोट मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nहा संदेश पुन्हा कधीही पाहू नका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_climate/925947928-93593e92693393e92e941933947-91891f93294793294d92f93e-92590292194091a947-92a93f91593e935930-92693f938924940932-92a93093f92393e92e", "date_download": "2020-10-28T15:38:33Z", "digest": "sha1:MLWE6YBCEWTIEQDABIKKC7RLNQXY6UF7", "length": 16278, "nlines": 96, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "थेन वादळामुळे घटलेल्या थंडीचे पिकावर दिसतील परिणाम — Vikaspedia", "raw_content": "\nथेन वादळामुळे घटलेल्या थंडीचे पिकावर दिसतील परिणाम\nथेन वादळामुळे घटलेल्या थंडीचे पिकावर दिसतील परिणाम\nजानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वसाधारणपणे थंडी वाढत जाते, मात्र \"थेन' वादळाचा परिणाम होऊन थंडीत घट झाली आहे. या घटलेल्या थंडीच्या परिणामाची पीकनिहाय चर्चा या लेखात केली आहे.\nजानेवारी महिन्याचे दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात घसरण होण्याची दाट शक्‍यता राहील. कमाल तापमानाचा थेट परिणाम आर्द्रतेवर आणि दव पडण्यात अडचणी निर्माण होण्यात होईल. त्यामुळे सकाळची आर्द्रता 40 ते 60 टक्के, तर दुपारची आर्द्रता 30 टक्‍क्‍यांच्या जवळपास राहील. वाऱ्याचा ताशी वेग सहा किलोमीटर ताशी राहील. हवेच्या दिशेत बदल होत असून वारा ईशान्येकडून दक्षिणेकडे राहील. हवेच्या दाबात वाढ होण्याची शक्‍यता आहे. हवेचा दाब महाराष्ट्रावर 1014 हेट्टापास्कल इतका वाढेल. वाऱ्याची ईशान्य आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्याची दिशा, हवेचा वाढता दाब यामुळे थंडीचे पुनरागमन होईल. ती आणखी काही काळ राहणार आहे. हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमानात वाढ होईल. विषववृत्ताच्या दरम्यान त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून तेथे चक्राकार वारे वाहत आहेत. मात्र हवेचे दिशेत होणारा बदल लक्षात घेता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे वारे यामुळे हिंदी महासागरातील चक्राकार वाऱ्याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्रावर दिसणार नाही. हिंदी महासागराचे पाण्याचे तापमानात 302 ते 303 अंश केलव्हीन्स इतकी वाढ होत असल्याने तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वारे दक्षिणेकडे वाहतील आणि ते थंडी वाढवतील.\nहवामानबदलातील परिणामाने \"थेन' या वादळाची निर्मिती\nबंगालच्या उपसागरात डिसेंबरचे अखेरचे आठवड्यात चक्राकार वाहणारे वारे आणि पाण्याचे वाढते तापमान याचा एकत्रित परिणाम होऊन \"थेन' वादळाची निर्मिती झाली. वारे ��िशा बदलत तमिळनाडूचे दिशेने भूपृष्ठावर घुसून ते महाराष्ट्राचे उस्मानाबाद, परभणी आणि विदर्भाचे काही भागाच्या वर घुसल्याने ढग जमा झाले. काही विदर्भाच्या काही भागाच्या वर घुसल्याने ढग जमा झाले. काही प्रमाणात वाऱ्याच्या दिशेत होणाऱ्या बदलाने वारे महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक ढग घेऊन आले. महाराष्ट्रात ढगामधील बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने पाऊस फारसा झाला नाही. मात्र तेच वारे अधिक वेगाने दिल्ली, उत्तर प्रदेशच्या दिशेने गेल्याने तिकडे थोडा पाऊस झाला. एकूणच हवामानबदलाचे परिणामाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्‍याची पडणारी थंडी कमी झाली. तापमानात अचानक वाढ झाली. या तापमानवाढीचे ढगाळ हवामानाच्या पिकांवर निश्‍चित परिणाम होतील यात शंका नाही.\nगव्हाच्या पीकवाढीच्या अवस्थेत असताना अचानक तापमानात झालेली वाढ या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने घातक आहे. उष्मांकात वाढ झाल्याने आणि थंडीच्या प्रमाणात घट झाल्याने पिकात लवकर परिपक्वता येण्याच्या क्रियेत झपाट्याने वाढ होते. गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्था निश्‍चित अथवा ठराविक कालावधीपूर्वी पूर्ण करते. त्याचा पिकाच्या वाढीवर, उंचीवर, कांड्यांच्या लांबीवर, ओंबीच्या लांबीवर, दाण्याच्या संख्येवर आणि दाण्याच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. उत्पादनात, उताऱ्यात घट येऊन दाण्याची प्रत खालावते. जेव्हा थंडीचा कालावधी अधिक असावयास हवा तेव्हा थंडीत चढ- उताराने कालावधी कमी- अधिक होतो आहे. त्याचे थेट परिणाम गव्हाच्या पिकावर दिसतात.\nकांदा पिकावर ढगाळ हवामानाचे परिणाम\nढगाळ हवामान येताच तुडतुड्यांची वाढ झपाट्याने होते. पिकातील रस शोषण्याचे काम तुडतुड्यांची पिल्ले सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात करतात. कांदा पातीचा तजेलदारपणा जातो आणि पाती माना टाकू लागतात. कांदा वाढणे आणि पोसणे हे हवामानावरच अवलंबून असते. तसेच करपा रोगाचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती असते. याचा पिकाचे वाढीवर, उत्पादनावर आणि प्रतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nढगाळ हवामान ज्वारी पिकास उपयुक्त ठरेल. मात्र वाढणारे तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन दव पडण्याचे क्रियेत अडथळा येईल, त्याचा परिणाम रब्बी ज्वारी पिकावर होईल. या वेळी पुंकेसर, स्त्रीकेसर आणि फुलधारणेत विशेष अडचणी येणार नाहीत. मात्र दाण्��ांची संख्या अधिक असूनही दाण्यांचा आकार लहान राहील. त्यामुळे उत्पादकता घटेल आणि प्रत खालावेल. बागायत रब्बी ज्वारीवर विशेष परिणाम होणार नाही. मात्र कोरडवाहू रब्बी ज्वारीवर त्याचे परिणाम जाणवतील.\nहरभरा व तूर पिकावर परिणाम\nहरभरा आणि हरभऱ्यावरील घाटे अळीचा उपद्रव वाढेल, तर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे प्राबल्य वाढेल. त्यासाठी या दोन्ही किडींपासून पिकाचे संरक्षण करणे आवश्‍यक राहील. अन्यथा नुकसानीच्या पातळीत वाढ होईल.\nपाऊस न झाल्याने संभाव्य कीड आणि रोगांच्या धोक्‍यातून द्राक्ष बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. आजवर या हंगामात द्राक्षाच्या वाढीस उत्तम हवामान लाभले आहे. त्यामुळे द्राक्षाचे उत्पादन आणि प्रत या वर्षी चांगली राहील. तरीही हवामानबदलाच्या परिणामानुसार काळजी घेण्याची गरज आहे.\nमाजी प्रमुख कृषी हवामानशास्त्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2020-10-28T13:53:22Z", "digest": "sha1:XZLIAIOQGO7UHNWLTSTQ4G67RDAOAMSP", "length": 3306, "nlines": 75, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "मागील कार्यक्रम | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nकोणताही कार्यक्रम आढळला नाही\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज��ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/26/Covid-19-anti-M-RNA-vaccine.html", "date_download": "2020-10-28T15:05:01Z", "digest": "sha1:AWUVBZUSUOEI5BMKZY5DTFIXR3QDRPRV", "length": 13117, "nlines": 19, "source_domain": "www.evivek.com", "title": " Covid-19 anti-M-RNA vaccine - विवेक मराठी", "raw_content": "कोविड-१९विरोधी 'एम-आरएनए' जातीची लस\nकोविड-१९विरोधी लशींमध्ये अनेक कंपन्या 'एम-आरएनए' जातीची लस बनवीत आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान काहीसे खर्चीक असले, तरी ते अतिशय वेगाने प्रगती करू शकत असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. सध्या बिनीच्या तिन्ही लशी - ऑक्स्फर्ड-अस्त्रा-झेनेका, मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांच्या - या जातीच्या आहेत. ऑक्स्फर्ड, फायझर, मॉडर्ना यांच्या या लशी आता मानवी चाचण्यांच्या फेज ३ या अखेरच्या टप्प्यात आहेत.\nकोविड-१९विरोधी लशींमध्ये अनेक कंपन्या 'एम-आरएनए' जातीची लस बनवीत आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान काहीसे खर्चीक असले, तरी ते अतिशय वेगाने प्रगती करू शकत असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. सध्या बिनीच्या तिन्ही लशी - ऑक्स्फर्ड-अस्त्रा-झेनेका, मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांच्या - या जातीच्या आहेत. त्यांचे विषाणू-एम-आरएनएचे वाहक वेगवेगळे आहेत. वाहक म्हणून, फायझर आणि मॉडर्ना हे स्निग्ध पदार्थांचे नॅनो-कण वापरीत आहेत, तर ऑक्स्फर्ड 'अडिनो-विषाणू' नावाचा, चिंपांझी माकडांमध्ये आढळणारा विषाणू वापरीत आहे.\nजीव-रसायनशास्त्रातला एक मूळ सिद्धान्त म्हणजे पेशींच्या केंद्रकातील डीएनए नावाचा संचालक रेणू, एम-आरएनए नावाचा संदेशवाहक रेणू बनवून केंद्रकाबाहेर पेशींच्या सायटोप्लाझममध्ये पाठवितो. सायटोप्लाझममध्ये पेशींची रायबोसोम नावाची अतिसूक्ष्म 'इंद्रिये' या एम-आरएनएच्या कोडनुसार इच्छित प्रथिन बनवितात.\nआता एम-आरएनए लस तंत्रज्ञानात आपण बाहेरून विषाणूचे एम-आरएनए मानवी पेशींना पुरवितो आणि त्या त्यातील कोडनुसार विषाणूचेच 'एस' नावाचे प्रथिन बनवितात, जे अँटीजेनचे (बाह्य, अनिच्छित प्रथिनाचे) काम करते. विषाणूच्या बाह्य आवरणावरील 'एस' प्रथिन हे मानवी पेशीवरील रिसेप्टरबरोबर संलग्न होऊन तो दरवाजा उघडते आणि विषाणूला पेशीत नेते. या प्रथिनाविरुद्ध आपल्या शरीराने अँटीबॉडी तसेच टी-सेल रिस्पॉन्स निर्माण केल्यास विषाणू निकामी करता येतो.\nएम-आरएनए लस (ऑक्स्फर्ड, फायझर, मॉडर्ना) दिल्यावर काय घडते\n१. आपण दंडाच्या स्नायूत लस टोचतो. या स्नायूपेशी लशीमधले विषाणूच्या 'एस' प्रथिनाचे 'एम-आरएनए' घेऊन त्याच्या कोडनुसार विषाणूचे 'एस' प्रथिन बनवितात. हे 'एस' प्रथिन रक्तात उतरून लिंफ नोडमध्ये पोहोचते, जिथे ते अँटीजेन-प्रदर्शक 'डेनड्रायटिक' पेशींकडून पकडले जाते आणि त्याचे तुकडे त्या आपल्या पृष्ठभागावरील MHC या प्रथिन-समूहावर प्रदर्शित करू लागतात.\n२. लिम्फ नोडमध्ये या 'अँटीजेन-प्रदर्शना'कडे संथपणे 'बघत' वाहत चाललेल्या शिकाऊ बी लिंफोसाइट्स या तुकड्यांविरुद्ध अँटीबॉडीज बनवू लागतात आणि शिकाऊ टी लिंफोसाइट्स (मुख्यतः CD4 या 'मदतनीस' - 'हेल्पर' जातीच्या टी सेल्स), 'हा शत्रू आहे' हे शिकतात. या हेल्पर टी सेल्स मग CD8 नावाच्या 'किलर' टी सेल्स बनवायला मदत करतात. CD8 नावाच्या 'किलर' टी सेल्स यांचे काम, जी मानवी पेशी आपल्या पृष्ठभागावर विषाणू प्रथिनांचे तुकडे दाखवीत असेल (म्हणजेच ती 'इन्फेक्टेड' असेल) त्या मानवी पेशीला ठार मारून विषाणूने 'काबीज' केलेल्या मानवी पेशींचे प्रमाण कमी करणे हे असते, ज्यायोगे विषाणूचे पुनर्निर्माणही बंद होते.\n३. पहिल्या डोसनंतर १५ दिवसात IgG ही अँटीबॉडी आणि ती बनविणाऱ्या बी लिंफोसाइट्स पेशी रक्तात दिसू लागतात. यातल्या काही 'मेमरी' बी सेल्स बनतात. मेमरी सेल्स सोडून यातल्या बाकीच्या बी सेल्स लवकरच मरण पावतात. याला महत्त्व अशासाठी आहे की तुम्हाला सतत कोणता तरी संसर्ग होतच असतो, केवळ कोरोना नव्हे. आता एका संसर्गाने निर्माण झालेल्या बऱ्याचशा लिंफोसाइट्स जर मेल्या नाहीत, तर रक्तात अशा निरनिराळ्या लिंफोसाइट्सची गर्दी वाढत जाऊन बाकी कशालाच जागा उरणार नाही - 'लिंफोमा' नावाच्या ब्लड कॅन्सरसारखी परिस्थिती निर्माण होईल.\n४. मेमरी सेल्स मात्र तोच अँटीजेन नव्याने त्यांना दिसला (लशीच्या दुसऱ्या 'बूस्टर' डोसने किंवा विषाणू संसर्गाने), तर लगेच कार्यरत होऊन द्विभाजनाने आपल्या शेकडो कॉपीज तयार करू लागतात, ज्या अँटीबॉडी-निर्मात्या बी सेल्स (किंवा अ‍ॅक्टिव्हेटेड 'टी' सेल्स) आपापले काम करू लागतात.\n५. मॉडर्नाच्या लस इंजेक्शननंतर ४३व्या दिवसापासून ५७व्या दिवस या काळातही अँटीबॉडीजचे प्रमाण काहीसे कमी झालेले दिसले आहे, ते या कारणासाठीच. तुम्ही अशी रक्तात विशिष्ट पेशींची आणि अँटीबॉडी-प्रथिनांची 'गर्दी' करून ठेवू शकत नाही. इतर संसर्गांसाठी जागा ठेवावी लागते.\n६. कोरोना विषाणूविरुद्धच्या मेमरी पेशी निर्माण होणे आणि त्या टिकून राहणे हे महत्त्वाचे, ज्यायोगे प्रत्यक्ष विषाणू संसर्ग झाल्यास संरक्षक रिस्पॉन्स लगेच मिळेल. २००२च्या सार्स-१विरुद्धच्या मेमरी सेल्स १७ वर्षे टिकून राहिल्याचे दिसले आहे, जी आशादायक गोष्ट आहे\nऑक्स्फर्ड, फायझर, मॉडर्ना यांच्या या लशी आता मानवी चाचण्यांच्या फेज ३ या अखेरच्या टप्प्यात आहेत. यात ३०,००० निरोगी लोकांना लस किंवा 'रिकामे' प्लासिबो इंजेक्शन दिले जाईल व या दोन्ही गटांची तुलना केली जाईल. हे दोन्ही गट बाहेर समाजात मिसळून राहू लागतील, जिथे कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव असेल. लस दिलेल्या गटातील लोकांमध्ये जर प्रत्यक्ष कोविड-१९ रोगाचे प्रमाण प्लासिबोवाल्यांपेक्षा पुष्कळच कमी किंवा सौम्य आढळले, तर लस 'यशस्वी' जाहीर केली जाईल.\nफेज ३ पद्धतशीर पूर्ण करण्यास दोन वर्षे लागतील. पण या नोव्हेंबरमध्ये यातील एखाद्या (किंवा तिन्ही) लशीना 'आपत्कालीन' मंजुरी मिळून ती लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्स्फर्ड लशीचे कोट्यवधी डोसेस बनवू लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, कोरोना-१९ रुग्णांचे नातेवाईक अशा काही विशेष प्रकारच्या लोकांना ते आधी मिळण्याचा निर्णय सरकारे घेतील असे दिसते.\nलोकांना लवकरात लवकर लस मिळून लोकांचे प्राण वाचतील आणि अर्थव्यवस्थाही पूर्ववत होऊ लागेल, अशी आशा करू या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Peanut%20Chatani", "date_download": "2020-10-28T14:07:33Z", "digest": "sha1:24XB325QHGCTQR2O5NKK2ICMSVDQPSES", "length": 2426, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Peanut Chatani\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE./ekR_51.html", "date_download": "2020-10-28T14:40:52Z", "digest": "sha1:4732YLGF54FJ74AUZEMZNOOUXHTCVAFN", "length": 2809, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "चौथा रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन बाहेर पडला. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nचौथा रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन बाहेर पडला.\nApril 27, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nचौथा रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन बाहेर पडला\nसातारा दि. 27 ( जि. मा. का ) आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nमोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून हा युवक त्याच्या घरी गेला. पुढचे चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/prostitution-business-in-nagpur-through-online-medium-two-people-arrested-266385.html", "date_download": "2020-10-28T14:06:38Z", "digest": "sha1:6MVP5ZE5SZK3K25CJFU3I5ZTEB3T3YPE", "length": 15516, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Prostitution Business In Nagpur Two People Arrested | नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, परराज्यातील दोन तरुणींची सुटका", "raw_content": "\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\nनागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु\nनागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु\nलॉकडाऊनच्या काळात एका वेबसाईटच्या ��ाध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)\nसुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यात परराज्यातील दोन तरुणींची सुटका केली आहे. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)\nलॉकडाऊनच्या काळात एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. अनेक ग्राहकांना घरपोच सेवा किंवा जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात होते. यासाठी ऑनलाईन पद्धत आणि मोबाईलचा वापर होत असे.\nत्यामुळे हे आरोपी हातात येत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी यावर आपलं लक्ष केंद्रित करत याबाबतची माहिती मिळवली.\nनागपुरातील मनीष नगर भागातून हा व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचत या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी हा व्यवसाय चालविणारे दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच परराज्यातून आलेल्या दोन तरुणींचीही सुटका करण्यात आली आहे. मात्र याचा मुख्य सूत्रधार अजूनही मिळालेला नसून त्याचा शोध सुरू आहे. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)\nउसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक\nहँडल लॉक तोडून गाडीला आपली नंबर प्लेट, नागपुरात सराईत बाईकचोर जेरबंद\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता, बुटीबोरी नगरपरिषदेकडून 4 महिन्यांचा…\nमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई\nकोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय…\nRSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला :…\nLIVE | इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा-…\nसोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारी पोस्ट, तरुणाला अटक\nवेल्डर, कटर, सीएनसी ऑपरेटर्स मिळेनात, उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांची वाणवा\nउपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना\nमराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठक, अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या निर्णयाची शक्यता\nमी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी ��िरतो,…\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन\nPHOTO : ऊसतोड कामगारांसाठी 'वंचित'चे कार्यकर्ते रस्त्यावर, पुण्यात राडा\nउद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी काय नुसती भजी खायची का\nसरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील लावावा :…\nहॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात, रुग्णांच्या आकड्यात कमालीची घट\nसांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची…\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/93892e91c93e935942928-91894d92f93e-93593f92e93e-92f94b91c92893e", "date_download": "2020-10-28T15:24:13Z", "digest": "sha1:YHRJQHOWDWHFE22VNMCQ4A7UIDRROJCH", "length": 24805, "nlines": 145, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "समजावून घ्या विमा योजना... — Vikaspedia", "raw_content": "\nसमजावून घ्या विमा योजना...\nसमजावून घ्या विमा योजना...\nजागतिक हवामान बदल्यामुळे अतिवृष्टी, पावसातील खंड, कीड व रोगांचा प्रार्दुभाव, थंडीची लाट, तापमान वाढ अशा प्रकारच्या आपत्तींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा आपत्तींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने प्रभावी उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यात शेतीपिके व फळपिकांकरिता अनुक्रमे राष्ट्रीय कृषी विमा योजना व हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.\nसुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना रब्बी १९९९-२००० हंगामापासून राज्यात शेतीपिकांकरिता राबविण्यात येत आहे. राज्यात सुमारे १.३६ कोटी शेतकरी कुटुंबं आहेत. खरीप हंगामात सर्वात जास्त सहभाग २००८-०९ मध्ये ३४.५० लाख तर रब्बी हंगामात २०१२-१३ मध्ये ९.२१ लाख होता, जो एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे.\nपीक विमा योजनेतील हंगामनिहाय शेतकऱ्यांचा सहभाग\nवर्ष ---- खरीप हंगाम ---- रब्बी हंगाम ---- एकूण\n२००१-०२ ---- २६.०६ ---- ०.८५ ---- २६.९१\n२००२-०३ ---- १७.९३ ---- २.४८ ---- २०.४१\n२००३-०४ ---- १७.२७ ---- १०.३५ ---- २७.६२\n२००४-०५ ---- २१.६५ ---- १.४१ ---- २३.०६\n२००५-०६ ---- २३.१५ ---- २.३९ ---- २५.५४\n२००६-०७ ---- १६.३८ ---- ०.३८ ---- १६.७६\n२००७-०८ ---- १८.९१ ---- ०.९२ ---- १९.८३\n२००८-०९ ---- ३४.५० ---- ०.५२ ---- ३५.०२\n२००९-१० ---- ३१.०१ ---- ०.८२ ---- ३१.८३\n२०१०-११ ----२१.४८ ---- ०.५६ ---- २२.०४\n२०११-१२ ---- २१.९१ ---- ३.२० ---- २५.११\n२०१२-१३ ----१३.३० ---- ९.२१ ---- २२.५१\n२०१३-१४ --- १५.६० ---- २.५७ ---- १८.१७\nपीक विमा योजनेचे स्वरूप\n१) पीक विमा योजनेतील महत्त्वाच्या त्रुटीवर सातत्याने बोट ठेवले जाते. शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की, योजना वैयक्तिक पातळीवर राबविली जावी, म्हणजे ज्या शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेतला व त्याचे वैयक्तिक नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळावी, जशी जीवनविमा योजनेमध्ये किंवा वाहनविमा, घरविमा किंवा अन्य विमा योजनेत मिळते. ही मागणी वास्तववादी असली तरी आपल्याकडील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत. राज्यातील सरासरी जमीनधारणा १.३३ हेक्टरच्या आसपास आहे. तसेच विमा हप्ता दर नाममात्र २ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.\n२) वैयक्तिक पातळीवर योजना राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर येणारा अवाढव्य खर्च विचारात घेऊन ही योजना महसुल मंडळ, तालुका पातळीवर राबवि��्यात येते. रॅन्डम पीक कापणी प्रयोगाद्वारे निर्धारित क्षेत्रातील पिकांची उत्पादकता काढण्यात येऊन त्याची तुलना उंबरठा पातळीवरील उत्पादनाशी करत नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येते.\n३) विमा योजना अधिक परिणामकारकरीत्या राबविण्याच्या हेतूने काही पिकांच्या जोखीम स्तरात वाढ केली असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेत रब्बी १९९९-२००० पासून २०१२-१३ अखेर भरलेल्या एकूण विमा हप्ता रु. ९१४.३० कोटींच्या तुलनेत रु. २८२.६३ कोटींची नुकसान भरपाई १०४.४९ लाख शेतकऱ्यांना मंजूर झाली.\n४) अवर्तन, अतिवृष्टी, अतिथंडी, उष्णता, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्याप्रमाणे जीवनविमा किंवा अन्य विमा योजना आपत्तीच्या वेळीच उपयुक्त ठरते. आपत्ती न झाल्यास लाभ मिळत नाही. अशाच प्रकारचा दृष्टिकोन पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांनी ठेवणे आवश्‍यक आहे.\n५) योजनेत सहभाग घेण्यामध्ये शेतकऱ्यांनी सातत्य ठेवणे आवश्‍यक आहे. पिकाच्या उत्पादन नियोजनात पिकाचा विमा हप्ता भरणे या महत्त्वपूर्ण बाबीचा समावेश करणे आवश्‍यक आहे.\n६) पीक विमा योजनेतील सुधारणेमुळे आता गारपिटीमुळे शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्याने त्याने ज्या बँकेच्या शाखेत विमा हप्ता भरला त्या शाखेत ४८ तासांच्या आत नुकसानीची तक्रार दिल्यास विमा कंपनीकडून वैयक्तिक शेतकऱ्याच्या क्षेत्राचा पंचनामा करून त्यास मदत देण्याच्या तरतुदीचा समावेश केला आहे. ज्याचा लाभ चालू रब्बी हंगामात पीक विमा योजनेत भाग घेतलेल्या व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.\nमागील तीन हंगामांतील पीक विमा योजनेतील सहभाग व मिळालेली नुकसान भरपाई\nहंगाम ---- रब्बी २०११-१२ ---- खरीप २०१२ ---- रब्बी २०१२-१३\nभाग घेतलेली शेतकरी संख्या (लाख) ---- ३.२० ---- १३.३० ---- ९.२१\nविमा संरक्षित क्षेत्र (लाख हेक्टर) ---- ३.१९ ---- १०.४७ ---- ८.५४\nभरलेला विमा हप्ता (रु. कोटी) ---- २७.३३ ---- ६५.०० ---- १२२.९९\nमंजूर नुकसान भरपाई (रु. कोटी) ----१३५.७० ----२०१.४३ ---- ५६२.००\nनुकसान भरपाई प्राप्त शेतकरी संख्या (वाटप) ---- २.८३ ---- ४.१९ ---- ८.९६\n१) सातत्याने मागील दोन हंगामांत शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याच्या तुलनेत त���न पटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळाली आहे. ही या योजनेची उपयुक्तता दर्शविणारी आहे.\n२) जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सातत्याने भाग घेणे अावश्‍यक आहे.\n३) स्पेनसारख्या देशात तर शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत संरक्षण देऊ केलेल्या बाबीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योजनेत भाग न घेतलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत शासनामार्फत दिली जात नाही.\nहवामान आधारित फळपीक विमा योजना\n१) राज्यात फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना पथदर्शक स्वरूपात सन २०११-१२ पासून सुरू केली आहे.\n२) या योजनेत मोसंबी, संत्रा, पेरू, चिकू, केळी, डाळिंब, द्राक्ष, काजू आणि आंबा या फळापिकांचा समावेश आहे.\n३) हवामानातील ज्या घटकामुळे या फळपिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होताे. हे घटक व संबंधित कालावधी निश्‍चित करून कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधीच्या सल्ल्याने ट्रिगर ठरवितात. स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून घटकाबाबत माहिती संकलित केली जाते.\n४) ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या क्षेत्रातील शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळते.\nमागील तीन वर्षांतील हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे निष्कर्ष\nअ.क्र. ---- वर्ष ---- भाग घेतलेली शेतकरी संख्या ---- विमा संरक्षित क्षेत्र हे. ---- एकूण विमा हप्ता रु. लाख ----विमा हप्त्यात शासनाचे अनुदान रु. लाख ---- नुकसान भरपाईची मंजूर रक्कम रु. लाख ----नुकसान भरपाई मिळालेली शेतकरी संख्या\n१ ---- २०११-१२ ---- ४५०६७ ---- ४८२१५ ---- ५१०३ ---- ३८२८ ---- ४४२४ ---- १०४४१\n२ ---- २०१२-१३ ---- ८६२३७ ---- ८३५६९ ---- ९०९५ ---- ४५४८ ---- ९९८७ ---- ३४४९२\n३ ---- २०१३-१४ ---- ४९६०६ ---- ५०४२५ ---- ५४७६ ---- २७३८ ---- ३६७ ---- ५१९५\n- ---- एकूण ---- १८०९१० ---- १८२२०९ ---- १९६७५ ---- ११११४ ---- १४७७८ ---- ५०१२८\n१) राज्यात फळपिकांसाठी जवळपास १८ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र असल्याची आकडेवारी असली, तरी योजनेत भाग घेतलेल्यांची संख्या २०१२-१३ सोडले तर ५०,००० च्या आतच आहे. तर विमा संरक्षित क्षेत्र जेमतेम ५०,००० म्हणजे केवळ २.७७ टक्के म्हणजेच ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.\n२) आतापर्यंत या योजनेत सहभागी १८०९१० शेतकऱ्यांपैकी ५०१२८ शेतकऱ्यांना म्हणजेच जवळपास २८ टक्के शेतकऱ्यांना १४८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. सन २०१३-१४ ची नुकसान भरपाईची आकडेवारी अद्याप अंतिम व्हावयाची असल्याने यात वाढ संभवते.\nअ.���्र. ---- फळपीक ---- सहभागी शेतकरी संख्या ---- संरक्षित क्षेत्र हे. ---- विमा हप्ता रु. लाख ---- विम्या हप्त्यात शासनाचे अनुदान रु. लाख ---- नुकसान भरपाईची मंजूर रक्कम रु. लाख ----नुकसान भरपाईप्राप्त शेतकरी संस्था\n१ ---- केळी ---- ३२९१४ ---- ४६३३५ ---- ५५५९ ---- २९२९ ---- १००५२ ---- १०५०९\n२ ---- काजू ---- १७९८ ---- ११९७ ---- १०८ ---- ५६ ---- निरंक ---- निरंक\n३ ---- द्राक्ष ---- ३७३३६ ---- ३१५५७ ---- ५६७३ ---- ३३७४ ---- ५१० ---- १६०३६\n४ ---- आंबा ---- १८०१५ ---- १५५८३ ---- १८६६ ---- १०६४ ---- १३६२ ---- ७३६२\n५ ---- डाळिंब ---- १४६८४ ---- १५९५५ ---- १३७१ ---- ८२१ ---- १३७ ---- ८९८\n६ ---- मोसंबी ---- ३०८०९ ---- २६१९० ---- १८८६ ---- ९९२ ---- ६३३ ---- ४२७६\n७ ---- संत्रा ---- ४३९७७ ----४३७४६ ---- ३१३७ ---- १८४० ---- १८५३ ---- १०४९९\n- ---- एकूण ---- १८०९१० ---- १८२२०९ ---- १९६७५ ---- ११११४ ---- १४७७८ ---- ५०१२८\n१) सकृतदर्शनी केळी, आंबा, मोसंबी, पेरू, चिकू या पिकांना नुकसान भरपाई मिळाल्याचे दिसते. द्राक्ष पिकासही पाच कोटीपर्यंत नुकसान भरपाई १६०३६ शेतकऱ्यांना मिळाली, मात्र विमा हप्त्याच्या कुलनेत ती ९ ते १० टक्क्याच्या आसपास असल्याने रब्बी २०१३-१४ च्या हंगामात गारपिटीमुळे द्राक्षाचे नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यास रु. ५०,००० प्रति हेक्टरी विमा संरक्षण देणारी व रु. ३००० प्रति हेक्टरी विमा हप्ता असणारी योजना असूनदेखील शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला नाही.\n२) नेमकी फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी या द्राक्ष विमा योजनेत भाग घेतला असता तर त्यांना हेक्टरी रु. ५०,००० रुपयांच्या पर्यंतची मदत मिळाली असती, मात्र भाग न घेतल्यामुळे ते या संरक्षणापासून वंचित राहिले.\n३) विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना अकस्मात घडणाऱ्या घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यात भाग घेणे गरजेचे आहे. या विमा योजनांमधील त्रुटी दूर होत सुधारित स्वरूपात त्या कार्यन्वित होत असताना शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघावे.\nसंपर्क - विनयकुमार आवटे - ९४०४९६३८७०.\n(लेखक कृषी विभागात अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा ��क भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sangli-kolhapur-district-will-not-be-less-funds-flood-research-says-ajit-pawar-307450", "date_download": "2020-10-28T14:41:38Z", "digest": "sha1:OPXOO7ZWGKITD4NY4PLHGJZT42ZSZRNX", "length": 15776, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "'सांगली-कोल्हापूर जिल्हयातील पूरपरिस्थीती संशोधनासाठी निधी कमी पडू देणार नाही' - Sangli, Kolhapur district will not be less funds for flood research says ajit pawar | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'सांगली-कोल्हापूर जिल्हयातील पूरपरिस्थीती संशोधनासाठी निधी कमी पडू देणार नाही'\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन, तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी असे निर्देश दिले.\nपुणे - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सूचवलेल्या उपाययोजनांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील पुरस्थितीबाबत पुढील संशोधनासाठी शासन निधी उपलब्ध करुन देईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले .\nसांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत पुण्यातील \"अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च' आणि \"शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया'चे तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या तज्ज्ञांची निरीक्षणे, संशोधन, उपाययोजनांचा आढावा पवार यांनी आज घेतला. त्यावेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समितीचे जागतिक बॅंकेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मोडक, तज्ज्ञ डॉ. पद्माकर केळकर, प्रा. सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n\"कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजनां'संदर्भात तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण धरण पुनर्स्थापना समितीचे दीपक मोडक व डॉ. पद्माकर केळकर यांनी केले. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी आदी धरणांच्या सांडव्याच्या विसर्गाचा भाग 30 ते 40 टक्के असतो. धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणीपातळी राखावी, याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोयना धरणाच्या पाणीपातळीबाबत तयार केलेले वेळापत्रकही मोडक यांनी यावेळी सादर केले.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nत्यावर पवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन, तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी असे निर्देश दिले. या दोन्ही जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर आधारित पुढील संशोधनासाठी राज्य शासन अर्थसहाय्य उपलब्ध करून देईल, असेही ते म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nपुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न\nगराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात...\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड\nउस्मानाबाद : अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णा दत्तु शिंदे यास दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये...\nराज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल\nपुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला ठार...\nबा रायगड'तर्फे दुर्लक्षित गडकोटांवर हक्काचे तोरण\nसांगली- स्वराज्याची राजधानी रायगड म्हणजे मराठी मनाची अस्मिता. त्या गडाप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्थापन झालेल्या \"बा रायगड'...\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/09/blog-post_467.html", "date_download": "2020-10-28T14:38:13Z", "digest": "sha1:4PEDLA6XMI33UOJRZX4IMOGK73W7VULM", "length": 7050, "nlines": 79, "source_domain": "www.smartichi.com", "title": "आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद", "raw_content": "\nHomeराजकीयआठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद\nआठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद\nशिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलें (Ramdas Athavale) नी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा नाराजीनाट्य घडत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत यावं, अशी साद आठवलेंनी घातली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएसोबत यावं, असंही आवाहन त्यांनी केलं.\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घेतली. 'शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,' अशी ऑफर आठवलेंनी दिली.\n1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले\n2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo\n3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तय���रीत\n4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..\nमुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री राहतील,' असा पर्याय आठवलेंनी सुचवला. 'भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील. शरद पवारांनीदेखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावं,' अशी साद त्यांनी घातली.\nशिवसेना-भाजपमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. मग हे दोन पक्ष एकत्र कसे येणार, असं विचारला असता, लोकसभा निवडणुकीच्या आधीही दोन्ही पक्षांचे संबंध ताणले गेले होते. सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्यानं टीका सुरू होती. राज्यात सरकारमध्ये असलेली शिवसेना नाराज होती. पण अमित शहांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि युती झाली. त्यामुळे तणाव निवळू शकतो, अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2019/08/10/maha_flood/", "date_download": "2020-10-28T14:05:07Z", "digest": "sha1:7W7H7NOU3TSSG7PCES6TMIQXUU3Y7IKG", "length": 28522, "nlines": 76, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "मानवतेचा महापूर … – कलापुष्प", "raw_content": "\n२००५ सालानंतर पुन्हा एकदा महापुरानं थैमान घातलं पण यावेळच्या पुरानं सांगलीला अक्षरशः नेस्तनाबूत केलं .सोमवारपासून पाणी वाढायला लागलं नि पहाता पहाता परिस्थिती गंभीर ते अतिगंभीर बनत गेली .\nसुरुवातीला लोकांना, प्रशासनाला कुणालाच असं वाटलं नाही की २००५ सालापेक्षा परिस्थिती वाईट होईल.\nम‍ाझ्या मते पहिली गफलत हीच झाली की २००५ साली केवळ अलमट्टी, कोयना व अन्य धरणांच्या विसर्गाबाबत समन्वय नसल्यामुळेच महापुराचं संकट आलं असं सर्वांचं ठाम मत होतं .\nत्यानंतर १४ वर्षांत कधीच अशी परिस्थिती न आल्यामुळे या मताला पुष्टी मिळाली .\nयावर्षी परिस्थिती भिन्न होती कारण पावसाचं प्रचंड प्रमाण .एकाचवेळी धरणक्षेत्रात व विसर्गक्षेत्रात सतत सलग व प्रचंड पाऊस होता .धरणांना विसर्ग करणं भागच असतं .प्रशासनाला गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी इशारे देणं सुरु क��लं .परंतु लोकांनाच पाच सालच्या अनुभवाचा इतका जबरदस्त आत्मविश्वास होता की आता इतकं येणं शक्यच नाही असं म्हणत लोक गाफील राहिले. हट्टानं घरात राहिले .आमचाही याला अपवाद नाही .आम्ही हरिपूर गावात रहातो .या गावाच्या इतिहासात म्हणजे किमान सव्वाशे वर्षांच्या ज्ञात इतिहासात हरिपूर गावात पाणी आलेलं नाही .२००५ साली देखील हरिपूर गावाच्या दोन्ही वेशीच्या खूप लांब पाणी थांबलं होतं .\nपण गेल्या पंधरा वर्षांत हरिपूरचा हिरवागार व दोन्हीबाजूला शेतींनी वेढलेला रस्ता घरांच्या वसाहतींनी भरून गेला .महापुरानंतर जागा स्वस्तात मिळतील म्हणून खरेदी झाल्या .नंतर दोनपाच वर्षं पूर नाही हे पाहून भराभर बांधकामं झाली .\nपुरावेळी ठराविक पातळीनंतर नदी तिच्या ठरलेल्या प्रवाहानुसार पसरू लागते .ते जुने सारे मार्ग, नाले यात इमारती उभ्या राहिल्यात .त्यामुळे अमुक फुटाला इथंवर पाणी- हे अंदाजही यावेळी कोसळले .पाणी आपली वाट काढून पसरू लागलं .\nहरिपूरला कृष्णा वारणा संगम आहे .यावर्षी वारणेलाही महापूर होता .ती कृष्णेचं पाणी दाबत होती, इतका जोर तिला होता .पुढं पंचगंगा मिळते .तिलाही महापूर होता .अलमट्टी दोन लाखापासून पाचलाखापर्यंत पाणी सोडत राहिलं .कृष्णेत येणारं पाणी साठ हजार ते दीडलाख क्युसेक्स, असंच गणित दिसत होतं .एकाच वेळी एकमेकींना मिळणार्‍या सर्व नद्यांना महापूर ,सर्वत्र एकाचवेळी प्रचंड पाऊस, असं चित्र यावेळी होतं .ज्या लोकांना गांभीर्य समजलं वा त्यांची सहज सोय होती ते वेळेवर बाहेर पडले .जे राहिले ते त्यांच्या कारणांकरता, त्यांच्या जबाबदारीवर राहिले ,असं बहुतेक ‍अडकलेल्या लोकांबाबत समजलं .विशेषतः शहरातील वा हरिपूर परिसरातील लोक .हरिपूर ग्रामपंचायत यंत्रणा, स्वतः सरपंच व अन्य अनेक कार्यकर्ते, तरूण स्वयंस्फूर्तीनं फिरत होते .ट्रक ट्रॅक्टर घेऊन दारात जाऊन हातापाया पडत सांगत होते की निघा .त्यावेळी जे लोक हट्टानं घरात राहिले तेच नंतर ‘आम्हाला वाचवा ‘ असे अाक्रोशी मेसेज टाकत होते .नावानिशी येणार्‍या अनेक मेसेजबाबत हे खात्रीनं सांगता येईल .त्यांनीही जाणीवपूर्वक केलं नसेलच .सर्वांचेच अंदाज चुकलेत पण असे मेसेज इतके फिरले की प्रशासन काहीच करत नाहीये असा अपप्रचार सुरु झाला .केलेली कामं मात्र समोर येत नव्हती .अतिशय त्रास होत होता ते मेसेज पाहून .काहीही करत��� येणं शक्य नव्हतं .बोटी पाठवणं इतकं सोपं नसतं .लहान गल्ल्या , बोटींना लागणार्‍या कंपाउंडच्या तारा, मुख्य म्हणजे पाण्याला असलेली प्रचंड अोढ आम्ही पहात होतो .घराच्या छतावर जरी असाल अाणि थोडं खाणं पिणं असेल तरी तिथंच जास्त सेफ आहात असं अाम्ही सांगत होतो .सगळ्यांबाबत असंच होतं का तर नाही .पण प्रयत्न तरी कुठं कमी होते तर नाही .पण प्रयत्न तरी कुठं कमी होते अंतरं फार नसली तरी एरवी रस्त्यावरून एकेकाला पिकअप करत जाण्याइतकं सोपं नसतं पुरातून रेस्क्यू करणं.त्यासाठी प्रशिक्षित वा जिगरबाज लोक लागतात .हे दोन्ही लोक लगेच कामाला लागले होते .\nसोमवारी गावात जाताना हरिपूर सांगली रस्त्यावरच्या छोट्या पुलाच्या दोहो बाजूला पाणी आलं होतं .आम्ही अंदाज केला की कदाचित रात्रीपर्यंत रस्ता बंद होईल .सारं सामान भाजी घेतली .वाटेतल्या घरी आईबाबा, दीरजाऊ असतात .त्या घरात पाच साली तीन फूट पाणी तीन दिवस होतं .त्या लेवलनं घर आवरून दीरजाऊही बाहेर पडले .आईबाबांना आम्ही हरिपुरात आणलं सुरक्षित म्हणून .मी स्वतःही अगदी खात्रीनं लोकांना सांगत होते की आयर्विन पुलाचा रस्ता साठ फुटावर आहे नि हरिपूर अडुसष्टच्या पातळीवर .येईलच कसं पाणी \nपण पाणी नदीकाठावरून वेशीतून येणार्‍या रस्त्यावरून चढत थोडंच येतं नदीकडच्या वेशीच्या बाहेर दोनशे मीटरवर पुराचं पाणी असतानाच अाजूबाजूच्या शेतं व प्लॉटमधे घुसलेलं पाणी सांगलीकडच्या वेशीतून आत आलं नि नदीकडच्या बाजूलाही बाजूच्या भागातून पाणी आत आलं .\nहरिपूरकरांच्या फुशारकीला धक्का बसला .त्या दिवशी खरंच तोंडचं पाणी पळालं .आपण आईबाबांना आणलं आहे त्यांना सुरक्षित ठेवता आलंच पाहिजे याचं दडपण आलं .पाणी हळूहळू दारात आलं .गाव पाच गल्ल्यांमधून आक्रसत दोन गल्ल्यांत एकवटलं .पण गाव नुसतं एकवटलं नाही एकजुटीनं उभं राहिलं .जागा असेल त्यांनी माणसं -वहानं- जनावरं यांना सामावून घेतलं .माणसं एकमेकांना सांभाळत- जगवत राहिली .काय कमी आहे ते पुरवत राहिली .\nअगदी गावात पाणी शिरल्यावरच लाईट बंद झाले .त्यामुळं एक चांगलं झालं की विनाकारण वाहिन्यांवरचा उद्रेक बघावा लागला नाही .अचानक नेटवर्क बंद किंवा क्षीण झाली .चारचाकी गाड्यांमधे चार्जिंग करणं व रेंज अाल्यास संपर्क करून निरोप देणं घेणं सुरु झालं . एकेक मेसेज बातम्या समजत होत्या .अडकलेल्या लोकांची स्���िती खरोखरच गंभीर होती .पण सुटका करण्यातले अडथळे प्रत्यक्ष पाण्यात रहाणारे समजू शकतात . चारी दिशांनी प्रयत्न सुरु आहेत हे समजत होतं .ट्रकच्याही डोक्यावरून जाईल इतक्या पाण्यामुळं गावातून काही हालचाल करणं शक्यच नव्हतं .\nअचानक बेळगावच्या काकांचा फोन आला .ते त्यांचा हायलेवल संपर्क वापरून आमच्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करायच्या खटपटीत होते .म्हटलं अहो, आम्ही अगदी सेफ आहोत .घरात आहोत .घरात पाणीही नाही .मग कशाकरता कॉप्टर सुटका तर त्यांनी बातम्यात पाहिलं की पुन्हा कोयना सर्व दरवाजे पूर्ण उचलणार आहे .म्हणजे अजून सताठ फूट पाणी वाढेल .तुम्ही आता काही करून बाहेर पडा .असं काहीही नाही याची आम्हाला खात्री होती कारण आम्ही बातम्या पहातच नव्हतो .आम्हाला जिल्हा प्रशासनाचे अधिकृत आकडेवारीचे मेसेज दर चारसहा तासंनी येत होते .मग मीडिया या आकडेवारीचं प्रसारण का करत नव्हता तर त्यांनी बातम्यात पाहिलं की पुन्हा कोयना सर्व दरवाजे पूर्ण उचलणार आहे .म्हणजे अजून सताठ फूट पाणी वाढेल .तुम्ही आता काही करून बाहेर पडा .असं काहीही नाही याची आम्हाला खात्री होती कारण आम्ही बातम्या पहातच नव्हतो .आम्हाला जिल्हा प्रशासनाचे अधिकृत आकडेवारीचे मेसेज दर चारसहा तासंनी येत होते .मग मीडिया या आकडेवारीचं प्रसारण का करत नव्हता सनसनाटी पसरवणं, आम्हीच प्रथम दाखवतोय म्हणून लोकांचा आक्रोश टिपणं आणि विनाकारण घबराट पसरवणं हे पाप मीडियाकडून झालंच नाहीये का सनसनाटी पसरवणं, आम्हीच प्रथम दाखवतोय म्हणून लोकांचा आक्रोश टिपणं आणि विनाकारण घबराट पसरवणं हे पाप मीडियाकडून झालंच नाहीये का इलेक्ट्रॉनिक मीडियाचं इतकं चांगलं साधन, सोशल मीडियाचा वेग हाताशी असताना केवळ अधिकृत बातम्या देणं हे पथ्य का पाळलं जाऊ नये इलेक्ट्रॉनिक मीडियाचं इतकं चांगलं साधन, सोशल मीडियाचा वेग हाताशी असताना केवळ अधिकृत बातम्या देणं हे पथ्य का पाळलं जाऊ नये कुणीतरी सुटकेचे मेसेज टाकतं ते पोचून ते सुटले पाहिजेत ही कळकळ योग्यच आहे .पण खरंच जेव्हा ते सुटतात त्यानंतरही ते मेसेज फिरतच रहातात .\nअनेकजण अजूनही अडकून आहेत हे माहिती आहे .पण एकाचवेळी हजारो फोन -संदेश -मागण्या अाल्यावर मदतीची प्राथमिकता कशी व कोण ठरवणार यंत्रणेच्या शक्यतेनुसार उपलब्धता, अडचणी, गांभीर्य हे पाहूनच ठरणार .ती सर्वांना मान्य होते का यंत्रणेच्या शक्यतेनुसार उपलब्धता, अडचणी, गांभीर्य हे पाहूनच ठरणार .ती सर्वांना मान्य होते कातर होत नाही .मग हजारो जणांना सोडवलं हे पुसट होतं व शेकडो जण अडकलेत हेच दिसत रहातं .या बातम्याचं प्रेशर निर्माण करणं व ते लोक सुटेपर्यंत पाठपुरावा करणं हेही समजू शकतं .पण विकली जातील अशी दृश्यं जास्त दळत बसणं व सकारात्मक गोष्टी उल्लेख करुन सोडून देणं यातून जनतेचं व मदत करणार्‍यांचं मनोधैर्य खचत नाही का तर होत नाही .मग हजारो जणांना सोडवलं हे पुसट होतं व शेकडो जण अडकलेत हेच दिसत रहातं .या बातम्याचं प्रेशर निर्माण करणं व ते लोक सुटेपर्यंत पाठपुरावा करणं हेही समजू शकतं .पण विकली जातील अशी दृश्यं जास्त दळत बसणं व सकारात्मक गोष्टी उल्लेख करुन सोडून देणं यातून जनतेचं व मदत करणार्‍यांचं मनोधैर्य खचत नाही का सरकार जनतेच्या व मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला व परिस्थितीला जबाबदार आहेच .पण आमच्या जबाबदारीचं काय सरकार जनतेच्या व मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला व परिस्थितीला जबाबदार आहेच .पण आमच्या जबाबदारीचं काय बोट आली की झुंबड लावून मारामार्‍या करणारे ,आपल्या हट्टानं घरात राहून मग आपल्याकरता खास मदत येते का याचा प्रयत्न करणारे, येणार्‍या निवडणुका बघून आपल्याला सोयीच्या जागी जाऊन मदतवाटप करणारे ,मदत आली की गरज नसतानाही ती अोरबाडणारे ,अफवा पसरवणारे ,चुकीच्या बातम्या देणारे, असंव‍ेदनशील प्रश्न विचारणारे, यांचं काय करायचं बोट आली की झुंबड लावून मारामार्‍या करणारे ,आपल्या हट्टानं घरात राहून मग आपल्याकरता खास मदत येते का याचा प्रयत्न करणारे, येणार्‍या निवडणुका बघून आपल्याला सोयीच्या जागी जाऊन मदतवाटप करणारे ,मदत आली की गरज नसतानाही ती अोरबाडणारे ,अफवा पसरवणारे ,चुकीच्या बातम्या देणारे, असंव‍ेदनशील प्रश्न विचारणारे, यांचं काय करायचं यांना कधी कुणी समोर बसवून प्रश्न विचारणार नाहीये .\n‘मदतीच्या किटवर नाव का घातलं’ म्हणून अोरडणारे तेच असतात जे गाजावाजा न करता मदत करणार्‍यांनाच ‘त्यावेळी तुम्ही कुठे होतात ’ असं विचारतात .सरकारची निष्क्रीयता ,नियोजनातला अभाव,\nदिरंगाई याबाबत माध्यमांनी बोलायलाच हवं .पण पूर येताच कुणीही न सांगता मागील अनुभव लक्षात घेऊन तातडीनं स्वयंसेवी संस्थांची मदतकार्यं सुरु झाली .त्याला बातम्यात म���ळणारं स्थान किती मंत्री फोटो का काढतात म्हणणारे वार्ताहर बातम्या देताना तिथल्या लहानात लहान, दुर्बळात दुर्बळ ,केविलवाण्या मुला माणसांनाच का दाखवत रहातात मंत्री फोटो का काढतात म्हणणारे वार्ताहर बातम्या देताना तिथल्या लहानात लहान, दुर्बळात दुर्बळ ,केविलवाण्या मुला माणसांनाच का दाखवत रहातात सरकारला शहाणपण सांगणारे लोक नेमके उपाय सुचवतात का सरकारला शहाणपण सांगणारे लोक नेमके उपाय सुचवतात का स्वतः एखाद्या नियोजनबद्ध मदत यंत्रणेचं उदाहरण घालून देतात का स्वतः एखाद्या नियोजनबद्ध मदत यंत्रणेचं उदाहरण घालून देतात का पत्रकारांचं कामच आहे की जे झालेलं नाही ,जिथं कुणी पोचलेलं नाही ते लक्षात आणून देणं .पण चुकून आज बातम्या पाहिल्यावर वाटलं की हे सरकारला जागं करत आहेत की लोकांना भडकवत आहेत पत्रकारांचं कामच आहे की जे झालेलं नाही ,जिथं कुणी पोचलेलं नाही ते लक्षात आणून देणं .पण चुकून आज बातम्या पाहिल्यावर वाटलं की हे सरकारला जागं करत आहेत की लोकांना भडकवत आहेत प्रशासन काय करत होतं असं विचारण्याचा हक्क पत्रकारांना नक्कीच आहे .मग शोधपत्रकारिता करणार्‍यांनी तरी जनतेला हे पटवलं होतं का ,की तुम्ही सुरक्षित स्थानी हलणं कसं गरजेचं आहे प्रशासन काय करत होतं असं विचारण्याचा हक्क पत्रकारांना नक्कीच आहे .मग शोधपत्रकारिता करणार्‍यांनी तरी जनतेला हे पटवलं होतं का ,की तुम्ही सुरक्षित स्थानी हलणं कसं गरजेचं आहे अशा आपत्तीनंतर याचा अभ्यास करून काहीतरी निष्कर्ष काढण्याचे कष्ट कोण घेतं अशा आपत्तीनंतर याचा अभ्यास करून काहीतरी निष्कर्ष काढण्याचे कष्ट कोण घेतं मदत करणार्‍यांची इच्छाशक्ती बळकट करणं, त्यांना योग्य साधनं ,प्रशिक्षण देणं हे कोणी का करत नाही \nआपत्तीच अशी आहे की कितीही प्रयत्न केले तरी अपुरे पडणारच आहेत .\nअशावेळी काय अधोरेखित करायचं प्रयत्न की अपयश मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून पहायचं नाही तर काय नावेतून गल्लोगल्ली फिरायचं गेल्या पुराच्यानंतर जे मदतवाटप झालं त्यातून कुणीकुणी आपला फायदा केला हे सामान्य जनतेला विचारा \nमदतीचं नीट नियोजन ,योग्य व न्याय्य मदत जलद व सुलभ पद्धत यासाठी सरकारच्या मागं लागायलाच हवं पण ते करताना हेतू शुद्ध हवा .सरकारला तोंडघशी पाडण्याकरता हे बोलणं वेगळं नि खरंच मदत पोचावी ही कळकळ वेगळी .अश��� वेळी प्रशासन माध्यमे, स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयानं काम करायची गरज आहे .पण त्यासाठी यंत्रणांनी जबाबदारीनं वागणं पुढाकार घेणं व बाकी घटकांनी त्यांना विश्वासानं व खुल्या दिलानं मदत करणं गरजेचं आहे .असं झालं तर आज जे मानवतेचे लहानलहान प्रवाह दिसत आहेत ते पहाता पहाता एकत्र येतील व मानवतेच्या महापुरात आपत्तीचं दुःख वाहून जाईल .गावं पुन्हा उभी रहातील .\nआज हरिपूर गावानं जी एकजूट नियोजन आणि बंधुतेचं दर्शन घडवलं अाहे ते अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे .यात राजकारण न आणता, कुणाचीही सत्ता असली तरी गावागावात काही मूलभूत स्वयंपूर्ण यंत्रणा उभ्या करता येतील का लोकांनी जबाबदारीनं वागावं याकरता प्रबोधन करता येईल का लोकांनी जबाबदारीनं वागावं याकरता प्रबोधन करता येईल का निसर्गाचं चक्र बदलतं आहे ते लक्षात घेऊन जे बदल धोरणांमधे, निर्णयांमधे व अंतिमतः जीवनशैलीत करावे लागतील त्याला आमची तयारी आहे का निसर्गाचं चक्र बदलतं आहे ते लक्षात घेऊन जे बदल धोरणांमधे, निर्णयांमधे व अंतिमतः जीवनशैलीत करावे लागतील त्याला आमची तयारी आहे का जातपात पक्ष विचारसरणी हे काहीही मनात न येता केवळ अडचणीत असेल त्याला मदत हे एकमेव ध्येय मनात असणारे आमच्या गावासारखे गट तयार होतील का जातपात पक्ष विचारसरणी हे काहीही मनात न येता केवळ अडचणीत असेल त्याला मदत हे एकमेव ध्येय मनात असणारे आमच्या गावासारखे गट तयार होतील का त्यांच्या या मानसिकतेला माध्यमं बळ देतील का त्यांच्या या मानसिकतेला माध्यमं बळ देतील का आपण ज्या सुखसुविधा वापरतो त्याकरता आपण सारेच निसर्गाला वेठीला धरत आहोत . आम्ही गावात एकमेकांना धरून उभे राहिलो .पण शेतांत वस्त्यांत आपला अन्नदाता रहातो .त्याचं ,लहान उद्योग व्यवसाय करणार्‍यांचं सारं लुटलं गेलंय .त्याला तात्पुरते कपडे अन्न आपण देऊही .परत अशी वेळ येऊ नये हे म्हणणंही स्वप्नरंजन ठरेल .याला तोंड देण्याकरता अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ ,अभ्यास करून व योग्य दिशेने प्रयत्न ,सकारात्मक व सहकार्याचा दृष्टिकोण अशा अनेक बाबी समाज म्हणून आपल्यालाही उत्पन्न कराव्या लागतील .अन्यथा वाहिन्यांचे अरण्यरूदन जोर पकडेल , सरकारवर खापर फुटेल , सरकारं बदलत रहातील, आपत्ती येतच रहातील, आपण शिकणार काहीच नाही ..\nतसं व्हायला नको असेल तर यंत्रणेला नावं ठेवण्यापेक्षा तिला कामाला लावूया .घबराट न पसरवता नेमकं सांगूया .शांत राहून काम करू व करायला देऊया .\nआपापला वाटा उचलूया .परिस्थिती माणसांना जोडते याचा प्रत्यय देऊ व घेऊया .\nआपत्तीच्या महारथा या सारे मिळुनी अोढूया ..\nहरिपुरात सर्व्हे सुरु आहे .नेमक्या गरजा शोधून यादी करुन मदतकार्य सुरु होईल .आपल्या मदतीचा हात असेलच \nविनीता तेलंग ,हरिपुरातील पुरातून .\nPrevious Post: चित्र ज्ञानेश्वरी: पुस्तक परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%B8%E0%A4%A3,_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-10-28T15:22:09Z", "digest": "sha1:DG37OXFW67M266STNNJLTZQX5HGRK7XH", "length": 5543, "nlines": 92, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "हिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या - विकिस्रोत", "raw_content": "हिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या\nहिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या\n1436हिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या\nसोमवारची खुलभर दुधाची कहाणी\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nहिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T15:05:36Z", "digest": "sha1:5N7AY6F7YS54AHGHQXZKDK7PWJH54FLX", "length": 19080, "nlines": 159, "source_domain": "sajagtimes.com", "title": "दोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nदोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यां��्या शुभहस्ते संपन्न\nदोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न\nदोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न\nदोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न\nसणसवाडी | आज सणसवाडी तालुका शिरुर येथील अष्टविनायक गृप आयोजित दोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्रदिप विद्याधर कंद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन स्थानिक पातळीवरील उद्याचे चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रयत्न करताना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी भविष्यात सर्व प्रकारच्या खेळांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशिल राहण्याचा आशावाद यावेळी व्यक्त केला.\nयावेळी कार्यक्रम प्रसंगी सरपंच रमेशराव सातपुते, शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दत्तात्रय हरगुडे, मा सरपंच साहेबराव दरेकर, अजित दरेकर, मनसेचे उपाध्यक्ष रामदास दरेकर, मा उपसरपंच राहुल दरेकर, बाबासाहेब दरेकर, मा ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, क्रांतीवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर प्रकाश दरेकर, विजयराव साठे निवेदक अमोल दरेकर, युवा कार्यकर्ते आकाश दरेकर, सागर हरगुडे अरुण दरेकर, ग्रामस्थ तरुण युवक खेळाडू आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदोस्ती करंडक क्रिकेट स्पर्धेचे नियोजनप्रमुख म्हणून सतिश दरेकर शिवसेना विभागप्रमुख, उद्योजक मच्छिंद्र हरगुडे, बाळासाहेब सैद, हनुमंत दरेकर, प्रशांत दरेकर, सुहास दरेकर, उपसरपंच नवनाथ भुजबळ, वैभव यादव, नवनाथ दरेकर, पांडुरंग दरेकर, विलास दरेकर, बाबासाहेब दरेकर, दत्तात्रय हरगुडे, गोविंद दरेकर, संपत दरेकर, संभाजी शेळके, संतोष दरेकर आदींंनी काम पाहिले.\nराष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित\nसजग वेब टीम राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मुंबई | शिवसेनेला जय महाराष्ट्र करत प्रसिद्ध... read more\nदादांनी फोन केल्यावर आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री लगबगीने हलायला लागतो – प्रवीण गायकवाड\nतुळापुर | छत्रपती ��ंभाजी महाराजांच्या ३३९व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कायर्क्रमास संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आमदार... read more\nशिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न\nशिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न सजग वेब टिम, महाराष्ट्र नवी दिल्ली | शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीची... read more\nखा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वरदविनायक कोविड हॉस्पिटलला HNFO मशिन्स भेट\nखा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वरदविनायक कोविड हॉस्पिटलला HNFO मशिन्स भेट सजग वेब टीम, शिरूर मांडवगण फराटा | शिरूर लोकसभा मतदार संघाचे... read more\nसंपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ही महाआरती पोहोचणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात\nमहाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी बनविलेली छत्रपती शिवरायांची पहिली भव्य दिव्य आरती लवकरच होणार प्रसिद्ध संपूर्ण जगात जिथे... read more\nराज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची ग्वाही शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – अजित पवार\nराज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची ग्वाही शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – वित्त व नियोजनमंत्री अजित पवार मुंबई दि. ६ | बळीराजाला... read more\nशंभुराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले पुरंदर ते वढू तुळापूर पायी पालखी सोहळा\nसजग वेब टीम कोरेगाव भीमा | धर्मवीर श्री शंभुराजांचा कार्याचा प्रचार , प्रसार करण्यासाठी व हजारो शिवशंभुभक्तांना ३ दिवस एक... read more\nप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर लोकसभा लढवणार\nसजग वेब टीम शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता पुणे | छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे चर्चेत... read more\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार – अमोल कोल्हे\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भतील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण... read more\nपुणे विभागात कोरोना बाधित ०१ हजार ३१ रुग्ण विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती\nपुणे विभागात कोरोना बाधित ०१ ह��ार ३१ रुग्ण विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती पुणे विभागात १७२ कोरोना बाधित रुग्ण बरे विभागामधील... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/metro-train-ready-for-service-from-tomorrow-zws-70-2304641/", "date_download": "2020-10-28T13:43:17Z", "digest": "sha1:7GFVRMPULZXOXVTYMCXNOB5QWKLZJ25N", "length": 17408, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Metro train ready for service from tomorrow zws 70 | मेट्रो उद्यापासून सेवेसाठी सज्ज | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nमेट्रो उद्यापासून सेवेसाठी सज्ज\nमेट्रो उद्यापासून सेवेसाठी सज्ज\nफेऱ्यांची संख्या निम्म्यावर, प्रवासी क्षमता एकतृतीयांश\nफेऱ्यांची संख्या निम्म्यावर, प्रवासी क्षमता एकतृतीयांश\nमुंबई : सर्व मुंबईकरांसाठी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून सुरू होणार आहे. एकतृतीयांश प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या अध्र्यावर आणण्यात आली आहे. सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार असून एका वेळी फक्त ३६० प्रवासी प्रवास करू शकतील.\nटाळेबंदीत ठप्प झालेली मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर सर्व सुरक्षा चाचण्या आणि विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून कार्यरत होत आहे. अंतरनियम आणि आरोग्य सुरक्षेसंदर्भात मेट्रो रेल्वे आणि स्थानकांवर व्यवस्थापनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मेट्रो- १चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.\nसोमवारपासून मेट्रोची वारंवारिता साडेसहा ते आठ मिनिटांवर आणण्यात आली आहे. करोनापूर्व काळात हीच वारंवारिता तीन ते पाच मिनिटे इतकी होती. त्यामुळे करोनापूर्व काळात दिवसाला ३५० ते ४०० फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी आता दिवसाला केवळ २०० फेऱ्या होतील, असे मिश्रा यांनी सांगितले. सुरुवातीच्या काही दिवसांनतर फेऱ्यांची संख्या वाढवायची का, याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. गर्दीच्या वेळी प्रवासी संख्या वाढल्यास घाटकोपर आणि वर्सोवा येथे प्रत्येक एक मेट्रो कायम तयारीत ठेवलेली असेल. त्याचा वापर त्वरित केला जाईल.\nप्रवासी संख्येवरदेखील नियंत्रण आणले असून एका फेरीत १३५० प्रवाशांऐवजी ३६० प्रवासीच आता प्रवास करू शकतील. प्रत्येक गाडीचे दररोज रात्री र्सवकष र्निजतुकीकरण केले जाईल, तसेच प्रत्येक फेरीनंतरदेखील र्निजतुकीकरण करण्यात येईल, असे मिश्रा यांनी या वेळी सांगितले.\n’ मास्क आणि तापमान तपासूनच प्रवेश.\n’ एक सोडून एक आसनव्यवस्थेमुळे १०० प्रवासी बसून प्रवास करू शकतील.\n’ उभे राहून प्रवास करण्यास २६० प्रवाशांना परवानगी.\n’ प्लास्टिक टोकन बंद.\n’ कागदी तिकिट अथवा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल तिकिटाचा वापर.\n’ रिचार्ज कार्डावरील शिल्लक रकमेवर परिणाम होणार नसून, सहजपणे वापरता येईल. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.\n’ स्थानकात प्रवेश करणे आणि बाहेर जाण्यासाठी केवळ दोन ते चार मार्गाचाच वापर करता येईल.\n’ प्रत्येक स्थानकात गर्दीनुसार ३० ते ६० सेकंदांचा थांबा.\n’ वातानुकूलित यंत्रणेचे तापमान २५ ते २७ सेंटिग्रेड इतके ठेवले जाईल, तसेच ताजी हवा येण्यासाठी काही बदल केले जातील.\n’ सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या काळात मेट्रो रेल्वेगाडय़ा धावतील.\nमेट्रो-१ चे ३२ कर्मचारी करोनाबाधित\nटाळेबंदीच्या काळात मेट्रो स्थानके आणि रेल्वेगाडय़ांची देखभाल करण्यासाठी मेट्रो-१ चे सुमारे ३०० कर्मचारी कार्यरत होते. यापैकी एकूण ३२ कर्मचारी करोनाबाधित झाले. त्यापैकी २८ जण करोनामुक्त झाले असून चौघे उपचाराधीन आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच राज्य सरकारच्या परवानगीनंतर इतक्या लवकर मेट्रो सुविधा सुरू करणे शक्य झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले.\nमध्य रेल्वेवर उद्यापासून आणखी २२५ लोकल फेऱ्या\n’ मध्य रेल्वेवर सोमवार, १९ ऑक्टोबरपासून आणखी २२५ उपनगरी रेल्वे (लोकल) फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ४८१ वरून ७०६ वर पोहोचेल. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा या मुख्य मार्गावर धिम्या लोकल फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.\n’ मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ४९९ फेऱ्या धावतील. यामध्ये ३०९ फेऱ्या धिम्या, तर १९० फेऱ्या जलद मार्गावर आहेत. सीएसएमटी ते पनवेल हार्बरवरील फे ऱ्यांची संख्या १८७ होणार असून ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर एकूण फेऱ्या २० पर्यंत होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्���ात आली.\n’ याआधी ट्रान्स हार्बरवरील काही स्थानकांत लोकल थांबत नव्हत्या. मात्र सोमवारपासून मानसरोवर स्थानक सोडता लोकल सर्व स्थानकांत थांबतील.\n’ हार्बरवरील लोकलही रे रोड, कॉटनग्रीन, चुनाभट्टी, मानसरोवर स्थानकांत थांबत नाहीत. ट्रान्स हार्बर आणि हार्बरवरील या स्थानकांतही लोकल गाडय़ांना थांबा देण्याचा निर्णय येत्या आठवडय़ात होणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 प्रभाग समिती निवडणुकीतील अवैध मतावरून भाजप आक्रमक\n2 पावसामुळे हजारो किलो झेंडू वाया\n3 Coronavirus : मुंबईत दिवसभरात १,७९१ करोनाबाधित\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90593992e926-92c93f928-93992892c932", "date_download": "2020-10-28T15:38:40Z", "digest": "sha1:3MQZLK2O7F5K2VR3ENW4OQUDJSXVUB5I", "length": 6866, "nlines": 82, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अहमद बिन हनबल — Vikaspedia", "raw_content": "\n(डिसेंबर ७८०–३१ जुलै ८५५). प्रख्यात अरबी धर्मशास्त्रवेत्ता, बगदादचा इमाम, न्यायशास्त्रकार, परंपरावादी व त्याच्याच नावाने प्रसिद्ध असलेल्या सुन्नी कायद्याच्या एका शाखेचा संस्थापक.न्यायशास्त्र, कोशरचना व परंपरेचा (हदीस) अभ्यास बगदाद येथे केल्यानंतर त्याने पैगंबराच्या खऱ्या परंपरेच्या अभ्यासाकरिता इराक, हेजॅझ येमेन आणि सिरिया या प्रदेशांत अनेक वेळा प्रवास केला.त्याच्या मते कुराण स्वयंभू असून ते कोणीही निर्माण केलेले नाही. त्यामुळे अल्-मामून (७८६–८३३) व त्याच्या नंतरच्या खलीफांच्या कारकीर्दीत त्याचा फार छळ झाला. पण अल्-मुतवक्किलच्या कारकीर्दीत (८४७–८६१) त्याच्या विचारसरणीचा विजय झाला व तो अत्यंत लोकप्रिय झाला.संप्रदायाच्या चाकोरीतला हनबल हा स्वतंत्र विचारवंत होता. मसनद ही त्याची प्रचंड व अभिजात कृती होय. त्यात सर्व इस्लाम संप्रदायांची क्रमाने माहिती दिली आहे.\nलेखक : अ. अ. अ. (इं.) फैजी , ना. स. (म.) श्रीखंडे,\nमाहिती स्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/wordpress/page/5/", "date_download": "2020-10-28T14:47:21Z", "digest": "sha1:P3543FYUIMG6LFZXNGJTX7AANE4DFLNQ", "length": 3753, "nlines": 76, "source_domain": "onlinetushar.com", "title": "WordPress Archives | Page 5 of 5 | Online Tushar", "raw_content": "\nटॉप १० वर्डप्रेस ब्लॉग थीम्स\nज्यांना कोडींग येत नाही अशांसाठी नेटवर लाखो मोफत थीम्स उपलब्ध आहेत. आजच्या लेखात आपण व्यक्तिगत ब्लॉगसाठी उपयोगात येतील अशा टॉप ...\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nया लेखात wordpress.org वर ब्लॉग कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.\nतुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसे��. ब्लॉग कुठे सुरु करावा मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/arogya-vibhag-sindhudurg-recruitment/", "date_download": "2020-10-28T14:07:20Z", "digest": "sha1:RA2HQJ56FEG7R527EIVZMXPCX6S4Y6I2", "length": 19069, "nlines": 330, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भरती २०२०.\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, लॅब तंत्रज्ञ.\n⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 29 सप्टेंबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nफिजिशियन, ��ैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारीईसीजी टेक्निशियन- [email protected]\nअर्ज पाठविण्याचा पता स्टाफ नर्स- [email protected]\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर मध्ये नवीन 427 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तारीख: 7 जुलै 2020)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा मध्ये नवीन 142 जागांसाठी भरती जाहीर | (शेवटची तारीख: 04 जुलै 2020)\nसांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०२० (शेवटची तारीख : 06 जुलै 2020)\nवसई विरार शहर महानगरपालिका मध्ये नवीन 70 जागांसाठी भरती जाहीर (अंतिम तारीख: 26 जुलै 2020)\nजिल्हा परिषद नाशिक मध्ये नवीन 18 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तारीख : 6 जुलै 2020)\nअक्कलकोट नगर परिषद मध्ये नवीन 11 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तारीख: 03 जुलै 2020)\nमहा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन मध्ये नवीन 110 जागांसाठी भरती जाहीर | (अंतिम तिथि: 27 जुलै 2020)\nठाणे महानगरपालिका मध्ये नवीन 1,911 जागांसाठी मेगा भरती | (अंतिम तारीख: 01 जुलै 2020)\nECHS मुंबई भरती २०२०. (अंतिम तारीख : 02 जुलै 2020)\nजिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२० (मुलाखतीची तारीख: 1 जुलै 2020 पासून)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nप्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे भरती २०१९\nजिल्हा सेतू समिती औरंगाबाद मध्ये 07 जागांसाठी भरती २०२०.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र र��ज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/raj-thakare-ssc-result-9773", "date_download": "2020-10-28T14:48:26Z", "digest": "sha1:6AQQCYYRINJ3D6IGZWBRMDFDAMOM44H7", "length": 6055, "nlines": 131, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Video | राज ठाकरेंना दहावीत फक्त 37 टक्के मार्क मिळाले होते | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVideo | राज ठाकरेंना दहावीत फक्त 37 टक्के मार्क मिळाले होते\nVideo | राज ठाकरेंना दहावीत फक्त 37 टक्के मार्क मिळाले होते\nमंगळवार, 3 मार्च 2020\nमी 10वीत 37 टक्यानं पास झालो- राज ठाकरेंची दिलखुलास मुलाखत ( भाग एक )\nVideo of मी 10वीत 37 टक्यानं पास झालो- राज ठाकरेंची दिलखुलास मुलाखत ( भाग एक )\nराज ठाकरे यांनी गडकरी रंगायतनमध्ये विशेष मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलंय.\nठाकरे ब्रँडवरुन शिवसेनेची मनसेला साद, वाचा काय घडलंय\nकंगनाप्रकरणी शिवसेनेनं थेट राज ठाकरेंना साद घातलीय. ठाकरे ब्रँडवरुन राज ठाकरेंना...\nराज ठाकरेंच्या घरी काम करणाऱी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन ड्रायव्हर्सना कोरोना...\nवाचा | राज ठाकरेंनी राज्यपालाकडें काय केली मागणी\nमुंबई: परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाही....\nपरप्रांतियांबद्दल राज ठाकरेंचा राज्य सरकारला 'हा' सल्ला,...\nराज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेली सर्वपक्षीय...\nVIDEO | यासाठी वाईन शॉप्स सुरु करायला परवानगी द्या-राज ठाकरे\nराज्याची महसुली तूट भरून काढण्यासाठी वाईन शॉप्स सुरु करायला परवानगी द्या, अशी मागणी...\nरक्त, ऑक्‍��िजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE-3", "date_download": "2020-10-28T13:55:54Z", "digest": "sha1:FAY2WOQUISTUNVAZ26CLLX7P22WFHNL3", "length": 1475, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "पूर्ण करण्यासाठी कसे एक मुलगी इंटरनेट वर", "raw_content": "पूर्ण करण्यासाठी कसे एक मुलगी इंटरनेट वर\nहा व्हिडिओ दाखवते कसे आपण हे करू शकता मुली पूर्ण ऑनलाइन. आपण मुली पूर्ण ऑनलाइन, आपण वेळ जतन होईल. इंटरनेट वर, आपण पूर्ण करू शकता, एक मुलगी एक गंभीर संबंध आहे.\nजेथे प्रेम जीवन, नाही वेदना आहे, नाही राग नाही, अगदी या घरात, नाही दृष्टीने.\nते प्रशंसा आमच्या दया\nदेव दिसते खिडकीतून बाहेर उजाडताच.\nये, प्रभु, कृपा आणि साधेपणा\nआणि बर्फ, होते जे, पांढरा आणि वायफळ\n← सभा आणि संभाषणे पुरुष न भेटीची\nतारीख पूर्णपणे मोफत मेक्सिको ऑनलाइन डेटिंगचा आहे →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sanvedan.com/webseries-writing/", "date_download": "2020-10-28T15:07:30Z", "digest": "sha1:CLFU24JODH6GT4SF6AN74EFUDR7QLTQP", "length": 4589, "nlines": 31, "source_domain": "sanvedan.com", "title": "Web Series Writing | Sanvedan", "raw_content": "\nवेबसिरियलसाठी लिहायला शिकायचंय का\nलॉकडाऊन मध्ये वेबसिरियल खूप पाहिल्यात आता त्यासाठी लिहायालाही आवडेल का\nतुम्हालाही वाटतं का माझ्या मनातल्या गोष्टीवर एक छान वेबसिरियल होउ शकते\nवेबसिरियल हे आता खूप मोठं क्षेत्र निर्माण होत असून उत्तम लिहिणाऱ्या लेखकांची खूप मागणी वाढलेली आहे. जर तुम्ही तुमच्यातल्या लेखकाला वबसिरीयल ह्या क्षेत्रासाठी तयार करायला पाहत असाल तर ही संधी सोडू नका\nसंवेदन रायटिंगअकॅडमी ने आणली आहे एक महिन्याची कार्यशाळा ज्यात आपण फक्त ऐकणार नाही तर लिहिणार ही. आणि तुमच्या लेखन प्रयत्नांना वैयक्तिक मार्गदर्शन ही केले जाईल ते ही\nसमांतर आणि योलो ह्या सध्या गाजणाऱ्या वेबसिरियलच्या लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित ह्याच्या कडून ह्या लेखकांच्या जोडगोळीने लअसम्भव ह्या सिरियल पासून हिंदीत हिचकी आणि मराठीत बालक पालक व अनेक मालिका, चित्रपट लिहिलेले आहेत.\nत्यांचा कडून आपण शिकणार आहोत.\nकथा आणि वेबसिरियलसाठीची कथा कशी निवडावी\nवेबसाठीचे पटकथा लेखन,पात्र रचना, पत्रांचा पटकथेतील प्रवास, संवाद लेखन,एपिसोडचा हूक पॉईंट आणि आपली वेबसिरियलची संकल्पना कोणाला आणि कशी सादर करावी, ह्या बाबतही.\nएक महिन्याच्या कार्यशाळेत होणारी लाइव्ह सत्र दर रविवारी सांध्यकाळी होतील,मात्र सत्र तुमच्या वेळे प्रमाणे तुम्हाला एक महिनाभर परत पाहताही येतील कितीही वेळा\n5 जुलै पासून सुरु.\nलाइव्ह सेशनला मर्यादित जागा फी फक्त 1200 ₹ लेखक व्हायची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी सोडू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/These-substances-cause-tooth-loss.html", "date_download": "2020-10-28T15:21:22Z", "digest": "sha1:DTR7TTKEMCYQECBWVGFMYXU7LDHSRTDM", "length": 8138, "nlines": 72, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हे पदार्थ दातांचे नुकसान करतात", "raw_content": "\nहे पदार्थ दातांचे नुकसान करतात\nbyMahaupdate.in शनिवार, मार्च १४, २०२०\nसुंदर स्माईलमुळे कोणाच्याही सौंदर्यात आणखीनच भर पडते. सुदर स्माईलसाठी दात सुंदर असणे आवश्यक आहे. दात नेहमी सुंदर आणि मजबूत ठेवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.\nखूप प्रयत्न करूनही तुमचे दात पिक्चर परफेक्ट नसतील तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. खाण्याचे काही पदार्थ असे असतात ज्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. आपण नकळतपणे त्या पदार्थांचे सेवन करत असतो.\nआज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देत आहोत, ज्यांचे नियमित सेवन दातांसाठी नुकसानदायक ठरू शकते....\nहे एक चविष्ट भारतीय व्यंजन आहे, परंतु यामध्ये मसाल्याचा उपयोग अधिक प्रमणात केला जातो. त्यामुळे हा पदार्थ खाल्यानंतर दातांवर डाग पडतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे, जेवण केल्यानंतर पाण्याने चांगल्याप्रकारे चूळ भरा. यामुळे दातांची मुळं कमकुवत बनतात. चूळ भरल्याने हे अ‍ॅसिडसदृश्य पदार्थ निघून जातात.\nस्वीट ब्रेड आणि बिस्किट्स -\nस्वीट ब्रेड आणि बिस्किट्स जास्त प्रमाणात खाणे दातांसाठी नुकसानदायक आहे. यामध्ये साखर आणि मैद्याचे अधिक प्रमाण असते. या दोन्ही गोष्टींमुळे दातांमध्ये कॅव्हिटी होऊ शकते. यामुळे ब्रेड, बिस्कीट जास्त प्रमाणात खाऊ नयेत.\nटोमॅटो सॉसमुळे तुमचे जेवण आणखीनच चविष्ट बनते, परंतु जास्त प्रमणात टोमॅटो सॉस खाल्ल्याने दातांवर डाग पडतात. यामुळे दात पांढरेशुभ्र ठेवण्यासाठी टोमॅटो सॉस कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करावा.\nविकतच्या लोणच्यामध्ये व्हिनेगर असते. व्हिनेगर जास्त अ‍ॅसिडीक असते त्याचबरोबर लोणच्यामध्ये साखर असेल तर ते अधिक अ‍ॅसिडीक होते. यामुळे दातांना मजबूत ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात लोणच खाण्याचा मोह टाळावा.\nपॉपकॉर्नमध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात परंतु दातांसाठी हे हानिकारक आहे. पॉपकॉर्न दातांमध्ये अडकते त्यामुळे दातांना नुकसान होऊ शकते. पॉपकॉर्न खाल्यानंतर दात ब्रशने अवश्य घासावेत.\nसफरचंदमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही असे म्हणतात, परंतु दररोज जास्त सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला लवकरच डॉक्टरकडे जाण्याची गरज भासू शकते. यामागचे कारण म्हणजे सफरचंद अ‍ॅसिडीक असणे. जर तुम्ही दररोज सफरचंद खात असाल तर त्यानंतर ब्रश अवश्य करावा.\nडार्क सोडा दातांसाठी हानिकारक आहे, कारण यामध्ये कृत्रिम रंग असतात. कृत्रिम रंगामुळे दातांवर डाग पडतात. जेव्हा तुम्ही सोडा पिता त्यानंतर शरीराचे तापमान वाढते, जे दातांसाठी ठीक नाही आणि यामुळे दातांवर डाग पडतात.\nसॅलड आरोग्यासाठी खूप लाभदायक मानले जाते. हे दातांसाठीही खूप चांगले आहे, परंतु सॅलडमध्ये व्हिनेगर आणि साखरचे फ्लेवर मिसळून याचे सेवन केल्यास दातांसाठी हानिकारक ठरू शकते.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/27/whatsapp-new-feature-how-will-whatsapp-expiring-media-feature/", "date_download": "2020-10-28T15:10:47Z", "digest": "sha1:2MYI3CK4SQDZX4RSJEHL4TNCFYHVF5R3", "length": 9432, "nlines": 149, "source_domain": "krushirang.com", "title": "Whatsapp घेऊन येत नाविन फिचर; वाचा ‘एक्सपायरिंग मीडिया’बाबत महत्वाची माहिती | krushirang.com", "raw_content": "\nHome Home Whatsapp घेऊन येत नाविन फिचर; वाचा ‘एक्सपायरिंग मीडिया’बाबत महत्वाची माहिती\nWhatsapp घेऊन येत नाविन फिचर; वाचा ‘एक्सपायरिंग मीडिया’बाबत महत्वाची माहिती\nWhatsapp ही मोबाइल अॅप्लिकेशन वापरत नसलेले खूप कमी भेटतात. इतकी याची अवघ्या जगाला सवय झाली आहे. त्याच Whatsapp ने आता आणखी एक नवीन फिचर आणण्याची तयारी केली आहे. ‘एक्सपायरिंग मीडिया’ नावाचे हे नवे फिचर अनेकांना आवडू शकते. मात्र, ते कधी सुरू होणार याबाबत कामिनीने अजूनही घोषणा केलेली नाही.\nमीडिया फाइल्स अर्थात इमेज, वीडियो, GIF प्राप्तकर्ता यूजर याच्याकडे भेटले आणि त्याने एकदा पहिले की ते अपोआप डिलीट होण्याची ही सोय देणारे फिचर असणार आहे. Wabetainfo यांनी याबाबतची माहिती देणारे फिचर आर्टिकल प्रसिद्ध केले आहे.\n2.20.201.1 बीटा या व्हर्जनमध्ये हे फिचर जोडण्यात आलेले आहे. पाठवणाऱ्याने कोणतीही गोष्ट पाठवताना समवेत ‘व्यू वन्स’ (View Once) असे बटन जोडले की पाहणाऱ्याला संबंधित पोस्ट फ़क़्त एकदाच पाहायला मिळण्याची सोय असेल. अशी सोय आल्यास अनेकांना मोबाइलमध्ये सेव्ह होणाऱ्या अनावश्यक पोस्ट डिलीट करीत बसण्याची आवश्यकता असणार नाही.\nसंपादन : सचिन पाटील\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious article‘ते’ सगळंच स्क्रिप्टेड आहे; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल\nNext articleम्हणून शिवसेनेच्या वतीने संजय राऊतांनी केले ‘त्या’ पक्षाचे कौतुक; भाजपला डिवचले\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/90591f932-93894c930-915943937940-92a90292a-92f94b91c92894791a94d92f93e-93893e925940928947-936947924940-92a93f915935942-93892e94392694d927940928947", "date_download": "2020-10-28T15:36:17Z", "digest": "sha1:B6GQ7TXYO7YLFL5PBN3FC3O33AS2RLPS", "length": 16452, "nlines": 103, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने — Vikaspedia", "raw_content": "\nअटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने\nअटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने\nअपांरपरिक उर्जेचा शेतीमध्ये वाढता वापर\nसततची नापिकी.. पावसाची अनियमितता.. एक ना अशा अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. शेतीला केवळ पाणी व उत्कृष्ट निविष्ठा असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनातून मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जेचा उपयोग केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वृद्धी होऊ शकतो. त्याचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यात येत असून जिल्ह्यात अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर उर्जेवर आधारीत जैन इरिगेशन कंपनीचे 580 कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.\nसौर उर्जेची साथ मिळाल्यामुळे भारनियमन, वीज कपात किंवा नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यामुळे बाधित होणारे सिंचन अविरत सुरू राहणार आहे. राज्यात 20 जिल्ह्यांमध्ये अटल सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. यामध्ये तीन एचपी, पाच एचपी व साडे सात एचपी असलेल्या पंपांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून अनुदानित पंप मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पभूधारक आणि दुर्गम भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्याच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 580 लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाला असून त्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वितही झाले आहेत.\nआता या पंपामुळे शेताच्या विहिरीत असणारे पाणी ते पिकापर्यंत पोहोचवू शकतात.\nभारनियमन आणि वीज बिलापासून कायमची मुक्तता त्यांची झाली आहे.\nनैसर्गिक आपत्तीपासून या पंपाला विमा संरक्षणही देण्यात आले आहे.\nमुळात या योजनेसाठी 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी पात्र ठरतात.\nया योजनेत अतिदु��्गम भागातील, विद्युतीकरण न झालेल्या भागातील, विद्युतीकरणासाठी वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळणारा शेतकरी, महावितरणकडून तांत्रिकदृष्ट्या वीज जोडणी अशक्य असलेला शेतकरी असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात.\nया योजनेअंतर्गत 5 अश्वशक्ती ए.सी. व डी.सी. तसेच 3 अश्वशक्ती डी.सी. आणि 7.5 अश्वशक्ती ए.सी. शक्तीचे सौर पंप बसवून मिळतात.\nत्यासाठी शेतकऱ्यांना एकूण किमतीच्या 5 टक्के हिस्सा भरावयाचा आहे.\nकेंद्र सरकार 30 टक्के, राज्य शासन 5 टक्के आणि उर्वरित निधी महावितरण उपलब्ध करुन देते.\nसौर कृषी पंपासाठीचा अर्ज महावितरण कंपनीच्या नजिकच्या कार्यालयात उपलब्ध असतात.\nत्यावर स्वतःचा फोटो लावावा.\nत्यासोबत गाव नमुना सात, गाव नमुना आठ अ, विहिरीची नोंद असल्याबाबत तलाठीचे प्रमाणपत्र.\nग्रामपंचायत कार्यालयाचे अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र.\nआधारकार्ड लाभार्थ्यांनी अर्जासोबत द्यावे.\nसौर शक्तीच्या या लाभामुळे या दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जणू गंगाच अवतरली आहे. चिखली तालुक्यातील धोडप गावातील शेतकरी प्रताप गुलाबराव कोल्हे यांच्या शेतात गेल्या 5 वर्षांपासून विहीर आहे. या विहिरीला पाणीही होते, मात्र केवळ हे दुर्गम क्षेत्र असल्याने या ठिकाणी वीज जोडणी मिळू शकत नव्हती. अशा स्थितीत डिझेल पंप वापरणेही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. अखेर शासनाच्या सौर कृषी पंप योजनेमुळे त्यांच्या समस्येवर उत्तर सापडले. प्रताप कोल्हे यांच्या शेतात 5 अश्वशक्तीचा पंप बसवला असून 6 लाख 75 हजार रुपये किमतीचा हा पंप आहे. त्यासाठी त्यांना केवळ 33 हजार 750 रुपये भरावे लागले. बाकीचे 30 केंद्र शासनाने तर राज्य शासनाने 5 टक्के आणि महावितरण मार्फत 60 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करुन देण्यात आली.\nबुलडाणा जिल्ह्यात 1040 सौर कृषी पंप वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 1148 इच्छूक शेतकऱ्यांनी अर्ज केले. जिल्हास्तरीय समितीने 1082 अर्ज मंजूर करुन मागणीपत्र दिले. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती ही निवड करते. लाभार्थ्यांची यादी ही प्रथम येणाऱ्यास प्रथम याप्रमाणे तयार करुन या योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत करण्यात येते. या योजनेसाठी तांत्रिक सहाय्य राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेमार्फत दिले जाते. लाभ पश्चात सेवा- लाभार्थ्यांना लाभ पश्चात सेवा देण्याची हमीही या योजनेत घेण्यात आली आहे. या सौर कृषी पंपाचा विमा काढण्यात आला आहे. विमा हप्त्याचा समावेश कर्जाच्या रकमेत करण्यात येतो.\nसौर पंप आस्थापित झाल्यावर त्यांच्या आस्थापना व कार्यान्वित अहवाल अधीक्षक अभियंता, महावितरण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच महाऊर्जा यांनी निर्देशित केलेले अधिकारी यांच्या उपसमितीद्वारे करण्यात येईल. स्थापित पंपात बिघाड झाल्यास विनामूल्य बदलण्यात येईल. सौर कृषीपंप पुरवठादार कंपनीच्या 365 दिवस सुरु असणाऱ्या सर्व्हिस सेंटरचा टोल फ्री नंबर ग्राहकाला देण्यात येईल. झालेला बिघाड सदर कंपनीने 48 तासात दुरुस्त न केल्यास कंपनीवर दंड आकारण्यात येईल. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती शाश्वत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार एवढे मात्र निश्चित.\nमाहिती सहायक, जिमाका बुलडाणा.\nमाहिती स्रोत : महान्यूज\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-10-28T15:36:22Z", "digest": "sha1:SKRJUPVFHVUQIONTOFVQH52TW3DGTX4K", "length": 5187, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या न���रीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२१:०६, २८ ऑक्टोबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nनेपाळ‎ १७:३४ +५५‎ ‎112.133.244.27 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nनेपाळ‎ १७:३३ +५२‎ ‎112.133.244.27 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nनेपाळ‎ १७:३२ -२४‎ ‎112.133.244.27 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nनेपाळ‎ १७:३० +५६‎ ‎112.133.244.27 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-10-28T14:56:56Z", "digest": "sha1:J6QQZYHWV6ZCXXW26WPQKDT2IAVQ3VLG", "length": 3793, "nlines": 53, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"गणिताच्या सोप्या वाटा/समीकरण\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"गणिताच्या सोप्या वाटा/समीकरण\" ला जुळलेली पाने\n← गणिताच्या सोप्या वाटा/समीकरण\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गणिताच्या सोप्या वाटा/समीकरण या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगणिताच्या सोप्या वाटा ‎ (← दुवे | संपादन)\nगणिताच्या सोप्या वाटा/अक्षरांचे गणित ‎ (← दुवे | संपादन)\nगणिताच्या सोप्या वाटा/गुणोत्तर प्रमाण ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/six-university-campuses-recorded-more-200-positive-students-usa-335472", "date_download": "2020-10-28T15:35:13Z", "digest": "sha1:OVN6JY6HV7WW5AYPAQ45SNRMRZS36X4R", "length": 14724, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाळा-महाविद्यालये सुरू होताच कोरोनाचा विस्फोट... - six university campuses recorded more than 200 positive students at usa | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशाळा-महाविद्यालये सुरू होताच कोरोनाचा विस्फोट...\nजगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. लॉकडाऊननंतर काही देशांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, विद्यार्थी एकत्र आल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आणि 200 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली.\nवॉशिंग्टन: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. लॉकडाऊननंतर काही देशांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, विद्यार्थी एकत्र आल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आणि 200 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर दोन हजार विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अमेरिकेत ही घटना घडली असून, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.\nदुकानदाराच्या 'ऑफर'नंतर खरेदीसाठी गर्दी; पण...\nचीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिका, स्पेन, इटली, ब्राझील या देशांना बसला आहे. यानंतर या देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण, काही महिन्यांच्या कालावधीनंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आला आणि शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली. पण, कोरोना पुन्हा डोके वर काढल्याने खळबळ उडाली. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने शाळा-महाविद्यालये सुरू केल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अमेरिकेत 3 ऑगस्ट रोजी शाळा व महाविद्यालये पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली. यानंतर एकूण 6 विद्यापाठीतील 200 विद्या���्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, 2000 विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.\nभिक्षेतून मिळवलेली रक्कम कोरोना रुग्णांसाठी दान...\nअमेरिकेतील आयोवा विद्यापीठात 175 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नॉट्रेडम विद्यापीठात 80 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जॉर्जियाच्या चेरोकी काउंटी स्कूलमधील सर्वाधिक 1100 मुलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेत 56 लाखाहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 43 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय, 1358 जणांचा मृत्यू झाला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुरूड किनारी पर्यटन व्यवसाय हळूहळू बहरतोय\nहर्णै ( रत्नागिरी ) - गेले आठ महिने खीळ बसलेल्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यवसायाला हळूहळू बहर येऊ लागला आहे. कोविडचे भय जसजसे कमी होईल तसतशी...\nप्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nसोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार...\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nउस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-wari/gaikwad-expressed-his-feelings-about-wari-197870", "date_download": "2020-10-28T14:49:19Z", "digest": "sha1:O4SCLYJIY6VHZDG3KVGG2JSPPFXU4RSQ", "length": 11144, "nlines": 250, "source_domain": "www.esakal.com", "title": "#saathchal वारीत खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती - Gaikwad expressed his feelings about wari | Live and Breaking Maharashtra Marathi News - eSakal", "raw_content": "\n#saathchal वारीत खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती\n‘पहिल्या वर्षी वडिलांशी पैज लावून वारीत सहभागी झाले आणि ती पैज जिंकली. जीवनातील खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती झाली आणि वारीने जीवनाचे सार्थक झाले,’’ अशी भावना पुणे जिल्ह्यातील शिक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.\nबरड - ‘‘पहिल्या वर्षी वडिलांशी पैज लावून वारीत सहभागी झाले आणि ती पैज जिंकली. जीवनातील खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती झाली आणि वारीने जीवनाचे सार्थक झाले,’’ अशी भावना पुणे जिल्ह्यातील शिक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.\nमाउलींच्या सोहळ्यात अकरा क्रमांकाच्या भोपळे दिंडीत शिक्षा गायकवाड गेल्या तीन वर्षांपासून चालत आहे. अभियंता असलेल्या गायकवाड यांनी आजीसोबत वारीला जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी वडील म्हणाले होते की तू सासवडपर्यंतसुद्धा चालणार नाहीस, जाऊ नकोस. त्यावर वडिलांसोबत पैज लावली. दिवे घाटात त्रास झाला, चालण्याची सवय नसल्याने पाय दुखू लागले; पण रडत रडत दिवे घाट पार केलाच. सासवडला औषध घेऊन पंढरीची वारी पूर्ण केली आणि वडिलांना फोन केला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तेव्हापासून वारीत सहभागी होते आहे. वारी हा सुखमय प्रवास आहे. तो चालताना जीवन कसे जगायचे हे समजते. दिंडीतील लोक आपले कुटुंबीय होतात. जीवन जगताना तडजोड कशी करायची, याचे शिक्षण वारीतून मिळते. सुदैवाने माझा विवाह वारकरी संस्कार असलेल्या घरातच झाला, त्यामुळे लग्नानंतरही मी वारी करते आहे. वारीत समानतेची शिकवण मिळते. वारी ही आनंदी वाटचाल असून त्यातून मिळणारा आनंद वर्षभर पुरतो. वारीवर निष्ठा ठेवून चालत राहिले, की सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. त्याच सुखाची शिदोरी जीवन���त फलदायी ठरते, याचा प्रत्यय मला आला आहे, असे गायकवाड म्हणाल्या.\nसोलापूर जिल्ह्यात आज प्रवेश\nफलटणकरांचा निरोप घेऊन माउलींचा पालखी सोहळा आज सकाळी बरडकडे मार्गस्थ झाला. विडणीत न्याहारी करून दुपारचे जेवण पिंपरद येथे झाले. सोहळा सायंकाळी बरड मुक्कामी विसावला. दरम्यान, माउलींची पालखी उद्या (ता. ६) सकाळी धर्मपुरी येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/malegaon-rasta-rocco-agitation-was-organized-various-demands-sambhaji-brigade-359369", "date_download": "2020-10-28T14:44:16Z", "digest": "sha1:KFKMHA32XEGXW6C2T6G5FRZ24IS5WME5", "length": 16235, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको आंदोलन - In Malegaon a Rasta Rocco agitation was organized for various demands of the Sambhaji Brigade | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nविविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको आंदोलन\nसंभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ मालेगाव (ता.अर्धापूर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nमालेगाव (नांदेड) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ मालेगाव (ता.अर्धापूर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nगुरुवार (ता. १५) ऑक्टोंबर रोजी सकाळी आकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर संभाजी ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटवून मराठा समाजाला सरसगट ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावे, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांन��� तत्काळ पिक कर्ज देण्यात यावे, कर्जमाफी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकर माफीचा लाभ देण्यात येऊन त्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे, यावर्षीचा सरसगट पिक विमा मंजूर करण्यात यावा, हाथरस अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, शेतातील डी.पी व गावातील सिंगल फेज डी.पी चालू करण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना देण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले.\nयावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, दशरथ कदम जिल्हा प्रवक्ता, शाहानंद मुधळ, अर्जुन मूधळ, दिनेश कदम, चंद्रकांत कल्याणकर, सखाराम मुधळ, दत्ता कदम, ज्ञानदेव कदम, व्यंकटराव कदम, विठ्ठल भिसे, आवदूत कदम, संतोष कदम, लक्ष्मण कदम, संतोष नवले, संदिप नवले, दीपक वानखेडे, आकाश नवले, पवन नवले, गणेश नवले वामन, गणेश आढाव, व्यंकटराव कराळे, सुदामराव चौरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदिवसाही महावितरण कार्यालय बंद\nयावेळी महावितरण कार्यालय मालेगाव येथे निवेदन देण्यास गेले असता दिवसाही महावितरण कार्यालय बंद होते. एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. गेल्या काही दिवसापासून मालेगाव परिसरातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे. महावितरणने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.\n- भगवानराव कदम, जिल्हा अध्यक्ष- संभाजी ब्रिगेड, नांदेड\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरायगडमधील बेकायदा मद्यविक्रीचे नव्या पोलिस अधीक्षकांसमोर आव्हान; कोट्यावधीची उलाढाल असल्याची शक्यता\nअलिबाग : तीन वर्षांत रायगड जिल्ह्यात बेकायदा मद्यप्रकरणी तब्बल 672 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तर 776 जणांना अटक झाली आहे. त्यामुळे...\n'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही' संभाजीराजे झाले भावूक.\nनिलंगा (लातूर) : 'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बघा आम्ही' डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. आमचा आता राहून तरी...\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई द्या : संभाजी ब्रिगेडची मागणी\nसोलापूरः जिल्हाभरात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी...\nमाजी सैनिकाने उघड केला कोरोना काळातील रेशन घोटाळा\nगिरगांव (कोल्हापूर) - करवीर येथील एल. एस. पाटील रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करून अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश आज पुरवठा विभागाने दिले. कोरोना...\nVideo-नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्तारोको आंदोलन\nनांदेड : मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही स्पर्धात्मक परिक्षा घेऊ नयेत यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या...\nसोलापूरमधील आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण करा : संभाजी ब्रिगेड\nसोलापूर : विजापूर रोड वरील रेल्वे पूल बंद झाल्यामुळे या मार्गावरून होणारी जड वाहतूक डी-मार्ट, आसरा चौक होटगी रोड या मार्गावर वळविण्यात आल्यामुळे तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sanjay-raut-arrives-belgaum-marathi-news-253505", "date_download": "2020-10-28T15:32:21Z", "digest": "sha1:7ROS2W2GRQYIPFOJN3PFWJSLMUHHURZ4", "length": 10418, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "संजय राऊत बेळगावात दाखल, पोलिसांकडून दडपशाही सुरूच... - Sanjay Raut arrives in Belgaum marathi news | Marathi News - eSakal", "raw_content": "\nसंजय राऊत बेळगावात दाखल, पोलिसांकडून दडपशाही सुरूच...\nसंजय राऊत यांनी विरोध झाला तरी बेळगावाला जाणारच अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nबेळगाव - पोलिसांची दडपशाही असली तरी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेला उपस्थित राहण्यासाठी खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहे. सांयकाळी 5:30 वाजता गोगटे रंगमंदिर येथे संजय राऊत यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. यावेळी त्यांच्या प्रकट मुलाखती��े आयोजन करण्यात आले आहे.\nपोलीस बंदोबस्त ठेऊन कार्यकर्त्यांवर दबाव\nया कार्यक्रमाला राऊत उपस्थित राहू नयेत यासाठी कर्नाटकी प्रशासनाकडून आयोजकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संजय राऊत यांनी विरोध झाला तरी बेळगावाला जाणारच अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांबरा विमान तळावर राऊत यांचे स्वागत करण्यासाठी वाचनालयाचे पदाधिकारी व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, महेश जुवेकर, सुनील आंनदाचे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी \"बेळगाव, कारवार निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे\" आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. विमानतळावर प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेऊन कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.तरीही राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Rautancha-Tola.html", "date_download": "2020-10-28T13:53:26Z", "digest": "sha1:U755EOPSWDXNROEKM2QVH6HS32KPH6P7", "length": 6248, "nlines": 73, "source_domain": "www.smartichi.com", "title": "राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला", "raw_content": "\nHomeराजकीयराज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला\nराज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला\npolitics शिवसेना विरुद्ध राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Bhagat Singh Kosari या संघर्षानं पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वीच डोकं वर काढलं. ज्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप आणि राजकीय टोलेबाजीनं जोक धरला. त्यातच आता शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकातून खासदार संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला आहे. राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर केला जात असल्याचं त्यांनी रोखठोक या सदरात म्हटलं आहे.\nविरोधी पक्षाचं सरकार असणाऱ्या राज्यात राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर करत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राज्यातील सरकार अस्थिर करायचं, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. असं म्हणत असताना त्यांनी अशा काही राज्यांची उदाहरणंही दिली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अनुसरून त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या सदरात मांडला.\nएखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकारची स्थापना होणं हे घटनाबाह्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी राऊतांनी प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलेल्या भविष्याचा मुद्दाही अधोरेखित केल्याचं पाहायला मिळालं. 'महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकारही डोळ्यात खुपतं आणि सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळं डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागली जाईल', ही आंबेडकरांची भूमिका त्यांनी इथं सर्वांपुढे आणली.\nकाही दिवसांपूर्वीच राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करावीत यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणत, धर्मनिरपेक्ष झालात का; असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्रांनीही या पत्रास उत्तर देत काही मुद्दे स्पष्ट केले होते. ज्यामुळं हा संघर्ष आणखी पेट घेताना दिसला. हीच एकंदर परिस्थिती आणि केंद्रातून भाजप विरोधी सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये निर्माण केलं जाणारं चित्र यावर राऊतांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91593e92f92e-91c93293894d93094b92493e93893e920940-92a93e92393294b91f-93593f91593e938-90693593694d200d92f915", "date_download": "2020-10-28T15:29:50Z", "digest": "sha1:BA762NIB5KVPNFU43H2562NY43ZQL54E", "length": 18831, "nlines": 107, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पाणलोट विकास आवश्‍यक — Vikaspedia", "raw_content": "\nप्राचीन जलसंचय तंत्र - कश्‍यप ऋषी\nकश्‍यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. तलाव बांधत असताना शिल्पशास्त्रात पारंगत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून राजाने आराखडा करावा.\nकश्‍यपांनी खेड्यांच्या साखळीची कल्पना मांडली असून, ती अत्यंत महत्त्वाची आहे. राजाने आपल्या देशातील जंगलांमध्ये नद्यांच्या काठावर किंवा पठारावर गुराख्यांसाठी घरे व गुरांसाठी गोठे बांधून त्यांच्या निवासाची सोय करावी. लहान खेड्यांची साखळी तयार करावी. राजाने खेड्यातील लोकांसाठी विहीर व तलाव बांधून बागा तयार कराव्यात. भूमीचे विभाजन खेडी आणि नगरे जोडणारे रस्ते व देशातील महामार्गाने करावे.\nकश्‍यपाने भूमीच्या परिस्थितीचा विचार करून तलाव तयार करण्यास सांगितले आहे. खेड्यांच्या किंवा नगरांच्या पश्‍चिम, उत्तर, पूर्व किंवा दक्षिण दिशेला जलाशय किंवा तलाव तयार करावा.\nपाण्याच्या मडक्याप्रमाणे हा तलाव खोल असावा आणि त्याचा आकार बाणाप्रमाणे लांबोळा, तर काही ठिकाणी गोलाकार असावा; पण उथळ नसावा. त्याच्या संरक्षणासाठी मजबूत पाळ बांधावी. या पाळीच्या एका बाजूला मजबूत बांधलेला सांडवा असावा. त्यावर रस्ता असावा. तलावातील जास्त पाण्याला त्यातून मार्ग काढून द्यावा. म्हणून राजाने एक तर टेकडीच्या पायथ्याशी तलाव बांधावा किंवा सपाट भूमीवर मोठ्या तलावाला जोडलेला जलाशय (बोडी) तयार करावा किंवा मैदानी प्रदेशात घट्ट जमिनीवर बारमाही वाहणाऱ्या झऱ्याजवळ भरपूर पाणी साठवता येईल असा तलाव बांधावा. त्या जागी वाळू किंवा लहान दगड इत्यादी नसावेत.\nअशा प्रकारे बांधलेल्या धरणाला पुराची दारे अशा प्रकारे बसवावीत, की जलाशय पाण्याने तुडुंब भरल्यानंतर पाळीवरून वाहणाऱ्या पाण्याने किंवा पाळी फोडून भरधाव वाहणाऱ्या पाण्याने खेडी, नगरे, किल्ल्याची भिंत, तटबंदी, बागबगीचे, खळ्याची जागा यांना धोका पोचू नये.\nतलाव बांधल्यावर राजाने दर वर्षी अनेकदा त्याची पाहणी करावी. तलावाच्या पाळीवर पहारेकरी नेमले पाहिजेत. तलावातून काढलेले कालवे आणि लांबोळ्या आकाराचे तलाव यांची राखण करणे पावसाळ्यात आवश्‍यक असते.\nपाण्याने पूर्ण भरलेल्या तलावामुळे धान्याचे उत्पादन होते. लोक सुखी होतात. रोगराई होत नाही व आगीची भीती राहत नाही.\nजलाशयाच्या परिसरात सर्व द्विपाद, चतुष्पाद, पक्षी व सरपटणारे प्राणी यांना अवश्‍य वावर करू द्यावा. त्यामुळे त्या परिसरात कोणत्याही साथीच्या रोगाची भीती राहत नाही आणि वातावरण आल्हाददायक राहते.\nजलाशयाला पाणी पुरविणाऱ्या बारमाही झऱ्यांची ��� ओढ्यांची काळजी घ्यावी, तसेच पर्वतावरील लहान-मोठे झरे, ओढे, जंगलातील ओहोळ आणि नैसर्गिक तळ्यांचे संरक्षण करावे. त्यामुळे जलाशयाला कायमचा पाण्याचा पुरवठा होत राहतो.\nजलाशयाच्या परिसरात व कडेने वड, वडवर्गीय जातीचे वृक्ष, बांबू, वेत, कडुनिंब व कदंब ही झाडे लावावीत. या झाडांची मृदा धरून ठेवण्याची व जंतुनाशक म्हणून कार्यक्षमता असते. या झाडांची रोपे योग्य वेळी तलावाच्या काठावर, पाळीच्या उतारावर व कालव्याच्या सांडव्याजवळ लावावीत. त्याच वेळी स्नानाच्या घाटाला अडथळा होऊ नये व पाण्याच्या कुंडावर सावली राहावी.\nपाणलोट विकास क्षेत्राचा विचार...\nथोडक्यात, सध्या आपण ज्याला पाणलोट विकास क्षेत्र म्हणतो तीच कल्पना त्या काळात कश्‍यप ऋषींनी मांडलेली आहे.\nजंगलातील झरे, ओढे यांची काळजी घ्यावी. नदीच्या उगमस्थानाच्या परिसराची काळजी घेतल्यास नदीच्या खोऱ्याची समृद्धी वाढते. ज्या प्रदेशात जलाशय निर्माण करणे शक्य नसेल अशा ठिकाणी चार प्रकारचे कालवे खोदण्यास सुचवले आहे.\nकालव्याची रुंदी चार ते दहा हस्त म्हणजेच सहा ते पंधरा फूट असावी व त्या कालव्याचा शेवट एखाद्या तलावात करावा, असेही नमूद केलेले आहे.\nविहीर अथवा तलाव खोदण्यासाठीची कश्‍यप ऋषींची संहिता\nराजाने जलदेवता, वरुण, पृथ्वी देवता व वनदेवता यांची प्रार्थना करून मगच विहीर अथवा तलाव खोदण्यास आज्ञा द्यावी.\nमानवाने निसर्गचक्र व निसर्गातील मूलतत्त्वांकडे फार काळजीपूर्वक व नम्रतेने बघायला पाहिजे. कारण त्यामुळेच मानवाच्या हस्तक्षेपानंतरही निसर्गातील समतोल कायम राहू शकेल.\nउपासना किंवा प्रार्थना करण्यामुळे मानवाचा लोभ किंवा हाव या वृत्तीवर नियंत्रण राहते. त्याचबरोबर मानवाला वन, जल यांचे जीवनातील महत्त्व समजते.\nकश्‍यप ऋषींनी श्रीमुख, विजय, दुंदुभी, चुडामणी, भद्र, जय, नंद असे जलाशयाचे अनेक प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यांसह सांगितले आहेत.\nकश्‍यपांनी सुचविलेले जलाशयाचे आकारमान\nएखाद्या जलाशयाचे जास्तीत जास्त आकारमान व सुयोग्य आकार किती असावा याबाबत कश्‍यपांचा विचार आजही अतिशय महत्त्वाचा वाटतो. त्यांनी सुचविलेली परिमाणे पुढीलप्रमाणे ः\nयोग्य आकाराचा जलाशय चार हजार क्युबीटचा असावा. (१ क्युबीट - १८ इंच).\nमध्यम जलाशय दोन हजार क्युबीट व लहान जलाशय एक हजार क्युबीट असावा.\nहे आकार ठरविताना फक्��� अभियंत्याच्या यांत्रिकी कर्तृत्वावर अवलंबून राहू नये, तर वसाहतीची पाण्याची गरज, तेथील लोकांमधील सहकार, जंगलाचे स्वरूप, पर्वतावर उगम पावून खाली येणारे झरे, ओढे यांचे स्वरूप, मानवी वस्तीची जागा असा सर्वंकष विचार करावा.\nविश्‍ववल्लभ ग्रंथातील डोंगराळ भागातील जलसंचय\nचक्रपाणी मिश्राच्या विश्‍ववल्लभ ग्रंथातील विहिरी व तलावाची वैशिष्ट्ये हा ग्रंथ बागायतीवर आधारित आहे. त्यानेही सुरपाल ऋषींप्रमाणेच जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक खुणांची सविस्तर माहिती दिली आहे; पण तो राजस्थानातील असल्याने या खुणा त्याने जमिनीच्या अनुषंगाने सांगितल्या आहेत. डोंगराळ भागातील पाण्याचे प्रवाह शोधण्यास सांगितलेल्या वेगळ्या खुणांची भर या विषयात टाकली आहे. डोंगराळ भागात विहिरी खोदकाम करताना कठीण खडक लागू शकतात. त्यामुळे कामगारांच्या हत्यारांचे नुकसान होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यासाठी वेगळी माहिती चक्रपाणीने दिली आहे. निरनिराळ्या प्रकारच्या विहिरी आणि तलावांची माहिती त्याने दिली आहे. दोन पर्वतांच्या घळीतून वाहणाऱ्या नदीवर धरण बांधायचे तंत्र त्याने वर्णिले आहे.कोरडवाहू शेती आणि बागायतीवरील या ग्रंथातून प्राचीन काळाच्या पाण्याच्या नियोजनासंबंधी विविध माहिती उपलब्ध होते. आजचे तंत्रज्ञान पाश्‍चात्त्यांकडून मिळवलेले आहे. या दोन्हींचा मेळ घालण्याचे काम मात्र झालेले नाही. देशाच्या आणि मानवजातीच्या कल्याणाकरिता अभ्यास होणे आवश्‍यक आहे, असे वाटते.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_75.html", "date_download": "2020-10-28T13:53:44Z", "digest": "sha1:P2LUWVPBEYADCKOCFDTNICSMC2BFZOF2", "length": 32816, "nlines": 181, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "एक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nसकाळी 9 वाजण्यापूर्वीच रफीक भाईंचा फोन आला. आज नऊ वाजता एक ख्रिस्ती आश्रमात जायचा कार्यक्रम ठरला होता आणि त्यासाठी माझ्या घराखाली असलेल्या इस्लामिक सेंटरमध्ये जमायचे ठरले होते. त्यांनी आणि अहमद भाईंनी अगोदर जाऊन कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. जमाअत-ए-इस्लामी हिंद,मुंब्रा मधील 13 पुरूष आणि 6 स्त्रीयांवर आधारित टीम वेगवेगळ्या खाजगी वाहनांनी ’स्वर्गद्वार आश्रम’ परिसरात पोहोचलो. जवळपास 30 एकर जमिनीवर आधारित आश्रमाची स्थापना तीस वर्षे पूर्वी एका इटालियन भारतीय नागरिकाने केली होती. आज त्या आश्रमात तीन वेगवेगळ्या ख्रिस्ती संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यातील एक मुख्य संस्था कुष्ठरोग (ङशिीेीू) असलेल्यांसाठी इलाज, दूसरी रस्त्यावरील बेघर मुलांना (ीीींशशीं लहळश्रवीशप) आश्रय देणे आणि तिसरी एड्स ग्रस्त स्त्रीयांना आणि वृद्ध स्त्रीयांसाठी जोतीज् केअर सेंटर नावाने वृद्धाश्रम चालवत आहेत. स्वर्गद्वाराच्या गेटवर पोहचल्यावर स्त्रीयांची गाडी दुसरीकडे मागच्या बाजूला असलेल्या जोतीज् केअर सेंटरच्या प्रवेशद्वाराकडे पाठवून आम्ही सर्व पुरूष आणि मुलांच्या आश्रमात पोहोचलो. गेटमध्ये दाखल झाल्यावरच समोर डावीकडे एक मजली लहान इमारत होती. तिच्या तळ मजल्यावर दर बुधवार आणि शनीवारी डाक्टर्सची टीम आल्यावर पेशंटची चाचणी व औषधपाणी देण्याची जागा होती. तिच्या जवळच पुढे दुसरी एक इमारत होती ज्यामध्ये ऑफीस आणि ग्रंथालय होते. समोर जेवणाचे हॉल होते आणि त्याच्यासमोर उजवीकडे एक छोटे से कौलारू घर होते जे सर्व धर्माच्या प्रार्थनेसाठी निश्चित केलेले आहे. त्याच्या भिंतीवर बायबल मधील काही विशिष्ट श्लोक लिहिलेले होते. झाडांनी झ���कलेल्या परिसरात अनेक लोक वेगवेगळी कामे करीत होते. आम्हाला बघताच दोन नन पुढे आल्या आणि स्वागत करुन मग एक भिंत नसलेल्या हॉलमध्ये घेऊन गेल्या. त्यामध्ये दोन्हीकडे जेवणाचे टेबल आणि खुर्च्या लावलेल्या होत्या आणि समोर किचन होते. किचनमधून जेवण बाहेर देण्यासाठी एक खिडकी होती. वरच्या बाजूला लिहले होते की ’जो काम करना नहीं चाहता उसे भोजन नहीं दिया जाये.’ जो काम करने के बिना भोजन खाता है, वह चोर है.’ जो शारीरिक काम कभी नहीं करता वह परजीवी है ’ या विधानांसाठी बायबलचा हवाला दिला गेला होता. शेजारी एका कोपर्यात जाड लोखंडी छोटासा दरवाजा होता ज्यामध्ये टी.वी.लावलेला होता. संध्याकाळी 6 नंतर याच हॉलचा वापर टी.व्ही.पाहण्यासाठी पण केला जातो. आम्हाला घेऊन आलेल्या नन हॉलमध्ये आमच्या जवळच गप्पा मारत बसल्या. मुळात आंध्रप्रदेशमधील राहणार्या त्या दोन्ही नन मागील आठ वर्षांपासून त्या आश्रमात सेवा देत आहेत.विचारल्यावर त्यांनी सांगितले की दोन वर्षानंतर दहा बारा दिवस गावी जाऊन भेटून येतात. बाकी पूर्ण जीवन येशूच्या प्रेमासाठी लोकांच्या सेवेत लावले आहे. थोड्या वेळानं आश्रमातील मुख्य फादर आले. रफिक भाईंनी आम्हा दोघांची एकमेकांशी ओळख करुन दिली. त्यांच्याशी गप्पा मारुन झाल्यावर आम्ही त्यांच्या सोबत त्या सर्वधर्म प्रार्थना घराकडे गेलो. खाली वाकून डोके सांभाळत आखूड दरवाजाने त्या सर्वधर्म प्रार्थना गृहात शिरल्यावर मधील कॉलमवर नजर गेली.तेथे वेगवेगळ्या धर्माचे चिन्ह दिसले.एकीकडे काही धर्मग्रंथ ठेवलेले आणि भिंतीवर वेगवेगळ्या धर्माची प्रार्थना ज्या दिवशी केली जाते त्याचे वेळापत्रक तर दुसरीकडे ज्याने त्या आश्रमची स्थापना केली त्या इटालियन भारतीयाचा व त्याच्या सोबत अनेक वर्ष सहकार्य करणार्या एका वृद्ध ननचा फोटो लावलेला होता. परत फिरतांना दरवाजाच्या शेजारच्या भिंतीवर 14 नावे आणि पुढे ईसवी सन लिहिलेले दिसले. विचारले ही कोणाची नावे आहेत फादर यांनी सांगितले की जे लोक इथे मरण पावले ही त्यांची नावे आहेत. त्यांच्या दैनंदिन शेड्यूल्डमध्ये त्यांनी आमच्यासाठी अॅडजेस्ट केलेली कार्यक्रमाची वेळ होताच घंटा वाजवायला एकाने सुरूवात केली. सर्वजण आपआपले काम सोडून हॉलमध्ये जमा झाले. आम्ही पण त्या मल्टीपर्पज जेवणाच्या हालमध्ये पोहचलो. आमच्या पाठोपाठ काहीजण ज��� लहान निराधार मुलांसोबत गप्पा मारत परिसरातील म्हशी, गाय, बकरे, कोंबडी पालन पाहण्यासाठी गेले होते तेही पोहोचले.\nयावेळी आश्रमातील हॉलमध्ये उपस्थित 53 पुरूष आणि मुलांच्या जमावांना संबोधून रफीक भाईंनी हातात माईक घेऊन कार्यक्रमाविषयी बोलायला सुरूवात केली आणि फादर व मला आपआपल्या खुर्चीवर येवून बसण्याचे आमंत्रण दिले. ईद -उल-अजहाच्या निमीत्ताने आयोजित केल्या जाणार्या आजच्या कार्यक्रमात खरेतर प्रोफेसर जावेद शेख यांना ’कुर्बानी’ या विषयावर आपले विचार मांडायचे होते.पण काही कारणात्व ते हजर राहू शकले नाही आणि ही जबाबदारी माझ्यावर (सैफ आसरे) आली.\nमुसलमान ’कुर्बानी’ का करतात आणि धार्मिक दृष्टिकोनातून आजारपण काय आहे आणि आजारी झाले तर काय केले पाहिजे आणि आजारी झाले तर काय केले पाहिजे या विषयावर आपले विचार मांडले.\nहा कार्यक्रम संपल्यावर त्यांची जेवणाची वेळ होण्यास 40 मिनिटे उरली होती. या वेळेत मग एकमेकांचा परिचय आणि विचारपूस करून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला. एका मुलाला विचारले तुझे कोणी आहेत का त्याने सांगितले माझे कोणीच नाहिये. मला रस्त्यावरून यांनी येथे आणले आणि आता मी येथेच राहात आहे. हेच माझे आई-वडील आणि हेच माझे नातेवाईक.दुसर्याने सांगितले मला माझी आई येथे सोडून गेली त्यानंतर तीचा मृत्यू झाला म्हणतात. तिसरा म्हणाला माझे आई-वडील तर नाहीत पण नातेवाईक आहेत.मी कधी कधी त्यांना भेटायला जातो. ते आनंदाने आपले खेळायची जागा दाखवत होते. जवळच शाळा आहे तेथे ते शिकण्यासाठी जातात.फादरने सांगितले की आमच्या येथील मुलांना कोणीच आपल्या शाळेत घेत नव्हते. ज्या शाळेत ही मुले जातात ती बनवण्यासाठी आमच्या आश्रमाच्या मुख्य फाऊंडरने 70 % खर्च दिला आणि ही कंडीशन लावली की आमच्या मुलांना मोफत शिकवले जाईल.\nयानंतर काही पुरूषांशी गप्पा मारायला सुरू केली.एका पुरूषाचे हात कुष्ठरोगामुळे वाकडे झालेले होते. त्याने सांगितले की तो तिथे गेली अठरा वर्षे राहात आहे. कोळी होता आणि समुद्रात मच्छी पकडण्यासाठी खूप आतपर्यंत जात असे, त्याने आपल्या मासेमारी शौर्याच्या काही गाथा ऐकवल्या.त्यानंतर म्हणाला की एक दिवस माझ्या पायात जखम झाली आणि मग ती पुढे वाढतच गेली आणि मी आज या परिस्थितीत आहे. येथे माझा ईलाज होत आहे. दुसर्याने सांगितले की तो बरा होऊन घरी गेला होता. त्याला पुन्हा हा आजार सुरू झाला म्हणून परत आला आहे. म्हणतात ना की,’जिंदगी है तो कहानी भी होगी’.\nप्रत्येकाच्या जीवनाची कथा तर असतेच पण त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. इथे राहणार्यांच्या कथेची सुरूवात वेगवेगळी असली तरी शेवटी मध्यांतरानंतरची कथा सारखीच होती. आश्रमात आल्यावर शेड्यूल्ड प्रमाणे उठणे,बसणे,जेवणे आणि काहीतरी कष्ट करणे. त्यांच्या कष्टाचा मोबदला पण त्यांना दिला जातो, असे सांगितले. जीवंत लोकांच्या आत्मकथा ऐकतच होतो आणि जेवणाची घंटा वाजली. सर्व मिळून जेवणासाठी पुन्हा हॉलमध्ये एकत्र झालो. यावेळी नन म्हणाल्या की बसण्यापूर्वी प्रथम प्रार्थना होणार. आम्ही सर्व उभेच होतो.शांतता होताच एकजण प्रार्थनाचे शब्द बोलू लागला आणि त्याच्या सर्व तेच शब्द जोरात उच्चारु लागले. खुदा तेरा शुक्रिया, खुदा तेरा शुक्रिया, खुदा तेरा शुक्रिया\nमनात आलं जेवायच्या पूर्वीच शुक्रिया कसे काय कारण अंतिम पैगंबर सल्ल. यांनी मुस्लिमांना शिकवलेली पद्धत ही आहे की, जेवायला सुरू करण्यापूर्वी, अल्लाहच्या नावाने सुरू करीत आहे जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे ही प्रार्थना करून जेवण सुरू करायचे आणि जेवण झाल्यावर,अल्लाहच प्रशंसनीय आहे, ज्याने जेवण आणि प्यायला पाणी दिले,आणि आम्हांला मुसलमान (आपला आज्ञाधारक) बनवलेही प्रार्थना म्हणून आभार मागायला शिकवले आहे. असो.... अल्लाहचे आभार खायच्या पूर्वी की नंतर, पण मानायचे ही कॉमन गोष्ट सगळीकडेच दिसून येते. मुंब्रा शहरातच काल आम्ही जेवणाची 100 पाकिटे आणि गुलाब जामुन आर्डर करून 11:00 ला आश्रमात पोहचवण्याची सप्लायरला सूचना दिली होती. त्याने वेळेवर पोहचल्यावर स्त्रीयांसाठी त्यांच्या आश्रमात 35 पाकिटे पाठविली गेली आणि आम्ही उरलेल्या पाकिटांमध्ये आम्ही सर्वांनी जमजम पुलावचा स्वाद घेतला. जेवण आटोपून थोड्या वेळाने आम्ही निघू लागलो तेव्हा आश्रमातील मुख्य फादरने आम्हाला आनंदीत होऊन गळभेट दिली आणि म्हणाले येत जा. तुम्ही आलात त्यामुळे खरच आम्हाला फार छान वाटले. नन आणि सर्व हजर पुरूष व मुलांनी पण -(उर्वरित आतील पान 7 वर)\nपुन्हा यायची विनंती केली. रफीक भाईंनी स्त्रीयांच्या आश्रमातील आमच्या संस्थेच्या स्त्रीयांशी संपर्क करून सांगितले की गाडी पाठवीत आहे. त्यामध्ये बसून बाहेर मेन रोडवर या. त्यांनी सांगितले की तुम्हा सर्वांना येथील स्त्रियांच्या आश्रमातील फादर आणि नन इत्यादींनी भेटायला बोलाविले आहे. आम्ही पुरूषांच्या आश्रमाच्या गेटमधून बाहेर पडून थोड्याच वेळात पाठीमागे त्यांच्या गेटवर पोहचलो. फादर आणि नन बाहेरच वाट पाहात होते. गाडी गेटवर पोहचल्यावर एक ननने गेट उघडले आणि पार्क झाल्यावर गाडीतून उतरून आम्ही त्या आश्रमातील फादर आणि दोन्ही नन यांना भेटलो. त्यांच्याशी थोडावेळ चर्चा केली. त्यांनाही आमच्या मशीदीला भेट देण्याचे आमंत्रण देऊन घराकडे यायला निघालो. रस्त्यातच दुपारच्या जोहर या नमाजची वेळ झाली होती. एक मशीदीजवळ गाडी उभी करून नमाज अदा केली. आणि अल्लाहचे आभार मानले.\nकानामध्ये सतत त्या फादरचे शब्द ऐकू येत होते. तुम्ही कुर्बानी विषयी जे सांगितले ते मला प्रथमच माहीत झाले. मी तर समजत होतो की मुसलमान मांस खाण्यासाठी कुर्बानी करतात. कुर्बानी ही पैगंबर अब्राहमच्या महान जीवानातील अनेक टप्प्यावर केलेल्या त्याग आणि बलिदानासाठी केली जाते हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. यासाठी तर मग ख्रिस्ती आणि ज्यू लोकांनी काय जगातील सर्वांनी मुसलमानांसोबत त्यादिवशी कुर्बानी केली पाहिजे. अब्राहम तर सर्वांसाठी आदर्श आहेत. ईश्वराशी प्रेम कसे असावे हे तर मानवाने अब्राहमकडून शिकावे. मनाने स्वतःलाच प्रश्न केला, किती गरज आहे लोकांपर्यत सत्यधर्माची शिकवण पोहचविण्याची\nअल्लाह आणि त्याचा पैगंबर येशूला मानणारा एक ख्रिस्ती फादर, त्यांच्या प्रेमापोटी जन्मभर लग्न ,संसार सर्वकाही आनंद सोडून लोकांच्या सेवेत आपले जीवन खर्च करणारे लोक पण इस्लाम विषयी इतके अज्ञानी असू शकतात मशिदीत बसल्या बसल्याच पुन्हा स्वतःच नकळत कपाळ जमीनीवर पोहचले. त्या अल्लाहशी स्वतःसाठी,आपल्या सोबतींसाठी आणि आश्रमातील सर्वांसाठी प्रार्थना केली.अल्लाह तूच फक्त महान आहेस. आम्हा सर्वांना तुझ्याकडे येण्याचा सत्यमार्ग दाखव, त्यावर चालायची शक्ती दे, सर्वांना चांगले स्वास्थ दे. जे आजारी आहेत त्यांना त्या आजारपणाच्या परीक्षेतून बाहेर काढ. त्यांचे हे जीवन पण सुखरूप कर आणि अनंत जीवन पण... तुझ्याशिवाय कोणात हे सामर्थ्य नाही...( आमीन.)\n- सैफ आसरे, मुंब्रा\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्��ातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2020-10-28T14:28:02Z", "digest": "sha1:3N2M3GDSJKDNWQ3RCR7BVZMCDDXYUOJE", "length": 4326, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५४४ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ५४४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ६ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/zomato-girl-priyanka-mogre-released-on-bail-after-14-months/", "date_download": "2020-10-28T13:50:28Z", "digest": "sha1:LIVY4BIPM5ZTVMLO5TEY2ZFCVHRMEIAJ", "length": 8934, "nlines": 82, "source_domain": "punerispeaks.com", "title": "पोलिसांशी वाद घालणाऱ्या \"त्या\" झोमॅटो गर्ल ची १४ महिन्यानंतर जामिनावर सुटका", "raw_content": "\nपोलिसांशी वाद घालणाऱ्या “त्या” झोमॅटो गर्ल ची १४ महिन्यानंतर जामिनावर सुटका\nझोमॅटो मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा वाशी पोलिसांशी हुज्जत घालणारा व्हिडीओ 14 महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. पोलिसांशी रस्त्यावर पार्किंग वरून भांडण करणाऱ्या प्रियंकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.\nपोलिसांशी हुज्जत घातल्याने ती संपूर्ण महाराष्ट्रात झोमॅटो गर्ल म्हणून सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. तब्बल १४ महिने उलटल्यानंतर तिला जामीन मिळाला आहे. तिची रवानगी भायखळा जेल मध्ये केली गेली होती.\nआता पुढे आता जीवनात परत उभे राहण्याचे मोठे आव्हान आहे\nपोलिसांशी हुज्जत घालणे किती महागात पडू शकते हे एका घटनेने पाहायला मिळत आहे. प्रियंकाला अटक झाली त्यानंतर तिची साडे तीन वर्षांची मुलगी तिच्या आजी आजोबांसोबत राहत होती.\nआता समोर मोठे आव्हान असून वृध्द वडील, चार वर्षांची मुलगी आणि हाताला काम नाही अशा परिस्थितीत प्रियंकाला जीवनाला पुन्हा दिशा देण्याचे काम करायचे आहे. तिच्यावर सुरू असलेल्या केस अजूनही सुरू असून केस मागे घेण्याची मागणी तिची मदत करत असलेल्या संघटनांनी केली आहे.\nझोमॅटो गर्ल वाद: त्यादिवशी नक्की काय घडले होते\nप्रियंका मोगरे ही 8 ऑगस्ट 2019 रोजी झोमॅटो ऑर्डर देण्यासाठी गेली होती. व्हिडिओतील पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियांकाने तिची स्कूटर सेक्टर 17 मधील “नो पार्किंग झोन” येथे उभी केली होती. वाहतुक पोलिसांनी यावेळी तिच्या गाडीचा फोटो काढायला सुरुवात केल्यानंतर पोलीस आणि तिच्यामध्ये वादावादी सुरू झाली. प्रियंका मोगरे यांनी तिच्या स्कूटरचे फोटो घेत असलेल्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिने फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या. कर्तव्य बजावणारे अधिकारी परिस्थिती हाताळू शकले नाहीत म्हणून वरिष्ठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झाले पण पोलिसांनी दावा केला की तिने त्यांना सुद्धा शिवीगाळ केली. वाशी पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली.\nप्रियंका बद्दल थोडी माहिती\nप्रियंका पदवीपर्यंत शिकलेली आहे. प्रेम विवाह आणि त्यानंतर आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलीसोबत ती स्वतंत्रपणे राहत होती. गोवा मध्ये ती आधी एचआरमध्ये ती कामाला होती. गोव्यातील काम सोडून नवी मुंबईमध्ये झोमॅटोमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून ती काम करत होती. पोलिसांशी वाद घातल्याने तिला अटक करण्यात आली होती.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nCSK Vs KKR Memes: मॅच हरल्यावर धोनी, केदार जाधव यांच्यावर मिम्स चा पाऊस\nमराठी लढा: वयस्कर लेखिकेने जिद्दीच्या जोरावर हिंदी सराफाला नमवले\nPrevious articleपिंपरी चिंचवड वर्धापन दिन: माहिती, वैशिष्ट्ये आणि सर्वकाही\nNext articleआयपीएल २०२० स्पर्धेत आजपासून खेळाडू विकत घेण्यास परवानगी: उपलब्ध खेळाडूंची पूर्ण यादी\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post_33.html", "date_download": "2020-10-28T14:02:38Z", "digest": "sha1:WVF3COJ26FET2DPODEZHQFDIMBIXXF5Q", "length": 23571, "nlines": 195, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n आज्ञापालन करा अल्लाहचे, आज्ञापालन करा पैगंबराचे, आणि त्या लोकांचे जे तुमच्यापैकी जबाबदार (आदेश देण्यासाठीचे अधिकारी) असतील. मग जर तुमच्या दरम्यान एखाद्या बाबतीत वाद निर्माण झाला तर त्याला अल्लाह व पैगंबराकडे न्या.८९ जर तुम्ही खरोखरच अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल. हीच एक योग्य कार्यपद्धती आहे आणि शेवटाच्या दृष्टीनेदेखील अधिक चांगली आहे.९०\n(६०) हे नबी (स.) तुम्ही पाहिले नाही काय त्या लोकांना जे दावा तर करतात की आम्ही श्रद्धा ठेवतो आहोत त्या ग्रंथावर जे तुमच्याकडे अवतरविले गेले आहे आणि त्या ग्रंथावर जे तुमच्याअगोदर अवतरविण्यात आले होते परंतु इच्छितात असे की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे (विद्रोही लोक) रुजू व्हावेत. वस्तुत: त्यांना तागूतशी द्रोह करण्याचा (इन्कार) आदेश देण्यात आला होता.९१ शैतान त्यांना भटकवून सरळमार्गापासून फार लांब नेऊ इच्छितो.\n८९) ही आयत इस्लामच्या पूर्ण धार्मिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक व्यवस्थेचा मूलाधार आणि इस्लामी राज्याच्या संविधानाचे पहिले कलम आहे. यात खालीलप्रमाणे चार शाश्वत नियम दिले आहेत.\n(१) इस्लामी जीवनव्यवस्थेत आदेश देणारा अधिकारी वास्तविकपणे अल्लाह आहे. एक मुस्लिम सर्व प्रथम अल्लाहचा दास (बंदा) आहे. बाकी जे काही आहे यानंतर आहे.\n(२) इस्लामी जीवनव्यवस्थेचा दुसरा मूलभूत अंग (तत्त्व) पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आज्ञापालन आहे. हे अल्लाहच्याच आज्ञापालनाचे एक व्यावहारिक रूप आहे. आम्ही अल्लाहच्या आज्ञेचे पालन फक्त त्याच पद्धतीने करू शकतो की पैगंबराचे आज्ञापालन केले जावे. पैगंबराच्या आज्ञापालनातच अल्लाहचे आज्ञापालन आहे. अल्लाहचे कोणत्याच आज्ञांचे पालन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रमाणाशिवाय विश्वसनिय नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण न करणे म्हणजे अल्लाहशी द्रोह करण्यासारखे आहे.\n(३) उपरोक्त दोन्ही आज्ञापालनानंतर त्यांच्या प्रकाशात तिसरे आज्ञापालन जे इस्लामी जीवनव्यवस्थेत मुस्लिमांवर अनिवार्य आहे. ते म्हणजे त्या सर्व जबाबदार मुस्लिम व्यक्तींचे (नेत्यांचे) आज्ञापालन होय. जबाबदार म्हणजे ते सर्वजण जे मुस्लिमांच्या सामूहिक जीवनव्यवहाराचे नेते आहेत. मग ते मानसिक, वैचारिक मार्गदर्शन करणारे विद्वान िंकवा राजनैतिक मार्गदर्शन करणारे लीडर (राजनेता) िंकवा जज (न्यायाधीश) तसेच सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारात लोकांना मार्गदर्शन करणारे बुजुर्ग आणि सरदार असोत. या सर्वांचा समावेश जबाबदार नेत्यामध्ये होतो.\n(४) चौथे म्हणजे जे शाश्वत आणि निश्चित नियम आहे ते इस्लामी जीवनव्यवस्थेत अल्लाहचा आदेश आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांची पद्धत (पैगंबरप्रणाली) एक मूलभूत कायदा आणि अंतिम प्रमाण आहे. (इग्हaत् Aल्ूप्दrग्ूब्) मुस्लिमांमध्ये िंकवा शासन आणि जनतेमध्ये विवाद निर्माण झाला तर निर्णयासाठी कुरआन व हदीस (पैगंबरप्रणाली) चे सहाय्य घेतले जाईल आणि जो निर्णय तेथून होईल त्याला सर्व मान्य करतील. अशाप्रकारे प्रत्येक जीवनव्यवहारात अल्लाहचा ग्रंथ आणि पैगंबर प्रणालीस प्रमाण, युक्ती आणि अंतिम निर्णय मानणे इस्लामी जीवनव्यवस्थेची अनिवार्य विशेषता आहे जी त्यास अधर्मावर अधारित जीवनव्यवस्थेपासून (असत्यावर आधारित) स्पष्टत: विलग करते. ज्या जीवनव्यवस्थेत या गोष्टींचा अभाव आढळतो निश्चितच ती जीवनव्यवस्था गैरइस्लामी जीवन व्यवस्था आहे.\n९०) कुरआन केवळ कायद्याचेच ग्रंथ नाही तर शिक्षण प्रशिक्षण देणारा, उपदेश करणारा, मागदर्शन करणारा व आदेश देणारा ग्रंथ आहे. म्हणून पहिल्या वाक्यात (आयत) जे वैधानिक सिद्धान्त सांगितले गेले होते, या दुसऱ्या वाक्यात त्याचे मर्म आणि निहित हित समजावून सांगितले गेले आहे. यात दोन मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे वरील चारही सिद्धान्ताचे अनुपालन करणे ईमानची अनिवार्यता आहे. मुस्लिम होण्याचा दावा करणे आणि या सिद्धान्तांशी प्रतारणा करणे हे दोन्ही एके ठिकाणी एकत्रित होऊ शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिद्धान्तावर आपली जीवनप्रणाली निश्चित करण्यावरच मुस्लिमांचे भले होणार आहे. केवळ हीच एक बाब त्यांना जगात सरळमार्गावर कायम ठेवू शकते आणि या���ेच त्यांचे परलोक जीवन सफल होईल. हा उपदेश आणि मार्गदर्शन ठीक या व्याख्यानानंतर लगेच आले आहे ज्यात यहुदी लोकांच्या नैतिक, धार्मिक दशेची समीक्षा केली गेली आहे. अशाप्रकारे अतिसूक्ष्म पद्धतीने मुस्लिमांना सचेत करण्यात आले आहे की तुमच्या पूर्वीचा अनुयायीसमाज (यहुदी) जीवन धर्माच्या या मूलभूत सिद्धान्तांशी विमुख झाला होता आणि ज्या विनाशाच्या खाईत ते पडले होते त्यापासून तुम्ही धडा घ्यावा. जेव्हा एखादा लोकसमूह अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या पैगंबराच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतो आणि अशा नेत्यांच्या आणि गुरुंच्या मागे लागतो जे अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आज्ञापालन करीत नाहीत; तसेच जो आपले धार्मिक गुरु आणि राजनैतिक शासकांचे आज्ञापालन करतांना कुरआन व पैगंबरप्रणालीचे प्रमाण त्यांच्याकडून मागत नाही आणि तसेच डोळे बंद करून त्यांचे आज्ञापालन करतो. अशा स्थितीत तो त्या विनाशाच्या खाईत लोटला जातोच ज्यात पूर्वी बनीइस्राईल (यहुदी) पडले होते.\n९१) येथे `तागूत' म्हणजे तो शासक आहे जो अल्लाहच्या आदेशांचे पालन न करता कुण्या दुसऱ्या नियमांचे पालन करतो आणि त्यांच्यानुसार निर्णय घेतो. ही न्यायव्यवस्थासुद्धा गैरइस्लामी न्यायव्यवस्था आहे जी अल्लाहच्या प्रभुसत्तेचा स्वीकार करीत नाही आणि कुरआनला अंतिम प्रमाण मानत नाही. म्हणून ही आयत स्पष्टोक्ती आहे की जे न्यायालय `तागूत'चे स्वरुपधारण करून आहे त्यांच्याकडे आपल्या जीवनव्यवहाराच्या निर्णयासाठी दाद मागणे ईमानविरुद्ध आहे. अल्लाह आणि कुरआनवर ईमान आणण्याची निकड आहे की ईमानवंताने अशा न्यायालयाला योग्य मानू नये. कुरआननुसार अल्लाहवर ईमान आणि `तागूत'चा अस्वीकार दोन्ही एक दुसऱ्यासाठी अनिवार्य आहे. तसेच अल्लाहसमोर नतमस्तक होणे आणि `तागुत' च्या समोरसुद्धा नतमस्तक होणे `दांभिकता' व `कपटाचार' आहे.\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/93993593e92e93e92893e935930-90692793e93093f924-915943937940-93893294d93293e", "date_download": "2020-10-28T15:33:53Z", "digest": "sha1:GPZJUE3OKOKZJOFJJMJ6IX2K2K2NRZ2O", "length": 5462, "nlines": 80, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "हवामानावर आधारित कृषी सल्ला — Vikaspedia", "raw_content": "\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nधुळे जिल्हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला\nमहाराष्ट्र जिल्हानिहाय हवामान अंदाज आणि कृषी सल्ला - नोव्हेंबर २०१६\nकृषी मौसम विज्ञान प्रभाग, भारत मौसम विज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून प्राप्त झालेला हवामान अंदाज आणि कृषी सल्ला\nवाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण\nवाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/finance-minister-nirmala-sitharaman-economy-stimulus-package-special-festival-advance-scheme", "date_download": "2020-10-28T15:10:28Z", "digest": "sha1:BVQLSSELUNPRCGWCLPKTJPRR4AC7EYED", "length": 14401, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "दसरा-दिवाळीपूर्वी मोदी सरकारची भेट, LTC आणि 10 हजार रुपये फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स - Finance Minister Nirmala Sitharaman on economy stimulus package Special Festival Advance Scheme ltc | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nदसरा-दिवाळीपूर्वी मोदी सरकारची भेट, LTC आणि 10 हजार रुपये फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स\nसरकारी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये आगाऊ देण्यात येणार आहे. ही रक्कम व्याजविरहित असून 10 हप्त्यांमधून त्याची परतफेड करता येईल.\nनवी दिल्ली- केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ग्राहक खर्च आण�� भांडवली खर्च वाढविण्यासाठी उपाययोजना करीत आहे. सरकार एलटीसी कॅश व्हाऊचर्स आणि फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स योजना घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले.\nमागणी वाढावी यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली जाईल. एलटीसी कॅश व्हाऊचर योजना आणि विशेष उत्सव अग्रिम योजना सुरु केली जाईल. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये आगाऊ देण्यात येणार आहे. ही रक्कम व्याजविरहित असून 10 हप्त्यांमधून त्याची परतफेड करता येईल.\nएलटीसीसाठी सरकारवर 5675 कोटी रुपयांचा बोजा पडेल. सार्वजनिक उपक्रम आणि बँकांना 1900 कोटी रुपये दिले जातील.\nप्रवास भत्त्यासाठी कॅश व्हाऊचर स्कीम सरकारने आणली आहे. त्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कॅश व्हाऊचर मिळेल. त्याचा उपयोग खर्च करण्यासाठी केला जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती येईल. त्याचा लाभ सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक बँकेतील कर्मचाऱ्यांना मिळेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nगोदाकाठी ऊसाचा फड गजबजला; यंदा ९ हजार ३०० हेक्टरवर ऊसाची लागवड\nनाशिक/पिंपळगाव बसवंत : धुव्वाधार पाऊस व रोगांचे आक्रमण अशा प्रतिकुल स्थितीत निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाचविलेल्या ऊसाचा फड तोडणीच्या लगबगीने...\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड\nउस्मानाबाद : अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णा दत्तु शिंदे यास दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये...\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nसर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे\nमुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर रा��्य सरकारकडून ...\nआरक्षणासंदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळतंय; भाजपा ओबीसी मोर्चाचा घणाघात\nठाणे : मराठा आरक्षण संदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळात असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/case-has-been-registered-baramati-posting-offensive-facebook-post-about-vice-president-326950", "date_download": "2020-10-28T15:26:01Z", "digest": "sha1:IZNASSJQNCSS6EJLFU6AKCNP67HIYA44", "length": 13903, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "उपराष्ट्रपतींविषयी आक्षेपार्ह पोस्ट...बारामतीतील अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक... - A case has been registered in Baramati for posting an offensive Facebook post about Vice President | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nउपराष्ट्रपतींविषयी आक्षेपार्ह पोस्ट...बारामतीतील अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक...\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरून आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबारामती (पुणे) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरून आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा वैभव सोलनकर यांनी दाखल केला आहे.\nथरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...\nफेसबुकवरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन ‌दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह भाषेत काही विधाने करण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दिली आहे. पूजा झोळ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे वैभव सोलनकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 5050(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुण्याच्या ���ातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nदेशाच्या उपराष्ट्रपतींबद्दल अत्यंत असभ्य भाषेत अशी पोस्ट करणे हा लोकशाहिचा अतिरेक म्हणावा लागेल. अशी भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे वैभव सोलनकर म्हणाले. दरम्यान, देशाच्या उपराष्ट्रपतींबद्दलच्या विधानाचा हा गुन्हा असल्याने आता पोलिस याबाबत काय भूमिका घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामती-फलटण रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रीया रखडली\nबारामती : महत्वाकांक्षी बारामती-फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम विविध कारणांमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मार्गी लागत नसल्याने हा प्रकल्प...\nडॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीव हवी; मारहाण करणाऱ्यास एक लाखाचा दंड\nमुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे दु:ख समजले जाऊ शकते. मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची...\n डोळ्यात मिरची पूड टाकून सराफाला लुटले\nवडगाव निंबाळकर(पुणे) : ''डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून सोन्याचे दागिने घेऊन चाललेल्या सराफाला लुटल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील...\nउसाच्या सरीत पाणीच पाणी गाळप हंगाम लांबण्याच्या चिन्हामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची भीती\nकेत्तूर (सोलापूर) : परतीच्या पावसाचा ऊस पट्ट्यात सुरू असलेला कहर व कोरोनाची भीती यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, यामुळे...\nआरोपीला जामीनासाठी एक लाख मुख्यमंत्री साहय्यता निधीत जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश\nबारामती : डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयही आता संवेदनशील बनले आहे. बारामतीतील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या...\nशेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोड\nखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गवती चहा,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी स��स्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/tradition-silver-ganesh-mandal-has-been-broken-nashik-marathi-news", "date_download": "2020-10-28T14:55:33Z", "digest": "sha1:JWV6KRVXQZY7TTZSW5HYI2ETH57N4UNJ", "length": 15736, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "चांदीच्या गणेश मंडळाची १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक; यंदाचं कसं असेल स्वरुप? - tradition of silver Ganesh Mandal has been broken nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nचांदीच्या गणेश मंडळाची १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक; यंदाचं कसं असेल स्वरुप\nरविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात येथील बाप्पाच्या दर्शनाने होते. दर वर्षी मंडळाकडून मंदिर परिसरात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याच्या १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक लागणार आहे.\nनाशिक : रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याच्या १०२ वर्षांच्या परंपरेला पहिल्यांदाच ब्रेक लागणार आहे. रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात येथील बाप्पाच्या दर्शनाने होते. दर वर्षी मंडळाकडून मंदिर परिसरात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.\nचांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा\nरविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीवर नाशिककरांची खूप श्रद्धा आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात येथील बाप्पाच्या दर्शनाने होते. दर वर्षी मंडळाकडून मंदिर परिसरात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे संकट असल्याने मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लहानसा मंडप उभारून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडपात आरास नसेल. मंदिर बंद असले तरी मंदिरावर रोषणाई करण्यात येणार आहे. केवळ पुजारी नेहमीप्रमाणे आरती, पूजा करण्यास मंदिरात येतील. मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते. दहा दिवस जणू रविवार कारंजा परिसरात यात्रेचे स्वरूप असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागणार आहे. या काळात मंडळाकडून रक्तदान, आरोग्य शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.\n बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके\nसरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत साधेपणाने उत्सव साजरा केला जात आहे. मंदिर उघडण्याबाबत नवीन सूचना प्राप्त झाल्यास त्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येईल. - पोपटराव नागपुरे, कार्याध्यक्ष\nहेही वाचा > धाबे दणाणले नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार\nऔराद शहाजानी (जि. लातूर) : ज्या मुलाला मांडीवर घेऊन चिऊ-काऊचा घास भरवला. बोट पकडून चालायला शिकवले. त्या मुलाचे निधन झाले. ही वार्ता वृद्ध आईला समजताच...\nकोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर परभणीच्या सराफा बाजारातील चित्र\nपरभणी ः दसरा हा सण सराफा व्यापाऱ्यांसाठी कमाईचा काळ असतो. परंतू यंदाचा दसरा हा सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी मात्र म्हणावा तितका फायदेशिर ठरला...\nगहाणवट ठेवलेले दागिने घरी घेऊन जाताना वाटेतच चोरी कोरोना रुग्णाच्या घरात चोरी करणारा अटकेत\nसोलापूर : नवीन विडी घरकुल परिसरातील रेश्‍मा अख्तर शेख यांनी मंगळवार पेठेतील सुरेश रामचंद्र नारायणपेठकर यांच्याकडे दागिने गहाण ठेवले होते. 21 ऑक्‍टोबर...\nGold Prices: दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात घट; चांदी वधारली\nनवी दिल्ली: देशात आज सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, दिल्ली सराफा बाजारातील आज...\n डोळ्यात मिरची पूड टाकून सराफाला लुटले\nवडगाव निंबाळकर(पुणे) : ''डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून सोन्याचे दागिने घेऊन चाललेल्या सराफाला लुटल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील...\n सरकारी वकिल अनुपस्थितीबाबत अशोक चव्हाणांचा खुलासा\nमुंबई - मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान सकाळच्या सत्रात खंडपीठासमोर राज्य सरकारचे वकील उपस्थित न झाल्याने संभ्रम निर्माण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल ��र्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/06/17/brahmi_lipi/", "date_download": "2020-10-28T13:52:53Z", "digest": "sha1:JFMLZV2KKU4GA7TIT3FU5MRY7SGFXJV6", "length": 10862, "nlines": 59, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "सम्राट अशोकाच्या पूर्वी ब्राम्ही लिपी होती का? – कलापुष्प", "raw_content": "\nसम्राट अशोकाच्या पूर्वी ब्राम्ही लिपी होती का\nभारतात लेखनकला कधीपासुन अस्तित्वात असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्राचीन काळी लेखन करण्यासाठी अनेक माध्यमे वापरली जात असत. लाकुड, कापड, भुर्जपत्र, ताम्रपत्र, शिलालेख आदी साहीत्य लिखाणासाठी वापरले जात असे. आज ताम्रपत्र व शिलालेख यांचेच केवळ प्राचीन भारतातील लिखाणाचे पुरावे अस्तित्वात आहेत. लाकुडावरील, कापडावरील, भुर्जपत्रावरील लिखाण जरी प्राचीन काळी केले जात असले तरी दोन हजार वर्षांपुर्वीचे हे पुरावे एकुण भारतीय हवामान पहाता अस्तित्वात असणे शक्य नाही. भारतात लिखाणाचे सर्वात प्राचीन पुरावे सिंधु-सरस्वती परीसरातील हरप्पा संस्कृती मधील मुद्रांवर सापडतात. पण अजुनही त्या मुद्रांवरील लिखाण वाचता आलेले नाही.\nसम्राट अशोकाने चौदा लेख कोरीव स्तंभांवर लिहवुन घेतले व आपल्या साम्राज्याच्या कानाकोप-यात ते उभे करुन ठेवले. यातील दोन लेख वगळता इतर सगळे लेख हे ब्राह्मी लिपीतील आहेत असुन आज ते भारतातील वाचता येणारे सर्वात प्राचीन अभिलेख आहेत. सम्राट अशोकाच्या स्तंभ व शिलालेखांमधील लिपी पाहता ती प्रगत अवस्थेत असलेली आढळते. म्हणजेच या लिपीची सुरवात व तिची ही प्रगत अवस्था तिला जनमान्यता प्राप्त होण्यास काही शतके नक्कीच गेली असतील. त्यामुळे सम्राट अशोकाच्या आधी काही शतके ही लिपी वापरात असली पाहीजे. असे म्हटले की काही पुर्वग्रह दुषित लोक आम्हाला सम्राट अशोकाला या लिपीचे श्रेय द्यायचे नाही असा आरोप करणार. पण या आरोपात काहीच तथ्य नाही हे पुढील संदर्भांवरुन लक्षात येईल.\nतथागत गौतमाचे महापरीनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे आठ भाग करुन राजगृह, वैशाली, कपिलवस्त���, अलकप्प, रामग्राम, पावा, वेठदिप आदी आठ प्रमुख ठिकाणी महास्तुप उभारले गेले. या पैकी नेपाळ मधील तरणीतील पिपरावा येथे जो स्तूप उभारण्यात आला होता, तेथील उत्खननात सापडलेल्या अस्थी कलशावर ब्राह्मी लेख सापडला आहे. हा सम्राट अशोकपुर्व काळातील आहे. कारण बुद्धनिर्वाण काल हा इसवी सन ४८७ असल्याने भारतीयांना लेखनकला इसवीसन पुर्व पाचव्या शतकातच अवगत होती हे यामुळे नक्की होते. तसेच ललितविस्तर या ग्रंथात तथागत गौतमबुद्ध चंदनाच्या पाटीवर सोन्याच्या लेखणीने लिहावयास शिकला, असा उल्लेख आढळतो. म्हणजे तथागताच्या जन्मापुर्वीच भारतात लेखनकला अस्तित्वात होती हे दिसुन येते.\nसम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मोर्य यांनी साम्राज्य निर्माण करण्यापुर्वीच अलेक्झांडर याने भारतावर स्वारी केली होती. त्याचा एक सेनानी निआर्कस याने ”भारतीय लोक कापुस कुटुन तयार केलेल्या कापडावर लिहीतात”, असे नमुद केले आहे. तर कार्टीअस याने भुर्जपत्रांचा लेखन सामुग्री म्हणुन उल्लेख केला आह्. मेगँस्थेनिस हा ग्रीक अधीकारी चंद्रगुप्ताच्या दरबारात वकिल म्हणुन आलेला होता. त्याने इंडीका या आपल्या ग्रंथात भारता विषयी खुप माहीती नोंदवुन ठेवलेली आहे. तो भारतातील व्यापारी मार्गांचे वर्णन करतो. या मार्गांवर ठिकठिकाणी अंतर दाखविणारे लेख असल्याचे तो नमुद करतो. धर्मशाळा कोठे आहेत, त्यांचे अंतर किती आहे. हे दर्शविण्यासाठी सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात रस्त्यात दगड पुरलेले होते; असे तो सांगतो.\nगौरी शंकर ओझा यांना सन १९१२ साली अजमिर जिल्ह्यात बडली नावाच्या गावी एक स्तंभलेख सापडला. हा लेख जैन तिर्थंकर महाविर यांच्या निर्वाणाच्या ८४ व्या वर्षी कोरविला असावा, असे मत ओझा यांनी मांडले आहे. त्यामुळे हा लेख अशोकाच्या पुर्वीच्या काळातील ठरला आहे.\nसोहगौडा येथे सापडलेला ब्रांझ धातुच्या पत्र्यावरचा लेख इसवीसन पुर्व तिस-या शतकातील आहे. श्रावस्तीच्या महामात्यांनी दुष्काळ निवारणार्थ काढलेली आज्ञा या लेखात दिसुन येते. हा धातुलेख चंद्रगुप्त मोर्याच्या काळातील आहे. म्हणजेच सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात अशा त-हेच्या शासकिय आज्ञा लेखी स्वरुपात काढल्या जात असाव्यात, असेही येथे दिसुन येते.\nएकंदरीत हे अशारीतीने सम्राट अशोक काळात दिसणारी ब्राह्मी लिपीची ही प्रगतावस्था तिची पाळे��ुळे, उगम व विकास त्याच्या पुर्वीची पाच सहा शतकांची तरी निश्चतच असली पाहीजे असेच उपलब्ध पुराव्यांवरुन दिसुन येते.\nPrevious Post: ब्राम्ही लिपी की धम्म लिपी \nNext Post: शोधयात्रा भारताची #१८ – प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91c93293890292793e93092393e938939-93993f930935947-91793e935-93594391594d937-93293e917935921940924939940-90591794d930947938930", "date_download": "2020-10-28T15:29:01Z", "digest": "sha1:6GWEDKFMCFR7WDGBQBPPKTG7FFXEYV3Y", "length": 16839, "nlines": 97, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "हिरवे गाव - वृक्ष लागवड — Vikaspedia", "raw_content": "\nहिरवे गाव - वृक्ष लागवड\nहिरवे गाव - वृक्ष लागवड\nसातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्‍यातील हिवरे गावाने सुमारे 33 एकर गायरान जमिनीचा पुरेपूर वापर करीत त्यात सीताफळाची लागवड करून गावाच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. लोकसहभागातून सुमारे 33 एकर क्षेत्रात वृक्ष लागवड करताना जलसंधारणाची कामे करून पाणीटंचाईवर उत्तर शोधले आहे. प्रगतीकडे गावाची आश्‍वासक वाटचाल सुरू झाली आहे.\nहिवरे हे कोरेगाव तालुक्‍यातील सुमारे 1700 लोकसंख्येचे गाव. तालुक्‍यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या भागाला बसतात. पाण्याची टंचाई भासत असल्याने ज्वारी, बाजरी आदी पिके घेतली जातात. पाणलोट कामे व धरणाचे पाणी यामुळे ऊसही काही प्रमाणात होतो. हिवरे गावाच्या मालकीच्या डोंगरालगत 33 एकर क्षेत्र गायरान आहे. हे गायरान वर्षानुवर्षे पडून होते. यामध्ये जनावरे चारली जात होती. या जमिनीचा फायदा गावच्या उत्पन्नवाढीसाठी करता येईल, या दृष्टीने फळबाग लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले.\nअनेक गावांत मोठ्या प्रमाणात गायरान जमीन असते, पण तिचा उपयोग म्हणावा तसा होत नाही. यातून अतिक्रमणे होतात. हिवरे गावाने मात्र त्यात फळबाग लागवडीचा आदर्श निर्माण केला आहे. गायरानासाठीचे 33 एकर क्षेत्र पडून असल्याने अनेक रस्ते तयार झाले होते. सुरवातीस क्षेत्राच्या बाजूंनी रस्ते काढून दिले. त्यानंतर सर्व क्षेत्रात बांधबंदिस्ती करण्यात आली. कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून सीताफळाची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पर्यावरण निधीतून सुमारे साडेपाच हजार खड्डे काढून त्यात रोपे लावण्यात आली. तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे यांनी कृषी विभागांतर्गत शतकोटी योजनेतून रोपे उपलब्ध करून दिली.\nविहीर, मोटर आणि ठिबकही\nफळब��गेसाठी लोकसहभागातून विहीर खोदण्यात आली. एकात्मिक पाणलोट कार्यक्रमातून मोटर, पाइपलाइनची कामे झाली. मोटरघर लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारले. सुरवातीला टॅंकरद्वारा पाणी देऊन बाग जगवण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या 13 व्या वित्त आयोगातून बागेस ठिबक सिंचन सुविधा बसवण्यात आली. एकात्मिक पाणलोट कार्यक्रमातील प्रवेश प्रेरक उपक्रमातून विहिरीवर विद्युत पंप बसवण्यात आला. सध्या सुमारे 97 टक्के रोपांची अवस्था समाधानकारक आहे. या बागेतील सीताफळांपासून पुढे पल्पनिर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. बागेची नियमित देखरेख करण्याची जबाबदारी मोहन खताळ यांनी उचलली आहे.\nपाणलोटातून गावच्या पाणीटंचाईवर मात करता येईल, या दृष्टीने 2010 मध्ये पाणलोट समितीची स्थापना करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून कृषी पदवीधर अजित खताळ यांची निवड करण्यात आली. समितीच्या माध्यमातून अजित खताळ, सुधीर खताळ, समाधान शिंदे, मोहन खताळ, संदेश कुलकर्णी, आनंदराव खताळ, रामदास खताळ, सुनील खताळ, तानाजी बिडे यांनी कामाचे नियोजन केले. कामाच्या सुरवातीस अडचणी येत होत्या. मात्र ग्रामस्थांना कामाचे महत्त्व समजू लागल्यावर त्यांचा सहभाग वाढू लागला. यामुळे अनेक कामे लोकसहभागातून होण्यास मदत झाली आहे. गावास तीन बाजूंनी डोंगर आहे. या निसर्गसंपदेचा वापर करत माथा ते पायथा पाणलोटाची कामे सुरू झाली आहेत.\nखोल सलग समतल चर व बंधारे\nजांभ खुर्द ते कवडेवाडी व मधवापूर ते कवडेवाडी यांच्यादरम्यान दोन ठिकाणी खोल सलग समतल चर अर्थात डीप सीसीटीचे सुमारे 55 हेक्‍टर क्षेत्रावर काम यंदाच्या उन्हाळ्यात झाले आहे. लोकसहभागातून ओढ्यावर सुमारे 20 माती बंधारे बांधण्यात आले आहेत. दोन सिमेंट नाल्यांपैकी एक कृषी विभागाच्या माध्यमातून, तर उर्वरित लोकसहभागातून बांधण्यात आले आहेत. सुमारे 700 हेक्‍टर क्षेत्रावर पाऊस मुरावा यासाठी बांधबंदिस्ती केली आहे. प्रत्येक वर्षी कामाच्या जागा निश्‍चित करून तेथे टप्प्याटप्प्याने कामे करण्यात आली आहेत. सध्या अजित खताळ हिवरेचे सरपंच आहेत. पाणलोट समितीच्या माध्यमातून ते सुमारे पाच वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहेत.\nगावातील वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन विभागाच्या मालकीच्या 33 हेक्‍टर क्षेत्रावर आवळा, कडुलिंब, चिंच, काशीद आदी प्रकारच्या सुमारे 33 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.\nहिवरे गावच्या विकासासाठी तरुण वर्ग व अन्य ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. पाणलोटाच्या कामांसह गावातील गणपती मंदिराची शेड लोकसहभागातून बांधण्यात आली आहे. गाव परिसरात व शेजारील गावांत डोंगर परिसरात कुठेही वणवा लागल्यास तो विझवण्याच्या कामात तरुणांची नेहमीच आघाडी असते. तरुणांचा उत्साह पाहून वन विभागाने स्वखर्चाने गावात सिमेंट बंधारा बांधून दिला आहे. गावच्या सीताफळ लागवड व पाणलोटाच्या कामांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उप-वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, डी. टी. खाडे, एस. पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन, तसेच मदत लाभली आहे. गावात पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने नलिनी चव्हाण यांनी गावास टॅंकर भेट दिला आहे.\nऍग्रोवन सरपंच महापरिषदेची प्रेरणा\nयंदाच्या जळगाव येथे झालेल्या ऍग्रोवन सरपंच महापरिषदेत हिवरेचे सरपंच अजित खताळ यांची निवड झाली होती. तेथे झालेल्या मार्गदर्शनातून डीप सीसीटी व ठिबक सिंचनाच्या कामांसाठी प्रेरणा मिळाली व त्याप्रमाणे कामे सुरू झाल्याचे खताळ म्हणाले. येत्या काळात नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावाप्रमाणे पीक पद्धतीचे नियोजन करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअजित खताळ - 8600110113. सरपंच\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/91593e91f94791594b930-936947924940", "date_download": "2020-10-28T15:34:24Z", "digest": "sha1:O2IEHKQD7ORM3G5E4UQ3CQDPQZW7FOGV", "length": 14439, "nlines": 122, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "काटेकोर शेती — Vikaspedia", "raw_content": "\nस्त्रोतकाटेकोर शेती ���्हणजे काय\nनव्या तंत्रांचा वापर करून आणि प्रत्यक्ष शेतांमधली माहिती गोळा करून योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य अशी गोष्ट करणे याला काटेकोर शेती म्हणतात. जमा केलेल्या माहितीचा वापर बियाण्याची योग्य घनता जास्त नेमकेपणाने ठरवण्यासाठी, खते आणि इतर आदाने किती वापरावीत याचा नेमका अंदाज करण्यासाठी, आणि किती पीक येईल याचे योग्य आडाखे बांधण्यासाठी करता येतो.\nस्थानिक माती वा हवामान विचारात न घेता केल्या जाणा-या पीक मशागतीच्या रूढ पद्धती टाळता येतात. याचाच अर्थ, श्रम, पाणी, खते-औषधे यांसारख्या आदानांमध्ये बचत होऊन गुणवत्तेचे पीक घेता येते.\nकाटेकोर शेती प्रकल्प - तामीळनाडू\nतामीळनाडूत काटेकोर शेती प्रकल्प प्रथम 2004-05 मध्ये धर्मापुरी जिल्ह्यात सुरू करण्यात आला. सुरुवातीला तो 2004-05 मध्ये 250 एकरात, 2005-06 मध्ये 500 एकरात आणि 2006-07 मध्ये 250 एकरात राबवण्यात आला. तामीळनाडू सरकारने हे काम तामीळनाडू कृषिविद्यापीठाकडे सोपवले होते.\nठिबक सिंचन यंत्रणा उभी करण्यासाठी 75000 रुपये आणि पीक उत्पादन खर्चासाठी 40000 रुपये सरकारने दिले होते. पहिले पीक संपूर्णतः विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. नंतरची पाच पिके स्वतः शेतक-यांनीच पुढच्या तीन वर्षात घेतली.\nसुरुवातीला त्या भागात 2002 पासून लागोपाठ चार वर्षे पडलेल्या दुष्काळात भाजून निघालेले शेतकरी हा प्रकल्प स्वीकारण्यास तयार नव्हते. पण पहिल्या 100 शेतक-यांचे यश आणि या योजनेतील पिकाला मिळणारा जास्त दर पाहून शेतकरी दुसऱ्या वर्षी (90 टक्के अनुदान) आणि तिस-या वर्षी (80 टक्के अनुदान) मोठ्या संख्येने आपले नाव नोंदवू लागले.\n1. उपग्रह आधारित मातीचे नकाशे Maps\nउपग्रह आधारित मातीच्या नकाशाच्या साहाय्याने खते देणे आणि मातीचे व्यवस्थापन करणे. या तंत्रज्ञानाच्या वापराने विशिष्ट भागातील मातीत असलेली नेमकी पोषणद्रव्ये किती प्रमाणात आहेत हे ओळखता आले.\n2. वरच्या थरातील वखरणी\nवर्षानुवर्षांच्या ट्रॅक्टर वापराने आणि पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीमुळे मातीचा वरचा थर जवळजवळ 45 सेमीपर्यंत कडक झालेला आहे. त्यामुळे त्या मातीत पाण्याचा योग्य निचरा होत नाही आणि तिच्यात हवाही खळती राहात नाही. वरच्या थरातल्या वखरणीमुळे या समस्येवर मात करता येते. अशी नांगरट वषार्तून दोन वेळा करावी.\nठिबक लघुवितरिका (लॅटरल्स) या 1.5x0.6 मी. अंतरावर लावाव्यात. त्यांचा चांगला फायदा होतो.\nदर एकरी पाण्याची आणि खतांची कमी गरज\nमातीच्या वरच्या थरातील कोरडेपणामुळे तणाचे कमी प्रमाण\nमातीत योग्य ओलावा राखल्याने आणि हवा खेळती राहिल्याने कमी प्रमाणातील फूल आणि फळांची गळती\n60 टक्क्यांहून कमी आर्द्रता राखल्याने रोग आणि किडीची कमी लागण\n40 टक्के जास्त हवा खेळल्याने मुळांच्या जास्त वाढीस मदत\nविद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर शेतकऱ्यांनी सामुदायिक रोपवाटिका बनवून 100 टक्के निरोगी रोपे बनवली.\n5. रोग आणि कीड नियंत्रण\nहवामान ध्यानात घेऊन केलेल्या प्रतिबंधक तजविजी आणि गरजेपुरता केलेला औषधांचा आणि कीटकनाशकांचा वापर यांमुळे एक तृतीयांश खर्च कमी करण्यास मदत झाली.\nलाभार्थी शेतक-यांनी 25-30 च्या संख्येने एकत्र येऊन आपल्या काटेकोर शेतकरी संघाची नोंदणी केली. ह्या संघांनी वेगवेगळी कामे हाती घेतली. उदाहरणार्थ,\nशेतीला आदाने पुरवणा-या व्यापा-यांशी बोलणी करणे\nभाजीपाला करण्यासाठी कंत्राटाने शेती कसायला देण्याबाबत चर्चा करणे\nविविध बाजारपेठांना भेटी देऊन त्यांची माहिती घेणे\nइतर सदस्यांसोबत अनुभवांचे आदान प्रदान करणे\nतामीळनाडूतील इतर जिल्ह्यांमधून आलेल्या शेतक-यांना काटेकोर शेतीतून आलेले अनुभव सांगणे\nशास्त्रज्ञांनी माल जास्त किमतीला विकायला मदत केली. बाजारपेठेची मागणी ध्यानात घेऊन पिके निवडून योग्य त्या हंगामात पिकवली जातात.\nतामीळनाडू कृषिविद्यापीठामधल्या तज्ज्ञांच्या मदतीने काटेकोर शेतीतून पिकलेल्या आणि बाजारात आणलेल्या मालासाठी एक खास मानचिन्ह (लोगो) बनवण्यात आले आहे.\nउत्कृष्ट गुणवत्तेमुळे काटेकोर शेतीतील मालाला सर्व बाजारपेठांमध्ये हमखास सगळ्यात चांगला दर मिळतो.\nनोडल ऑफिसर ऍण्ड डिरेक्टर ऑफ एक्स्टेन्शन,\nतामीळनाडू प्रिसिजन फार्मिंग प्रोजेक्ट\nकोईम्बतोर – 641003, तामीळनाडू\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. ��े वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2020-10-28T13:58:08Z", "digest": "sha1:KCRXC5HQZMA4NC2Q55OR5YC3SJEPHEAR", "length": 3370, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"गांव-गाडा/भरित\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"गांव-गाडा/भरित\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गांव-गाडा/भरित या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपान:गांव-गाडा.pdf/16 ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा/वतन-वृत्ति ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/10/1/Mr-Nerlekar-Guruji.html", "date_download": "2020-10-28T13:58:21Z", "digest": "sha1:LTXKK37L6HQWBDE4HTCY7SDFSJAC6TKV", "length": 20253, "nlines": 19, "source_domain": "www.evivek.com", "title": " Mr. Nerlekar Guruji - विवेक मराठी", "raw_content": "श्री. वा. नेर्लेकर गुरुजी - ठाण्याचे चालतेबोलते विद्यापीठ\nविधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुजी. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नावीन्याचा सतत शोध, वाचन, समोरच्या व्यक्तीचा वेध घेण्याची क्षमता आणि सहज सोपी भाषाशैली अशा गुणांचा समुच्चय गुरुजीच्या ठायी होता. ठाण्यातील विविध विषयांवर गुरुजी लिखाण करीत असत. ठाण्याचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणून नेर्लेकर गुरुजी ओळखले जात. ठाणे आणि ठाण्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात ‘श्री.वा. नेर्ले��र गुरुजी’ या नावाची लखलखती मोहोर तेजाने तळपत राहील\nठाणे.. या ऐतिहासिक शहराला साहित्याचा, संस्कृतीचा, राजकीय, सामाजिक जाणिवांचा गंध आहे. जुने ठाणे ते नवे ठाणे ज्या डोळ्यांनी अनुभवले आणि आपल्या लेखणीने हा इतिहास जिवंत ठेवला, ते ठाणे शहराच्या सहा दशकांचा साक्षीदार असलेले आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे गुरुजी अर्थात श्री.वा. नेर्लेकर यांचे अचानक सोडून जाणे हे मानायला अजूनही मन तयार नाही. उत्तम तब्बेत, नियमित चालणे, पथ्य सांभाळणारे गुरुजी कोरोनाच्या आघाताने अनंतात जाणे मनाला चटका लावून गेले.\nश्रीकांत वामन नेर्लेकर – श्री.वा. अर्थात गुरुजी. साक्षेपी पत्रकार आणि बहुआयामी लेखक. आमच्यासारख्या तरुणांना लाजवेल असे अफाट व्यक्तिमत्त्व. माझ्या आयुष्यात गुरुजींचे स्थान दीपस्तंभाप्रमाणे आहे. अखंड ज्ञानसेवक, अजातशत्रू, स्थितप्रज्ञ, ध्येयवादी, समन्वयवादी, निरलस पत्रकार, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, चिंतनशील पत्रकार आणि बहुआयामी लेखक अशा बिरुदांनी गौरविले जाणारे गुरुजी साऱ्यांचेच मार्गदर्शक होते. १९५४पासून हाती घेतलेले पत्रकारितेचे व्रत त्यांनी तब्बल ६६ वर्षे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अव्याहतपणे सुरू ठेवले.\nविधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुजी. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नावीन्याचा सतत शोध, वाचन, समोरच्या व्यक्तीचा वेध घेण्याची क्षमता आणि सहज सोपी भाषाशैली अशा गुणांचा समुच्चय गुरुजीच्या ठायी होता. ज्या घटनेवर लिहायचे आहे, किंवा एखाद्या व्यक्तीवर लिहायचे आहे, त्याची पूर्ण माहिती घेऊन, प्रसंगी प्रत्यक्ष भेटून सत्य वृत्तांकन करणे हा त्यांचा गुण घेण्यासारखा होता. विधायकतेसाठी पाठपुरावा करून, हे आपण केले याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता प्रसारमाध्यमातील प्रसिद्धिपराङ्मुख असे ते पत्रकार होते, याचा मी साक्षीदार आहे.\nगुरुजी मूळचे कुर्डूवाडी, जि. सोलापूरचे. मध्य रेल्वेत ३९ वर्षे नोकरी करून मानाने निवृत्त झाले. बालवयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार. प्रासंगिक लिखाणाची आवड. हे बाळकडू घेऊन १९५४पासून पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक भारत या पुण्याच्या दैनिकाचे ठाणे वार्ताहर म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तरुण भारत (पुणे), तरुण भारत (मुंबई) यांचे १९८०पर्यंत बातमीदार म्हणू�� कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर आणि प्रासंगिक लेखक म्हणून गुरुजी घराघरात पोहोचले. केसरी, देशोन्नती, दिव्य मराठी, नवशक्ती या दैनिकांसह साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी प्रासंगिक विपुल लेखन केले. विद्यार्थिदशेत रामभाऊ म्हाळगी, काका महाजनी यांच्या सान्निध्यात संस्कारांचे धडे घेतले. ज्येष्ठ संपादक चं.पा. भिशीकर, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, कुमार केतकर, भारतकुमार राऊत, संजय राऊत, सुकृत खांडेकर, पराग करंदीकर अशा अनेक नव्या-जुन्या संपादकांबरोबर त्यांचे उत्तम ऋणानुबंध होते.\nमाझे आणि गुरुजींचे ऋणानुबंध जवळपास २९ वर्षांचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना झालेला परिचय, निर्माण झालेली जवळीक दैनिक तरुण भारतच्या निमित्ताने वाढत गेली. व्यास क्रिएशन स्थापनेपासून हा ऋणानुबंध वृद्धिंगत होत गेला. जुलै २००६. व्यास क्रिएशन्सचा शुभारंभ झाला आणि प्रतिभा दिवाळी अंकाचे संपादकत्व गुरुजींनी स्वीकारावे, असा प्रेमळ आग्रह केला. कोणताही विचार न करता तो त्यांनी स्वीकारला. गेली १५ वर्षे प्रतिभा दिवाळी अंक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध झाला. यंदाचा स्वदेशीजागर हा विशेषांक ते नसताना प्रकाशित करावा लागेल असे वाटलेही नाही. अंकाची मांडणी, कोणते विषय असावेत, लेखक याविषयीचे टिपण हातात देऊन ते गेले. हे माझ्यासाठी क्लेशकारक आहे. प्रतिभा दिवाळी अंकासह चैत्रपालवी, पासबुक आनंदाचे, करियर मंत्र या अंकातून गुरुजींची संपादकीय कारकिर्द बहरत राहिली. संपादनशैलीचे यथार्थ दर्शन घडले.\nनवीन संकल्पना घेऊन वाचकांना भरभरून वाचनसौख्य देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. एकाच वेळी पाच दिवाळी अंक, दिवाळीमध्ये गणपती विशेषांक, दिवाळी अंकांच्या १०६ वर्षांच्या परंपरेतील दोन खंड, शंभर विषयांचा अंक प्रकाशित करण्याचा विक्रम केला. वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. व्यासच्या प्रत्येक वाटचालीत त्यांचे आत्मिक पाठबळ मोलाचे होते. गुरुजींच्या मार्गदर्शनाच्या आणि अनुभवाच्या शिदोरीवर यशाचे शिखर गाठणे सोपे झाले. व्यास क्रिएशन्स हा माझा ध्यास आहे, या ध्यासाला गुरुजींची साथ लाभली.\nधगधगते यज्ञकुंड, अनादि अनंत सावरकर, नावात काय दडलंय, मुंबईचा महापुरुष नाना शंकरशेठ, पुण्यभूमी सासवड आणि ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका ही पुस्तके त्यांच्या संशोधक ���ृत्तीची साक्ष देतात. ठाण्याचा इतिहास, ठाण्यातील रस्ते, चौक, वसाहती वास्तू यांच्या नावाचा इतिहास, दुर्मीळ आठवणींचा गोफ शब्दबद्ध करण्याचे मोठे काम त्यांनी केले. पुढील कित्येक वर्ष दस्तऐवज ठरेल एवढे महत्त्वपूर्ण योगदान गुरुजींनी दिले आहे. ठाण्यातील सामाजिक संस्थांवरील पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक विषय शब्दबद्ध करण्याचा जणू ध्यास गुरुजींनी घेतला आणि त्याच्या पूर्ततेसाठी घेत असलेले कष्ट आणि परिश्रम मी पाहिले आहेत.\nपत्रकारिता ही विधायकच असली पाहिजे, यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता आणि या वाटेवरूनच त्यांनी अखंड पत्रकारिता केली. कोणतीही राजकीय प्रणाली असो, गुरुजींचे सगळ्यांशीच सलोख्याचे संबंध होते. प्रशासकीय अधिकारी, लोकसभा, विधानसभा सदस्य ठाण्याच्या विकास कामासाठी आवर्जून गुरुजींचे मार्गदर्शन घेत. सल्ला विचारत. ठाण्यातील विविध रस्ते, चौक यांच्या नामकरणाचा प्रस्ताव, रंगो बापूजी गुप्ते चौकाचे नामकरण, ज्येष्ठांसाठी जेष्ठ भवनाची मागणी, ठाणे-ऐरोली-नवी मुंबई येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी लढा, अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या कौटुंबिक समस्येसाठी पाठपुरावा, अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य, समाजाभिमुख काम करणार्‍या संस्थांना व व्यक्तींना प्रकाशात आणणे, विकासकामांसाठी सरकारदरबारी सातत्याने झटणे अशा अनेक कामांमध्ये गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. पत्रकारिता हे आयुध नेर्लेकर गुरुजींनी केवळ समाजाच्या हितासाठीच वापरले.\nकोणतेही लिखाण करताना त्यांची स्वत:ची अशी शिस्त असायची. वयाच्या ८७व्या वर्षीही ते सुवाच्य हस्ताक्षरात लेख लिहीत. वर्तमानपत्रासाठी आखून दिलेल्या शब्दमर्यादेतच स्वच्छ कागदावर तो असायचा. कविता, कोट्या, सुविचार, इंग्लिश शब्दांचा वापर न करता सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवून केलेले त्यांचे लिखाण होते. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बातमी घेणे, त्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे, एखाद्या व्यक्तीने - संस्थेने केलेले कार्य प्रत्यक्ष जाऊन पाहणे आणि मगच त्यावर वृत्तांकन करणे हा त्यांच्या पत्रकारितेचा महत्त्वाचा मापदंड होता. मुलाखत ही त्यांनी कधीही फोनवरून किंवा पूर्वप्रकाशित लेखावरून तयार केली नाही. पत्रकारितेचे हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले. ठाण्याचे चालतेब��लते विद्यापीठ म्हणून नेर्लेकर गुरुजी ओळखले जात.\nस्वप्न कशी पाहावी, त्याचा ध्यास कसा घ्यावा, ती पूर्ण कशी करावीत हे मी त्यांच्याकडून शिकलो. माझ्या निर्णयात त्यांनी नेहमीच साथ दिली, कुठे खटकले तर वडीलकीच्या नात्याने दटावलेही. त्यांचा पाठीवरचा हाच आश्वासक हात मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संजीवनी होता. गुरुजी तसे मितभाषी. पण जेव्हा जेव्हा जे जे बोलायचे, त्या बोलण्यात अनुभवाचे मर्म होते. वायफळ बडबड करण्यापेक्षा स्पष्ट व मुद्देसूद बोलून ते मोकळे होत. वशिला, लालूच, असत्य, द्वेष, सूड या विकारांना त्यांनी कधी थारा दिला नाही. अनेक दु:खांचा सामना करून केवळ दुसऱ्यांसाठी जगले. पण आज मी आणि समस्त ठाणेकर या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला पारखे झालो. त्यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या अनेक सुखद अनुभवांची शिदोरी, आठवणी हृदयाच्या कप्प्यात कायम जिवंत राहतील. गुरुजी.. हे विधात्याने माझ्या आयुष्यात लिहिलेले एक सुंदर पान आहे. ते मी कायम जपेन. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणं हे कर्तव्य मानून त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून माझी वाटचाल असेल.\nजेव्हा जेव्हा गुरुजी भेटायचे, तेव्हा म्हणायचे I Goes. तेव्हा पुन्हा भेटण्याची त्यात आतुरता होती. खात्री होती. आताही गुरुजी असेच म्हणालात का मनातल्या मनात. हजारो लेखक, पत्रकार, नवोदित साहित्यिक यांच्यासाठी आपण दीपस्तंभाप्रमाणे होता, आहात आणि असणार आहात. ठाणे आणि ठाण्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात ‘श्री.वा. नेर्लेकर गुरुजी’ या नावाची लखलखती मोहोर तेजाने तळपत राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/ncp-leader-rohit-pawar-demand-to-reopen-gyms-271047.html", "date_download": "2020-10-28T14:18:57Z", "digest": "sha1:QDIUMJOC6ARIHTGHFVZF7OZ7ONHVIAV4", "length": 19457, "nlines": 202, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी ncp Leader rohit pawar Demand To Reopen Gyms", "raw_content": "\nआरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, टायर जाळून रस्ता अडवला\nभाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा\nIPL 2020, SRH vs DC Live : दिल्लीला दुसरा धक्का, मार्कस स्टोइनिस आऊट\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nराष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून राज्यभरातील ���िम, रेस्टॉरंट आणि क्लासेस सुरू करण्याची मागणी केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. (rohit pawar Demand To Reopen Gyms)\nरोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. ”कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जिम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा ही विनंती. सरकारकडून निर्णय घेतला जाईल असा विश्वास आहे,” असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nरोहित पवार यांच्या आधी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी जिम आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती. करोनाच्या काळात जिम बंद करण्यात आल्या आहेत. परंतू आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. राज्यातील जिम चालकांनी त्यात मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. जिम चालकांनीही सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे जिम व्यवसाय डबघाईला आल्याचं त्यांनी सुळे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना जिम चालकांची व्यथा सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं आश्वासन दिलं होतं.\nत्यापूर्वी राज ठाकरे यांनीही राज्यातील जिम आणि व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी केली होती. जिम चालकांनी राज यांची भेट घेऊन लॉकडाऊनमुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती त्यांना दिली होती. आम्ही नियमांचं पालन करूनच जिम सुरू करण्यास तयार आहोत, असंही जिम चालकांनी राज यांना सांगितलं होतं. त्याशिवाय जिम चालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात\nकोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.पण लोकांची काळजी घेण्याची दक��षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे.याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे.\nदरम्यान, मिशन बिगीन अंतर्गत राज्यात अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व नियमांचं पालन करून उद्योगव्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच सरकारी आणि खासगी अस्थापनाही सुरू केल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा दिली आहे. शिवाय हॉटेल्समधून पार्सल सर्व्हिस सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिम आणि रेस्टॉरंट चालकांनीही आपली मागणी पुढे रेटली असून त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे.\nव्यायाम करताना मास्कचे बंधन नाही, पण ‘हे’ महत्त्वाचे, जिम-योगा सेंटरसाठी केंद्राचे नियम\nUnlock 3 Guidelines : देशभरात जिम पुन्हा सुरु होणार, अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी\nSpecial Report | कुणाचं गणित कच्चं LBT वरुन देवेंद्र फडणवीस, रोहित पवार यांच्यात जुंपली\nउद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन\nएकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सगळं…\nपराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर\nEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात…\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nराज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी…\nExclusive: 'महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे', रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nराष्ट्रवादी प्रवेशासाठी नगरचे अनेक नेते इच्छुक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने…\nमराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठक, अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या निर्णयाची शक्यता\nमी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतो,…\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन\nPHOTO : ऊसतोड कामगारांसाठी 'वंचित'चे कार्यकर्ते रस्त्यावर, पुण्यात राडा\nउद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी काय नुसती भजी खायची का\nसरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी ���्यांचा वकील लावावा :…\nहॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात, रुग्णांच्या आकड्यात कमालीची घट\nसांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची…\nआरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, टायर जाळून रस्ता अडवला\nभाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा\nIPL 2020, SRH vs DC Live : दिल्लीला दुसरा धक्का, मार्कस स्टोइनिस आऊट\nराज्यपाल नियुक्त जागांसाठी उर्मिला मातोंडकरचं नाव चर्चेत, काँग्रेसकडून 9 नावं आघाडीवर\nPHOTOS : तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर ‘मुस्कान’\nआरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, टायर जाळून रस्ता अडवला\nभाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा\nIPL 2020, SRH vs DC Live : दिल्लीला दुसरा धक्का, मार्कस स्टोइनिस आऊट\nराज्यपाल नियुक्त जागांसाठी उर्मिला मातोंडकरचं नाव चर्चेत, काँग्रेसकडून 9 नावं आघाडीवर\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-'%E0%A4%B9%E0%A5%87'-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0./kW5hVq.html", "date_download": "2020-10-28T15:14:23Z", "digest": "sha1:NOI6XC6NM2YCYDZLVTXFB2VBULGDZCKB", "length": 5452, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "पाटण तालुक्यातील 'हे' गाव घरगुती गणपती घरपोच देणार. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्��� मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nपाटण तालुक्यातील 'हे' गाव घरगुती गणपती घरपोच देणार.\nAugust 20, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nम्हावशी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम..\nगावकऱ्यांना घरगुती गणपती घरपोच देणार.\nपाटण, दि 20 (भगवंत लोहार याजकडून)\nकोरोनाच्या महामारिचा जगभरासह पाटण तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्यामुळे म्हावशी ग्रामपंचायतीने यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना घरगुती गणपती घरपोच देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेवून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.\nसातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे.पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांचा पाचशेचा टप्पा गाठलेला संसर्ग पाटण शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पाटण शहरात गेल्या आठ दहा दिवसातच सुमारे 80 बाधित रुग्ण सापडले आहेत. या काळातच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थी दिवशी गणपती खरेदीसाठी पाटण येथे तालुक्यातील सर्वच लोक एकत्र आल्याने संसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे म्हावशी ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गावातील सर्वच ग्रामस्थांना एक दिवस अगोदरच घरपोच गणपती बाप्पा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे सरपंच शंकरराव घाडगे, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांनी ग्रामस्थांना पाटण येथुन गणपती न आणता फक्त संबधित कुंभारांकडे नोदणी करण्याचे आवाहन केले आहे. तशी गावात दवंडीही देण्यात आली आहे. त्यानुसार गावकीचे गणपती व विक्री मूल्य असणारे गणपती सामाजिक अंतराचे पालन करत म्हावशी येथील मारुती मंदिरात दिले जाणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केलं जात आहे. गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा तालुक्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे आवाहनही प्रशासन व आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T13:46:17Z", "digest": "sha1:M2EL262OYPDIHPRY4VAUIVDB4IACW5LI", "length": 19239, "nlines": 209, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "\" सहवास.. तुझा माझा \" ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आ��ि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \n” सहवास.. तुझा माझा “\n” सहवास.. तुझा माझा “\nबिलगू दे असंच काहीवेळ अजून…\nहट्टाने मला कवटाळून घेऊ दे.. असंच, नाहीतरी तू पुन्हा कुठं भेटणार आहेस \nएकदा वेळ निसटली कि निसटलीच …पुन्हा ती माघार घेत नाही आणि सांगूनही परतणार नाही . मला माझा वेळ घेऊ दे रे..\nनिदान आज तरी… ह्या घटकेला..\nक्षणभर त्याने तिच्याकडे एकटक रोखून पाहिलं. तिच्या नजरेतला ओलावा स्पष्ट दिसून येत होता.\nनेहमीच स्मित हास्यानं उजळलेला , हसता – मोहरता चेहरा आज मात्र विरह भावनेने सुरकुतला गेला होता.\nक्षितीज रंगाचं सांजपण जणू दाटून आलं होतं.\nवेळ हि तीच होती.\nदोघेही ऑफिसमधून सुटल्यावर मरिन ड्राईव्हच्या गारव्यात एकटक चालले होते.\nसूर्य अस्तेला लागला होता. आभाळ विविध रंगांनी न्हाहून सजलं होतं. किलबिल करत पाखरं घरच्या ओढीनं माघारी फिरत होती .\nगंधित वारा त्यांना स्पर्श करून जणू पुढे सरत होता . उनाडपणाच्या ह्याच त्याच्या लहरी स्वभावमुळे , त्याचा आवेग क्षणा क्षणाला बदलत होता.\nत्याने दिशा दिशा शहारून उठे, मोहरून उठे, सागराचं गहिरेपण हि त्यानेच खवळलं होतं.\nत्याच्या अथांग देहमीठीतुन असंख्य लाटा जणू उसळ्या घेत होत्या.\nजीवन वर्तुळाचं अस्तित्वं दाखवत..जणू..\nक्षणांचा असा धूसर – लख्ख खेळ सुरु असताना दुसरीकडे मात्र,\nसहवासातील तृप्त – अतृप्त आठवणींच्या भवसागरात ती फिरक्या घेऊ लागली होती.\nभास – आभासापलीकडे तिचं मन झेपावलं गेलं होतं .\n तिची तंद्री मोडत, त्याने मधेच सवाल साधला.\nबोल..ग ..मन मोकळं करावं .\nस्मित हास्य करत, …त्याकडे न बघता तिने काहीसं बोलायला सुरवात केली .\n“सगळं काही जवळ आहे रे,\nपण, हवं ते जवळ असून देखील आणि इच्छा असतानाही,\nआपल्याला आपल्याच इच्छा , आपल्या मनात दडवून ठेवाव्या लागतात..दाबाव्या लागतात. त्याचाच त्रास होतो.\nम्हणजे बघ ना ,\nमला आता, ह्या क्षणी.. तुझ्या मिठीत सामावून घ्यायचं आहे .\nघट्ट बिलगायचं आहे तुझ्या बाहुपाशात..\nअनेक स्वप्नं रंगवायची आहेत.\nआयुष्यं भरासाठी केवळ आणि केवळ तुझी होत , तुझ्या स्वाधीन होत बस्स..\nपण नाही .. नाही तसं करता येत ना..\nबोलता येतं पण साधता येत नाही.\nइच्छा असूनही आणि अतोनात प्रेम असूनही मनावर पांघरून घालावंच लागतं.\nकधी ह्या लोकांसाठी ..”लोक काय म्हणतील म्हणून’\nकधी आखलेल्या रूढी परंपरा म्हणून , तर कधी घरच्यांनी आखू��� दिलेल्या मर्यादांचा मान सन्मान ठेवत , त्यांचा विश्वास मोडू नये म्हणून.., त्यांच्या हितार्थ..\nकुठे चुकतो रे आपण..\nजिव्हाळा निर्माण व्हावा अश्या ज्याच्यावर भरभरून प्रेम करावं..त्यानं ही आपल्यावर तितकंच भरभरून प्रेम करावं, द्यावं. अनेकानेक स्वप्नं रंगवावीत आणि ती अशी एकाकी , क्षणभरात धुळीस मिळावी.\nप्रेम तरी का व्हावं मग\nका अश्या भेटी गाठी घडाव्या का जुळावेत मनाचे हे धागे दोरे, का उसवावी ही नाती आणि केवळ, ती ही क्षणासाठी , क्षणाच्याच सहवासासाठी का जुळावेत मनाचे हे धागे दोरे, का उसवावी ही नाती आणि केवळ, ती ही क्षणासाठी , क्षणाच्याच सहवासासाठी \nमी प्रेम केलं ही चूक झाली का\nतुझं ही माझ्यावर प्रेम आहेच ना \nमग घरच्यांनी तरी का नाकारायचे आपल्याला , आपल्या ह्या नात्याला.\nका लग्नास नकार दिला त्यांनी \nकुठे कमी पडलो आपण…\nक्षणभर तिने उसासा घेतला. श्वास मोकळा केला\nप्रश्नांनी नुसतं पछाडलं रे, नकोसं केलंय.\nक्षणभरात ती शांत झाली. पुन्हा गहन अश्या विचारात गढून..\nत्याच वेळी त्याने बोलायला सुरुवात केली.\nहोईल ग सगळं नीट., असा त्रास नको करून घेऊस ,\nकाळ हाच..ह्या सगळ्यांवर औषध आहे.\nआपण प्रयत्नं केले नाहीत, असं थोडीच आहे ना\nआपण फक्त समाजाने आखून दिलेल्या नियमात बसलो नाही. इतकंच ,\nबाकी आपलं प्रेम आहेच की एकमेकांवर , ते कुणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि घेणार ही नाही..\nबस्स , तू सावर ग स्वतःला..\nमला असा पडता चेहरा तुझा पाहवत नाही हा,\nबघ कसा कोमेजून गेलाय पार.. माकड दिसू लागलेय आता तर,\nहाहाहा…तिने हसावं म्हणून त्याने विषय मुद्दामहून बदलला.\nथट्टा नको ह पुरे…\nपण प्लिज, नको राहुस अशी…\nजे घडतं ते योग्यच…आपल्यासाठीच..\nआपण विवाह बंधनात सफल झालो नसलो आणि आयुष्यं – भरासाठी ‘नवरा- बायको’ म्हणून एकमेकांचे होऊ शकलो नसलो तरी, मैत्रीचा हा वटवृक्ष नेहेमीच राहील ग..सावलीचं छ्त्र धरत..\nपण का जातोयस तू..नको ना जाऊ पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्याकडे एकटक पाहत म्हटले..\n“नशिबाने दिलेल्या वाटेवर जाणे येतंच ग..\nमार्ग त्याने आखलेला असतो. आपण चालायचं फक्त, प्रयत्नांची शिकस्त करत..”\nआपण ही प्रयत्न केले , पण त्याला यश मिळालं नाही. बस्स इतकंच,\nपण हा , ह्याचा अर्थ असा ही नाही की आपण हरलो.\n“प्रेमाची बाजू नेहमीच यशाच्याच स्वाधीन असते”\nबस्स बस्स ,नेहमीच असा शब्दात भुलवतोस..\nआपल्या निमुळ���्या स्मित हास्याने त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो पुन्हा बोलता झाला.\n‘प्रेम हे जीवनाचं स्वरूप आहे ..’ मीरा ‘ आणि ‘त्याग’ हा त्याचा मूळ..’\nमाणसाचं आपल्या आयुष्यात येणं ‘ जवळीक साधणं आणि परस्पर निघून जाणं ‘ हे नियतीनेच आखून दिलेलं संकेत आहेत. आपलं मनोधैर्य आणि मनोबळ वाढविण्याचं…\nसमज ही आपली पूर्वपरीक्षा आहे.\nपुढच्या क्षणाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी..\nमिळालेला हा एक नवा अनुभव , नवा अध्याय..ज्याचं मोल कधीही वाया जाणार नाही.\nबोलता बोलता तो शांत झाला.\nडोळ्यावरची कड मात्र भावनेने ओथंबून गेली होती.\nमनात असंख्य तंरग उमटत होते.\nनातंच तसं होतं ,प्रेम ह्या भावनेने जोडलेलं गेलेलं.\nऑफिस सुटण्याची दोघांची एकच वेळ , एकच ठिकाण, एकत्रच जाणं येणं.., त्यामुळे सहवासाच्या गर्द मिठीत आणि संवादाच्या हृदयी भावसागरात ते दोघे एकमेकांशी कधी एकसंध झाले ते त्यांनाही कळलं नाही.\nमन मात्र दोघांचं मोकळं होतं होतं. लग्न करावं असं ठरवूनही झालं.\nरीतसर घरातल्यांना सांगणं झालं.\nआणि तिथूनच पुढे …\nपाहिल्या त्या साऱ्या स्वप्नांचा धुरळा उडाला…\nघरच्यांचा विरोध…आणि समाज आड आला.\nतुटलं सगळं..एकाच वेळी..एकाच क्षणी.\nमनाची बाजू पोखरली गेली.\nव्यथेने, वेदनेने ते कळवळून उठलं.\n‘’ प्रेमाची सांगता ही स्पर्शाने होते असे म्हणतात..’’\nतो स्पर्श होण्याआधीच वावटळ उठलं.\nती चालता चालता त्याच्या बॅगेला घट्ट बिलगून होती.\nछातीशी कवटाळूनच घेतलं होतं तिने..त्याच्याच सहवासात नित्य नेहमी असलेल्या त्या बॅगेला..\nजणू त्याचीच ऊब तिला त्यातून मिळत होती.\n‘’ मला ह्या क्षणी तुला आता घट्ट बिलगावं वाटतंय श्याम ‘’\nदुःखाचे , विरहाचे हे क्लेश सारे दूर करत..गहिऱ्या वेदनेने तिने त्याकडे हळुवार पाहत म्हटलं.\nत्याने केवळ त्यावर स्मित हास्य केलं. बस्स..\nइच्छा आहे पण ही वेळ नाही.\nआणि त्यात लोकं काय म्हणतील…हा प्रश्न आहेच..\nतुझी ही ऑफिस ची बॅग , तू आहेस असं समजून घेते..\nबिलगु दे मला असंच काही वेळ..थांबवू नकोस..प्लिज..\nमला माझा वेळ घेऊ दे..\nनिदान आता तरी, ह्या घटकेला..ह्यावर तरी कुणी काही बोलणार नाही.\nमरिन ड्राईव्ह हुन..ते पुन्हा परतीच्या मार्गला लागले होते.\nती गहन विचारात होती. त्याचं मन ही काव्यधारांनी धुमसत होतं..\nपुन्हा मन आज शांत झालं\nपुन्हा एक कारण मिळालं..\nपुन्हा उठली कळ वेदनेची\nपुन्हा हसणं ओघानं आलं..\nपुन्हा ��ाली क्षितिज सांजा..\nपुन्हा तेच काळोखी गाणं\nपुन्हा नवी पहाट मोकळी\nपुन्हा क्षणाचं येणं जाणं..\n– संकेत य. पाटेकर\nइतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड\nमुरुड जंजिरा – धावती भेट\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/05/09/shodhayatra-10/", "date_download": "2020-10-28T14:00:06Z", "digest": "sha1:JLBJ6BR2GAVEUSK5RGNZD7IQKHHRHCZH", "length": 9065, "nlines": 68, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "शोधयात्रा भारताची #१० – अहिंसा परमो धर्म: – कलापुष्प", "raw_content": "\nशोधयात्रा भारताची #१० – अहिंसा परमो धर्म:\nसप्तसिंधूच्या प्रदेशात वैदिक संस्कृती वाढली, बहरली. या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य होते यज्ञयाग. वेदकालात यज्ञ संस्था हा समाजाचा अविभाज्य घटक झाला होता. विविध प्रकारचे यज्ञ करून आणि बळी अर्पण करून वैदिक देवतांना प्रसन्न करणे आणि त्यायोगे आपले जीवन सुखकर बनवणे हा यज्ञाचा मुख्य उद्देश असे. सामान्य जनांपासून ते शासनकर्त्यांपर्यंत या यज्ञ संस्थेचे महत्व होते.\nयज्ञ संस्था रुजण्यासाठी वेदांचा मोठाच आधार होता. पण हळूहळू त्यातील कर्मकांडाच्या अतिरेकामुळे सामान्यांना आचरणात आणणे कठीण होऊ लागला होता. त्यातूनच वेदांचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या उपनिषदांची निर्मिती झाली. वेदांचे निर्णायक अगदी शेवटचे तत्वज्ञान म्हणून उपनिषदे ओळखली जातात. या उपनिषदांनी यज्ञातील कर्मकांडे सोडून ज्ञानकांड निर्माण केले, पण उपनिषदांनी यज्ञाला समांतर व्यवस्था निर्माण केली नाही.\nपण नंतरच्या काळात वेद आणि यज्ञ संस्थेला समांतर अशी विचारधारा निर्माण झाली. इ.स.पूर्व सहावे शतक हे अशा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरले. तिकडे इराणमध्ये झरतृष्ट्राने एका नवीन धर्माची पारशी धर्माची स्थापना केेली. तर भारतामध्ये याच काळात जैन आणि बौद्ध धर्म उदयाला आले.\nभगवान महावीर आणि गौतम बुद्धाने यज्ञ संस्थेतील कर्मकांडाना आव्हान देणारे नवीन धर्म स्थापन केले. समजण्यास आणि आचणारण्यास अतिशय सोपी तत्वे या धर्मांनी दिली. यज्ञयाग आणि कर्मकांडात अडकलेल्या सामान्य जनांना ही तत्वे अतिशय जवळची वाट�� लागली. भगवान महावीर आणि गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनांतून समाजातील कर्मकांडांचा फोलपणा दाखवून दिला. जैन आणि बौद्ध धर्मांनी वेदप्रामाण्य नाकारले. आणि ईश्वरप्राप्तीची सोपी तत्वे सामान्यांना दिली. या दोन्ही धर्मांनी ‘अहिंसा’ हे तत्त्व भारतीय मनावर बिंबवले. प्राण्यांना मारू नये – ना यज्ञासाठी, ना शिकारीसाठी, ना खाण्यासाठी हे शिकवले. या पैकी बौद्धधर्माचा प्रसार केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. बौद्ध धर्माने जवळपास अर्धे जग पादाक्रांत केले होते.\nधर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकांना पूरक असतात आणि त्या असायलाही हव्यात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार. धर्माला राजाश्रय असेल तर धर्माचे स्थान अधिक बळकट होते. मगध साम्राज्याच्या सम्राट अशोकाने हे दाखवून दिले होते. सम्राट अशोकाच्या राज्यविस्ताराबरोबरच बौद्ध धर्मही भारत आणि भारताबाहेरील देशात संचार करत होता. बौद्ध धर्मातील सहज तत्वज्ञानाने आणि बौद्ध भिक्षूंच्या रसाळ वाणीने काही काळातच सामान्य जनतेला या धर्माने आपलेसे केले.\nजैन धर्माचा त्या मानाने प्रसार मर्यादित झाला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असणारे तत्वज्ञान आचरणात आणण्यास काहीसे अवघड होते. आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे या धर्माला बौद्ध धर्माइतका सशक्त राजाश्रय मिळाला नाही. चक्रवर्ती अशोकाच्या छत्र छायेखाली ज्याप्रमाणे बौद्ध धर्माला अधिष्ठान मिळाले तसें जैन धर्माच्या बाबतीत घडले नाही. परिणामी जैन धर्मप्रसार हा मर्यादित राहिला. बौद्ध धर्माने धर्म आणि राज्यव्यवस्थेच्या उत्तम समन्वयाचे आदर्श उदाहरण जगासमोर ठेवले.\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #९ – जनापदांचा उदय\nNext Post: शोधयात्रा भारताची – #११ मौर्य साम्राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/92893591c93e924-93593e93893093e90292893e-91a940915-92a93e91c93e", "date_download": "2020-10-28T15:02:35Z", "digest": "sha1:AJCFQ52R6TYMA2PJ2XERXERQDBK5QUTQ", "length": 13127, "nlines": 109, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "नवजात वासरांना चीक पाजा... — Vikaspedia", "raw_content": "\nनवजात वासरांना चीक पाजा...\nनवजात वासरांना चीक पाजा...\nनवजात वासरांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि वासरांचे विविध रोगांपासून संरक्षण होण्यासाठी चीक पाजणे महत्त्वाचे आहे. चीक अत्यंत पौष्टिक, शुद्ध आणि नवजात वासरांसाठी अत्यंत आवश्‍यक आहे. परंतु अजूनही बरेचसे पशुपालक वासरांना फार कमी प्रमाणात चीक पाजतात.\nचिकाचे महत्त्व लक्षात घेऊन नवजात वासराला तातडीने चीक पाजावा.\nअ. क्र. घटक पदार्थ चिकातील प्रमाण (टक्के) दुधातील प्रमाण (टक्के)\n1) खनिज द्रव्ये कॅल्शिअम, फॉस्फरस इत्यादी 1.58 0.72\n3) दुग्ध शर्करा 2.50 4.80\n4) प्रथिने : केंसीन 4.76 2.70\nगॅमा ग्लोबुलीन 15.06 -\nएकूण प्रथिने 21.32 3.36\n5) एकूण घन पदार्थ 28.30 11.80\nदुधाच्या तुलनेत चिकामध्ये सहापट अधिक प्रथिने, दुप्पट खनिज द्रव्ये आणि जीवनसत्त्व \"अ' भरपूर प्रमाणात असते, तर स्निग्ध पदार्थ व शर्करा यांचे प्रमाण कमी असल्याने चीक हे पचनास हलके असते.\nचिकामध्ये गॅमा ग्लोबुलीन हे प्रथिने भरपूर प्रमाणात असते. गॅमा ग्लोबुलीन हा रोगजंतूचा प्रतिकार करणारा महत्त्वाचा घटक आहे. नवजात वासरांच्या आतड्यातून गॅमा ग्लोबुलीने सरळ रक्तात मिसळले जाते. त्यामुळे रोगजंतूंच्या संभाव्य प्रादुर्भावापासून वासरांचे रक्षण होते. गाई, म्हशींपासून प्राप्त होणाऱ्या या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर वासरांच्या जन्मानंतरच्या पहिल्या 30 मिनिटांत चीक वासराच्या वजनाच्या पाच ते आठ टक्के या प्रमाणात देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पहिल्या 15 ते 30 मिनिटांत चिकातील प्रतिरक्षक वासराच्या आतड्यातून रक्तप्रवाहात सहज मिसळतात. मात्र चीक पाजण्यास उशीर होत गेल्यास चिकातील गॅमा ग्लोबुलीनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. तसेच त्यांना वासराच्या आतड्यातून सरळ रक्तात शिरकाव करणे कठीण होत जाते.\nचिकाचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी खालीलप्रमाणे चीक पाजावा.\n1) पहिल्या 30 मिनिटांचे आत : वासराच्या वजनाच्या पाच ते आठ टक्के (1.5 ते 2.00 किलोग्रॅम)\n2) 10 ते 12 तासांनंतर : वासराच्या वजनाच्या पाच ते आठ टक्के (1.5 ते 2.00 किलोग्रॅम)\n3) दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी : वासराच्या वजनाच्या दहा टक्के\nकाही अपरिहार्य कारणास्तव वासरांना त्याच्या मातेपासून चीक उपलब्ध होऊ शकत नसेल तर त्याचवेळी व्यालेल्या दुसऱ्या गाई/ म्हशींचे चीक योग्य प्रमाणात देण्यात यावे. असे नैसर्गिक चीक उपलब्ध होऊ शकत नसेल तर खालील अन्नघटकांपासून चिकास पर्याय म्हणून कृत्रिमरीत्या चीक तयार करता येऊ शकते.\n1) दूध : 600 मिलिलिटर\n2) अंडे : 1 (पूर्ण)\n3) शुद्ध पाणी : 30 मिलिलिटर\n4) एरंडीचे तेल : 1 चमचा\n5) शार्क लिव्हर ऑइल : 1 ते 2 चमचे (जीवनसत्त्व \"अ'करिता)\n6) प्रतिजैविके (क्‍लोरटेट्रासायक्‍लीन) : 250 मिलिग्रॅम\n300 मि.लि. पिण्याच्या शुद्ध पाण्यात कोंबडीचे एक पूर्ण अंडे चांगल्या प्रकारे मिसळावे. नंतर त्यात 600 मि.लि. गाई/ म्हशीचे दूध टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करावे. या मिश्रणात एरंडीचे तेल एक चमचा, शार्क लिव्हर ऑइल एक ते दोन चमचे आणि क्‍लोरटेट्रासायक्‍लीन 250 मि.ग्रॅम हे घटक मिसळून चिकास कृत्रिम पर्याय म्हणून वासरांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाजावे. क्‍लोरटेट्रासायक्‍लीन हे प्रतिजैविक रोज 250 मि.ग्रॅम या प्रमाणात पाच दिवसापर्यंत नंतर 125 मि.ग्रॅम या प्रमाणात नंतरच्या पंधरा दिवसांकरिता वासरांना दिल्यास वासरांना रोगजंतूंपासून बरेच संरक्षण मिळू शकते. त्यांची वाढ चांगली होते. वासरांना चीक/ दूध पाजताना वापरावयाची भांडी स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चिकाचा योग्यवेळी योग्य प्रमाणात वापर केल्यास वासरांची वाढ तर चांगली होईलच, त्याचबरोबर संसर्गजन्य रोगापासून ते सुरक्षितही राहतील.\nसंपर्क : डॉ. दिलीप आंबुलकर, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. गिरीश पंचभाई\n(लेखक स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे कार्यरत आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/great-place-worship-historical-dhamma-movement-marathwada-collector-dr-vipin-nanded-news", "date_download": "2020-10-28T14:28:08Z", "digest": "sha1:56XTVUOTDL7GMQJ6DEQSO7UQYMUA6WMB", "length": 15575, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन - Great place of worship of historical Dhamma movement in Marathwada Collector Dr. Vipin nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nमराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन\nखूरगाव नांदूसा येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे उद्घाटन\nनांदेड -ऋषीपठन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने खुरगाव नांदुसा येथे श्रामनेर संस्कार प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे उद्घाटन, भदंत निवास व गाडी पार्किंगच्या फलकाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शनिवार (ता. 29) रोजी झाले.\nया कार्यक्रमाला नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले, सरपंच शिवमाला लेंढाळे, ग्राम सदस्य देवानंद नरवाडे, श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंन पय्याबोधी यांची उपस्थिती होती.उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 160 वृक्षांची लागवड करण्यात आली.\nहेही वाचा - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजून भक्कम करणार- कोण म्हणाले ते वाचा\nभदंत पय्याबोधी थेरो यांनी 55 गुंठे परिसरातील या जमीनीवर नियोजन भव्य बुध्द विहार\nश्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष भदंत पय्याबोधी थेरो, भिक्खु मेतानंद, भिक्खु संघरत्न, भदंत धम्म शिलो, भदंत चंद्रमणी, भदंत धम्म किर्ती, भदंत सुदर्शन, भदंत सुभद्र इत्यादींनी आशीर्वाद गाथा अनुसरली. भदंत पय्याबोधी थेरो यांनी 55 गुंठे परिसरातील या जमीनीवर नियोजन भव्य बुध्द विहार आणि श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे.\nयेथे क्लिक करा - नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर -\nमराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान\nमराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान म्हणून खुरगाव ओळखले जाईल असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत नागरिक मल्लीकार्जून अप्पा, नारायण अप्पा, साहेबराव इंगोले, प्रा.एच.एच.इंगोले, प्रा.विनायक लोणे, विलास वाठोरे, मुरलीधर पाईकराव, रोहिदास भगत, नागोराव नरवाडे, अप्पाराव नरवाडे, रवि नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, साहेबराव नरवाडे, वामन नरवाडे, रामजी नरवाडे, सिध्दार्थ नरवाडे, अप्पाराव नरवाडे, जयप्रकाश नरवाडे, संजय नरवाडे आदिंची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहेबराव इंगोले यांनी केले तर आभार भदंत पय्याबोधी थेरो यांनी मानले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाला वायुसैनिक\nरत्नागिरी - सैन्यदलात भरती होणे, हे प्रत्येकाला अभिमानास्पद आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच भारतमातेच्या रक्षणाची प्रेरणा मिळाली होती. यामधून अशा...\nधक्कादायक... अल्पवयीन मुलांना ‘भाईगिरी’चे वेड; फेमस होण्यासाठी टोळीत सहभाग\nनागपूर : उपराजधानीत गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांत सहभागी होण्यासाठी १६ ते १८ वयोगटातील युवावर्ग धडपड करीत आहेत. या युवकांना ‘...\nकोरोना काळात १० लाख कुटुंबांना मदत केल्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा दावा\nपुणे : कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने...\n'बार्टी'च्या समतादूतांवर उपासमारीची वेळ; सहा महिन्यांपासून वेतन नाहीच\nनाशिक : (इगतपुरी) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’...\nजीआय मानांकनात कोल्हापुरी गुळाचा समावेश ; राज्य कृषी पणन विभागातर्फे चार योजना\nकोल्हापूर : राज्यातील भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त २४ कृषी उत्पादनांची नोंदणी, प्रचार व प्रसिद्धी, बाजार साखळी विकसित करण्यासाठी राज्य...\nधरसोडीमुळे ढेपाळली औरंगाबाद स्मार्ट सिटीतील कामे\nऔरंगाबाद : ‘‘स्मार्ट सिटी योजनेची घोषणा होऊन चार वर्षे उलटली आहेत. केंद्र व राज्य शासनाने ठरल्याप्रमाणे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/corona-virus-does-kills-high-temperature-10127", "date_download": "2020-10-28T13:40:03Z", "digest": "sha1:NJFMYQH2GMCALFXDP4TWAEV65F4PDJA5", "length": 7287, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोना व्हायरस जास्त उष्णतेत खरंच मरतो का? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम���यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना व्हायरस जास्त उष्णतेत खरंच मरतो का\nकोरोना व्हायरस जास्त उष्णतेत खरंच मरतो का\nकोरोना व्हायरस जास्त उष्णतेत खरंच मरतो का\nसोमवार, 16 मार्च 2020\nकोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस\nवातावरण ठरवतं का कोरोना व्हायरसचं अस्तित्व\nकोणतं वातावरण रोखू शकतं कोरोना व्हायरसला\nमुंबई - कोरोना व्हायरस जास्त उष्णतेत खरंच मरतो का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. कारण काही तज्ज्ञांनी तसा दावा केला गेलाय. पण खरंच होतं की ही निव्वळ अफवा आहे, पाहा याचा सविस्तर रिपोर्ट\nहेही वाचा - मुंबईपाठोपाठ आता 'या' ठिकाणीही जमावबंदी\nहेही वाचा - कोरोना बीअरला कोट्यवधींचा तोटा\nहेही वाचा - कोरोनाला घाबरताय मग हे पाहाच सगळी भीती निघून जाईल\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/ipl/today-match-will-be-played-between-kolkata-knight-riders-and-sunrisers-hyderabad-8827", "date_download": "2020-10-28T13:47:55Z", "digest": "sha1:HSIREGNNOKTJKUK67GQWJJV27QM3BTSJ", "length": 9068, "nlines": 135, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Today match will be played between Kolkata Knight Riders and Sunrisers Hyderabad | Sakal Sports", "raw_content": "\nIPL2020 : नेतृत्वबदलानंतर इयॉन मॉर्गनची आज हैदराबाद विरुद्ध परीक्षा\nIPL2020 : नेतृत्वबदलानंतर इयॉन मॉर्गनची आज हैदराबाद विरुद्ध परीक्षा\nइंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात आज डबल हेडर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.\nइंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात आज डबल हेडर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. याअगोदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबई इंडियन्सने पराभूत केले होते. तर सनरायझर्स हैदराबादच्या संघाला चेन्नई सुपर किंग्स कडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे प्लेऑफ मध्ये जागा मिळवण्यासाठी या दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे.\nयंदाच्या आयपीएल मध्ये या दोन्ही संघांचे आत्तापर्यंत आठ-आठ सामने झाले असून, त्यांपैकी कोलकाता नाईट रायडर्स संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. आणि सनरायझर्स हैदराबाद संघाने तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आज हे दोन्ही संघ अबुधाबीच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. या सामन्याआधी फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर कोलकाताला दिलासा मिळाला आहे. मात्र हैदराबादविरुद्धच्या आजच्या सामन्यात सुनील नरेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात येणार नाही.\nयावर्षीच्या स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये आज दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. शेवटच्या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळविला होता. याशिवाय आयपीएलमध्ये आत्तापर्यंत हे दोन्ही संघ हेड टू हेड 18 वेळा एकमेकांना भिडले असून, यात कोलकाता संघाने 11 तर हैदराबादने 7 विजय मिळविला आहे.\nसनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.\nशुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, लोकी फर्ग्युसन, शिवम मावी, ���रुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.\nडेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, शाहबाज नदीम, खलील अहमद, संदीप शर्मा, टी नटराजन\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/if-the-rebellion-is-suppressed-an-explosion-occurs-says-sujay-vikhe-patil/articleshow/78436215.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-28T13:52:19Z", "digest": "sha1:QALUJV37PYTHACVNUIGM3GHWPWTF37O4", "length": 16006, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "; सुजय विखेंचा रोख कुणाकडे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSujay Vikhe Patil: बंडखोरी दाबून ठेवली तर स्फोट होतो; सुजय विखेंचा रोख कुणाकडे\nविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 02 Oct 2020, 12:16:00 AM\nSujay Vikhe Patil सुजय विखे पाटील हे आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता आपल्यातील बंडखोर स्वभावावर काहीच हातचं न राखता ते बोलले आणि त्यासोबतच त्यांनी स्वपक्षाला सूचक असा सल्लाही दिला आहे.\nनगर: ‘माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मी मूळचा बंडखोर आहे. कुठल्याच पक्षात अॅडजेस्ट होण्याचा माझा स्वभाव नाही. सध्या भाजपमध्येही मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. बंडखोरी जास्त काळ दाबून ठेवली तर त्याचा स्फोट होतो,’ असे वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ( Sujay Vikhe Patil Addressed BJP workers In Parner )\nवाचा: नगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nधडाकेबाज विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. विखे यांनी पारनेर येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी यावेळी खडेबोल सुनावले. अनेक दिवसानंतर डॉ. विखे यांचे बेधडक भाषण ऐकायला मिळाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे प्रथमच विखे यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यात पक्षामध्ये कुरबुरीही सुरू आहेत. हा धागा पकडून डॉ. विखे यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावत स्वत:बद्दलही धडाकेबाज विधाने केली.\nविखे म्हणाले, ‘लोकांना वाटते की मी रॅश आहे. उद्धटपणे बोलतो. माझे वडीलही असेच म्हणतात. मग असे असेल तर लोक मला मते कशी देतात वास्तविक पहाता मी पारदर्शक माणूस आहे. सत्य तेच बोलतो. कधी लाचारी स्वीकारीत नाही. वेळकाढूपणा करीत नाही. जे होणार नाही, त्याची खोटी आश्वासने देत नाही. माझ्याकडे वेळ नाही. काम होणार असेल तर प्रामाणिक प्रयत्न करतो. माझ्या स्वभावाचा हळूहळू तुम्हाला अंदाज येईल. पदाचा मोह मला नाही. मी कोण आहे, माझे वडील काय आहेत, माझे आजोबा काय होते, याचा माझ्या वैचारिकतेवर व वागण्यावर काहीच परिणाम होत नाही. पद आले काय नि गेले काय मला फरक पडत नाही.’\nवाचा: राष्ट्रवादी- भाजप एकत्र येऊन सोडवणार 'ही' समस्या\nयावेळी जिल्हाध्यक्ष मुंडे यांना डॉ. विखे यांनी सल्ला दिला. ते म्हणाले, ‘पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली आपण काम करीत आहोत. त्यातूनच तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात. त्यामुळे मी तुमचे थोडे ऐकतो. मात्र माझा तुम्हाला सल्ला आहे. तुम्ही सहनशीतेचा फार अंत पाहू नका. बंडखोरी फार काळ बंद ठेवली तर स्फोट होतो. तुम्ही पुढाकार घ्या, जे चुकतात त्यांना सरळ सांगा. आपला प्रयत्न कोणा एका व्यक्तीला मोठे करण्याचा नाही. पक्षवाढीचा आहे. त्या दृष्टीने तुम्ही जिल्ह्यात काम करीत रहा. आज कोणाच्या विरोधात बोलण्याची सोय राहिली नाही. आज एखाद्याच्या विरोधात बोललो आणि उद्या त्यांच्यासोबतच सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर अडचण व्हायची. त्यामुळे आपण पक्षावरच लक्ष केंद्रित करू. संघटनेसाठी मला जेवढे परवडेल तेवढे मी देईन. परवडेल याचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळी मला परवडणार नाही, त्यावेळी जिल्ह्यातील निवडणुका संपून जातील. पक्षवाढीसाठी तुम्ही संकल्पना द्या. मी त्यासाठी मदत करतो. माझे आजोबा होते तेव्हा त्यांचे कार्यकर्ते फाटके तुटके होते. कोणी वाळू तस्कर नव्हते. गळ्यात सोन्याची चेन आणि सफारी घालणारे नव्हते. तरीही माझे आजोबा बाळासाहेब विखे पाटील राजकारणात मोठे झाले. म्हणून आपल्याकडेही गाड्याघोडेवाले नाहीत.सर्वसामान्य माणसांसाठी मी आहे. वाळू तस्करांच्या गाड्या सोडण्यासाठी नाही. अवैध धंद्याना संरक्षण मिळण्याच्या अपेक्षेने माझ्याकडे येऊ नका.’ अशा शब्दांत डॉ. विखे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.\nवाचा: भाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी ��्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'मी भाजपमध्ये नवीन आहे; खडसेंबद्दल काय बोलणार\nKisan Samman Yojana: 'PM किसान सन्मान'बाबत धक्कादायक बा...\n'शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर\nआठ वर्षांचा चिमुरडा आजोबांच्या कुशीत झोपला होता, बिबट्य...\nराष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला\nबाबरी निकालानंतर भाजपचा जल्लोष; राष्ट्रवादीचे अशोक बाबर म्हणून चर्चेत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुजय विखे पाटील भाजप पारनेर अरुण मुंडे sujay vikhe patil Rebellion parner BJP\nपुणेएसटी कामगारांची दिवाळी गोड होणार; शरद पवारांनी दिलं 'हे' आश्वासन\nविदेश वृत्तकरोनाची पु्न्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडीबाबत मोठा दावा\nअर्थवृत्तइंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव\n अधिकाऱ्यांचे महाविकास आघाडी सरकारकडे बोट\nमुंबईकरोनाकाळात फोफावल्या बेकायदा प्रयोगशाळा; नियमावलीची मागणी\nदेशबिहार निवडणूक: मोदींचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे मतदारांना आवाहन\nमुंबईरेडी रेकनरच्या दरात मोठा घोटाळा; सरकारचे कोट्यवधी बुडाले\nदेशअंबानींची Z+ सुरक्षा, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nधार्मिककोजागरी पौर्णिमा : महालक्ष्मी देवीचे पूजन; धनलाभाचे शुभ योग\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nपोटपूजालिंबाच्या आंबटगोड लोणच्याची इन्स्टंट रेसिपी\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%AF", "date_download": "2020-10-28T15:13:17Z", "digest": "sha1:QWONT6FQONYUO6AHIQQ2DC3ZQCIGZBYE", "length": 4239, "nlines": 53, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अगस्ट ९ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ �� ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 9 August\nLast edited on २७ ज्यानुवरी २०१४, at ०८:४८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Cooking-green-leafy-vegetables-will-benefit-in-this-way.html", "date_download": "2020-10-28T14:50:56Z", "digest": "sha1:ISKDASMWBTH2YCPSA56RINERASSOFXWN", "length": 7542, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "या पद्धतीने हिरव्या पालेभाज्या शिजवा फायदा होईल", "raw_content": "\nया पद्धतीने हिरव्या पालेभाज्या शिजवा फायदा होईल\nbyMahaupdate.in सोमवार, मार्च १६, २०२०\nहिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक मोठय़ा प्रमाणात असतो. तो शरीरात असणार्‍या घातक विषाणूंवर हल्ला चढवून त्यांना नष्ट करतो. पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वे असतात, शरीरासाठी ते उपयुक्त असतात. म्हणून पालेभाज्या खा आणि फिट राहा.\nपालेभाज्या म्हटले की पालक, चुका, मेथी, अळू, शेपू, कोथिंबीर एवढीच नावे डोळ्यांसमोर येतात. वास्तवात आपण माहिती करून घ्यायचं ठरवलं आणि पालेभाज्यांचे महत्त्व जाणून त्याकडे डोळसपणे पाहिलं, तर नेहमी वापरता येण्यासारख्या शंभरावर भाज्या आहेत; परंतु त्या निवडायचा त्रास किंवा त्या आवडत नाहीत म्हणून खाल्ल्या जात नाहीत.\nपालेभाज्या म्हणजे ज��वनसत्त्व आणि खनिजांची खाणचं. महागड्या टॉनिक्समधून जी जीवनसत्त्वे मिळतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पालेभाज्यांतून उपलब्ध होतात. दररोज किमान एक वाटी शिजवलेली पालेभाजी प्रत्येकाच्या आहारात असायला हवी. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फायबर याचे प्रमाण खूप असते.\nपचायला सुलभ असतात. पालेभाज्या करताना त्यात नेहमी डाळीचं पीठ, सोयापीठ, पनीर, दही घालावं किंवा बरोबर लिंबू खावे. पालेभाज्यातून मिळणारे बीटा कॅरोटिन महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट आहे. जे कॅन्सरसारख्या आजारांना दूर ठेवते. हृदयरोगातही उपयुक्त ठरते. पालेभाज्यांमधला चोथाही अत्यंत उपयुक्त आहे.\nपालेभाज्यांत उष्मांक कमी आणि चोथा अधिक असतो. हा चोथा बद्धकोष्ठता कमी करतो. वजन कमी करणार्‍यासाठी पालेभाज्या वरदानच आहेत. मधुमेहींमध्ये रक्तातील पातळी कमी करतो आणि नियंत्रित ठेवतो, वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतो.\nफक्त पालेभाज्यांमध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरपूर असल्याने ज्यांना किडनी विकार असतील त्यांनी आहारतज्ज्ञांकडून प्रमाण आणि त्या घेण्याची पद्धत समजावून घ्यावी. महाराष्ट्रात बाराही महिने पालेभाज्या उपलब्ध असतात. फक्त त्या खाताना स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी.\nपावसाळ्यात विशेषत: पालेभाज्या निवडून स्वच्छ धुऊन घ्याव्यात. गरम पाण्यात मीठ आणि हळद घालून थोडा वेळ ठेवाव्यात आणि नंतर खाण्यासाठी वापराव्यात.\nपालेभाज्या केल्यानंतर लगेचच खाव्यात, पुन्हा पुन्हा गरम केल्यास जीवनसत्त्वांचा र्‍हास होतो. अशा गुणकारी भाज्यांत औषधी गुणधर्मही भरपूर आहेत.\nअशा भाज्या अनेक प्रकारांनी खाता येतात. उदाहरणार्थ- कडधान्ये, डाळी आणि शेंगदाणे घालून, दही लावून, चिंच, गूळ घालून, लसूण, मिरची, हिंगाची फोडणी घालून अशा अनेक प्रकारे पालेभाज्या करतात.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/user/7359", "date_download": "2020-10-28T14:13:45Z", "digest": "sha1:IAIIFDVUQVIRFQKDTSIOTJZ5N5NC7IJH", "length": 3563, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माणिक खेर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॉ . माणिक खेर यांनी औद्योगिक समाजशास्त्रात पीएचडी केली असून त्या युजीसी रिसर्च सायंटिस्ट म्हणून पूर्ण वेळ संशोधन करतात. तंत्रज्ञान व उद्योग या विषयाशी निगडित त्यांची संशोधनपर अकरा पुस्तके आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मातब्बर प्रकाशन संस्थांनी प्रसिद्ध केलेली आहेत. त्या मराठी व इंग्रजीत ललित लेखन करतात. त्यांनी 'व्यवस्थापनातील रेघोट्या आणि कोलांट्या', 'Smile At Work,Scribble and Quibble in Management' या दोन कन्नड कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद केले आहे. त्यांचे 'नाण्याची दुसरी बाजू' हे जपान, चीन आणि अमेरिकेच्या औद्योगिक जगाची दुसरी बाजू दाखवणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांच्या 'नाण्याची दुसरी बाजू' या पुस्तकाला 2018साली 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक' या संस्थेचे पारितोषिक मिळाले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/mht-cet-exam-admit-card/", "date_download": "2020-10-28T15:04:48Z", "digest": "sha1:OTHGKOIQFGL7ABFPLD2CF4QNAL53UWXK", "length": 13966, "nlines": 273, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "MHT-CET Exam Admit Card : PCB ग्रुपचे प्रवेशपत्र जारी", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nMHT-CET Exam Admit Card: PCB ग्रुपचे प्रवेशपत्र जारी\nMHT-CET 2020: PCB ग्रुपचे प्रवेशपत्र जारी:\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/article-on-kamakhya-temple-abn-97-2304219/", "date_download": "2020-10-28T15:08:41Z", "digest": "sha1:FR2EKFT4B6D6EIEPN56SIH2KTRLECGEG", "length": 35058, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on kamakhya temple abn 97 | उत्ताना मही कामाख्या! | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nकामाख्या देवळाच्या स्थापनेविषयी अनेक रोचक कथा उपलब्ध आहेत\nमानवी मन हे उत्सवप्रिय आहे. ते आयुष्यात बहरणाऱ्या विविध रंगांचा आस्वाद कल्पकतेने व आनंदाने घेते. मानवी आयुष्यातील रंगछटा या केवळ हसऱ्या आहेत असे नाही. त्यात गर्द काळोख्या रंगांचाही समावेश होतो, तरीदेखील त्या छटा माणसाने तितक्याच आपुलकीने स्वीकारून त्यांना आपल्या जीवनशैलीत समाविष्ट केले आहे. म्हणूनच मृत्यूसारख्या प्रसंगाचाही सोहळा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो; किंबहुना सर्वच सजीव सोहळे हे जन्म व मृत्यूच्या फेऱ्यांत भ्रमण करताना दिसतात. असे असले तरी या सगळ्यात सर्जनाचा सोहळा प्राधान्य पावतो. म्हणूनच या सर्जनाच्या गर्भिताशी असलेल्या मातृशक्तीला आदिम काळापासून पूजनीय मानले गेले आहे. या मातृशक्तीची रूपे अनेक आहेत. भारतीय संस्कृतीत आपली कूस सांडून या सृष्टीला जीवदान देणाऱ्या जगन्मातेपासून ते आपल्या पिल्लाला कुशीत घेऊन हिंडणाऱ्या सामान्य मातेलाही पूजनीय मानले जाते. तसेच अनेक अर्थाने एकमेकांमध्ये विरोधाभास असणाऱ्या वैदिक-तांत्रिक, सूर-असुर, शैव-वैष्णव यांच्या ठायीही या मातृशक्तीच्या प्रति एकनिष्ठता आढळते, असे नमूद केल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ही शक्ती अनेक रूपांत आपल्याला दर्शन देते. तिच्या प्रत्येक रूपाच्या व्याख्या, भूमिका वेगळ्या असल्या तरी त्यांच्या स्थायी असणाऱ्या सर्जन क्षमतेचे दर्शन ती नेहमीच घडवत असते. तिच्या या नानाविध रूपांतील एक विशेष रूप म्हणजे उत्तानपाद स्वरूपातील तिचे अवतरण. या अवतारात उत्पत्तीचे केंद्रस्थान असलेल्या देवीच्या सर्जेन्द्रियाची उपासना केली जाते. या स्वरूपातील प्रतिमा भारतभरात अनेक ठिकाणी सापडल्या आहेत, त्यातील अनेक रूपांची आजही भक्तिभावे पूजा केली जाते. या रुपात ती कधी लज्जागौरी असते, तर कधी सांतेरी, तर कधी भारताच्या पूर्वेला असलेल्या आसामच्या भूमीत कामाख्या म्हणून आपले अस्तित्व दर्शवते.\nआसाम या राज्याची गणना भारताच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या प्रदेशांमध्ये होते. जितके हे राज्य सुंदर तितकेच प्राचीन अशी या राज्याची ख्याती. आसाम या प्रांताची प्राचीनता सिद्ध करणारे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांमध्ये आसाम या प्रांताचा उल्लेख येतो. अहोम राजवंशाच्या स्थापनेनंतर हा प्रदेश आसाम म्हणून ओळखला जाऊ लागला. तत्पूर्वी वेगवेगळ्या साहित्यांत या भागासाठी अनेक नावे सापडतात. त्यात प्रामुख्याने प्रागज्योतिषपूर, कामरूप यांचा समावेश होतो. समुद्रगुप्ताच्या अलाहबाद प्रशस्तीमध्ये आसामचा कामरूप म्हणून उल्लेख आला आहे. आसाम हा प्रदेश निसर्ग, बिहूनृत्य याशिवाय प्रसिद्ध आहे तो कामाख्या देवीच्या स्थानामुळे. म्हणूनच या स्थानाचा उल्लेख ‘कामरूपाकामाख्या मंदिर’ असाही केला जातो, कामाख्या देवीचे देऊळ हे गुवाहाटीजवळ नीलाचल पर्वतरांगांमध्ये आहे. या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर योनीरूपात तिची उपासना केली जाते. हे मंदिर जागृत शक्तिपीठ म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.\nकामाख्या देवळाच्या स्थापनेविषयी अनेक रोचक कथा उपलब्ध आहेत. धार्मिक साहित्यात हे देऊळ कामदेवाने विश्वकम्र्याच्या मदतीने बांधले असा संदर्भ सापडतो. सतीच्या आत्मदहनानंतर समाधिस्थित असलेल्या शिवाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवाने मदनबाण चालवला.. परिणामत: समाधीभंग पावलेल्या शिवशंकराने आपल्या क्रोधाग्नीने कामदेवाला भस्म केले, तर नीलाचल पर्वतावर शक्तीच्या कृपेने कामदेवाला पुन्हा जीवनदान मिळाले म्हणून कामदेवाने येथे शक्तीसह शिवाची उपासना करून देऊळ बांधले अशी आख्यायिका आहे, म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हटले जाते.\nमुख्यत: हे स्थान तंत्रविद्येचे व सिद्धींचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे या स्थळाची माहिती करून घेण्यासाठी ‘कालिका पुराण’,‘योगिनी तंत्र’,’ हेवाज्र तंत्र’, ‘देवी पुराण’, ‘देवी भागवत’ व ‘कुब्जिका तंत्र’ यांसारख्या ग्रंथांची मदत घ्यावी लागते. मूलत: हे देऊळ कधी बांधले गेले याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. १५ व्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते व १६६५ मध्ये कच्छ/कोच्छ वंशाच्या नरनारायण राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, परंतु त्या वेळी मंदिराची पुनर्बाधणी ही मध्ययुगीन स्थापत्यशैलीप्रमाणे करण्यात आली. त्यामुळे मूळ मंदिराच्या स्थापत्यरचनेविषयी निश्चित असा बोध होत नाही. कामाख्या देवीची योनीरूप प्रतिमा ही मंदिराच्या आत एका गुहेमध्ये आहे व ज्या ठिकाणी ही प्रतिमा कोरलेली आहे तेथे अखंड पा���्याचा नैसर्गिक झरा पाझरतो, तर सध्याच्या मंदिराचा आकार हा चापाकार असून मंदिराच्या भिंतींवर चौसष्ट योगिनींची व अठरा भैरवांची शिल्पे आहेत. मंदिराच्या आवारात दशमहाविद्यांची (काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुम्रवती, बगलामुखी, मातंगी, कालामिका) व शिव अंशात्मक अवतारांची मंदिरे आहेत.\nकामाख्या हे तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. कालिका पुराणात या शक्ती पीठाच्या स्थापनेविषयी एक रोचक कथा देण्यात आली आहे, या कथेनुसार दक्षाच्या यज्ञात सतीने आत्मदहन केल्यानंतर, तिच्या विरहात व्याकूळ झालेल्या शिवाने उद्विग्न अवस्थेत तिचा निष्प्राण देह हातात घेऊन भ्रमण करायला सुरुवात केली होती, त्या वेळी भगवान शिवाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी विष्णूने सुदर्शनचक्राने सतीचे शरीर भग्न केले होते, त्या भग्न झालेल्या तिच्या शरीराचे भाग पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले, त्यात तिच्या योनीचा भाग हा आसाम या प्रदेशात पडला, तेव्हापासून हा प्रदेश शक्तिपीठ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या वेळी तिच्या योनीचा भाग या प्रदेशात ज्या पर्वतावर पडला त्या वेळी तो पर्वत निळ्या रंगात परिवर्तित झाला, म्हणून या पर्वताला नीलाचल पर्वत म्हणून ओळखले जाऊ लागले. या आख्यायिकेनुसार नीलाचल पर्वताला शिवाचेच रूप मानले जाते.\nयाशिवाय आणखीही एक पौराणिक कथा या शक्तिपीठाचा उगम नमूद करते. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेनंतर ब्रह्मदेवाला आपल्या कर्तृत्वाचा अहंकार झाला होता, तो अहंकार नष्ट करण्यासाठी कालीने आपल्या अंशापासून ‘केशी’नामक असुराची निर्मिती केली. या असुराच्या भीतीने ब्रह्मदेव विष्णुलोकात जाऊन लपले. ब्रह्मदेव हाती येत नसल्यामुळे केशीने ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या तीनही लोकांना नष्ट करण्यास आरंभ केला. शेवटी ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंच्या मार्गदर्शनाखाली कालीची उपासना करून तिला प्रसन्न करून घेतले व आपली चूक मान्य करून क्षमायाचना केली. ब्रह्मदेवाने जिथे देवीची उपासना केली त्या ठिकाणी देवी प्रकट झाली व ते शक्तिस्थान पुढे कामाख्या म्हणून प्रसिद्ध पावले. याशिवाय कामाख्या शक्तिस्थळाचा नरकासुर वधाशी खूप जवळचा संबंध आहे. या आख्यायिकेनुसार अहंकारी नरकासुर, देवीला आपली भार्या करू इच्छित होता. देवीने एका रात्रीत तू नीलाच��� पर्वताच्या चारही बाजूंना दगडाचे चार रस्ते व मंदिराबरोबरच एक विश्रामगृह तयार केलेस तर मी तुझी पत्नी होईन, अशी अट घातली. त्याप्रमाणे नरकासुराने एका रात्रीत रस्ते तयार करून विश्रामगृह बांधायला सुरुवात केली, परंतु त्याचे हे काम पूर्ण होण्यापूर्वीच देवीने योजलेला मायावी कोंबडा आरवला म्हणून रागावलेल्या नरकासुराने त्या कोंबडय़ाला ठार मारले. एकुणात, नरकासुर आपले ईप्सिप्त साधू शकला नाही, कामाख्या देवीने रचलेल्या मायेत तो गुरफटला व त्याचा देवीने श्रीकृष्णाकडून वध करून घेतला. अशा अनेक कथा- दंतकथा या स्थळाच्या उत्पत्तीशी जोडल्या गेल्या आहेत.\nअनेक आख्यायिका- पौराणिक कथा असल्या तरी मानववंशशास्त्रज्ञांच्या मतानुसार कामाख्या देवीची स्थापना ही तेथील स्थानिक गारो व खासी या आदिवासी जमातींनी केली. या समाजांमध्ये आजही मातृसत्ताक समाजरचना अस्तित्वात आहे. पती हा विवाहानंतर आपल्या सासरी राहतो. त्याच्या विवाहापूर्वीच्या कमाईवर मातेचा, तर विवाहानंतरच्या कमाईवर पत्नीचा अधिकार असतो, तर संततीवर वडिलांचा कोणताही अधिकार नसतो. धार्मिक संकल्पनांमध्ये महाकाली व महादेव यांची उपासना या समाजांमध्ये आढळून येते. किंबहुना आजही कामाख्या देवीला पशुबळी देण्याची प्रथा खासी समाजात दिसून येते.\nकामाख्या हे स्थळ कौमारी शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी या ठिकाणी अंबुवाची पर्व साजरे केले जाते. दरवर्षी देवी तीन दिवसांसाठी रजस्वला होते असे मानले जाते. या काळात योनीतून सलग तीन दिवस जलप्रवाहाच्या जागी रक्त प्रवाहित होते अशी समजूत आहे. प्रतिवर्षी आषाढ शुक्ल षष्ठी किंवा सप्तमीपासून एकादशीपर्यंत हा काळ येतो. या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. ज्या खडकावर देवीची योनिमुद्रा कोरलेली आहे त्या ठिकाणी या तीन दिवसांत सफेद कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनंतर देवीची विशेष पूजा आणि साधना केली जाते व हा काळ अंबुवाची पर्व म्हणून साजरा केला जातो. तीन दिवसांनी त्या रजोवस्त्राचे वाटप भक्तांमध्ये प्रसाद म्हणून केले जाते. या पर्वाच्या निमित्ताने जगभरातील तांत्रिक, मांत्रिक, उपासक मंत्रसाधना व सिद्धी प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. या मंदिरात सगळ्या जाती-वर्णाच्या स्त्रियांना प्रवेश दिला जातो, प्रवेश नाकारणाऱ्या व्य���्तीची सिद्धी नष्ट होते असे मानले जाते; किंबहुना या शक्तिपीठाच्या परिसरातील सर्वच महिला-कुमारिकांना देवीचे स्वरूप मानले जाते व त्यांचा अपमान हा देवीचा अपमान समजला जातो.\nदेवीच्या सर्जेन्द्रियांची उपासना ही प्राचीन परंपरा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भूमातेला या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे भरणपोषण करण्याचे दायित्व तिच्या खांद्यावर असते. तिच्या उदरात खेळणाऱ्या-वावरणाऱ्या सर्व प्राणिमात्रांची ती सक्षम अनंत काळाची माता आहे. म्हणूनच लोकसंस्कृतीचे विख्यात अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘पृथ्वीच्या सुफालानाची प्रक्रिया वर्णिताना तिच्यावर स्त्रीचे देहधर्म आरोपिले जातात; किंबहुना तिची मूर्ती ही स्त्री रूपात घडवून तिची उपासना केली जाते.’ म्हणूनच सर्जनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या योनिपूजेला शक्तिस्रोत ठरविण्यात आले आहे व रजस्वला देवीची उपासना सर्जनाची प्रक्रिया स्पष्ट करणारी ठरली. कामाख्या शक्तिपीठात साजरा होणारा अंबुवाची पर्व हे त्याच आदिशक्तीच्या सर्जनाची प्रचीती देणारे आहे . अंबु म्हणजे जल, वाची म्हणजे उमलणे, सुफलने. जलाच्या प्रवाहामुळे सुफलन होण्याच्या प्रक्रियेला अंबुवाची म्हटले जाते. भूमीला होणारी गर्भधारणा ही अंबुवाची (प्रारंभिक पर्जन्यवृष्टीनंतर) नंतरच होते. पावसाळी सरींनी तृप्त झालेल्या धरणीच्या गर्भात बीजाचा नवीन अंकुर उमलतो, तत्पूर्वीच्या या ओलावलेल्या धरणीचे रूप रजस्वला रूपात स्वीकारून, त्या काळात दौ (नांगर) संग व बीजवपन निषिद्ध मानले जाते, किंबहुना भूमीच्या रजस्वला रूपाचे वर्णन ‘कृषीपराशर’ या ग्रंथातही सापडते. आसाममध्ये काही ठिकाणी हे पर्व ‘अमती’, तर काही ठिकाणी ‘सत्त’ म्हणजे सात म्हणून प्रसिद्ध आहे. अमती या शब्दप्रयोगाचा उद्देश नक्की स्पष्ट नाही. आसाम, बंगाल, बिहार या प्रांतांत या काळात आंब्याचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात येते म्हणून कामाख्या देवीला आंबा, आंब्याच्या पानांचे हार अर्पण केले जातात म्हणून कदाचित हे पर्व ‘अमती’ किंवा ‘आमती’ म्हणून प्रसिद्ध असावे असे मानले जाते. याशिवाय विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे आंब्याच्या झाडाचा व फळाचा मातृपूजेशी असलेला संबंध हा प्राचीन आहे. अंबुपर्वाची सुरुवात आषाढातील शुक्ल सप्तमीला हो���ा असल्यामुळे कदाचित या पर्वाला सात पर्व असे म्हटले जात असावे; परंतु सात या शब्दाचाही सप्तमातृकांमुळे मातृपूजेशी असलेला संबंध तितकाच रोचक आहे. असे असले तरी कामाख्या ही तिच्या सामान्य उपासकांसाठी माता, मातृशक्तीच आहे. शक्ती म्हणजे सामर्थ्य, पराक्रम. ती सदैव क्रियाशील असते. उत्पत्ती, स्थिती, लय हे तिचे गुणधर्म. तिचा संचार हा प्रत्येक प्राणिमात्रात असतो. तिच्याशिवाय सगळेच जग निर्जीव आहे. त्यामुळेच मनुष्यप्राण्याचा तिच्या रूपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकारी असला तरी ही जननी तिच्या साधकांसाठी आपली कूस उजवून सदैव त्यांचे भरणपोषण करत राहते.\n(छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया – कुणाल दलुई, शुभाशिष पाणिग्रही)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकरोनामुळे नवरात्रीत वाद्यवृदांवर संक्रांत\nसंघर्ष हीच प्रेरणा : प्राजंल पाटील\nVIDEO: माणुसकीचा खरा अर्थ जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी कुमकर\nकार्यक्रम व्यवस्थापन कंपन्या मरणासन्न अवस्थेत\nVIDEO: कॅशलेस दुकानाद्वारे कष्टकऱ्यांची मदत करणाऱ्या अनघा ठोंबरे\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n2 मूलकारण विश्वाची.. आदिमाता युगायुगांची\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A5%AF", "date_download": "2020-10-28T15:13:58Z", "digest": "sha1:K4WJXGUPXVV2Z64GQJREUGVH752NTDJD", "length": 4177, "nlines": 53, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "जुन ९ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 9 June\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/06/blog-post.html", "date_download": "2020-10-28T15:19:44Z", "digest": "sha1:HQQGK5BWVTL5HB2QS2YFHULSN2SKFT5M", "length": 9799, "nlines": 183, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "०७ जून ते १३ जून २०१९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०७ जून ते १३ जून २०१९\n२८ जून ते ०४ जुलै २०१९\nईमान (श्रद्धा) ची गोडी : प्रेषितवाणी (हदीस)\n���न्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसोलापूर मेडिकल कॉलेजमध्ये ईद मिलन कार्यक्रम\nआपापसातील सद्भावनावाढीसाठी संपर्क असणे गरजेचे – अ‍...\nईद मिलन’सारख्या कार्यक्रमाने बंधुभाव वाढतो – गजानन...\nभारताची तटस्थता आणि इस्रायल\nइस्लाम एक परिपूर्ण ईश्वरीय जीवनव्यवस्था\nमुहम्मद मुर्सी : एक वादळ शांत झाले\nउपवास शारीरिकदृष्ट्या चांगले असतात : डॉ.दिग्रस\nप्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान राखण्याचा अर्थ...\nअन्निसा ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉक्टरांचे सद्गुण व उपचाराने जिंकले रूग्णाचे मन\nघराला घरपण स्त्रीच बहाल करते..\nशेतकर्‍यांची मुलं बनली चोर जबाबदार कोण\nधर्मनिरपेक्ष लोकशाही समाज आणि अल्पसंख्यांकांचे अधिकार\n२१ जून ते २७ जून २०१९\nरमजान व त्याचे फायदे\n‘शबे कद्र’मधील प्रार्थना, सर्व गुन्ह्यांची माफी : ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसहकार्याचे उच्च दर्शन घडविणारी ईद\nविश्‍वक्रांती घडवणारी रमजानची ’बडी रात’\n‘जमाअत-ए-इस्लामी हिंद सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल’\nमाणूसपणा साधावा हीच दुवा\nडॉ. पायल तडवीची सामाजिक हत्या\nलोकसभेचे निकाल आणि आपली जबाबदारी\n०७ जून ते १३ जून २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्��ार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/upsc-exam-preparation-strategy-upsc-exam-preparation-tips-zws-70-2301796/", "date_download": "2020-10-28T14:08:51Z", "digest": "sha1:7J6GI5FXTC3WJOCAETD4D37MNGIOYWEY", "length": 21771, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "upsc exam preparation strategy upsc exam preparation tips zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nयूपीएससीची तयारी : आर्थिक विकास\nयूपीएससीची तयारी : आर्थिक विकास\n१९९१ सालच्या आर्थिक सुधारणा\n१९९१ सालच्या आर्थिक सुधारणा\nप्रस्तुत लेखामध्ये आपण १९९१ च्या आर्थिक सुधारणा धोरणाची चर्चा करणार आहोत. १९९१ च्या आर्थिक सुधारणांचे भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमके काय परिणाम झाले आहेत, तसेच हा घटक जरी अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्रपणे नमूद करण्यात आलेला नसला तरी हा भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनसंबंधित मुद्दे याअंतर्गत अभ्यासावा लागतो. आपण जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो त्या वेळेस आपणाला १९५१ ते १९९१ पर्यंतचे आर्थिक नियोजन आणि १९९१ च्या नंतरचे आर्थिक नियोजन असे वर्गीकरण करून अभ्यास करावा लागतो.\n१९९१ च्या आधीच्या आर्थिक नियोजनाचा अभ्यास केल्यामुळे आपणाला भारतातील आर्थिक नियोजनाचा इतिहास नेमका काय आहे याची माहिती मिळते आणि त्याआधारे १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणावर आधारित आर्थिक नियोजनाची निकड का भासली आणि आर्थिक सुधारणा का कराव्या लागल्या, याची अधिक समर्पकपणे तयारी करता येऊ शकते. सद्य:स्थितीत आपणाला १९९१ च्या नंतरच्या आर्थिक नियोजनाचाच अधिक अभ्यास करावा लागतो, कारण विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे व्यवस्थित विश्लेषण केल्यास बहुतांशी प्रश्न हे १९९१ नंतर झालेल्या बदलाची पाश्र्वभूमी गृहीत धरून विचारले गेले आहेत, हे आपल्याला मागील लेखामध्ये दिलेल्या प्रश्नांवरून लक्षात येईल. भारत सरकारने १९९१ च्या ���र्थिक सुधारणा धोरणाअंतर्गत आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केला ज्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील (सोव्हिएत युनियनचे विघटन, आखाती देशातील तेल संकट इ.) महत्त्वाच्या घडामोडी आणि देशांतर्गत उद्भवलेल्या आर्थिक संकटाची (अनियंत्रित व्यवहार तोलाचे संकट व अत्यल्प परकीय गंगाजळी) पाश्र्वभूमी होती.\nभारताने आर्थिक संकटापासून स्वत:ला वाचविण्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले. तसेच भारत सरकारने १९९१ मध्ये अल्पकाळासाठी स्थैर्य कार्यक्रम (Stabilisation Programme) तसेच संरचनात्मक समायोजन कार्यक्रम (Structural Adjustment Programme) सुरू केले आणि याच्यावर आधारित नवीन आर्थिक सुधारणा राबविण्यास प्रारंभ झाला. या सुधारणा उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या अनुषंगाने जाणाऱ्या होत्या. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नवीन आर्थिक धोरणाद्वारे विविध रचनात्मक बदल सुरू करण्यात आले, ज्यामध्ये सरकारची राजकोषीय तूट कमी करणे, चलनवाढीवर नियंत्रण ठेवणे, नवीन औद्योगिक धोरणाद्वारे परवाना पद्धती रद्द करण्यात आली आणि सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी कमी करून खासगीकरण व र्निगुतवणूक धोरण लागू करण्यात आले, ज्यामुळे देशामध्ये परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञान यायला सुरुवात झाली. परिणामी, देशाचा अधिक वेगाने विकास साध्य करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची सोय उपलब्ध झाली. याचबरोबर सरकारने वित्तीय क्षेत्र सुधारणा, भारतीय बाजारपेठ परकीय व्यापारास खुली केली आणि पायाभूत संरचना क्षेत्रातही खासगी गुंतवणुकीला मान्यता दिली गेली. थोडक्यात, या नवीन आर्थिक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या होत्या आणि या सुधारणांना आत्ता जवळपास ३० वर्षे पूर्ण होत आहेत आणि या सुधारणांचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर अजूनही भारताला मानवी विकास निर्देशांकामध्ये म्हणावी अशी प्रगती साधता आलेली नाही. थोडक्यात, अजूनही भारतात गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता यांसारख्या समस्या आहेत. सद्य:स्थितीत भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे; पण कोविड-१९ या महामारीमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. भारताचा जीडीपी हा जवळप��स उणे २३ टक्के इतका खाली गेलेला आहे. यातून उभारी घेण्यासाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत तसेच मे २०२० मध्ये घोषित करण्यात आलेले ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज’ हे या योजनेचाच एक भाग आहे. या सर्व उपाययोजनांची भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असणारी उपयुक्तता आणि याचे महत्त्व या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, कारण येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.\nया घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न\n* ‘भारतीयांची मालकी असणाऱ्या कंपन्यांवर उदारीकरणामुळे झालेल्या परिणामाचे परीक्षण करा. या कंपन्या समाधानकारकरीत्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत स्पर्धा करत आहेत का\n* ‘भांडवलशाहीने जागतिक अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व भरभराट दिलेली आहे. असे असले तरी भांडवलशाही पुष्कळदा संकुचित दृष्टिकोनाला प्रोत्साहित करणारी आहे, तसेच श्रीमंत आणि गरीब यांमधील विषमतावाढीला साह्य़भूत राहिलेली आहे. या प्रकाशझोतात भारतात सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी भांडवलशाहीचा स्वीकार करणे योग्य असेल का\n* ‘अलीकडील काळात भारतातील आर्थिक वृद्धीच्या स्वरूपाचे वर्णन पुष्कळदा नोकरीविना होणारी वृद्धी (Jobless Growth) असे केले जाते. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी युक्तिवाद करा तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी युक्तिवाद करा\n* ‘जागतिकीकरणाने भारतीय अर्थव्यवस्थेमधील औपचारिक (Formal) क्षेत्रामधील रोजगार कसे कमी केलेले आहेत वाढत जाणारे अनौपचारिकरण (Informalization) देशाच्या विकासासाठी घातक ठरेल का वाढत जाणारे अनौपचारिकरण (Informalization) देशाच्या विकासासाठी घातक ठरेल का\n* ‘सुधारणोत्तर काळात औद्योगिकवाढीचा दर हा एकूणच स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीच्या दरापेक्षा पिछाडीवर राहिलेला आहे.’ कारणे द्या. अलीकडील काळामध्ये औद्योगिक धोरणामध्ये करण्यात आलेले बदल औद्योगिकवाढीचा दर वाढविण्यासाठी किती सक्षम आहेत\n* ‘भारतामधील नीती आयोगाद्वारे (NITI Aayog) अनुसरण केली जाणारी तत्त्वे कशा प्रकारे पूर्वीच्या नियोजन आयोगाद्वारे (Planning Commission) अनुसरण केल्या जाणाऱ्या तत्त्वांपेक्षा भिन्न आहेत’ (२०१८). हा प्रश्न थेट याच्याशी संबंधित नसला तरी या आयोगाची महत्त्वपूर्ण भूमिका आर्थिक उदारीकरणाची नीती राबविण्यात राहिलेली आहे.\n* २०१९ मध्ये या ��टकावर प्रश्न विचारण्यात आलेला नाही.\nमागील लेखामध्ये जे संदर्भग्रंथ नमूद केलेले आहेत तेच या घटकाची तयारी करण्यासाठी पुरेसे आहेत आणि या घटकाशी संबंधित चालू घडामोडींच्या माहितीसाठी वर्तमानपत्रे, योजना आणि कुरुक्षेत्र ही मासिके, भारत सरकारचा आर्थिक पाहाणी अहवाल आणि अर्थसंकल्प, पीआयबी संके तस्थळ इत्यादीचा वापर करावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 एमपीएससी मंत्र : नोबेल पुरस्कार २०२०\n2 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास\n3 एमपीएससी मंत्र : वेतन संहिता २०१९\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/education/908-92a94193894d924915947/PayachiKimmat.pdf", "date_download": "2020-10-28T14:27:01Z", "digest": "sha1:H7Z2OWNAYP5OXAV4VYXKB5QUB3LUB7YQ", "length": 3930, "nlines": 68, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ENGLISHहिंदीमराठीമലയാളംमैथिलीसिंधी", "raw_content": "\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून ��िकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Just-do-this-to-increase-circulatory-activity.html", "date_download": "2020-10-28T15:31:37Z", "digest": "sha1:UAYLZGO74XJW5KVWDOHPHNUEPS3XA4VL", "length": 4164, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "रक्ताभिसरण क्रिया वाढवण्यासाठी फक्त हे करा", "raw_content": "\nरक्ताभिसरण क्रिया वाढवण्यासाठी फक्त हे करा\nbyMahaupdate.in सोमवार, मार्च १६, २०२०\nस्नायूमधील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. मात्र हे स्ट्रेचिंग करून वाढवता येते.स्ट्रेचिंग करताना शरीरातील सर्व अवयवांमध्ये समन्वय वाढवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या व्यायामामुळे गुडघे दुखण्याचा त्रास कमी होतो.\nजमिनीवर पाय दुमडून बसावे आणि दोन्ही हात मागच्या बाजूला घ्यावे. आता कमरेवरील शरीराचा हिस्सा पुढे झुकवा. काही सेकंदांनंतर सामान्य स्थितीत परत यावे.\nएक दंड छातीच्या दुसर्‍या टोकाकडे न्या आणि दुसर्‍या हाताने कोपरा पकडा. अशा प्रकारे दंडाला ओढण्याचा प्रयत्न करावा. दुसर्‍या हातानेसुद्धा ही प्रक्रिया करावी.\nदोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन कोपर्‍यावर मजबूत पकड मिळवा. ओढ देण्याचा प्रयत्न करावा.\nवरील सर्व स्ट्रेचिंग दोन ते तीन वेळा करावे आणि प्रत्येक प्रकार दहा ते तीस सेकंदांपर्यंत करावा. जर वरील प्रकार करताना काही त्रास होत असल्यास तत्काळ व्यायाम थांबवावा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/fadnavis-wasted-billions-of-rupees-on-advertising-44857", "date_download": "2020-10-28T14:20:45Z", "digest": "sha1:R7PL6PCWOPTQ5REE6NGAKHZYFZOIFTK4", "length": 9877, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nफडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले\nफडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले\nफडणवीस सरकारने २0१७-१८ साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल ५,९९,९७,५२0 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nराज्याचे माजी मुख्यमंत्री (Ex chif Minister) आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वृत्तपत्र जाहिरात खर्च वगळता फक्त टीव्ही (TV) आणि रेडिओ (radio channels) वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला तब्बल ८५ हजार रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. बारामती तालुक्यातल्या सोमेश्‍वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती.\nहेही वाचाः- छ. उदयनराजे भोसले राज्यसभेवर\nनितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय (Directorate General of Public Relations) मार्फ त फडणवीस यांच्या कार्यकाळातील महाराष्ट्र शासना(Government of Maharashtra)चा टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरील जाहिराती( Advertising)साठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील मागवला होता. यात काही तपशील उघडकीस आले आहेत. फडणवीस सरकारने २०१७-१८ साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल ५,९९,९७,५२० रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे. तर याच वर्षी रेडिओ जाहिरातींवर १ कोटी २० लाख ६९ हजार ८७७ रुपयांचा खर्च केला आहे.\nहेही वाचाः- स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र चौथा\nफडणवीस सरकारच्या काळात २०१३-२०१४ रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च २०१३-२०१४ साली ५९, ९६, २९१ रुपये इतका होता, तो वाढून २०१८-२०१९ साली १,८५,७२,८८७ झाल्याचे दिसत आहे. तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च २०१३-२०१४ साली ५३,२५,७३० रुपये होता, तो २०१८-२०१९ साली वाढून तब्बल २,८४, ४८,३१७ रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून मिळाली आहे. पाच वर्षाचे १५ कोटी ५१ लाख रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले असून दिवसाचा हिशोब काढला असता ८५ हजार रुपये खर्च केला असल्याचा दावा यादव यांनी केला आहे.\nहेही वाचाः- अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पुर्ण\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\nमराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाची मागणी पुन्हा करणार- अशोक चव्हाण\nशिवसेनेचे २३ उमदेवार बिहारच्या रिंगणात\nbigg boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद- चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-chandrakant-patils-statement-sparked-discussions-political-circles-11123", "date_download": "2020-10-28T14:35:01Z", "digest": "sha1:QTB7UTAJJ3JRL22HGWZ3ILVJREJA7W3J", "length": 10577, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भाजपला पुन्हा का आठवली शिवसेना? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपला पुन्हा का आठवली शिवसेना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण\nभाजपला पुन्हा का आठवली शिवसेना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण\nभाजपला पुन्हा का आठवली शिवसेना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण\nमंगळवार, 28 जुलै 2020\nराज्याच्या हितासाठी सेनेसोबत एकत्र यायला तयार'\nचंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण\nभाजपला पुन्हा का आठवली शिवसेना\nआता बातमी चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याची. शिवसेनेसोबत आम्ही पुन्हा एकत्र येण्यास तयार आहोत असं वक्तव्य चंद्रकातदादांनी केलं आणि राजकीय गोटात चर्चांना उधाण आलं. महाराष्ट्रातील जनतेच्या भुवया उंचावल्या. नेमकं काय झालंय. वाचा.\nमहाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं तीन रंगाचं सरकार सत्तेत आहे. अनपेक्षित घडामोडींमुळे, सर्वात जास्त जागा येऊनही भाजपला सत्तेचा सोपान काही चढता आला नाही. हे सत्तेबाहेर राहणं भाजपच्या चांगलंच मनाला लागलंय, त्यातूनच भाजपकडून कायमच टीकेच्या फैरी झाडण्यात आल्या. हे सगळं असतानाच, राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यावर सावध भूमिका घेतलीय.\nअसं असलं तरी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावलीय.\nकाँग्रेसकडून सेना-भाजप एकीची शक्यता फेटाळलीय आणि तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.\nखरंतर, अनेक वर्ष दोस्ताना राहिलेल्या शिवसेना-भाजपमधली दरी गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढलीय. त्यामुळे ताणलेल्या संबंधांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जवळ घेण्याचा प्रयत्न केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहेच, पण त्यासोबत भाजपला पुन्हा शिवसेना का आठवावी लागली अशीही कुजबूज सुरू झालीय.\nसावरकरांवरुन सेना -भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nखडसेंचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश\nएकनाथ खडसेंनी अखेर आज राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश केलाय. शरद पवारांच्या...\nखडसेंमुळे राष्ट्रवादीतल्या या मंत्र्यांची पदं जाण्याची शक्यता, वाचा...\nभाजपला सोडचिठ्ठी देऊन, मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या एकनाथ खडसेंमुळे ...\nअखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, मात्र रक्षा खडसेंचा भाजप...\nएकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो ज���ला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/amesha-patel-troll-on-share-video.html", "date_download": "2020-10-28T14:50:51Z", "digest": "sha1:N7DFWQH2QNNPFIPI6MDMYKIFUSGKJWWD", "length": 7548, "nlines": 81, "source_domain": "www.smartichi.com", "title": "अमीषा पटेलने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, झाली ट्रोल", "raw_content": "\nHomeमनोरजनअमीषा पटेलने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, झाली ट्रोल\nअमीषा पटेलने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, झाली ट्रोल\nEntertainment News- बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अमिषा पटेल सिनेमात दिसत नसली तरी सोशल मीडियावर (social media)मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. अलीकडे अमीषाने असाच एक व्हिडीओ शेअर केला. पण तिचा तो बोल्ड व्हिडीओ (bold video)पाहून नेटक-यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले.\n1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न\n2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..\n3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड\n4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक\n5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली\nया व्हिडीओमध्ये अमीषा बाल्कनीत आहे आणि आपल्या केसांशी खेळतेय. यात तिने पांढ-या रंगाचा टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. अमीषाचा हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची सटकली. मग काय, अनेकांनी तिची खिल्ली उडवली.\nकाही लोकांनी तिला आंटी तर काही जणांनी चक्क म्हातारी म्हटले. एका पठ्ठ्याने तर अशा व्हिडिओंमुळेच समाजात चुकीचा संदेश जातो असे म्हणत, अमीषाच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त (social media) केला. अर्थात अमीषाच्या काही चाहत्यांनी मात्र तिला पाठिंबा देत तिच्या लूकचे कौतुक केले.\nअमीषा गेल्या अनेक वर्षात ती कोणत्याही सिनेमामध्ये काम करताना दिसली नाही. गतवर्षी बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये मात्र घराच्या मालकीणीच्या रूपात ती दिसली होती. मात्र काहीच एपिसोडनंतर ती गायब झाली होती.\n२००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ या अमिषाच्या पहिल्याच चित्रपटाने तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, या चित्रपटासाठी अमिषा ही पहिली चॉईस नव्हतीच. राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशनला लॉन्च करण्यासाठी ‘कहो ना प्यार है’ बनवण्याचा निर्णय घेतला आणि या चित्रपटासाठी करिना कपूरचे नाव फायनल केले. पण ऐनवेळी आईच्या स��्ल्यानुसार करिनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला.\nकरिनाच्या नकारानंतर राकेश रोशन यांनी या चित्रपटासाठी नव्या चेह-याचा शोध सुरु केला. याचदरम्यान कुणीतरी त्यांना अमिषाचे नाव सुचवले. राकेश रोशन अमिषाला भेटले आणि तिच्या सौंदयार्पेक्षा तिच्या हुशारीवर फिदा झालेत. तिच्या विचारांनी ते इतके प्रभावित झालेत की, ‘कहो ना प्यार है’साठी त्यांनी तिला साईन केले.\n‘कहो ना प्यार है’ने पुढे इतिहास रचला. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली. पुढच्याच वर्षी ‘गदर एक पे्रमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/93593f92094d92093293593e921940-91593093e90291a94d92f93e-92893f93094d92793e93093e928947-93894191f93293e-92a93e92394092a94d93093694d200d928", "date_download": "2020-10-28T15:17:05Z", "digest": "sha1:LXED2HJF6JOEOOKSMUJAQRB2J7KGUONN", "length": 18171, "nlines": 109, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "निर्धाराने सुटला पाणीप्रश्‍न — Vikaspedia", "raw_content": "\nगाव झाले टॅंकरमुक्त, विहिरींची पाणीपातळीही वाढली\nएकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्‍यातील विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्‍न सोडवण्याचा निर्धार केला. गावच्या शिवारात बांधबंदिस्ती, पाणलोट क्षेत्रातील पाणी अडवणे, साठवण तलावातील गाळ काढणे यासारखी कामे केली. आज गाव टॅंकरमुक्त झाले आहे, तर परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.\nमाढा-सोलापूर रस्त्यावर माढ्यापासून सुमारे सहा किलोमीटरवरील विठ्ठलवाडी हे सतराशे लोकवस्तीचे गाव. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी कायम तहानलेले. दर वर्षी फेब्रुवारी-मार्च महिना आला, की गावात हमखास टॅंकर सुरू करावा लागतो. शेतीसाठीही हंगामी पाणी मिळते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत पिके घेतली जातात. सुमारे सातशे हेक्‍टरपर्यंत शेतीक्षेत्र असलेल्या गावात 50 हेक्‍टरवर द्राक्ष आणि उर्वरित क्षेत्रावर सर्वाधिक उसासह अन्य पिके आहेत. उजनी धरणातील पाणी मिळते. मात्र त्याची फारशी शाश्‍वती नाही, त्यामुळे उपलब्ध पाण्यावरच सगळी भिस्त राहते.\nपाणीप्रश्‍नावर ग्रामस्थांनी मात करण्��ाचा निर्धार केला. गावातील पाणीपुरवठा विहिरीनजीक असलेला मस्के तलाव पाण्यासाठी चांगला स्रोत होऊ शकतो हे त्यांनी जाणले. मात्र त्यात गाळ साठला होता. या तलावातील गाळ काढल्यानंतर विहिरीची पाणीपातळी वाढणार हे निश्‍चित होते. त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानाचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेऊन ग्रामस्थांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग राहिला आणि बघता-बघता कामाला सुरवातही झाली. या तलावातील सुमारे 3800 ब्रास गाळ काढण्यात आला. त्यानंतर या तलावात एक कोटी आठ लाख तीस हजार लिटर इतका पाणीसाठा होऊ शकेल एवढी त्याची क्षमता वाढली.\nपाच फुटांनी वाढली पाणीपातळी\nग्रामस्थांनी तलावातील गाळ काढलाच शिवाय गावानजीक आणखी एक मोठा साठवण तलाव आहे, त्यातील गाळही काढला. एवढ्यावरच न थांबता, गावाच्या शिवारातील शेतात बांधबंदिस्ती केली. ओढ्यातील गाळ काढला, पाणलोट क्षेत्रातील पाणी अडवले. आज गावच्या पाणीपुरवठा विहिरींची पाणीपातळी वाढली. दर वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाच-सहा फुटांवर असलेली पाणीपातळी आज 10 फुटांपर्यंत पोचली आहे. त्याशिवाय या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरीची पातळीही चार ते पाच फुटांनी वाढली आहे. दर वर्षी एक-दोन तास चालणारे वीजपंप आज चार तासांपर्यंत चालतात.\nअद्याप गावाला टॅंकर नाही\nदर वर्षी फेब्रुवारी-मार्च आला, की गावात टॅंकर सुरू करावाच लागे; पण आज जुलै महिना आला तरी पाण्याची पातळी स्थिर आहे. अद्यापही गावाला टॅंकर सुरू झालेला नाही. आताच्या कालावधीत पाऊस न झाल्यास मात्र टॅंकर सुरू करण्याची वेळ येणार आहे. मात्र दर वर्षीच्या तुलनेत यंदा चार महिन्यांपर्यंत पाणीपातळी चांगली टिकली आहे.\nविठ्ठलवाडीत \"सकाळ'च्या तनिष्का सदस्यांची नोंदणी केली होती. या महिलांनीही या कामात हिरिरीने सहभाग घेतला, तेव्हा \"सकाळ'सह आर्यन बहुउद्देशिय संस्था आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या निर्धाराला मदत केली. गेल्या वर्षी उन्हाळ्यात तलावातील गाळ काढण्याचा प्रारंभ आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते झाला. \"सकाळ'चे सोलापूर आवृत्तीचे सहयोगी संपादक दयानंद माने, व्यवस्थापक किसन दाडगे, प्रांताधिकारी महेश आव्हाड आदी या वेळी उपस्थित होते. \"सकाळ'ने सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपये आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याने एक लाख रुपयांची मदत केली. गाळ काढण्यासाठी कारखान्याची काही वाहने आमदार शिंदे यांनी उपलब्ध केली.\nविविध पुरस्कारांवरही विठ्ठलवाडीचे नाव\nगावातील ग्रामस्थांच्या एकजुटीने काय होऊ शकते याचे दृश्‍यपरिणाम यंदाच्या वर्षी विठ्ठलवाडीतले ग्रामस्थ अनुभवत आहेत. लोकसहभाग वाढल्याने ग्रामस्थांतील एकजूटही वाढली आहे. गावच्या कोणत्याही प्रश्‍नावर एकी हेच उत्तर आहे हे गावाने सिद्ध केले आहे, त्यामुळेच तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित गाव अभियान, निर्मलग्राम गाव अभियान यासारखे पुरस्कार विठ्ठलवाडीच्या नावावर झाले आहेत.\nअशी आहेत विठ्ठलवाडीची वैशिष्टे\nशेतीसाठीच्या पाण्याचा स्रोत वाढला.\nगावात प्रत्येक घरात शौचालय.\nवीजबचतीसाठी 22 सौर पथदिवे.\nस्वच्छतेसह व्यसनमुक्ती, वृक्षारोपणसारख्या मोहिमेबाबत जागृती\nपाच हजार वृक्षांची लागवड\nगावचा परिसर मर्यादित असला, तरी वृक्षलागवडीचे महत्त्व सगळ्या गावकऱ्यांना माहीत झाले आहे, त्यामुळे गाव आणि गावच्या शिवारात रस्त्यावर मोकळ्या जागांवर सुमारे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने वृक्ष उपलब्ध केले. काहींनी स्वतःहून वृक्षलागवड केली.\nगावच्या तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. गावच्या पाण्याचा प्रश्‍न सुटलाच. शिवाय माझी स्वतःची विहीर या तलावापासून एक हजार फुटांवर आहे. दर वर्षी उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हते, यंदा मात्र पाणी उपलब्ध झाले आहे.\nहनुमंत जाधव, प्रभारी सरपंच, विठ्ठलवाडी, ता. माढा.\nतलावातील गाळ काढल्यामुळे पाणीपातळी वाढली. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकला, त्यामुळे जमिनीचा पोतही चांगला सुधारू लागला आहे. त्याचा अनुभव आम्ही घेतो आहोत.\nबालाजी गव्हाणे, सदस्य, ग्रामपंचायत, विठ्ठलवाडी, ता. माढा\nग्रामस्थांच्या एकत्रित येण्याच्या मानसिकतेमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही गावात जलसंधारणाची कामे करू शकलो. आज जून महिना आला, तरी पाण्याची टंचाई गावाला नाही. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटला.\nरवींद्र अनभुले, आर्यन बहुउद्देशिय संस्था, विठ्ठलवाडी, ता. माढा.\nगावतलावातील गाळ काढल्याने विठ्ठलवाडीतला पाण्याचा स्रोत चांगला वाढला. यंदा पाऊस नसल्याने अडचण झाली आहे; पण येत्या आठ-दहा दिवसांत पावसाची वाट पाहून आम्ही कारखान्याच्या वतीने पुन्हा काही गावात गाळ काढण्याची मोहीम सुरू करू.\nबबनराव शिंदे, आमदार, माढा.\nस्त्रोत: अग्रोवन १३ जुलै २०१४\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/changes-soon-in-csk-team.html", "date_download": "2020-10-28T14:22:40Z", "digest": "sha1:Q7BOLVDTLXKIE6UVHAZ7ZEY7PXPXQL5W", "length": 9033, "nlines": 82, "source_domain": "www.smartichi.com", "title": "IPL 20220- हे ३ खेळाडू ठरू शकतात CSK साठी फायदेशीर", "raw_content": "\nHomeक्रीडाIPL 20220- हे ३ खेळाडू ठरू शकतात CSK साठी फायदेशीर\nIPL 20220- हे ३ खेळाडू ठरू शकतात CSK साठी फायदेशीर\nIPL 22020- आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आतापर्यंत फारशी चांगली राहिलेली नाही. सलग तीन सामना हरल्यानंतर चेन्नईने (chennai super kings)पंजाबवर १० गडी राखून मात केली. संघ ट्रॅकवर आला आहे असं वाटत असतानाच अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर १० धावांनी मात केली. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईच्या संघाने हाराकिरी करुन सामना गमावला.\n1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...\n2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा\n3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान\n4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय\n5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय\nसुरेश रैना, हरभजन सिंह यांची अनुपस्थितीत, खेळाडूंचं कामगिरीत नसलेलं सातत्य या सर्व गोष्टींमुळे चेन्नईचा संघ सध्या संकाटात सापडला आहे. चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मिड सिझन ट्रान्स्फरच्या माध्यमातून न��ीन खेळाडूंना संघात स्थान देण्याची मागणी केली आहे.\nअनेकांनी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अजिंक्य रहाणेला चेन्नईकडून संधी मिळावी अशीही मागणी केली आहे. CSK संघाची सध्याची परिस्थिती पाहता ३ खेळाडू संघासाठी फायदेशीर ठरु शकतात. Mid Season Transfer च्या माध्यमातून चेन्नई या खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतं. पाहूयात कोणते पर्याय चेन्नईसमोर (chennai super kings) उपलब्ध आहेत\n१) अजिंक्य रहाणे – बाराव्या हंगामापर्यंत राजस्थानचं प्रतिनिधीत्व करणारा अजिंक्य रहाणे यंदा दिल्लीच्या संघात आला आहे. परंतू तेराव्या हंगामात आतापर्यंत अजिंक्य एकही सामना खेळलेला नाही. दिल्लीच्या संघाची घडी बसलेली असल्यामुळे अजिंक्यला संघात आपली जागा निर्माण करण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.\nअजिंक्य रहाणेकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा पूरेसा अनुभव आहे. चेन्नईच्या फलंदाजीची सध्या परिस्थिती पाहता अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी CSK प्रयत्न करु शकतं. रहाणे संघात आल्यास चेन्नईच्या फलंदाजीत स्थैर्य येईल, असा अनेकांचा अंदाज आहे.\n१४० सामने, ३ हजार ८२० धावा, ३२.९३ ची सरासरी, १२१.९२ चा स्ट्राईक रेट, दोन शतकं आणि २७ अर्धशतक असा भक्कम अनुभव असलेला अजिंक्य रहाणे चेन्नईच्या संघात आल्यास चेन्नईचे अनेक प्रश्न सुटू शकतात.\n२) पार्थिव पटेल – देवदत पडीकलमुळे पार्थिव पटेलला यंदा RCB कडून एकही सामना खेळायला मिळालेला नाही. भारतीय संघाच्या शर्यतीत पार्थिव पटेल सध्या नसला तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. सध्याच्या घडीला शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस या जोडीवर भरवसा दाखवायचा ठरवल्यास पार्थिव पटेलच्या अनुभवाचा फायदा चेन्नईला मधल्या फळीत होऊ शकतो. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही पार्थिव पटेल चेन्नईसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.\n३) विराट सिंह – SRH संघात स्थान मिळालेल्या विराट सिंहने गेल्या हंगामात स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. विजय हजारे करंडकात ७ सामन्यांत विराट सिंहने ३३५ धावा केल्या होत्या. याचसोबत सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही त्याने ३४२ धावा केल्या होत्या. त्यामुळे एखाद्या नवीन खेळाडूवर विश्वास दाखवायचा झाल्यास CSK चं प्रशासन विराट सिंहचाही विचार करु शकतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/vasantdada-patil-opening-rss-shakha-padmale01/", "date_download": "2020-10-28T13:37:49Z", "digest": "sha1:NSNXFWI5VI6LOXUZZHEQJIKGQF6ET7JA", "length": 18776, "nlines": 116, "source_domain": "bolbhidu.com", "title": "वसंतदादा पाटलांनी आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरु केली होती.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nवसंतदादा पाटलांनी आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरु केली होती.\nस्वातंत्र चळवळीतील लढवय्या क्रांन्तीकारक आणि कॉंग्रेसचे नेते अशी वसंतदादा पाटील यांची ओळख पण अचानक तुम्हाला कोणी सांगितल,\nवसंतदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते, तर \nWtsapp विद्यापीठाचा बळी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहाल. आमच्या एका भिडूने देखील आम्हाला अस सांगितलं तेव्हा आम्ही देखील तुमच्यासारखंच आश्चर्यचकित झालो. आम्हाला वाटलं whatsapp युनिव्हर्सिटीचे मेसेज वाचून आमचा भिडू येडा झालाय.\nसाक्षात वसंतदादा पाटील संघामध्ये \nआयुष्यभर कट्टर काँग्रेसी राहिलेले वंसतदादा संघामध्ये कसे असू शकतील \nपण आमचा भिडू सिरीयस होता. कारण हि गोष्ट त्याला जून्या जाणत्या लोकांनी सांगितली होती. अशाच काळात आमच्या इनबॉक्समध्ये कुठल्यातरी दिवाळी अंकातील छोट कात्रण पाठवण्यात आलं.\nत्यावर लिहलेला मजकूर असा की,\nस्टेशन रोडवरुन जाताना ग्रीन्स पानपट्टीत वसंतदादांचा संघाच्या वेषातील जूना फोटो आहे.\nतात्काळ आमच्या भिडूने सांगलीच्या ग्रीन्स पानपट्टीचा शोध घेतला. सध्याच्या SFC मॉलसमोरच्या हॉटेल विहारमध्ये ग्रीन्स पानपट्टीची चौकशी केल्यानंतर समजल, ती पानपट्टी तर गेली. पण त्यांचा मुलाची सध्या पानपट्टी आहे. आम्ही ती पानपट्टी देखील शोधून काढली तेव्हा त्याचे मालक म्हणाले, वडीलांकडे खूप जुने फोटो होतो. सगळे घरात अडगळीत आहेत. वेळ मिळाल्यावर या \nते अजून सांगतायच असो,\nपण इतकं तर फिक्स झालेलं की वसंतदादा संघात असल्याचे सेफरन्स दिली जातायत. त्यातून शोधाशोध केल्यानंतर जे आमच्या हाती आलं ते पुढीलप्रमाणे होतं.\n१३ नोव्हेंबर १९१७ साली ऐन दिवाळीत वसंत बंडूजी पाटलाचा जन्म एका सुखवस्तू शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सांगली जवळच्या पद्माळे गावचे पाटील. कृष्णाकाठी चांगली पिकणारी शेती. पण वसंतदादा दहा महिन्याचे असतानाच त्यांनी आई आणि वडील दोघांनाही प्लेगच्या साथीमध्ये गमावलं. आजी खंबीर होती. तिन घरशेती सांभाळली. पोरांना मोठ केलं. शाळेत घातलं.\nवसंतदादानां कमी वयातच घरच्या जबाबदारीची जाणीव झाली. कसंबसं त्यांनी सातवी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून शाळा सोडली आणि घरच्या शेतीला लागले. अनेक वर्ष दुर्लक्ष झालेल शेत त्यांनी घामाने फुलवलं. अवघ्या चौदा पंधराव्या वर्षी ते पट्टीचे शेतकरी बनले. आता वसंता आयुष्यभर मळ्यातच रमणार अशी सगळ्यांची खात्री झाली.\nसुगीचे दिवस झाल्यावर फावल्या वेळेत वसंतदादा गावच्या तालमीत कुस्ती खेळू लागले. तालमीत फक्त कुस्तीच चालायची असं नाही. दररोज संध्याकाळी गावातले तरुण जमून जगभराच्या बातम्यावर चर्चा झडायच्या. वसंता पण त्यात भाग घेऊ लागला, महात्मा गांधीची सविनय कायदेभंगाची चळवळ तेव्हा ऐन भरात होती.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस…\nमातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी गांधीजींना आपण सुद्धा मदत केली पाहिजे असा विचार त्या चर्चेमधून पुढे येऊ लागला.\nएक दिवस बातमी आली की सोलापुरात चार स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटीश सरकारने फासावर चढवल.\nतरूण वसंतदादा अस्वस्थ झाले. देशासाठी लोक फासावर चढत आहेत आणि इथ आपण नुसता चर्चा करत बसलोय. त्या दिवशी सगळ्या मित्रांसोबत गांधी टोपी डोक्यावर चढवून त्यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात उडी घेण्याची शपथ घेतली.\nकाही तरी भरीव कार्य करण्यासाठी पद्माळेचे हे तरुण रक्त फुरफुरत होते. दरम्यानच्याकाळात गांधीजीनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घेतले होते. त्याकाळात सातारा सांगली जिल्ह्यामध्ये सत्यशोधक चळवळ जोरात सुरु होती. बुवासाहेब गोसावी आणि अप्पासाहेब साखळकर यांनी तासगाव तालुक्यात काँग्रेस सेवा दला ची स्थापना केली. या सेवा दलाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहिले. हुंडाबंदी, स्त्रीशिक्षण अशा सामजिक सुधा���णानी जोर धरला होता.\nवसंतदादा आणि कंपनी सुद्धा याच्यामध्ये उतरली. गावोगावी जाऊन लोकांना स्वातंत्र्यचळवळीबद्दल, सामाजिक सुधारणाबद्दल जागृत करण्याचं काम हे कार्यकर्ते करत होते. ग्रामसुधारणा मंडळ स्थापन करून श्रमदानातून कृष्णेच्या तीरावर घाट बांधला. शक्य आहे त्या मार्गातून देशकार्यात हे तरूण हात गुंतले होते.\nवसंतदादांचा दत्तू येडेकर नावाचा एक मित्र होता. कामगार चळवळीमध्ये तो काम करायचा. एक दिवस तो वसंतदादाना घेऊन सांगलीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या शाखेत गेला. अजून बाळसं धरत असलेल्या या संघटनेला सांगली संस्थानचा पाठींबा होता. या मुळे सांगली मधील शाखेचे काम इतर गावाच्या मानाने जोरदारपणे सुरु होते. संघाच्या शाखेत चालणारी शिस्तबद्ध कवायत बघून वसंतदादा खूपच प्रभावित झाले.\nवसंतदादांनी पद्माळेला संघाची शाखा स्थापन केली.\nपण काही दिवसातच वसंतदादांच्या लक्षात आले की आरएसएस चे आणि आपले स्वातंत्र्य प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत. धर्म आणि संस्कृतीचे रक्षण हा प्रमुख त्यांचा उद्देश होता. संघाने कॉंग्रेसच्या ब्रिटिशांच्या विरोधातल्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली होती. १९३४ साली काँग्रेसने सुद्धा हिंदू महासभा ,मुस्लीम लिग,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या धार्मिक संघटनेपासून अंतर राखण्याचा ठराव पास केला होता.\nसंघाचा महात्मा गांधी विरोध, त्यांची वेगळी विचारधारा या साऱ्याचा परिणाम होऊन अखेर वसंतदादा पाटलांनी पद्माळे गावातली संघाची शाखा बंद केली. पुढे १९४२ च्या चलेजाव चळवळीनंतर त्यांनी प्रतिसरकारच्या क्रांतिकार्यात भाग घेतला, तुरुंग फोडला हे सगळ्यांना ठाऊकच आहे.\nएकूण काय तर वसंतदादा पाटील हे काही काळासाठी संघ शाखेमध्ये गेले होते हे निश्चित.\nपण काही दिवसात विचार वेगळे असल्यामुळे त्यांनी तो मार्ग सोडला. आता राहिला प्रश्न त्या वसंतदादा पाटलांच्या खाकी चड्डीमधल्या फोटोचा. तर तो फोटो कधी काढला गेला होता याची पूर्ण माहिती आम्हाला मिळू शकली नाही. तो फोटो वसंतदादांच्या पद्माळे मधल्या शाखेत काढला गेला असू शकतो.\nजवाहरलाल नेहरू सेवा दलाच्या गणवेशातील असणारा फोटो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्याचं Wtsapp वर सांगण्यात येतं.\nकिंवा तो फोटो सेवा दलाच्या गणवेशातला असेल अशीही शक्यता आहे. कारण काँग्रेस सेवा दलाचा गणवेश सुद्धा असाच होता. खुद्द जवाहरलाल नेहरूं चा सेवा दलामधला गणवेशामधला फोटो आर एस एस मधला फोटो म्हणून WtsApp वर फिरत असतो. वसंतदादा पाटील हे तासगाव सेवा दलात सक्रीय असल्यामुळे तेव्हा तो फोटो काढला असू शकतो.\nहे ही वाच भिडू.\nवसंत पाटलानं जेल फोडला..\nदादा, “तुम्ही जेल फोडला तेव्हा मी कृष्णाकाठी डबा घेवून संडासला बसलो होतो.”\nहाफ चड्डी बंद करणारे भाई..\nकाँग्रेसकाँग्रेस सेवा दलदत्तू येडेकरमहात्मा गांधी\nघोडदौड काँग्रेसची, पण चर्चा विलासरावांची \nकर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद…\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1663/", "date_download": "2020-10-28T15:04:03Z", "digest": "sha1:QEDJTV5J56Z6TTNNJXSVHHRORBNRCJNX", "length": 8655, "nlines": 104, "source_domain": "marathi.gov.in", "title": "भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा | मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nभाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा\nमहाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांच्यासाठी सक्तीची मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा ) (सुधारणा) नियमावली, 1993 – दि.06.05.1991 च्या “महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत” अधिसूचनेमध्ये या नियमान्वये परीक्षेसाठी अर्ज पाठविण्यासंदर्भातील महिन्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.\nशासन अधिसूचना क्र. टंलेप्र- 1081/ सीआर/344/वीस-���,दि. 30 सप्टेंबर, 1993\nमाजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\n“प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.\nराज्य मराठी विकास संस्था, मुंबई येथील “प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत …… डाऊनलोड करा\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nमराठी भाषा पंधरवडा – २०२० (१ जानेवारी ते १५ जानेवारी)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2020 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/hi/maharashtra/article/agrostar-information-article-5d2dc5c9ab9c8d862489518c", "date_download": "2020-10-28T14:46:34Z", "digest": "sha1:MGL4OO2WTOVPPAXC7ANNFFNDOSR77IPK", "length": 7045, "nlines": 68, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषि ज्ञान - राज्यात ‘या’ ठिकाणी होणार सीताफळ हब - एग्रोस्टार", "raw_content": "\nक्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है\nराज्यात ‘या’ ठिकाणी होणार सीताफळ हब\nमुंबई: शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्हयातील खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक त�� पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी एका बैठकीमध्ये दिले.\nसीताफळ हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सीताफळाच्या रोपे व झाडांना वन्यप्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरु शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात सीताफळ हब निर्माण करुन शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विकास, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सीताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, असेही निर्देशदेखील डॉ. बोंडे यांनी दिले. संदर्भ – कृषी जागरण, १० जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकृषि वार्ताकृषि जागरणकृषि ज्ञान\nखुशखबरी: उत्तर प्रदेश में किसानों के लिए स्थापित होंगे 5000 गोदाम, जानिए कितने गाँव में बनेगा गोदाम\n👉केंद्र सरकार के नए कृषि कानून के खिलाफ विवाद और विरोध के बीच, उत्तर प्रदेश सरकार ने लगभग 5,000 गोदामों का निर्माण करने की योजना बनाई है ताकि किसानों को अपनी उपज को...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\nकृषि जागरणकृषि वार्ताकृषि ज्ञान\nखुशखबरी:प्रधानमंत्री स्वनिधि योजना के तहत मिलेगा 300,000 लोगों को ऋण\n👉किसान भाइयों प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी की प्रधानमंत्री आवास योजना के तहत प्रधानमंत्री सड़क योजना में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी कल (27 अक्टूबर 2020) तक...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\nकृषि वार्ताकृषि जागरणयोजना और सब्सिडीकृषि ज्ञान\n जनधन खातों में एक बार फिर 1500 रुपए ट्रांसफर कर सकती है मोदी सरकार\n👉 केंद्र सरकार ने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के तहत प्रधानमंत्री जन धन योजना लागू कर रखी है इसके तहत महिला खाताधारकों को आर्थिक मदद दी जाती है इसके तहत महिला खाताधारकों को आर्थिक मदद दी जाती है इसी कडी़ में महिला...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/06/13/landscape/", "date_download": "2020-10-28T13:54:32Z", "digest": "sha1:3REXFN2REMJ25RDRGVJYTKMXIJ23K7WN", "length": 12528, "nlines": 63, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "पावसाळी Landscape – कलापुष्प", "raw_content": "\nसमोर अथांग समुद्र पसरलेला होता. सकाळची लवकरची वेळ असल्यामुळे आणि लॉकडाउनमुळे गर्दी नव्हतीच. दोनचार माणसं उत्साहाने व्यायाम करायला आली होती ती आणि सकाळी सकाळी ‘पक्षी निरीक्षण’ ह्या नावाखाली घराबाहेर पडलेले आम्ही तीन चार जण इतकीच काय ती वर्दळ.\nकिनाऱ्यावर समुद्राच्या लाटा निवांत येतजात होत्या. अनेक वर्षं त्यांचं हे येणंजाणं अव्याहतपणे चालू असूनही लाटा पुन्हापुन्हा किनाऱ्यावर येत राहतात. लाटांच्या आणि निसर्गाच्या सातत्याचं मला कौतुक वाटत राहतं.\nपलीकडे समुद्रावर पांढरे काळे ढग जमा झालेले दिसतात. पाणी पिऊन टम्म झालेली ढगांची पोटं समुद्राच्या पाण्याजवळ येऊ पाहतात. त्यांचं शुभ्र प्रतिबिंब समुद्रात लांबलचक पडतं. ढगांच्या येण्याला मान्सून, ढगांना लोटणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे, शेकडो मैल पसरलेल्या अथांग समुद्राला, त्याच्या गहिऱ्या निळ्या पाण्याला, त्यात सामावलेल्या जीवसृष्टीला ‘अरबी’ नाव, लाटांचा प्रवासाला ‘चंद्राचं गुरुत्वाकर्षण’ वगैरे निरस शब्द मला आवडत नाहीत. समोर दिसणारं दृष्य आणि त्याला जोडले गेलेले तांत्रिक शब्द मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागात गोंधळ निर्माण करतात.\nसमुद्राला लागून सुरुची झाडं असतात. एक्स, वाय आणि झेड ह्या तिन्ही पातळ्यांवर सर्व झाडं शिस्तीत एका रेषेत उभी असतात. समुद्राच्या खारट सहवासात सुरू आपला फ्रेश ग्रीन विसरून गेलेला असतो. सगळ्या वनात सर्वत्र मळकट सॅप ग्रीन आणि त्यांचे ब्राउन बुंधे दिसतात. चालताना सुरुच्या बिया पायाला टोचतात. त्यांच्यावरची डायगोनल डिझाइन अगदी निगुतीने कोरल्यासारखी दिसते. बेशिस्तपणा अजिबातच नाही. एका रेषेत वाढण्याचा शिस्तीचा गर्भसंस्कार सुरुच्या झाडात अगदी बी असल्यापासून रुजलेला असतो. ‘हाय राईझ सी फेसिंग टॉप फ्लोअर’चं नशीब मात्र फक्त सुरुच्या झाडांकडे असतं. समुद्र किनारची बाकी सगळी झाडं लो राईझ बिल्डिंगज वाली.\nउजव्या बाजूला लांबवर डोंगरांची रांग पसरलेली असते. पिवळ्या फ्रेश आकाशात त्यांचे रंग धूसर होत गेलेले असतात. ढगाळ भुरकट वातावरण त्या ढगांच्या कडा बोथट करतं. लांब लांब क्षितिजात मिसळताना डोंगर ब्राउन रंगांचा ��बदारपणा सोडून देत व्हॉयलेटकडे वाटचाल करतात.\nसमुद्राच्या बाजूच्या खाडीच्या पाण्याच्या दलदलीत तीवर घट्ट पाय रोवून उगवलेला असतो. त्याच्या तीव्र गंधावरून त्या तीवर हे नाव मिळालं असेल अशी मला शंका येते. तीवरांकडे गंधाचं आणि रंगाचं प्रमाण व्यस्त असतं. दर्प ह्या शब्दाजवळ जाणारा वास त्याच्याकडे असला तरी सकाळच्या कोवळ्या पिवळ्या सूर्यप्रकाशात त्याचा लेमन येल्लो आणि पॅरट ग्रीन उठून दिसतात.\nतिवरांच्या बाहेर खाडीच्या बाजूला पायवाट असते. पायवाटेवर चिंचेची झाडं. झाडांची पावलं त्याच्याच पाल्याने झाकून गेली असते. छोटीछोटी असंख्य पानं झाडांच्या पायथ्याशी पडलेली असतात. झाडांची साथ नुकतीच सोडलेली पिवळसर आणि जुनी झालेली ब्राउन, सिएना रंगांची. झाडावरच्या पानांचा रंग आंबूस ग्रीन असतो. पानं झाडांची साथ सोडताना रंग आणि वास दोन्ही मागे ठेवून जातात.\nपक्षी शोधता शोधता पावलांना दिशा समजत नाही. नेहमीचे पक्षी सोडल्यास बाकीच्या पक्ष्यांचं ज्ञान मला यथातथाच असतं. तरीही नजर वेगळे पक्षी शोधत राहते.\nआपलं सगळं वजन सोडून दिलं की बुंध्यापासून शेंड्यापर्यंत मुक्त संचार करता येतो. पक्षी ते करत असतात. आपण त्यांच्यामागे रान तुडवत राहतो.\nसमुद्रावरचा लठ्ठ ढग एव्हाना जमिनीपर्यंत पोहोचतो. पावसाचा शिडकावा चालू होतो. यंदाच्या मोसमाचा पहिलाच. अत्तराचा भाव खरोखरच कोसळतो. ही नुसती वर्दी असते मान्सून यायची. झाडांवरची धूळ धुतली जाते. वाऱ्याच्या दिशेबरोबर झाडांची हिंदकळ होते. आपण आसरा शोधतो. आता पायाशी चिखल जमा व्हायला सुरुवात होते. चिखल यंदाचा पहिला आणि कदाचित अनेक वर्षांच्या नंतरचा. मातीमोल असूनही काँक्रिटच्या घरात, वर्हांड्यात, अंगणात सगळीचकडे दुरापास्त झालेला. चपलेतल्या चपलेत पाय घसरत राहतात. पाऊस वाढल्यावर आपण आसरा शोधतो. चिंचेचा मोठा पसारा पाऊस अडवून बसलेला असतो. त्याखाली फांद्यांची पाघोळी अस्ताव्यस्त पडत राहते.\nआकाशात एका बाजूला ग्रे ढगांच्या बॅकग्राउंडवर पांढऱ्याशुभ्र बागळ्यांचे ठिपके एकदम ब्राईट दिसतात. दुसऱ्या बाजूला सूर्याने अजूनही सकाळचा गोल्डन लाईट सोडून दिलेला नसतो. पायवाटेवर पडलेल्या पाण्याचेशिंतोडे त्या प्रकाशात चमकत राहतात.\nकाही अंतरावर झाडाच्या तुटलेल्या बुंध्यावर बसलेला एखादा पिवळा बी-इटर आपलं अंग झटकत असतो. एखाद्या ���ारी रंगाचा खंड्या जोरात उडून झाडीत गायब होतो. अखंड चाललेली पक्ष्यांची चिवचिव पावसाच्या शिडकाव्याने क्षणभर शांत होते.\nझाडाच्या खाली उभे असलेले आपण त्या सगळ्या लँडस्केपचा एक भाग होऊन जातो. लँडस्केप्स रंगवताना त्यात लाईफ असावं म्हणून चित्रकार माणसाचा एलिमेंट म्हणून वापर करतात. पण खरंतर निसर्गाने रंगवलेल्या चित्रात निसर्गाला मनुष्य प्राण्याची फारशी आवश्यकता नसते. त्याच्याशिवाय निसर्गाचं चित्र चैतन्यमय आणि परिपूर्णच असते.\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #१७ – दिशांचे आम्हाला धाम\nNext Post: ब्राम्ही लिपी की धम्म लिपी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/electricity-waste-and-fuel-plastics-350445", "date_download": "2020-10-28T15:36:41Z", "digest": "sha1:WZKG464G3FV6RCONSCZOZ5WEDETTSE4G", "length": 21081, "nlines": 323, "source_domain": "www.esakal.com", "title": "कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन - Electricity from waste and fuel from plastics | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन\nपुणे जिल्ह्यातील गावां-गावांत निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकांच्या धर्तीवर मोठ्या गावांमध्ये कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती करणारे प्रकल्प पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात येणार आहेत. यामुळे गावातच वीज आणि इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड्यांची स्वयंपुर्णतेकडे वाटचाल सुरू होणार आहे.\nपुणे - जिल्ह्यातील गावां-गावांत निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकांच्या धर्तीवर मोठ्या गावांमध्ये कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती करणारे प्रकल्प पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात येणार आहेत. यामुळे गावातच वीज आणि इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड्यांची स्वयंपुर्णतेकडे वाटचाल सुरू होणार आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकेंद्र सरकारने राज्याताली चार जिल्ह्यांची हागणदारी मुक्तोत्तर गाव मोहिमेसाठी (ओडीएफ प्लस) निवड केली आहे. त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याची निवड झाली आहे. या मोहिमेअंतर्गत हागणदारीमुक्त गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या विकासांच्या योजना राबविल्या जाणार आ���ेत. खास करून घनकचरा, सांडपाणी, प्लॅस्टिकमुक्त गाव, पिण्याचे पाणी यावर विशेष भर दिला जाणार आहे. खेडी स्वयंपूर्ण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे.\nपुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24) 3521 नवे कोरोना रुग्ण: मृत्यूचा आकडा ६००० पार\nया मोहिमेअंतर्गत 2020 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात गावां-गावांत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे, सर्व कुटुंबीयांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे, जुन्या शौचालयांची दुरुस्ती करणे, सर्व गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची उभारणी करणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने आदी सरकारी कार्यालयांमध्ये शौचालय बांधणे आदी पंचसूत्रीचा अवलंब केला जाणार आहे.\nकाळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल \nया प्रकल्पांसाठी 15 वा वित्त आयोग, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींचा स्वनिधी (सेस फंड), स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदींच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.\nमेट्रोच्या जागा तातडीने ताब्यात घ्या - अजित पवार\nघनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प\n- यांत्रिकीकरणाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट.\n- गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारणे.\n- जैवइंधन निर्मिती (बायोगॅस).\n- सिवेज ट्रीटमेंट प्लॅंट (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प).\n- कचऱ्यापासून वीज निर्मिती.\n\"लाइफलाइन' पोलिसांच्या रडारवर;तरुणीचा शोध न लागल्याने कामाची तपासणी सुरू\nगावांमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना\n- कचऱ्याचे वर्गीकरण करणे.\n- ओल्या व सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणे.\n- गावातील परिसर स्वच्छता करणे.\n- प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती.\n- सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन.\n- कचरा कुंड्यांची सोय उपलब्ध करणे.\n- कचरा वाहतुकीसाठी वाहन सुविधा\n- कचरा साठवणूक व खतांसाठी गोदाम निर्मिती\nरेमडेसिव्हिरवर निर्बंध;ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच इंजेक्‍शन देण्याच्या \"एफडीए'च्या सूचना\nजिल्ह्याचा 218 कोटींचा आराखडा - निर्मला पानसरे\nगावां-गावातील स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने चालू वर्षातील प्रकल्पांचा 218 कोटी 69 ल��ख 89 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, कचरा, प्लॅस्टिक व गाळ व्यवस्थापन प्रकल्पांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.\nखाणावळी, वसतिगृहे लॉकडाउनच; स्पर्धा परीक्षार्थींची प्रतीक्षा\nकृती आराखड्यातील समाविष्ट प्रकल्प\n- वैयक्तिक शौचालये ---16 हजार 213.\n- सार्वजनिक शौचालये --- 1 हजार 388\n- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प --- 1 हजार 877.\n- सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प --- 1 हजार 877.\n- प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन --- 13\n- मैला गाळ व्यवस्थापन --- 250.\n- गोबरधन प्रकल्प --- 1.\nगावांच्या विकासासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उपयुक्त ठरत असतात. टिकेकरवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्वीपासून हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. टिकेकरवाडीचाच गोबरधन हा प्रकल्प आता पथदर्शी प्रकल्प म्हणून देशभरात राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकाचवेळी वीज, गॅस आणि खत निर्मिती केली जात आहे.\n- संतोष टिकेकर, माजी सरपंच, टिकेकरवाडी, ता. जुन्नर.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nसोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार...\nप्रभारी अतिरिक्त आयुक्तांच्या हाती आली निम्मी पिंपरी-चिंचवड महापालिका\nपिंपरी - महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार पालिकेचे फुल कारभारी झाले आहेत. निविदा काढला जाणारा मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे...\nखव्याच्या कारवाईनंतर आता मैदा, रवा, बेसनावरही लक्ष\nसोलापूर: दिवाळी निमित्त मिठाई आणि गोड पदार्थांना अधिक मागणी असते. ग्राहक रेडिमेड मिठाई खरेदी करतात किंवा घरी मिठाई तयार करतात. सोलापूरचा अन्न प्रशासन...\n'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान\nपुणे : हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण देशभर सहाशेहून अधिक महिला संघटना, मानवी हक्क संघटना, विविध फोरमच्यावतीने...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://plantix.net/community/mr", "date_download": "2020-10-28T14:12:13Z", "digest": "sha1:CRQAX255RK5QJLBFH7VWVCNAFEOC6EOO", "length": 6868, "nlines": 254, "source_domain": "plantix.net", "title": "समुदाय | Plantix", "raw_content": "\nआपला ईमेल पत्ता द्या\nगुगल वापरुन साइन अप करा\nफेसबुक वापरुन साइन अप करा\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nढोबळी मिरचिचे शेंड्यावरचि पाने असे पिवळी दिसत आहेत\n2 महीने झाले लावून\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\n124 दिवसाची पपई आसून फूले येताहेत 12-61-00 ची फवारणी घ्यवी का\n124 दिवसाची पपई आसून फूले येताहेत 12-61-00 ची फवारणी\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/article-about-investment-information-zws-70-2299047/", "date_download": "2020-10-28T14:23:49Z", "digest": "sha1:TJLPVEHMVGRM447W57QLOTZCASF4NC35", "length": 19627, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about investment information zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nथेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीचा भूगोल बदलूया\nथेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीचा भूगोल बदलूया\nव्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीमुळे कुठल्याही गुंतवणूक पर्यायाची प्रसिद्धी फटाफट होते.\nजिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन अर्थात गुंतवणुकीचं भौगोलिक विविधीकरण महत्त्वाचेच, परंतु पुरेशा काळजीनेच..\nकाही महिन्यांआधी जेव्हा करोनामुळे जागतिक बाजार कोसळले होते, तेव्हा माझ्या एका क्लायंटने त्याचा पोर्टफोलिओचा आढाव्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारला – मॅडम आपण अमेरिकेत गुंतवणूक करूया का आपण अमेरिकेत गुंतवणूक करूया का त्यांचा बाजारपण पडला आहे. शिवाय काही ठिकाणी मी जाहिरात वाचली की, फक्त भारतापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवर जर डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरण केल्याने जास्त फायदा होईल\nत्यांचा हा प्रश्न अतिशय योग्य वाटला. गुंतवणूक ही गुंतवणूक असते, मग ती आपल्या देशात केली काय किंवा अन्यत्र कुठेही केली काय काय फरक पडतो जोवर आपल्याला अपेक्षेनुसार परतावे मिळत आहेत तोवर चालतंय की काय, बरोबर ना आजच्या लेखातून भारताबाहेरील गुंतवणुकीबाबत काही गोष्टी समजून घेऊया.\nगुंतवणुकीतील विविधीकरण आपण मुळात का करतो, तर जोखीम व्यवस्थापनासाठी याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे, समभाग आणि रोखे संलग्न म्युच्युअल फंड. शेअर बाजारातील चटके सुसह्य़ करण्यासाठी बॅलन्स्ड फंडांचा वापर म्हणजेच विविधीकरण याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे, समभाग आणि रोखे संलग्न म्युच्युअल फंड. शेअर बाजारातील चटके सुसह्य़ करण्यासाठी बॅलन्स्ड फंडांचा वापर म्हणजेच विविधीकरण कोणत्याही एका प्रकारच्या गुंतवणुकीवर अवलंबून न राहता, जेव्हा आपण रोखे, समभाग, स्थावर मालमता, इत्यादी पर्यायांची सांगड घालतो, तेव्हा आपण विविधीकरण करून पोर्टफोलिओचे जोखीम व्यवस्थापन करतो.\nभौगोलि�� विविधीकरण म्हणजे, इतर देशातील गुंतवणूक पर्यायांचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश. मग ते समभाग असोत, किंवा म्युच्युअल फंड, किंवा जमीनजुमला अमेरिकन/युरोपियन/जपानी कंपन्यांचे शेअर्स, लंडनमध्ये घर, नॅसडॅकवर आधारित इंडेक्स फंड, इतर देशातील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे भारतीय फंड (फंड ऑफ फंड्स) हे सगळे गुंतवणूक पर्याय भौगोलिक विविधीकरण म्हणून वापरले जातात. आपल्याकडे तर काही म्युच्युअल फंडसुद्धा इतर देशातील समभाग त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतात.\nएक उदाहरण म्हणून आपण अमेरिकेतील समभागातील गुंतवणुकीचे घेऊया. आपल्याला अमेरिकेतील बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करता येते. यासाठी वेगळे प्लॅटफॉर्म बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांना थेट गुंतवणूक करायची नसेल, ते म्युच्युअल फंडांचा वापर करू शकतात. यामध्ये मग निर्देशांक (एस अँड पी ५००, नॅसडॅक, इ. ), किंवा समभाग निगडित गुंतवणूक होऊ शकते. समभाग निगडित गुंतवणुकीमध्येसुद्धा प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे आयसीआयसीआय प्रु. यूएस ब्लूचिप फंड – अग्रेसर अमेरिकी कंपन्यांचा फंड. दुसरा प्रकार म्हणजे फ्रँकलिन इंडिया फीडर फंड – या फंडाची गुंतवणूक फ्रँकलिन यूएस अपॉच्र्युनिटीज फंडामध्ये आहे. या दोन प्रकारच्या फंडांची यादी (१०० कोटी रुपयांच्या वर मालमत्ता असणारे फंड) खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे.\nतिसऱ्या प्रकारामध्ये भारतीय म्युच्युअल फंडांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये भारतातील कंपन्यांबरोबर इतर देशातील कंपन्या बाळगता येतात. उदाहरण म्हणजे – पराग पारिख लाँग टर्म इक्विटी फंड. हे सर्व प्रकार वेगळे असल्यामुळे गुंतवणूकदाराला त्याबाबतीत व्यवस्थित माहिती मिळवून त्यानुसार निर्णय घ्यायला हवा.\nकोणतीही गुंतवणूक करताना आपण तिचे चार पैलू तपासतो – सुरक्षितता (सेफ्टी), रोकड सुलभता (लिक्विडिटी), जोखीम (रिस्क), कर कार्यक्षमता (टॅक्स एफिशियन्सी). आपल्या देशात जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला बरीच माहिती सहज मिळत असते. परंतु जेव्हा आपण इतर देशातील गुंतवणुकीबद्दल विचार करतो तेव्हा हे चार पैलू तपासताना परदेशी अर्थव्यवस्थेचासुद्धा विचार करावा लागतो. तिथे असणारे व्याज दर, सरकारची धोरणे, महागाई, शिवाय विनिमय दर या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला लागतं. शिवाय, या गुंतवण��कीसाठी आपल्याला कोणते कर नियम लागू होतात – आपल्या देशात आणि दुसऱ्या देशात हेसुद्धा नीट ध्यानात घ्यायला हवं. या सर्व गोष्टींमुळे अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून नक्की किती परतावे मिळतील याचा अंदाज बांधणं जरा जास्त क्लिष्ट होतं. आणि म्हणून ही गुंतवणूक जास्त जोखमीची वाटते. शिवाय फेमा आणि प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीसुद्धा नीट समजून मग हे व्यवहार झाले तर ठीक. नाही तर चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला व्हायचं\nआज डिजिटायझेशनमुळे गुंतवणूक करणं खूप सोपं झालं आहे. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आला दिवस आपल्याला मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर दिसत असतात. शिवाय व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीमुळे कुठल्याही गुंतवणूक पर्यायाची प्रसिद्धी फटाफट होते. तेव्हा, या भडिमारातून बाहेर पडून, जरा शांत चित्ताने विचार करून मग निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. मुळात किरकोळ गुंतवणूकदाराने या फंदात पडू नये असं माझं मत आहे. परंतु जर जोखीम समजून आणि नियम राखून गुंतवणूक करता येत असेल तर यातून चांगल्या प्रकारे जोखीम व्यवस्थापन होऊन परतावे मिळू शकतात. तेव्हा नीट समजून मगच गुंतवणूक करा.\nमहत्त्वाची सूचना : या लेखामध्ये कोणत्याही म्युच्युअल फंडाची शिफारस केलेली नाहीये. वाचकांनी गुंतणवूक करण्यापूर्वी स्वत:ची आर्थिक ध्येयं ठरवून, जोखीम क्षमता तपासून, गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन मगच निर्णय घ्यावा.\nलेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधा��तील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 माझा पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी धारणेचे उमदे व्यवसाय क्षेत्र\n2 माझा पोर्टफोलियो : मुबलक तरलता, अनावर उत्साह\n3 अर्थ वल्लभ : उदयोन्मुख मल्टिकॅप\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx", "date_download": "2020-10-28T15:15:58Z", "digest": "sha1:Z3HVA53ADFTYZOKFOWA4IZ22OGRBM7CU", "length": 8418, "nlines": 146, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nऊसदर देय अहवाल 15-10-2020\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 30-09-2020\nऊसदर देय अहवाल 15.8.2020\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-09-2020\nऊसदर देयबाकी अहवाल 31.07.2020\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-07-2020\nऊसदर देय अहवाल 30-06.2020\nऊसदर देयबाकी अहवाल – 15-06-2020\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 31-05-2020\nऊसदर देयबाकी अहवाल – 15-03-2020\nऊसदर देयबाकी अहवाल – 29-02-2020\nऊसदर देय अहवाल 31.12.2019\nऊसदर देयबाकी अहवाल – 15-02-2020\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-01-2020\nऊसदर देय अहवाल 15.12.2019\nऊसदर देय अहवाल 15.11.2019\nऊसदर देयबाकी अहवाल दि.31-10-2019\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-10-2019\nदैनिक गाळप अहवाल 5-01-2020\nऊसदर देय अहवाल 15-12-2019\nऊसदर देय अहवाल 30-09-2019\nऊसदर देय अहवाल 15-09-2019\nऊसदर देय अहवाल 15-08-2019\nऊसदर देय अहवाल 31-07-2019\nऊसदर देय अहवाल 15-07-2019\nऊसदर देय अहवाल 30-06-2019\nऊसदर देय अहवाल 15-06-2019\nऊसदर देय अहवाल 31-05-2019\nऊसदर देय अहवाल 15-05-2019\nऊसदर देय अहवाल 30-04-2019\nऊसदर देय अहवाल 15-04-2019\nऊसदर देय अहवाल 31-03-2019\nऊसदर देय अहवाल 15-03-2019\nऊसदर देय अहवाल 28-02-2019\nऊसदर देय अहवाल 15-02-2019\nऊसदर देय अहवाल 31.01.2019\nऊसदर देय अहवाल 15.01.2019\nऊसदर देय अहवाल 31.12.2018\nऊसदर देय अहवाल 15.12.2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 30-11-2018\nऊसदर देयबाकी अहवाल 31.10.2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-10-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 30-09-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-09-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 31-08-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-08-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 31-05-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-05-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 30-04-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 15-04-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 31-03-2018\nऊसदर देयबाकी अहवाल – 15-03-2018\nऊसदर देयबाकी अहवाल दि. 28-02-2018\nऊसदर देय अहवाल 15.12.2017\nगाळप परवाना परिपत्रक – 2017-18\nसहकारी साखर कारखान्यांना मशिनरी पुरवठा करणा-या नोदणीकृत पुरवठादारांची यादी.\nसाखर आयुक्तालयाकरिता पुरवठा करावयाच्या सामुग्रीचा तपशील\nगाळप परवाना परिपत्रक 2016-17\nनवनियुक्त व्यवस्थापिक संचालक कार्यशाळा\nऊस तोडणी व वाहतूक मजूर विमा योजना परिपत्रक 2015-16\nगाळप परवाना परिपत्रक 2015-16\nऊस पिकासाठी ठिबक सिंचन सूचना परिपत्रक\nसाखर आयुक्तालयास महाराष्ट्र शासनाचे दोन 'राज्य ई-प्रशासन पुरस्कार'\nअधिसुचना- कच्ची साखर 2014\nसाखर कारखान्यांना कर्ज उभारणी मर्यादा वाढवून देण्याबाबत\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१४५३ आजचे दर्शक: ७०५५\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_780.html", "date_download": "2020-10-28T15:20:19Z", "digest": "sha1:VDHEZTAYVGQT5THWS5O3FGN3PNOX5DD6", "length": 4824, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "दीर्घायुषी होण्यासाठी तुम्हाला 'हि' गोष्ट करावीच लागेल....", "raw_content": "\nदीर्घायुषी होण्यासाठी तुम्हाला 'हि' गोष्ट करावीच लागेल....\nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी १०, २०२०\nकासव सात मिनिटातून एक श्वास घेतो आणि तो 300 हून अधिक वर्षे जगतो. त्याउलट कुत्र्याचे आहे.\nआपल्या जीवनात श्वासाला खूप महत्त्व आहे. श्वास या शब्दाचा वापर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याने अंतिम श्वास घेतला असा करण्यात येतो. श्वास घेताना आपण प्राणवायू घेतो, त्याला विष्णुपदामृतही म्हटले जाते. एकूणच काय तर आपल्या जीवनात श्वास आणि उच्छवास याला अतिशय महत्त्व आहे. योग आणि प्राणायाम यामध्येही श्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्वास घेणे म्हणजे पूरक, सोडणे म्हणजे रेचक आणि रोखून ठेवणे म्हणजे कुंभक होय.\nअसे म्हटले जाते की आपल्याला श्वास हे मोजूनच मिळालेले असतात. दीर्घायुष्य प्राप्त करायचे असेल तर श्वासावर नियंत्रण मिळवा असे योग आणि आयुर्वेदात सांगितले आहे. अधिक वर्षे जीवन जगणा-या प्राण्यांचा अभ्यास केल्यानंतर ध्यानात आले आहे की हळूवार श्वास घेणारे प्राणी अधिक वर्षे जगतात. कासव सात मिनिटातून एक श्वास घेतो आणि तो 300 हून अधिक वर्षे जगतो. त्याउलट कुत्र्याचे आहे.\nश्वास म्हणजे देवाने दिलेली बँक बॅलेन्स आहे. ती खर्च कशी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. नियमित प्राणायामामुळे आपल्या श्वासाची गती हळू हळू कमी होऊ लागते. आपण दीर्घ श्वास घ्यायला शिकतो. प्राचीन ऋषी मुनी म्हणून तर अधिक वर्षे जीवन जगत होते.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/2399", "date_download": "2020-10-28T15:13:47Z", "digest": "sha1:NJO6WRHBCXGOO2V4X74NBCP2Q2PJ6GX6", "length": 36470, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "'वयम्' चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'वयम्' चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची\nमिलिंद थत्ते यांना त्यांच्या लहानपणापासून घरात वैचारिक वातावरण मिळाले. त्यांचे वडील संघाचे काम करत असत. मिलिंद थत्ते यांनी मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. कॉलेजमधून पदवी घेतली. मग ते पत्रकारितेकडे वळले. त्यांच्या मनामध्ये पत्रकारिता करत असताना (१९९६ ते ९९) समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ वेळोवेळी उफाळून येई. ते एका निवडणुकीसाठी झारखंड येथे गेले असताना ‘फ्रेण्डस ऑफ ट्रायबल’ संस्थेशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी बिहार, छत्तीसगढ, झारखंड या भागांतील आदिवासींचा अभ्यास केला. हाती पत्रकारितेचे शस्त्र होतेच. तेव्हाच्या पत्रकारितेचे स्वरूप अधिकतर राजकीय होते. तिचा ताळमेळ मिलिंद थत्ते यांच्या मनातील आणि नजरेसमोरील कामाशी न जुळल्यामुळे त्यांना त्यात समाधान मिळत नव्हते. त्यांची भूमिका फक्त साक्षीदाराची होती.\nत्यांना त्याच ओघात प्रस्थापित तत्त्वज्ञानाच्या मर्यादा जाणवू लागल्या. दरम्यान ‘फ्रेण्डस ऑफ ट्रायबल’ संस्थेने महाराष्ट्रात काम सुरू केले. त्यामुळे मिलिंदना जव्हार तालुक्यात आदिवासींसाठी का��� करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांची ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित दीपाली गोगटेशी ओळख झाली. ती भटक्या विमुक्त समाजातील डोंबारी मंडळींबरोबर काम करत असे. दीपाली आणि मिलिंद यांनी विवाहबद्ध होण्याचे ठरवले; अर्थात पुढील समाजकार्याची वाटचाल एकत्र करणे ओघाने आले.\nवनवासी कल्याण आश्रमाच्याच कामाचा अनुभव घेतलेली मिलिंदची बहीण जान्हवी थत्ते, आता सेंद्रीय शेती करणारा नाशिकचा मित्र अमित टिल्लू हे त्यांच्या बरोबर होते. सर्वांना सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यायचे होते. मार्ग अनेक होते. एकशिक्षकी शाळेची संकल्पना राबवताना लक्षात येत गेले की केवळ शिक्षणाने भागणार नाही. जीवनशिक्षण आणि विकासकामे या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न केवळ शिक्षणाने सुटणार नाहीत. तेव्हा त्या चौघांनी स्वतःला कोणत्याही वैचारिक चौकटीत जखडून न घेता, एखाद्या विशिष्ट वैचारिक धारेत न गुरफटता नव्याने कामाला लागण्याचे ठरवले.\nचौघांची मनोभूमिका मीपण मिटवून टाकणारे ‘आम्हीपण’ केंद्रस्थानी ठेवण्याची तयार झाली, मग स्वाभाविकपणे नजरेसमोर आले ‘वयम्’ हे नाव. 'वयम्’ म्हणजे ‘आम्ही सर्व’ ‘हम सब’ ‘अपने विकास का अपना अभियान’ हे 'वयम्’ चे सूत्र आहे. 'वयम्' चे काम आठ वर्षे चालू आहे व तिला चळवळीचे रूप आले आहे. त्यांचे मूलभूत ध्येय 'स्थानिक पातळीवर नेतृत्व विकास' हे आहे. लोकशाहीच्या मार्गाने कामे करता येतात, त्यांनी लोकांना रोजगारासारख्या समस्येवरही प्रभावी तोडगा काढता येतो हे प्रयत्नपूर्वक समजावले आहे. 'वयम्'च्या कार्यकर्त्यांनी जनमानसात ‘कायदा समजून घेतला तर कामे अधिक वेगाने होऊ शकतात’ हेही रुजवले आहे.\n‘वयम्'चे महत्त्वाचे काम गावागावांतील नेतृत्व हुडकून काढून ते विकसित करणे हे आहे. मूलभूत नेतृत्व, संघटना आणि वैयक्तिक पातळीवर लोकशाहीचा विचार या तीन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मिलिंद थत्ते यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या संस्थेचे नाव घेऊन शासकीय वर्तुळात स्वत:चे काम घेऊन जाणे वेगळे आणि लोकांनी कायद्याची माहिती करून घेऊन स्वतंत्रपणे स्वतःच्या हक्कांसाठी लढणे वेगळे. त्यासाठी ‘कायद्याच्या कक्षेत राहून काम करणे’ ही लोकांची मनोभूमिका तयार होणे महत्त्वाचे ठरते. येथे लोकशाही तत्त्वांचा कस लागतो.\nमिलिंद थत्ते आणि त्यांची कार्यकर्ता टीम यांना विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात आरोग्य, शिक्षणाअगोदरही 'रोजगार' हा मुख्य प्रश्न असल्याचे जाणवले. तो विकासकामातील मोठा अडथळा होता. 'वयम्’ ने स्थानिक तरुणांतील नेतृत्व हाताशी घेऊन तेथे कामांना सुरुवात केली. मुख्य प्रवाहापासून दूर असणारा तेथील रहिवासी - त्याला शिक्षण देऊन कायद्याची ओळख करून देणे फार कठीण होते. पण ते काम वाढत गेले, कायद्यांच्या अनेक छटा जनमानसात रुजवाव्या लागल्या. चळवळीतून जव्हार तालुक्यातील पंधरा तर विक्रमगड तालुक्यातील पाच गावांतील तरुण कार्यकर्ते उभे राहिले आहेत.\nरोजगाराची समस्या समोर असल्यामुळे साहजिक रोजगार हमी कायद्याची माहिती आणि त्याची अंमलबजावणी या बाबी आल्या. रोखीचा व्यवहार नाही, उलट मजुरांच्या बँक खात्यात पैसे जाणार त्यामुळे प्रशासनाला शासकीय अधिकाऱ्यांना त्यात फार रस नव्हता, कारण त्यात त्यांचा फायदा नव्हता. त्यामुळे गावातील लोकांना रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. 'वयम्'चे कार्यकर्ते मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी असत. आंदोलनाचे नेतृत्व त्या त्या गावातील तरुणांनी केले.\nरोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हा गावातील तरुणांना बलसिद्ध करणारा हुकमी एक्काच आहे. काही गावांमध्ये गावप्रेरक म्हणून एकेका तरुणाला अल्प मानधन देऊन ‘रोजगार हमी योजना' (रो.ह.यो.) चा प्रचार करण्यात आला. त्यातून झालेल्या कामांपैकी दोन उदाहरणे :\nकुंडाचा पाडा ते किन्हवली रस्ता – दोनशेपंचवीस जणांना रोजगार, पन्नास नवीन मजूर नोंदणी, तीस जणांची नवीन बँक खाती (जेणेकरून मजुरी थेट बँक खात्यात जमा होईल, भ्रष्टाचाराला संधी नाही.), आयरे गावात शेतातील कामावर शंभर लोकांना काम, वीस नवीन बँक खाती.....\nअशी कामे करत असताना संघटित होऊन लढा देण्यापेक्षा नागरिक म्हणून, व्यक्ती म्हणून घटनेने दिलेल्या हक्कांचा, अधिकारांचा सक्षमपणे वापर करण्यावर भर देण्यात आला. त्या पद्धतीने ‘रो.ह.यो.’ कायद्याची अंमलबजावणी पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात करण्यात येत आहे 'वयम्'च्या या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील काही संस्थांनी, काही भागांत हे कायदेसूत्र अवलंबून धडाक्याने रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला आहे.\nशासनाने 'वनहक्क मान्यता कायदा' २००८ साली केला आणि त्यामुळे वनजमीन पूर्वापार कसणाऱ्या शेतकऱ्याला त्या जमिनीची मालकी मिळणे सोपे झाले. मात्र कायदा झाला म्हणजे त्याची अंमलबजावणी होते असे नाही त्यामुळे चळवळीने तेथील युवकवर्गाला त्या कायद्याच्या बाबींची माहिती देऊन ती शेतकरीवर्गापर्यंत नेण्याचे काम केले आणि गेल्या सहा पिढ्यांपासून असलेला त्यांचा जमीनमालकीचा प्रश्न कायद्याच्या योग्य वापरामुळे सुटला. शेतकऱ्यांना जमीन देण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु लोकांनी माहिती अधिकाराचा सत्याग्रह केला. परिसरातील बाधित एक हजार दोनशेबहात्तर शेतकऱ्यांनी माहितीचा अधिकार वापरला. राज्याच्या माहिती आयुक्तांनी त्या लोकांना माहिती देण्याचे आदेश दिले आणि यापुढे अशा वनहक्क वंचित शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची वेळ येऊ नये म्हणून वेबसाईटच्या माध्यमातून सर्व माहिती उपलब्ध करून दिली. तिचा फायदा राज्यातील लाखो वनहक्क संबंधित शेतकऱ्यांना झाला. हा संस्थेचा आणि शेतकऱ्यांचा विजय होता. विशेष म्हणजे त्यामागे कोणीही मोठा नेता नव्हता, लोक रस्त्यावर उतरले नाहीत. लोकांनी फक्त माहिती अधिकाराचा वापर केला\nपालघर जिल्ह्यातील पहिले सामूहिक वनसंसाधन हक्क 'वयम्'च्या गावांनी मिळवले. जव्हार तालुक्यातील कोकण पाडा (बावीस हेक्टर वनक्षेत्र) आकरे-आंब्याचा पाडा (साठ हेक्टर) ढाढरी (दोनशे चौऱ्यांशी हेक्टर) आणि विक्रमगड तालुक्यातील डोयाचा पाडा-कासपाडा (दिडशे हेक्टर) ही ती गावे. त्यांचे हक्क मिळवण्याचे प्रयत्न २०१२ पासून चालू होते.\n‘वयम्’च्या मार्गदर्शनाने हाती घेण्यात आलेली इतर काही कामे :\nपुण्याच्या 'सायबेज आशा' ट्रस्टने डोयाच्या पाड्याला जंगल संरक्षणासाठी दगडी बांध, गुरे प्रतिबंधक चर आणि पाऊसपाणी टाक्या इत्यादी कामांसाठी सहा लाख रुपये देऊ केले आहेत. गावातील सर्वांना ते माहीत आहे. हिशेब त्यांच्यासमोर केला जातो. गाव-समितीचे तरुण सदस्य ‘वयम्’च्या मदतीने केलेल्या कामाची मोजणी, नोंद आणि मजुरीचे गणित हे करतात. उपलब्ध पैशात लोकांनी त्यांच्या गावाचे त्यांच्या जंगलाचे काम पूर्ण झाले पाहिजे, यासाठी स्वतःच्या मिळकतीतील वाटा देण्याचे ठरवले. लोकांनी त्यांच्या कष्टाचे पैसे सोडल्याचे हे उदाहरण कोकणपाड्यातील लोकांनी सामूहिक वनहक्क मिळाल्यानंतर जंगलाच्या एका भागात कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी केली होतीच; त्यावर श्रमदानही केले कोकणपा���्यातील लोकांनी सामूहिक वनहक्क मिळाल्यानंतर जंगलाच्या एका भागात कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी केली होतीच; त्यावर श्रमदानही केले ते पाहून संस्थेकडे आणखी एक प्रकल्प आपणाहून चालत आला. ‘महाराष्ट्र जनुक कोष’ या महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पातील ‘परिसर्ग संवर्धन प्रकल्प’ कोकण पाडा या गावात ‘वयम्’, बायफ- मित्र आणि कोकणपाडा ग्रामसभा असे तिघे मिळून चालवत आहेत. साडेपाच हेक्टर क्षेत्राला गुरे प्रतिबंधक कुंपण घालून त्या क्षेत्रात बांबू आणि इतर काही वनस्पती यांची लागवड करण्यात आली आहे. त्याच गावाने जिल्ह्यातील पहिली ‘लोक जैवविविधता नोंदवही’ तयार केली होती. प्राध्यापक डी.के.कुलकर्णी यांच्या मदतीने तिचे पुनर्लेखन करण्यात आले. त्यात दोनशेपंचवीस जातींच्या वनस्पती नोंदवल्या गेल्या आहेत.\nगावातील कृषी जैवविविधता वाढावी यासाठी चवळीच्या बावीस जाती आणि वालांचे सात प्रकारचे बियाणे लोकांना देण्यात आले. गावातील एका शेतात भाताच्या एकशेपंचवीस जातींच्या लागवड प्रात्यक्षिकासाठी करण्यात आली. त्यांपैकी स्थानिक शेतकऱ्यांना आवडलेल्या जाती आता तेथील शेतीच्या चक्रात कायमच्या समाविष्ट होतील. पाणी व माती अडवण्यासाठी डोंगर उतारावर करण्याच्या कामांचे तांत्रिक प्रशिक्षण कोकण पाड्यातील निवडक तरुण-तरुणींना दिले गेले आहे. त्यामुळे पाणलोट विकासाचा तांत्रिक आराखडा बनवणे व त्याचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे गावाला जमू शकेल. निरगुडीचे औषधी तेल तयार करण्याचे प्रशिक्षण महिला गटाला दिले गेले आहे.\n‘वयम्’चे कार्यकर्ते प्रोत्साहन देणारे पोषक उपक्रम राबवत असतात. गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी पाककला स्पर्धे’ला भरभरून प्रतिसाद मिळाला. जव्हार-विक्रमगडमधील शंभर आदिवासी महिला त्यात सहभागी झाल्या. पहिल्या आलेल्या महिलेने तब्बल सव्वीस प्रकारच्या भाज्या करून दाखवल्या तर दुसरीने तेवीस प्रकारच्या भाज्या केल्या. रानभाज्यांच्या स्पर्धेत एकोणसत्तर प्रकारच्या ‘रेसिपीज’ मिळाल्या.\nवन आणि जंगल संदर्भात काही प्रश्न सोडवणे अजून सुटायचे बाकी आहेत. डोयापाड्याच्या जंगलात मोहाची साडेचारशेहून अधिक झाडे आहेत. मोहाचे तेल काढण्यासाठी तेथे घाणा बसवण्याचा प्रस्ताव वनविभागाने आदिवासी विभागाला दिला होता. पण विभागाच्या ढिसाळ कारभारा���ुळे तो प्रस्ताव मंजूर झालेला नाही. तीन वर्षे रखडलेला प्रस्ताव नवे उपवनसंरक्षक शिवबाला यांनी मार्गी लावला आणि गावाच्या समितीस साडेसात लाख रूपये वर्ग केले. ‘वयम्'चा त्या निधीतून फक्त घाणा नव्हे तर विविध वनौपज प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. लोक जागा देणार आहेत आणि श्रमदानासाठी तयार आहेत. माहितीचा अधिकार, रोजगार हमी कायदा, वनहक्क कायदा या नवीन कायद्यांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या बरोबरीने राहण्याचा अधिकार मिळाला आहे. ‘वयम्'चे तरुण कार्यकर्ते त्या बाबतीतील जनजागृती करत आहेत. ‘वयम्'ने ‘स्मार्ट लीडर’ कोर्स अठरा ते पंचवीस वयोगटाच्या तरुणांसाठी सुरू केला आहे. तो फक्त रविवारी असतो. सदतीस ग्रामीण तरुण-तरुणींनी त्यात प्रवेश घेतला. कोर्समध्ये कायदेशिक्षणाबरोबर संवाद व संघटन कौशल्याचेही प्रशिक्षण समाविष्ट आहे. त्याचबरोबर, कायद्याची सूत्रे वापरून पुणे, मुंबई शहरातील तरुणांनी शहरातील विविध प्रश्नांवर काम सुरू केले आहे. विविध कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआर योजनेतून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. तसेच पाण्याच्या समस्येवरदेखील काम चालू आहे. 'वयम्'ने लोकविकासाची चळवळ कायद्याच्या चौकटीत राहून सुरू केली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी इतर सामाजिक संस्थांनीदेखील त्यात सहभागी व्हावे असे प्रयत्न ‘वयम्’चे सुरू आहेत.\nशालेय शिक्षणाला व्यवहार शिक्षणाची जोड मिळावी यासाठी प्रायोगिक स्तरावर जीवनशिक्षण कार्यक्रम मेढापाटीलपाडा या दुर्गम गावातील छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. बँकेतून पैसे कसे काढावे, भरावे कसे, कर्ज कसे मिळते हे समजून घेण्यासाठी बँकेला भेट, ग्रामपंचायतीची जवळून ओळख होण्यासाठी ग्रामपंचायतदर्शन, बीज निवड व प्रक्रिया यांसारखी शेतीतंत्रे, स्थानिक बाजारपेठेची नव्याने ओळख असे उपक्रम घेण्यात आले आहेत. मेधा पाटकरांच्या नर्मदा खोऱ्यातील ‘जीवनशिक्षण शाळे’च्या संकल्पनेपेक्षा हा कार्यक्रम वेगळा आहे. दोन्ही ठिकाणी जीवनशिक्षण हे सूत्र समान असले तरी मेधा पाटकर यांनी जीवनशिक्षण शाळा सुरू केली आहे आणि मिलिंद थत्ते यांनी ‘वयम्’तर्फे शाळेत जीवनशिक्षण देणे सुरू केले आहे. मिलिंद थत्ते यांचा कल प्रस्थापित व्यवस्थेत मोडतोड न करता आवश्यक त्या सुधारणा करण्याकडे दिसतो. ते त्याला ‘संक्रांती म्हणजे सम्यक् क्रांती’ असे म्हणतात.\n'वयम्'ला 'केशवसृष्टी' या मुंबईच्या संस्थेने पुरस्कार देऊन गौरवले. चाळीस कार्यकर्त्यांनी मिळून तो पुरस्कार रंगशारदा नाट्यगृहात मुंबईकरांच्या भरगच्च प्रतिसादात स्वीकारला. ‘वयम्’ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ‘प्रेरणा’ पुरस्कारही मिळाला. तो स्वीकारताना थत्ते म्हणाले, की ‘नागरिक आणि सत्ता यांत समन्वय आणि समतोल असेल तरच लोकशाही सफल होते.’\nमिलिंद थत्ते दाम्पत्याला 'वयम्'कडून नाममात्र मानधन मिळते. पूर्वी मिलिंद थत्ते ‘कम्युनिकेशन कन्सल्टंट’ म्हणून काम करत असत. जोडीला पत्रकारिता आणि लेखन यांमधून उत्पन्न होतेच. पण थत्ते यांचा मुक अभिप्राय या बाबतीत अधिक बोलका आहे - ‘समाजकार्याला वाहून घेताना स्वतःच्या गरजा कमी ठेवण्याचे कौशल्य साधावे लागते\nडॉ. अलका शशांक आगरकर - रानडे या नाशिकच्या. त्यांनी 'आकाशवाणी', मुंबई केंद्र येथे नैमित्तिक करारानुसार 'मराठी निवेदक' म्हणून वीस वर्ष काम केले. त्यांना साहित्याची, लेखनाची आवड. त्यांनी साहित्य विषयक काम करण्यासाठी 'अनन्या' या संस्थेची स्थापन केली. अलका रानडे यांनी विविध प्रकारचे लेखन करण्यासोबत संपादन आणि संपादन साहाय्य अशा भूमिका पार पाडल्या आहेत.\n'वयम्' चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची\nसंदर्भ: ग्रामविकास, जव्हार तालुका, विक्रमगड तालुका, माहितीचा अधिकार\nनाशिकचा चालताबोलता माहितीकोश - मधुकर झेंडे (Madhukar Zende)\nसंदर्भ: नाशिक शहर, नाशिक तालुका, Nasik, Nasik Tehsil\nव्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा धडपड मंच\nसंदर्भ: येवला तालुका, व्‍यंगचित्र, व्‍यंगचित्रकार, प्रभाकर झळके, येवला शहर\nकार्यकुशल क्रीडा-अधिकारी – रवींद्र नाईक\nसंदर्भ: नाशिक तालुका, नाशिक शहर\n‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे\nसंदर्भ: नाशिक शहर, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ, पुस्‍तके, वाचन, वाचनालय, उपक्रम\nवयम सोबतचा कौस्तुभ आमटे यांचा प्रवास\nसंदर्भ: आदिवासी, ग्रामविकास, जव्हार तालुका\nहिवरेबाजार आणि पोपट पवार\nसंदर्भ: पोपटराव पवार, ग्रामविकास, जलसंधारण, हिवरेबाजार\nशेतकऱ्यांच्‍या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र\nसंदर्भ: औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, प्रशिक्षण, सेंद्रीय शेती, जलसंधारण, ग्रामविकास\nप्रविण वामने यांचा ग्रामोद्धाराचा वसा\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: ग्रामविकास, सिन्‍नर तालुका, डुबेरे गाव, स्मशानभूमी, sinnar tehsil, Dubere\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/07/25/jivati/", "date_download": "2020-10-28T14:08:26Z", "digest": "sha1:E4XL56NVGHC2WNUSJWRHKAQQUMIDCHJM", "length": 10606, "nlines": 61, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "जिवती – कलापुष्प", "raw_content": "\nआषाढ सरी बरसल्या वर धरतीचे उत्फुल्ल रूप अधिकच लोभस आणि बहारदार दिसू लागते. आणि काही अवधीतच या अनुपम लावण्याने शृंगारलेल्या धरतीच्या सख्याचे श्रावणाचे आगमन होते. आणि मग वातावरणाला उत्सवांची सुरीली लय मिळते. उत्सवांच्या या सुरावटी मध्ये, लय तालामध्ये एक नकळतशी हलकीशी लय आपलं अस्तित्व सांभाळत आजही उभी आहे. ही लय आहे निसर्गाशी बांधली गेलेली, नवनिर्मितीची आणि सृजनाची श्रावणातल्या प्रत्येक प्रथा परांपरांमधून निसर्गाचं आणि सृजनाचे अस्तित्व आपल्याला पावलोपावली जाणवतं. मग ती नागपंचमी असो नाहीतर नारळी पौर्णिमा. आणि त्याबरोबरच घरोघरी केले जाणारे जिवतीचे पूजन\nआदिम समाजाने निसर्गातील शक्तिंपुढे लीन होत त्यांचे पूजन सुरू केले. रूढार्थाने ‘ देव ‘ या संकल्पनेचा जन्म होण्याच्या आधी निसर्ग शक्तिंचे पूजन सुरु झाले होते. पूजनाच्या या संकल्पनेचा एक आयाम म्हणजे मातृदेवतेचे पूजन म्हणजे मातृका पूजन. मातृका पूजन हे प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे. मातृदेवतेच्या पूजनाचे २५,००० वर्षांपूर्वीचे अवशेष उत्तर प्रदेशातील बागोर इथे आढळले आहेत. सुफलन आणि आरोग्याचे प्रतिक म्हणून मातृ देवतेची पूजा बांधली जाई.\nभारतीयांमध्ये मात्तृशक्तीची उपासना ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वेद साहित्यात शक्तीच्या उपासनेची काही सूक्ते आढळतात. वेदांमध्ये तुलनेने पुरुष देवतांचे वर्णन अधिक आहे. पण तरीही या वैदिकांना विराट सामर्थ्याच्या एका स्त्री देवतेचा साक्षात्कार झाला होता. ही देवता म्हणजे आदिती वैदिकांनी या देवी आदितीचे वर्णन केनोपानिषदात मुक्तकंठाने केले आहे.\nसिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा मातृका पूजन प्रचलित होते. एका सिंधू मुद्रेवर सात स्त्रियांचे अंकन हे या संदर्भात महत��त्वाचे ठरते. कारण सप्त मातृकांचा हा सर्वात जुना पुरावा असावा असे दिसते. या सप्त मातृका प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. काल पुढे सरकला तसे मातृका पूजनाचे आविष्कार बदलत गेले. या मातृका लोकदेवतांच्या रुपात गावागावांतून पुजल्या जाऊ लागल्या. मग या मातृदेवतांचे दर्शन आपल्याला कधी शेंदराने माखलेल्या तांदळयात होते तर काही ठिकाणी ही मातृदेवता लज्जगौरीच्या रुपात सृजनाचा आणि नवनिर्मितीचा आशीर्वाद लभाण्यासाठी पुजली जाते. या मातृदेवता अनेक ठिकाणी क्षेत्रदेवता (क्षेत्र – शेत) किंवा त्या गावच्या संरक्षक देवता म्हणून उपास्य आहेत.\nयल्लंमा, मातंगी, रेणुका या अशाच प्राचीन क्षेत्रदेवता आहेत. या मातृदेवता आजही आपल्याला सटवाई, शितळादेवी अशा लोकदेवता म्हणून दिसतात. तर तुळजाभवानी, अंबाबाई या कुलदेवतेच्या रुपात घराघरांत आणि मनामनात अधिष्ठित असतात. तर या लौकिक रुपांखेरिज काही अव्यक्त, अमूर्त शक्ती अनुकूल किंवा प्रतिकूल कार्य करतात आणि म्हणून त्या शक्तिंचे ही पूजन होते. या उग्र शक्तींपासून कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्यांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. काही काळापूर्वी पटकीची साथ आणणारी म्हणून मानली गेलेली मरीआई हे अशा देवतेचे उदाहरण आहे.\nश्रावणात घरोघरी पुजली जाणारी जिवती ही संरक्षक देवता आहे. जरा ही मूळची राक्षसी होती. तिने मगध नरेशाला दोन वेगळ्या भागांमध्ये जन्माला आलेल्या मुलाचे दोन्ही भाग जुळवून एकत्र करून दिले होते. हा मुलगा पुढे जरासंध म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा विचित्र प्रकारे जन्माला आलेल्या मुलाला जीवनदान दिले म्हणून पुढे तिची पूजा होऊ लागली. राक्षसी असूनही जीवनदान दिलेली ही पुढे “जरा जिवंतिका” म्हणून पुजली जाऊ लागली. आजही आपल्या घरच्या लहान मुलांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण व्हावे या भावनेतून जिवतिचे घरोघरी पूजन केले जाते.\nअनघड, अनवट वाटेवरून सुरू झालेले सुफलनाचे, पुनरुत्पादनाचे आणि आरोग्याचे प्रतिक असणारे मातृकापूजन आजही श्रद्धेने घराघरांत सुरू आहे. या उत्सव परंपरांच्या मांदियाळीत असणारा मातृपुजनाचा, शक्ती उपासनेचा सूक्ष्म पण बळकट धागा आजही त्या आदिम संस्कृतीशी आणि भावनेशी आपल्याला घट्ट बांधून ठेवतो आहे\n१. भारतीय मुर्तिशास्त्र – डॉ. नी. पु. काळे\n२. शिल्पकार चारित्रकोश – महारा��्ट्रातील दैवते – डॉ. अरुणा ढेरे\nNext Post: श्री रामलल्ला विराजमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/06/10/shodhayatra-17/", "date_download": "2020-10-28T14:34:14Z", "digest": "sha1:BKVIYGGJHUVXIA3RPOJCR37LHIIYGNTJ", "length": 10431, "nlines": 62, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "शोधयात्रा भारताची #१७ – दिशांचे आम्हाला धाम! – कलापुष्प", "raw_content": "\nशोधयात्रा भारताची #१७ – दिशांचे आम्हाला धाम\nइसवी सनाच्या पहिल्या शतकाचा उत्तरार्ध. मेकांग नदीच्या मुखाशी असणारे ओकिओ बंदर. या ठिकाणी भारतातून एक व्यापारी जहाज आले. यातील भारतीयांचा प्रमुख होता कौंडीण्य नावाचा ब्राह्मण. हे जहाज बंदराला लागताच तेथील स्थानिक नागवंशीय लोकांनी या जहाजावर हल्ला करायची तयारी केली. जहाजावरील प्रमुख असणाऱ्या कौंडिण्याने त्या नाग वंशीय लोकांची राणी सोमा हिला सुंदर अशी वस्त्रे दिली. पुढे त्याने तिच्याशी विवाह केला. काही काळातच त्या ठिकाणचे स्थानिक लोक भारतीय संस्कृतीच्या आचार विचारांनी प्रभावित झाले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आणि भारताबाहेरील पाहिले हिंदू राज्य स्थापन झाले. चिनी साहित्यात या राज्याचा उल्लेख फुनान असा येतो. हे फुनान राज्य म्हणजे कंबुज देश अर्थात आजचा कंबोडिया. हा देश त्या काळात इतर देशांच्या मानाने अधिक विकसित होता. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापसून ते चौदाव्या शतकापर्यंत हे राज्य अबाधित होते. या कालखंडात भारतीय संस्कृतीच्या तेजोवलयात येथे कला, साहित्य, स्थापत्य यांचे नवनवीन आविष्कार निर्माण झाले.\nसातवा जयवर्मा याने थोम इथे बयान मंदिराची निर्मिती केली. हा राजा बौद्ध होता. आणि हे बयानचे मंदिर बौद्ध मंदिर आहे. या मंदिराची शिखरे ही चतुर्मुखी अवलोकितेश्वराची आहेत.\nबाराव्या शतकात निर्माण झालेले अंगोरवाटचे भव्य विष्णु मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा लखलखता तारा. या मंदिराची निर्मिती दुसरा सूर्यवर्मा याने केली. हे मंदिर प्राचीन जगातील एक आश्चर्य आहे. आणि आजही हे मंदिर प्राचीन वैभवाचा इतिहास सांगते आहे.\nभारताबाहेरील भारत हा केवळ कम्बुज देशापुरता मर्यादित नव्हतं तर चंपा म्हणजे आजचे व्हिएतनाम इथेही भारतीय भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला होता. येथे सापडणारे संस्कृत भाषेतील शिलालेख याची साक्ष देतात.\nयवद्वीप म्हणजे जावा इथेही स्थानिक लोकजीवन भारतीय संस्कृतीने प्रभावित झाले आणि अनेक हिंदू मंदिरे निर्माण झाली. जावामध्ये बौद्ध धर्मही मोठ्या प्रमाणावर विस्तारला. जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप जावामधल्या बोरोबदूर येथे आहे. राजा श्रीविजय याने या स्तूपाची एका टेकडीवर निर्मिती केली.\nया बरोबरच बोर्निओ, बाली, सुमात्रा, मलाया (मलेशिया) इथेही भारतीय संस्कृती विस्तारली होती. प्राचीन सयाम म्हणजे आजचा थायलंड येथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आजही जाणवतो. रामायण हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. तिथे हिंदू पद्धतीचे पंचांग, शालिवाहन शक वापरले जाते.\nसिलोन अर्थात श्रीलंकेचे भारताशी पुरातन काळापासून संबंध आहेत. इ. स.पूर्व पाचव्या शतकात इथे सिंहली वंशाचे राज्य स्थापन झाले. आणि नंतर इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठविले होते.\nब्रह्मदेश हाही हिंदू आणि बौद्ध धर्माचां प्रसार झालेला देश. महाबोधी मंदिर,आनंद मंदिर ही भव्य मंदिरे प्राचीन भारताशी आणि संस्कृतीशी असणारे घट्ट नाते दर्शवितात.\nचीनबरोबर प्राचीन भारताचे व्यापारी संबंध होते पण काही काळानंतर हे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित न रहाता सांस्कृतिक धाग्यांनी जोडले गेले. इ. सनाच्या पहिल्या शतकात इथे बौद्ध भिक्षू धर्मप्रसारासाठी गेले आणि नंतर या धर्माचा मोठाच प्रसार इथे झाला. चीनमधून भारतात येणाऱ्या फाहियान, ह्युआन त्सांग यांच्या सारख्या प्रवाशांनी आपल्या लिखाणातून आणि प्रवास वर्णनातून भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले. यामुळे अनेक वर्षे चीन आणि भारतामधील सांस्कृतिक देवाघेवाण अबाधित होती.\nभारताच्या आग्नेय दिशेला (south east Asia) वसणाऱ्या भारताबाहेरील विशाल भारतात (Greater India) कोणत्याही आक्रमणाशिवाय आणि धार्मिक जबरदस्तीशिवाय भारतीय संस्कृती विस्तारली आणि स्थानिक लोकांनी भारतीय जीवनशैली स्वीकारली. एवढेच नाही तर ही संस्कृती येथे दैवतासमान पूजनीय ठरली\nसहिष्णूता आणि सहजीवन (co existence) यांचा आदर्श म्हणजे हा बृहत्तर भारत ( Greater India)\nPrevious Post: प्राचीन भारतीय उद्योगांचे स्वरूप – नदी व समुद्राजवळची गावे, वस्त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/ipl-2020-matches-full-schedule-fixtures-ipl-timetable-venue-list", "date_download": "2020-10-28T14:55:24Z", "digest": "sha1:XS2ULLDGAT76D5BVRAQRKFBY5N25TVIP", "length": 8658, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत सलामीला भिडणार", "raw_content": "\nव्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी\nआघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार\nकाहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; ‘बिग बॉस’च्या वादावर शिवसेना आक्रमक\nIPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत सलामीला भिडणार\nIPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत सलामीला भिडणार\nव्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी\nआघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार\nकाहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; ‘बिग बॉस’च्या वादावर शिवसेना आक्रमक\n‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला\nआमच्यात वैचारिक मतभेद, पण भाजपचं लोकशाहीवरील गंडांतर दूर होईपर्यंत आम्ही एकत्र : काँग्रेस\nव्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी\nआघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार\nकाहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; ‘बिग बॉस’च्या वादावर शिवसेना आक्रमक\n‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-mla-rahul-kul-mp-ranjeetsinh-naik-nimbalkar-meets-governor-bhagatsingh-koshyari-at-rajbhavan-224254.html", "date_download": "2020-10-28T13:57:21Z", "digest": "sha1:XIJW72SEZEGNXJNSKGVK7CEUVBF5N36V", "length": 18117, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "BJP MLA Rahul Kul MP Ranjeetsinh Naik Nimbalkar Meets Governor Bhagatsingh Koshyari at Rajbhavan | राजभवनात गाठीभेटी सुरुच, भाजपचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला", "raw_content": "\nरेल्वेमध्ये भरतीची सुवर्णसंधी, फक्त एक मुलाखत आणि मिळणार 2 लाखांपर्यंत पगार\nखरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच, शिवसेनेचा केंद्रासह कंगनाला टोला\nफेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री\nराजभवनात गाठीभेटी सुरुच, भाजपचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला\nराजभवनात गाठीभेटी सुरुच, भाजपचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला\nमहाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे\" अशी तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधीनी राज्यपालांकडे केली. (BJP MLA MP Meets Governor at Rajbhavan)\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : राजभवनात दिग्गज नेत्यांचा राबता सुरु असतानाच भाजपच्या आमदार-खासदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांनी काल राजभवनला जाऊन राज्यपालांची भेट घेतली. ‘कोरोना’संदर्भात सविस्तर चर्चा करुन यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. (BJP MLA MP Meets Governor at Rajbhavan)\n“देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने उग्ररुप धारण केले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 40 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे” अशी तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधीनी केली.\nहेही वाचा : राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा\n“परिस्थिती गंभीर होत चालली असताना राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत. मोल मजुरांचा प्रश्न, कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था, रेशन वाटप, व्यवसाय याबाबत सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत. राज्य सरकार विरोधीपक्षाला विश्वासात घेत नाही, विरोधीपक्षाने दिलेल्या सल्ल्यांचा साधा विचारसुद्धा करत नाही, केंद्र शासनाने दिलेली आर्थिक मदत अजून वापरली गेलेली नाही किंवा त्याची माहिती दिली जात नाही, नुसत्या बैठका घेतल्या जातात परंतु निर्णय घेतले जात नाहीत” असे आरोप भाजपच्या आमदार-खासदारांनी केले.\n“मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्रात दौरा करताना दिसत नाहीत, लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यावर ठोस भूमिका घेतली जात नाही. कोरोना रुग्णांच्या किती चाचण्या घेतात, हे समजत नाही. राज्य सरकार वस्तुस्थिती लपवत आहे” असा घणाघातही त्यांनी केला. (BJP MLA MP Meets Governor at Rajbhavan)\n“शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांमध्येसुद्धा प्रशासनाचा कोणताही ठोस उपाय या आजारावर दिसत नाही, राज्यामध्ये उपासमारीची वाढ झालेली आहे, ग्रामीण भागामध्ये क्वारंटाईन करण्यासाठीही जागा शासनाने उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामध्ये जेवणाची व्यवस्था नीट नाही, स्वच्छता नाही” अशा अनेक बाबी त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्या. आपण यात तातडीने लक्ष घालून राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडावे, अशीही मागणी पत्रामध्ये केली.\nVIDEO : Special Report | राजभवनावर बैठकांचा सिलसिला कशासाठी\nLIVE | शरद पवार आज नाशिकमध्ये, स्वर्गीय विनायक दादा पाटील…\n'पवारसाहेब हॅट्स ऑफ', पंकजांकडून जाहीर कौतुक\nएकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सगळं…\nघणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज…\nपराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर\nEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात…\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nदसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं; चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली\nकुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nविधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त…\nमराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय…\nलग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला\nराज्य सहकारी ���ँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी…\n\"गुन्हे नोंदवण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर...\" दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी…\nरणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो...\nरेल्वेमध्ये भरतीची सुवर्णसंधी, फक्त एक मुलाखत आणि मिळणार 2 लाखांपर्यंत पगार\nखरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच, शिवसेनेचा केंद्रासह कंगनाला टोला\nफेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री\nLIVE | शरद पवार आज नाशिकमध्ये, स्वर्गीय विनायक दादा पाटील यांच्या कुटुंबियांना भेटून करणार सांत्वन\nPHOTO | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची खबरदारी\nरेल्वेमध्ये भरतीची सुवर्णसंधी, फक्त एक मुलाखत आणि मिळणार 2 लाखांपर्यंत पगार\nखरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच, शिवसेनेचा केंद्रासह कंगनाला टोला\nफेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री\nLIVE | शरद पवार आज नाशिकमध्ये, स्वर्गीय विनायक दादा पाटील यांच्या कुटुंबियांना भेटून करणार सांत्वन\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/4/29/goa-%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-8d81abec-69f4-11e9-ab3c-c6a01c8882e52519549.html", "date_download": "2020-10-28T14:08:13Z", "digest": "sha1:G2JWEA2UOCZKVSQ664XIBSMZUYKD56RC", "length": 5261, "nlines": 116, "source_domain": "duta.in", "title": "[goa] - भाजपकडून अखेर सिद्धार्थ कुंकळ्येकर - Goanews - Duta", "raw_content": "\n[goa] - भाजपकडून अखेर सिद्धार्थ कुंकळ्येकर\nपणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रविवारी संध्याकाळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची उमेदवारी ���ाजपचे केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नंदा यांच्याकडून जाहीर करण्यात आली. पणजीतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रतिष्ठितांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीतून हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nभाजपच्या स्थानिक नेत्यांनी पणजी गट मंडळ, नगरपालिका नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून मत जाणून घेऊन उत्पल पर्रीकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर ही दोन नावे दिल्लीस्थित केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असून त्याच्या पूर्वसंध्येला भाजपकडून पणजी पोटनिवडणुकीसाठी कुंकळ्येकर यांचे नाव घोषित करण्यात आले.\nपणजी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे सांताक्रुजचे माजी आमदार अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात हा बलाढ्य उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. गोसुमंतर्फे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर आणि ‘आप’तर्फे वाल्मिकी नाईक हे उमेदवार असून भाजप वगळता अन्य सर्व उमेदवारांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. निवडणुकीचा अनुभव असलेल्या या उमेदवारांसमोर उत्पल पर्रीकर हे नवखे आणि काहीसे अपरिचित ठरण्याच्या शक्यतेने भाजपने कुंकळ्येकर यांच्या बाजूने कौल दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-18-%E0%A4%B5-19-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/DdZ0Yl.html", "date_download": "2020-10-28T15:01:51Z", "digest": "sha1:M5IJYMW3OANITFALZ3TCK7EHSYIQS7XJ", "length": 6248, "nlines": 40, "source_domain": "krishnakath.page", "title": "ऑनलाईन पद्धतीने होणार 18 व 19 जून रोजी रोजगार मेळावा - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nऑनलाईन पद्धतीने होणार 18 व 19 जून रोजी रोजगार मेळावा\nJune 11, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nऑनलाईन पद्धतीने होणार 18 व 19 जून रोजी रोजगार मेळावा\nअधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता वि��ागास संपर्क साधण्याचे आवाहन\nसातारा दि. 11 ( जि. मा. का ) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा कार्यालयामार्फत 18 व 19 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असून या मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.\nया मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आलेली आहे. यासाठी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदासाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन ॲप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन (Skype, Whats App Video call,Telephonic, other Video calling App, etc.) याद्वारे ऑनलाईन मुलाखत घेण्यात येणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासांठी आपली नोंदणी करावी.\nया रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, ऑपरेटर, हेल्पर, प्रोडक्शन इंजिनिअर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, पेंटर, मशिनिस्ट, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशिअन ॲन्ड वायरमन, सेल्स एक्झीक्युटीव्ह, डिझेल इंजिन मॅकेनिक, सब डिलर ऑफ पॉवर व्हेन्डोर, डिप्लोमा होल्डर, मॅकेनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअर, स्टिचिंग ऑपरेटर, ग्रॅज्युएट, एमबीएस, पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकाराची 1 हजार 250 पेक्षा जास्त रिक्त पदे 22 उद्योजकांमार्फत सूचित करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लाय करावे जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल.\nयाबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर अथवा satararojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/bsnl-to-offer-work-from-home-broadband-plan-with-10-mbps-speeds-for-free-till-december-8/articleshow/78181874.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article19", "date_download": "2020-10-28T14:42:18Z", "digest": "sha1:EA62DPTU42G2PTNI46XIZEIZ2XIW7Q7P", "length": 13114, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBSNLची ग्राहकांना खास भेट, फ्रीमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा\nदेशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. ग्राहकांसाठी आणलेल्या या ऑफर अंतर्गत युजर्संना रोज ५ जीबी डेटा दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.\nनवी दिल्लीःसरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांना खास भेट देत आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी वर्क फ्रॉम होम ब्रॉडब्रँड प्लानला ग्राहक फ्रीमध्ये वापर करू शकतात. यात युजर्संना 10Mbps सोबत हायस्पीड 5GB डेटा रोज मिळणार आहे. कंपनीने सांगितले की, ही ऑफर खास करुन बीएसएनएलच्या लँडलाइन युजर्ससाठी आहे. जे सध्या फ्री ब्रॉडबँड कनेक्शनचा लाभ घेवू शकतील. असे करून कंपनी आपल्या लँडलाइन युजर्संना ब्रँड प्लानमध्ये मायग्रेट करु पाहते.\nवाचाः 64MP कॅमेऱ्याचा Realme 7 Proचा आज सेल, जाणून घ्या किंमत\n८ डिसेंबर पर्यंत ऑफर वैध\nबीएसएनएलने या प्लानची सुरुवात मार्च महिन्यात केली होती. सुरवातीला याची वैधता १९ एप्रिल पर्यंत होती. त्यानंतर ती अनेकदा वाढवली गेली. आता या ऑफरची वैधता ८ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑफर अंतर्गत बीएसएनएलच्या लँडलाइन युजर्सला विना कोणत्याही अतिरिक्त शुल्कच्या बेसिक ब्रॉडबँड कनेक्शन दिले जावू शकते.\nवाचाः Moto Razr फोल्डेबल स्मार्टफोन ३० हजार रुपयांनी स्वस्त\nग्राहकांना ८ डिसेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. यात युजर्संना रोज ५ जीबी डेटा 10 Mbps च्या स्पीडने दिला जाईल. लिमिट संपल्यानंतर ही स्पीड कमी होवून 1 Mbps होईल. या ऑफरचा लाभ केवळ तेच लँडलाइन युजर्स घेवू शकतील ज्यांच्याकडे कोणताही अॅक्टिव ब्रॉडबँड कनेक्शन नाही. युजर्सला केवळ ३० दिवसांसाठी ही फ्री सुविधा दिली जाणार आहे.\nवाचाः Redmi 9i स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल\nकंपनीची ही ऑफर केवळ अंदमान-निकोबार सर्कलला सोडून बाकीच्या सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. बीएसएनएल लँडलाइन सब्सक्रायबर्स हा नवीन ब्रॉडब्रँड प्लान टोल फ्री नंबर 1800-345-1504 वर कॉल करून मिळवू शकतात.\nवाचाः जिओ, एअरटेल आणि वोडाफोनः १०० जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग\nवाचाः WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, वॉलपेपर्समध्येही झाला बदल\nवाचाः Airtel चा जबरदस्त प्लान, ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nफक्त ३ हजार ५९७ रुपयांत ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी...\nरेडमीचे हे प्रसिद्ध स्मार्टफोन ४ हजारांनी स्वस्त, १० टक...\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीत Samsung आणि Redmi चे फोन, या...\nअँड्रॉयड युजर्संना मोठी वॉर्निंग, चुकूनही हे १९ अॅप्स ड...\nOnePlus चा स्वस्त फोन Nord N100 लाँच, किंमत २० हजारांपे...\nफिंगरप्रिंटने लॉगिन करू शकणार Whatsapp, डेस्कटॉप व्हर्जन वर नवे फीचर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री\nमोबाइलMotorola चे स्मार्टफोन ४० हजारांपर्यंत स्वस्त, इंस्टेंट डिस्काउंटही मिळणार\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलिया दौरा; संघ निवडीवरून वातावरण तापले, गांगुलीकडे चौकशीची मागणी\nआयपीएलIPL 2020: रोहित शर्मा आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, पाहा काय आहेत अपडेट्स...\nदेशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले...\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईचा आरसीबीला पहिला धक्का, १ बाद ७१\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-10-28T15:13:40Z", "digest": "sha1:KCDWCTPZVYSGCVOALMXUAWWDTZ5UY4HH", "length": 8121, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेचेल हेन्सला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nरेचेल हेन्सला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रेचेल हेन्स या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअॅलेक्स ब्लॅकवेल ‎ (← दुवे | संपादन)\nएलिस पेरी ‎ (← दुवे | संपादन)\nमेग लॅनिंग ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nसॅराह अॅले ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिस्टेन बीम्स ‎ (← दुवे | संपादन)\nनिकोल बोल्टन ‎ (← दुवे | संपादन)\nॲशली गार्डनर ‎ (← दुवे | संपादन)\nरेचेल लुईस हेन्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nरेचॅल हेन्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७-१८ ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nअलिसा हीली ‎ (← दुवे | संपादन)\nजेस जोनासन ‎ (← दुवे | संपादन)\nबेथ मूनी ‎ (← दुवे | संपादन)\nमेगन शुट ‎ (← दुवे | संपादन)\nबेलिंडा वाकारेवा ‎ (← दुवे | संपादन)\nएलिस व्हिलानी ‎ (← दुवे | संपादन)\nअमांडा-जेड वेलिंग्टन ‎ (← दुवे | संपादन)\nराचेल हेन्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nडेलिसा किमिन्स ‎ (← दुवे | संपादन)\nएलिस पेरी ‎ (← दुवे | संपादन)\nमेग लॅनिंग ‎ (← दुवे | संपादन)\nॲशली गार्डनर ‎ (← दुवे | संपादन)\nरेचेल हेन्स ‎ (← दुवे | संपादन)\nअलिसा हीली ‎ (← दुवे | संपादन)\nजेस जोनासन ‎ (← दुवे | संपादन)\nबेथ मूनी ‎ (← दुवे | संपादन)\nमेगन शुट ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७-१८ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्जिया वेरहॅम ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ��चा इंग्लंड दौरा, २०१९ ‎ (← दुवे | संपादन)\nएरिन बर्न्स ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलंका महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\n२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\n२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका ‎ (← दुवे | संपादन)\nनिकोला केरी ‎ (← दुवे | संपादन)\nॲनाबेल सदरलँड ‎ (← दुवे | संपादन)\nसोफी मॉलिनू ‎ (← दुवे | संपादन)\nतायला वॅल्मेनीक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nन्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ ‎ (← दुवे | संपादन)\nरेचल हेन्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/04/ll-ll.html", "date_download": "2020-10-28T13:44:37Z", "digest": "sha1:OYBGAH7YEI2JF3AKXPP3MCMCM2BBKQ2Z", "length": 11113, "nlines": 87, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "ll महावीर जयंती ll - जैन धर्माचे आद्य तीर्थंकर भगवान महावीर यांच्या विषयी आपणास माहिती आहे का ? - नक्की वाचा. - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nHome / Unlabelled / ll महावीर जयंती ll - जैन धर्माचे आद्य तीर्थंकर भगवान महावीर यांच्या विषयी आपणास माहिती आहे का \nll महावीर जयंती ll - जैन धर्माचे आद्य तीर्थंकर भगवान महावीर यांच्या विषयी आपणास माहिती आहे का \nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र April 06, 2020\nll महावीर जयंती ll\nजैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते.\nभगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले.\nश्वेतांबर पंथाच्या म्हणण्��ानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता, तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.\nभगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले.\nशेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व व विषय वासनांचे सुख दुसर्‍याला दुःख देऊनच मिळवता येते, असे त्यांचे मत होते.\nत्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले.\nदेशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणादिवशी घराघरात दिवे लावले जातात.\nआद्य तीर्थंकर भगवान महावीर यांना कृष्णाकाठ परिवारातर्फे विनम्र अभिवादन व भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा..\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nll महावीर जयंती ll - जैन धर्माचे आद्य तीर्थंकर भगव...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/nagpur-vidarbha-news-nagpur-high-bills-home-minister-anil-deshmukh-warns-covid-hospitals/", "date_download": "2020-10-28T14:53:27Z", "digest": "sha1:AVAVHM6ZSR7623B3V2IY5KS4YVSYXND6", "length": 19615, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "Anil Deshmukh : 'कोरोना'च्या रूग्णांची लूट थांबणार ? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल | nagpur vidarbha news nagpur high bills home minister anil deshmukh warns covid hospitals", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची मागणी, Bigg Boss मध्ये मराठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये, सामाजिक संघटनांची राज्य…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच\nAnil Deshmukh : ‘कोरोना’च्या रूग्णांची लूट थांबणार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल\nAnil Deshmukh : ‘कोरोना’च्या रूग्णांची लूट थांबणार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गित रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारणे, सरकारी नियमांनुसार तपासणीचे पैसे न घेता अतिरिक्त शुक्ल आकारणी करणे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यासाठी ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting operation) केले जाईल. तसेच खासगी रुग्णालय, खासगी कोरोना तपासणी लॅब आणि खासगी प्लाझ्मा लॅबवर आकस्मिक भेट देत गुप्त मोहीम राबवून करडी नजर ठेवली जाईल. सामान्य नागरिकांची लूट कर���ाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिला.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहीम घेऊन महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागपुरातील कोरोना मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात येत असताना, काही खासगी रुग्णालये सरकारी निर्देशानुसार काम करत आहेत. मात्र, काही खासगी रुग्णालये, तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळांमध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने सरकारी निर्देशांची पायमल्ली करुन जास्तीचे पैसे मागणाऱ्यां वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.\nनागपूर (Nagpur ) शहरातील खासगी रुग्णालये, लॅब आणि प्रयोगशाळांना आकस्मिक व गुप्त भेटी देणारे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे वेगवगेळे चमू तयार केले आहेत. सोमवारपासून ही कारवाई सुरु होईल, असे देशमुख यांनी म्हटले. तसेच त्यासाठी पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हाट्स ॲप क्रमांक ९८२३३००१०० प्रसिद्ध केला आहे. सामान्य नागरिक दोन्ही क्रमांकावर आपल्या अडचणीची तक्रार नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर संबंधित आस्थापनाला त्याबाबत जाब विचारला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.\nहोम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर पडल्यास दंड\nशहरात कोरोना रुग्णसंख्येबरोबर मृत्युदर देखील वाढत आहेत. त्याच दरम्यान काही बेजबाबदार नागरिक विलगीकरणात असताना सुद्धा बाहेर फिरत असून, ते स्वतःसोबत, स्वतःच्या कुटुंबीयांचा आणि समाजातील नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यासाठी यापुढे गृह विलगीकरणात असलेल्या बाधित नागरिकांना हातावर शिक्का मारण्याच्या सूचना दिल्या आहेत. काम नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये, मास्कचा वापर करा. नाही केल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. सोमवारपासून अधिक सक्तीने ही मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थिती मध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूदर कमी करायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी आणखी चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nIPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला घाबरवलं होतं, जाणून घ्या का म्हणाला ‘थॅक्यू’\n कोल्हापूरमधील CPR मधील ट्रॉमा केअर सेंटरला आग, दोघांचा मृत्यू\nMaratha Reservation : ‘माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतोय, मी आता…\nनागपुरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.3 होती तीव्रता\n‘बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते’\nदादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, नारायण…\n‘PM मोदींच्या धोरणांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही’ : नारायण राणे\nथाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का , भाजपची CM ठाकरेंवर खरमरीत…\nमहिला एकदा प्रेग्नंट असतानाही दुसर्‍यांदा प्रेग्नंट होऊ शकते…\nचेहर्‍यावरील जिद्दी डागांपासून हवी असेल सुटका, तर करा…\n‘हिंग-गरम’ पाणी प्या, अन् मधुमेह पळवा, जाणून…\nEPS पेन्शन 5 हजार होण्याची शक्यता \nडोळयांच्या समस्येपासून ते ह्दयरोगासाठी ‘पपई’…\nस्त्रियांना शरीरसुख देण्यासाठी ‘जिगोलो’ बनण्यास…\n‘मनुस्मृती’ प्रकरण : भाजप नेत्या खुशबू सुंदर…\nनेहा आणि रोहनप्रीत सिंगचे ‘रोका’ सेरेमनीचे फोटो…\nअकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळे…\nमासिक पाळीत ‘हा’ त्रास जाणवल्यावर डॉक्टरांकडे…\nदिलासा : स्वाईन फ्लू… मृत्यूच्या संख्येत घट\nमहिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं\nतुम्ही डोकेदुखीने त्रस्त असाल तर ‘हे’ 6 घरगुती…\nमौजमजेसाठी महागड्या सायकली चोरणारा शाळकरी मुलगा पोलिसांच्या…\nवजन कमी करायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यात ‘या’ 5…\nएसटीच्या सॅनिटरी पॅडची योजना रखडली\n पुण्यात महिलेच्या पोटातून तब्बल १२…\nअंगावरून पांढरं पाणी जातंय असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर \nमहेश भट्ट आणि अमायरा दस्तूरने मॉडेल लवीना लोधचे सनसनाटी आरोप…\nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nड्रग्ज प्रकरणातील चौकशीनंतर साराची सोशल मीडियावर पहिली…\nट्विंकलआधी रवीनाशी झाला होता अक्षयचा साखरपुडा,…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती,…\nPune : चोरट्यांचा शहरात ‘उच्छाद’ सुरूच \nUnlock 6 : शाळा आणि महाविद्य��लयांसाठी शासनाची नवीन…\n‘हिंग-गरम’ पाणी प्या, अन् मधुमेह पळवा, जाणून…\n‘मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, म्हणूनच सरकारी…\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची…\nमॉडेलचा ‘खून’, मोबाईलचं लॉक उघडण्यासाठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये,…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध…\n‘राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस…\nदिवाळीत विमान प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी \n‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार, देवेंद्र…\nAir Pollution : दिवाळीत देशी फटाके फोडले तर लागेल 1 लाखाचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची मागणी, Bigg Boss मध्ये…\nअकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळे तिघांचा…\nMaratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा एक भाग,…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती, रियाच्या FIR…\nPune : रेस्टॉरंट्स, दुकानांच्या वेळा वाढल्या तरीही उलाढाल वाढेना\nअत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मिळणार यावर्षी दिवाळीचा बोनस\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती, रियाच्या FIR च्या विरोधात पोहचल्या हायकोर्टात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/coronas-entry-beed-too-two-positive-293962", "date_download": "2020-10-28T15:11:09Z", "digest": "sha1:JKDRNLYFJQ65MAXDSVJIBFWNZGIBJQWA", "length": 13750, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "Breaking News - अखेर बीडमध्येही कोरोनाची एंट्री; दोन पॉझिटिव्ह - Corona's entry into Beed too; Two positive | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nBreaking News - अखेर बीडमध्येही कोरोनाची एंट्री; दोन पॉझिटिव्ह\nमुंबईहून गेवराई तालुक्यातील इटकूर येथे आलेल्या एका मुलीस आणि माजलगाव तालुक्यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून ३९० लोकांचे ४०४ स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते.\nबीड - आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना उत्तम राबवीत कोरोनाला जिल्ह्याच्या वेशीत आडविण्यात यशस्वी झालेल्या जिल्ह्यात अखेर कोरोनाने चोरमार्गाने प्रवेश केला. मुंबईहून विनापरवाना जिल्ह्यात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान शनिवारी (ता. १६) झाले.\nएक इटकूर (ता. गेवराई) येथील मुलगी असून, दुसरा रुग्ण हिवरा (ता. माजलगाव) येथील आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्ह्याने आदर्श पॅटर्न राबविल्यानेच मागचे दोन महिने जिल्हा कोरोनामुक्त राहिला. यापूर्वी असेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केलेल्या पिंपळा (ता. आष्टी) येथील एकास कोरोनाची लागण झाली होती; मात्र त्याची तपासणी व उपचार नगरलाच झाले होते.\nहेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय...\nतीन आठवड्यांपूर्वीच सदर व्यक्ती उपचारानंतर बरा झाला. त्यानंतरही जिल्ह्यात कोरोनाला शिरकाव करता आला नाही; मात्र अलीकडे बाहेरजिल्ह्यांत अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यास मुभा देण्याचा निर्णय झाला. त्यातच काही लोक विनापास चोरमार्गाने परतत आहेत. असेच मुंबईहून गेवराई तालुक्यातील इटकूर येथे आलेल्या एका मुलीस आणि माजलगाव तालुक्यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून ३९० लोकांचे ४०४ स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यातील ४०२ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले, तर प्रलंबित असलेल्या दोन स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nउस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्ण���ंना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु...\nरेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा\nनवी दिल्ली - तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकत नसाल किंवा तुमच्याऐवजी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नीला प्रवास करायचा असेल तर तुमच्या ऑनलाइन कन्फर्म...\nसांगली जिल्ह्यात 255 कोरोनामुक्त; नवे 185 रुग्ण\nसांगली ः जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त झाले असून नवे 185 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिका क्षेत्रात बांधितांची संख्या घटली दिवसभरात 27...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mortal-body-boy-given-another-family-nmmc-hospital-navi-mumbai-read-full-story-295046", "date_download": "2020-10-28T14:00:09Z", "digest": "sha1:O2AVA73LJNZSEMCCGEUTTMYURNBVDTLS", "length": 19759, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "धक्कादायक! तरुणीच्या मृतदेहाऐवजी पालकांकडे दिला तरुणाचा मृतदेह;गायब झालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं - mortal body of a boy given to another family by NMMC hospital navi mumbai read full story | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n तरुणीच्या मृतदेहाऐवजी पालकांकडे दिला तरुणाचा मृतदेह;गायब झालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं\nवाशी इथल्या महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख या २९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह गायब झाला होता. मात्र आता या प्रकरणाचं गूढ उकललं आहे.\nमुंबई: वाशी इथल्या महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख या २९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह गायब झाला होता. मात्र आता या प्रकरणाचं गूढ उकललं आहे.\nत्याचा मृतदेह तरुणीचा असल्याचं समजून तो एका मृत तरुणीच्या नातेवाईकांना दिला गेल्याचं तपासात आढळुन आलं आहे. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील सदर मृतदेह आपल्याच मुलीचा आहे अशी खातरजमा न करता उमर शेख याच्यावर हिंदु पद्धतीनं अंत्यसंस्कार केल्याचं आढळुन आलं आहे. हा सर्व प्रकार महापालिका रुग्णालयाच्या हलगर��जीपणामुळे झाल्याचे उघड झालंय. त्यामुळे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\nहेही वाचा: कोरोना संसर्गाची व्याप्ती समजून घेण्यासाठी होणार 'सिरो-सर्व्हे'; जाणून घ्या 'सिरो-सर्व्हे' म्हणजे काय\nउलवेच्या वहाळ गावात राहणाऱ्या उमर शेख या व्यक्तीचा ९ मे ला रहात्या घरात आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन व कोव्हीड तपासणीसाठी महापालिकेच्या वाशी इथल्या रुग्णालयात पाठवून दिला होता. चार दिवसानंतर उमर शेख याची कोव्हीड टेस्ट निगेटीव्ह असल्याचं आढळुन आल्यानंतर गेल्या शनिवारी उमरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे नातेवाईक रुग्णालयात गेले होते, मात्र शवागरात उमरचा मृतदेह नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनानं उमरच्या नातेवाईकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. मात्र दुसऱ्या दिवशी देखील शवागारात उमरचा मृतदेह न सापडल्यामुळे उमरचा मृतदेह शवागारातून गायब असल्याचं रुग्णालयाकडून त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं.\nशवागरातून मृतदेह अशा पद्धतीनं गायब झाल्याचं आढळुन आल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं रविवारी सायंकाळी वाशी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगानं वाशी पोलिसांनी रुग्णालय आणि शवागारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची रात्री उशीरापर्यंत तपासणी केली. या तपासणीत रुग्णालयानं हलगर्जीपणा दाखवत कावीळमुळे मृत पावलेल्या दिघा इथल्या १८ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह असल्याचं समजून उमर शेख याचा मृतदेह तीच्या नातेवाईकांना दिल्याचं आढळुन आलं आहे.\nहेही वाचा: ऑनलाईन दारू मागवताय; एकाची अशी झाली ५० हजारांची फसवणूक..वाचा बातमी\nमुलीचा मृतदेह समजून हिंदू पद्धतीनं केले अंत्यसंस्कार:\nमृत तरुणीच्या नातेवाईकांनी आपल्या मुलीचा मृतदेह असल्याचं समजून उमर शेख याच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार देखील करुन टाकले. अंत्यसंस्कारापुर्वी सदर तरुणीच्या नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा उघडला होता. मात्र महापालिका रुग्णालयाने १० दिवसानंतर सदर तरुणीचा मृतदेह दिल्यानं १० दिवसात तरुणीचा चेहरा खराब झाला असावा, असा समज करुन सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं मृत तरुणीच्या नातेवाईका���कडून सांगण्यात येत आहे. तर तरुणीचा मृतदेह अद्याप शवागरात पडून असल्याचं आढळुन आलं आहे.\nदुसरीकडे उमरचा मृतदेह न मिळाल्यानं त्याचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून वाशीतल्या महापालिकेच्या रुग्णालयात आणि वाशी पोलिस ठाण्यात खेटे घालत आहेत. उमरचा मृतदेह आम्हाला देण्यात यावा, आम्ही त्याच्यावर आमच्या पद्धतीनं अंत्यसंस्कार करु अशी विनवणी रुग्णालयाकडे करत आहेत. मात्र शवागरात उमरचा मृतदेहच नसल्यानं कराचं काय असा प्रश्न महापालिका रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालय प्रशासनाकडून मृत उमरच्या नातेवाईकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nहेही वाचा: राज्यातले आरटीओ कार्यालय होणार सुरु; फक्त 'या' वाहनांचं होणार रजिस्ट्रेशन..\nपोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी करायला सुरुवात केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nसर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे\nमुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर राज्य सरकारकडून ...\nजागतिक अस्थिरतेमुळे सेन्सेक्‍सची 600 अंशांनी गटांगळी\nमुंबई : जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे बुधवारी (ता.28) भारतीय शेअर बाजारांमध्ये सुमारे दीड टक्के घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 599.46...\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती\nमुंबई : दिवाळीमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने राज्यात 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार विशेष जादा...\nमुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे विद्युतीकरण कामाची होणार सुरुवात\nसोलापूरः नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन च्या वतीने मुंबई-पुणे-हैदराबाद या हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी विद्युतीकरण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण व इतर...\nमुंबईतील 25 अनुदानित कॉलेज बंद पाडण्यापासून थांबवा\nमुंबई, ता. 28 : मुंबईत सरकारी अनुदानप्राप्त जवळपास 25 शाळा, कॉलेज बंद करुन त्या जागांचा बेकायदेशीरपणे खाजगी कारणासाठी वापर करण्याचा डाव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/panvel-rape-case-maharashtra-government-took-new-decision-covid-vigilance-committees-323219", "date_download": "2020-10-28T15:07:40Z", "digest": "sha1:DNUCM2C52OHRG5FEA6UKCMTVP2KB4OKT", "length": 17896, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "पनवेलमधल्या 'त्या' घटनेनंतर ठाकरे सरकारला जाग, घेतला मोठा निर्णय - panvel rape case maharashtra government took new decision covid vigilance committees | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपनवेलमधल्या 'त्या' घटनेनंतर ठाकरे सरकारला जाग, घेतला मोठा निर्णय\nठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक गावात आता कोविड-१९ दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतल्याचं समोर आलं आहे. पनवेल क्वारंटाईन सेंटर मधील घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय.\nमुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक गावात आता कोविड-१९ दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतल्याचं समोर आलं आहे. पनवेल क्वारंटाईन सेंटर मधील घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय.\nमहिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे. पनवेलमधल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व राज्यातला आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर��भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nअधिक वाचाः 'त्या' हत्येप्रकरणातले आरोपी तब्बल एक महिन्यानंतर गजाआड\nमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी माहिती दिली की, या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला असून सगळी परिस्थिती लक्षात घेऊन काही निर्णय घेतलेत. त्यात राज्यात यापुढे लॉकडाऊनची वेळ न आणता टप्याटप्याने दैनंदिन व्यव्हार सुरळीत कसे होतील याकडे सरकारचा कल असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.\nतसंच राज्यात आता जिल्हा स्तरावर जसे टास्क फोर्स आहेत तसेच आता डेथ ऑडिट कमिटी निर्माण करणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. राज्यातील प्रत्येक गावांत आता कोविड दक्षता समिती स्थापन करणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतलाय.\nहेही वाचाः प्रतिबंधित क्षेत्र, नवीन मार्ग सर्व माहिती एका क्लिकवर; उबरच्या एॅपमध्ये आता मिळणार कोविडची माहिती\nकाय घडलं पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये\nपनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पीडित महिला ४० वर्षीय आहे तर आरोपी २५ वर्षीय आहे. पीडित महिला आणि आरोपी तरुण हे दोघेही नवी मुंबईतच राहणारे आहेत.\nएएनआय न्यूज एजन्सीने ट्वीट केलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की आरोपी तरुणावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर ३५४ (विनयभंग) आणि ३७६ (बलात्कार) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थकवणे चुकीचे, दिवाळीआधी थकीत वेतनाचा पहिला हफ्ता द्या\nमुंबई, ता. 28 : लॉकडाऊन कालावधीमध्ये वाहतूक व्यवस्थेआभावी कामावर हजर राहू न शकलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा मुंबई महापालिकेचा...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ��िकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nघरफाळा घोटाळा चौकशीप्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांचे उपोषण\nकोल्हापूर - घरफाळा घोटाळ्यात चौकशी अहवालाप्रमाणे करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले हे देखील 2 कोटींच्या रक्कमेस जबाबदार असूनही त्यांच्यावर कारवाई...\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nआरोग्य सेतू बंधनकारक, विशेष विद्यार्थ्यांना N95 मास्कची सक्ती; CET च्या विद्यार्थ्यांना अटी पूर्ण करण्याचे टेन्शन\nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात...\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/yoga-college-will-be-started-baramati-327799", "date_download": "2020-10-28T15:23:19Z", "digest": "sha1:I45W24BHLGGX4PIXTG25J4K5NT6Z242E", "length": 16331, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "योग विद्येच्या शिक्षणाकरिता बारामतीत मिळणार ही सुविधा - Yoga college will be started in Baramati | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nयोग विद्येच्या शिक्षणाकरिता बारामतीत मिळणार ही सुविधा\nमहाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मान्यताप्राप्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न योग महाविद्यालय यंदाच्या वर्षापासून बारामतीत सुरु होणार आहे.\nबारामती (पुणे) : महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मान्यताप्राप्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न योग महा���िद्यालय यंदाच्या वर्षापासून बारामतीत सुरु होणार आहे. या उपक्रमाचे प्रमुख डॉ. नीलेश महाजन, भक्ती महाजन व डॉ. अनिल मोकाशी यांनी याबाबत माहिती दिली.\nखडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा\nबारामतीतील या योग महाविद्यालयात योगशास्त्र विषयातील बी.ए. (योग) व एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम असतील. बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन व इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पेडियाट्रीक (बाल कल्याण केंद्र) यांच्यावतीने हे अभ्यासक्रम चालविले जातील. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्र, जिम किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये योगशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते किंवा स्वतःचा योग वर्ग, योग स्टुडिओ सुरू करता येईल.\nबारामतीत कोरोनाचा बारावा बळी\nआरोग्य टिकविण्यासाठी व निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या आधुनिक युगामध्ये योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे, योगशास्त्राचा उपयोग शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावर आहे. त्यामुळे त्याचा सखोल व सर्वांगीण सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, त्यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरु केला आहे, अशी माहिती डॉ. अनिल मोकाशी यांनी दिली.\nपुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nयोगशास्त्र हे केवळ आसनापुरतेच मर्यादित नाही. आसनांच्या पलीकडेही अनेक बाबी आहेत. बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग शिक्षण मिळावे व त्या द्वारे उत्तम योग शिक्षक तयार होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम करावे, यासाठी योग महाविद्यालय सुरु केल्याचे योगाचार्य डॉ. नीलेश महाजन यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या नव्याने येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश करण्यात येणार आहे त्यामुळे विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणून नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती योगतज्ज्ञ डॉ भक्ती महाजन यांनी दिली.\nआज संपूर्ण जग योगशास्त्राकडे चिकित्साशास्त्र म्हणून पाहू लागले आहे. त्यामुळे भारतीय योगशास्त्राची मागणी प्रचंड वाढली आहे. भारतीय संस्कृतीविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. त्यातील विषय, विज्ञान, तत्वज्ञान याविषयी त्यांना आवड आहे. त्यामुळेच भारतीय शास्त्रांची सांगोपांग माहिती असणार याची निकड भासू लागली आहे. त्यातून योग विद्या शास्त्र, वेदशास्त्र, संस्कृत पंडित यांची मागणी वाढतीच राहणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामती-फलटण रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रीया रखडली\nबारामती : महत्वाकांक्षी बारामती-फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम विविध कारणांमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मार्गी लागत नसल्याने हा प्रकल्प...\nडॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीव हवी; मारहाण करणाऱ्यास एक लाखाचा दंड\nमुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे दु:ख समजले जाऊ शकते. मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची...\n डोळ्यात मिरची पूड टाकून सराफाला लुटले\nवडगाव निंबाळकर(पुणे) : ''डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून सोन्याचे दागिने घेऊन चाललेल्या सराफाला लुटल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील...\nउसाच्या सरीत पाणीच पाणी गाळप हंगाम लांबण्याच्या चिन्हामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची भीती\nकेत्तूर (सोलापूर) : परतीच्या पावसाचा ऊस पट्ट्यात सुरू असलेला कहर व कोरोनाची भीती यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, यामुळे...\nआरोपीला जामीनासाठी एक लाख मुख्यमंत्री साहय्यता निधीत जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश\nबारामती : डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयही आता संवेदनशील बनले आहे. बारामतीतील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या...\nशेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोड\nखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गवती चहा,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/video-dog-saving-fishs-life-going-viral-social-media-352681", "date_download": "2020-10-28T14:29:07Z", "digest": "sha1:AVGDRUWBZBW2GCARBP6FHMDNVPWSEKCM", "length": 13412, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "अशा प्रकारे, कुत्र्याने वाचवला माशाचा जीव - A video of a dog saving a fish's life is going viral on social media | Global International Latest and Breaking News in Marathi - eSakal", "raw_content": "\nअशा प्रकारे, कुत्र्याने वाचवला माशाचा जीव\nसोशल मीडियावर कुत्रा आणि माशाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे कोणाचेही डोळे भरून येतील. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा माशांचे जीव वाचवत असल्याचे दिसत आहे.\nपुणे : सोशल मीडियावर रोज काही ना काही अपडेट सुरूच असतात. त्यात काही हटके व्हिडिओ आणि फोटोज असतील तर ते तुफान व्हायरल होतात. तसाच एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक कुत्रा माशाचे प्राण वाचवताना दिसून येत आहे. या व्हिडिओमधून असे दिसून येत आहे की, प्रत्येकांनी एकमेकांना मदत केलीच पाहिजे.\nसोशल मीडियावर कुत्रा आणि माशाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे कोणाचेही डोळे भरून येतील. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा माशांचे जीव वाचवत असल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ बॅक तो नेचर वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप प्रेरणादायक ठरत आहे.\nव्हिडिओमध्ये दिसत आहे की, मासे पाण्याशिवाय त्यांचे शेवटचे श्वास मोजत आहेत. जेव्हा कुत्र्याची नजर माशांवर पडते तेव्हा त्याच्या मनात दया येते. मासे बेशुद्ध अवस्थेत असल्याने कुत्रा त्यांना एक एक करून पाण्याने भरलेल्या टबमध्ये ठेवत आहे. हे पाहून कुत्रा आरामात श्वास घेतो आणि उरलेल्या माशांना वाचवण्याचेही धैर्य त्याला मिळते.\nया व्हिडिओ मधून माणुसकी दिसून आली आहे. अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला असून हजारो लोकांनी रीट्वीट केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाला वायुसैनिक\nरत्नागिरी - सैन्यदलात भरती होणे, हे प्रत्येकाला अभिमानास्पद आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच भारतमातेच्या रक्षणाची प्रेरणा मिळाली होती. यामधून अशा...\nमनसेनंतर शिवसेना आक्रमक, जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला\nमुंबईः सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद होत असतात. स्पर्धकांची एकमेकांसोबत रोजचं भांडणं सुरु असतात. आता...\n फ्रान्समध्ये नाही पाकचा राजदूत; तरी त्याला परत बोलावण्याचा प्रस्ताव मंजूर\nइस्लामाबाद- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामिक दहशतवादाप्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लीम राष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. अन��क...\n लग्नाला आलेली स्थळे परत पाठवत होता म्हणून रागावलेल्या तरुणाने दुकानावर चालवला जेसीबी\nअहमदनगर : शिक्षण होऊन चांगली नोकरी व उद्योग व्यवसायात मुलगा सेट झालं की त्याच्या लग्नाची तयारी केली जाते. मग त्यासाठी बायोडाटा तयार करणे, जवळच्या...\nविश्वास बसत नाही, पण ही महिला चक्क उकळत्या तेलात हात घालून तळतेय पदार्थ\nमुंबई : उकळत्या तेलात हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं...\n'डोनाल्ड लढवय्ये आहेत'; पतीच्या प्रचारासाठी मेलानिया ट्रम्प मैदानात\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2020-10-28T13:38:24Z", "digest": "sha1:TBKLBDO4U5DJ6YVSVDKIEBBGQGFUPHRF", "length": 5430, "nlines": 46, "source_domain": "satyashodhak.com", "title": "ब्राम्हणेतर चळवळ | Satyashodhak", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे\nअखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर\nमराठा सेवा संघ बदलतो आहे\nमराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणा���ा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२\nसंभाजी ब्रिगेड आणि हरी नरके\nसध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला “लक्ष्य” बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही () आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nसमाज क्रांतीचा द्रष्टा - श्री शाहू राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-udayan-raje-news-11103", "date_download": "2020-10-28T14:50:50Z", "digest": "sha1:5XKJVEAZJFLSDS3MNUNYUWIWLUOQAGNP", "length": 8874, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उदयनराजेचं नेमकं काय चुकलं? महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी? वाचा सविस्तर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदयनराजेचं नेमकं काय चुकलं महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी\nउदयनराजेचं नेमकं काय चुकलं महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी\nउदयनराजेचं नेमकं काय चुकलं महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी\nगुरुवार, 23 जुलै 2020\nउदयनराजेचं नेमकं काय चुकलं \nजय भवानी, जय शिवाजी घोषणेवरून राजकीय वाद\nमहापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी \nउदयनराजेंच्या शपथविधीवेळी राज्यसभेत उडालेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. उदयनराजे तसंच सभापती व्यकंय्या नायडूंनी त्यावरून स्पष्टीकरणही दिलंय. मात्र उदयनराजेंचं नेमकं काय चुकलं हा प्रश्न आता विचारला जातोय.\nखासदारांच्या शपथविधीवेळचं हे चित्र. उदयनराजेंनी शपथविधीवेळी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा करताच. गोंधळ उडाला आणि त्याचे राज��ीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उदयनराजेंनी या संपूर्ण वादावर आळमिळीची भूमिका घेत सावध प्रतिक्रिया दिलीय. एका खासदाराने घोषणेवर आक्षेप घेतल्यानं हा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हंटलंय.\nया संपूर्ण प्रकरणात भाजपने माफी मागावी...जोपर्यंत भाजप माफी मागत नाही तोवर उदयनराजेंनी कामकाजात सहभागी होऊ नये असं आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केलंय.\nदरम्यान शपथविधीवेळी कोणत्याही घोषणा देता येत नाहीत. कुणाचाही अनादर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. असं स्पष्टीकरण व्यंकय्या नायडू यांनी दिलंय. अर्थात असं असलं तरी महापुरूषांच्या नावावरून वाद कशासाठी असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे.\nउदयनराजे राजकारण politics महाराष्ट्र maharashtra भाजप मका maize व्यंकय्या नायडू venkaiah naidu\nVIDEO | शरद पवारांनी उडवली रामदास आठवलेंची खिल्ली, म्हणाले...\nरामदास आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं...\nमहाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण, वाचा काय घडलं...\nसत्तेविना तळमळत असलेल्या भाजपने आता पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी सुरू...\nVIDEO | राज्यसभेत उदयनराजेंनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केल्यानं...\nकाल उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला. यावरुन उपराष्ट्रपती...\nखडसेंना भाजपकडून मोठं गिफ्ट एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवणार\nमुंबई: काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांना लवकरच...\nVIDEO | दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना गल्लीत चेकमेट करण्याची खेळी \nउदयनराजे भोसलेंची राज्यसभेवर वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालंय. पण दिल्लीत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/mulshi-pattarn-cha-remake-yenar-ha-bollywood-star-sakarnar-main-role/", "date_download": "2020-10-28T13:57:05Z", "digest": "sha1:DBTYF5CZMEEH2YDZ623DFPVZGJEIO2ER", "length": 11288, "nlines": 82, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "मूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका! – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nमराठी कलाविश्वातील सर्वाधिक चर्चेचा ठरलेला चित्रपट म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. ‘शहरे कशी वाढली आहेत हे शहरात राहून नाही कळत. त्यासाठी वरून पाहायला हवे’, अशा वाक्याने सुरुवात होणाऱ्या या चित्रपटाची चर्चा केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही झाली. त्यामुळेच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा निर्धार भाईजान अर्थात सलामान खानने केला आहे. ‘पिंकव्हिला’नुसार, लोकप्रिय ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा लवकरच रिमेक येत असून यात सलमान खान आणि आयुष शर्मा स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सलमान खान झळकणार असल्यामुळे या आगामी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. यामध्ये चित्रपटाचं नाव काय असेल हे जाणून घेण्यात प्रेक्षक खऱ्या अर्थाने उत्सुक आहेत. काय आहे चित्रपटाचं नाव‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवण्यात आलं आहे. सलमानला चित्रपटाच्या नावाचे राइट्स मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाचं नाव मुळशी पॅटर्नच ठेवण्यात येईल असं वाटलं होतं.\nमात्र सलमानने चित्रपटाचं नाव बदलून ‘धाक’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आयुष गॅगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून आयुषच्या अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान कोणती भूमिका साकारणारसलमानला या चित्रपटाची कथा प्रचंड आवडली असून त्याने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये याने पोलिसांची भूमिका साकारली होती.\nदरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि आयुष पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘लव्हरात्री’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘धाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून सलमान आणि आयुषसोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या तरी हा चित्रपट १३ मे २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं चर्���ा आहे.\nकाय आहे चित्रपटाचं नाव‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवण्यात आलं आहे. सलमानला चित्रपटाच्या नावाचे राइट्स मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाचं नाव मुळशी पॅटर्नच ठेवण्यात येईल असं वाटलं होतं. मात्र सलमानने चित्रपटाचं नाव बदलून ‘धाक’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आयुष गॅगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून आयुषच्या अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान कोणती भूमिका साकारणार‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवण्यात आलं आहे. सलमानला चित्रपटाच्या नावाचे राइट्स मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाचं नाव मुळशी पॅटर्नच ठेवण्यात येईल असं वाटलं होतं. मात्र सलमानने चित्रपटाचं नाव बदलून ‘धाक’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आयुष गॅगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून आयुषच्या अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान कोणती भूमिका साकारणारसलमानला या चित्रपटाची कथा प्रचंड आवडली असून त्याने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये याने पोलिसांची भूमिका साकारली होती.\nदरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि आयुष पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘लव्हरात्री’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘धाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून सलमान आणि आयुषसोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या तरी हा चित्रपट १३ मे २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं चर्चा आहे.\nअभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, झी मराठी वरच्या या सिरीयल मध्ये करते काम…\nपहा, WWE रेसलर्सच्या सुंदर मुली, यातील नंबर 3 तर सर्वात हॉ*ट प्लेअर आहे…\nरात्रीस खेळ चाले २ नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, तुमची आवडती मालिका संपणार..\nया कारणामुळे तुमची आवडती मयंती लँगर यावेळी अँकरिंग करत नाहीये, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल…\nचालू शो मध्ये “टेरेंसने नोरा ला चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श” नोरा म्हणाली त्याने मला मुद्दाम. . व्हिडीओ झाला व्हायरल. .\nवयाचे १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच या 4 मुली झाल्या व्हायरल, एकीचा तर तसला व्हिडीओ इंटरनेटवर झाला होता लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2020-10-28T14:02:50Z", "digest": "sha1:XSF465PCCLYA6D2DF27AELYVFIBXNRKW", "length": 18801, "nlines": 168, "source_domain": "sajagtimes.com", "title": "ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल चा इ.१०वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा १००% निकाल | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nlatest, जुन्नर, आंबेगाव, शिक्षण\nब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल चा इ.१०वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा १००% निकाल\nब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल चा इ.१०वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा १००% निकाल\nब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल चा इ.१०वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा १००% निकाल\nBy sajagtimes latest, आंबेगाव, जुन्नर, शिक्षण अतुल बेनके, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल 0 Comments\nसजग वेब टीम, जुन्नर\nनारायणगाव | जुन्नर तालुक्यातील नावाजलेली ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित, ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल नारायणगाव या शाळेचा पाचव्या बॅच चा इयत्ता १० वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा यंदाच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा १००% निकाल लागला आहे. शाळेने १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण ३९ विद्यार्थी बसले होते. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील हि एकमेव आय.सी.एस.ई. बोर्डाची शाळा आहे.\nविविध शालेय उपक्रम आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊन त्यांच्या अभ्यासक्रम तसेच इतर विषयांतील गुणात्मक वाढीवर आमचा भर असतो. शाळेच्या एकंदरीत कामकाजातील सुसुत्रता आणि योग्य व्यवस्थापन यामुळेच शाळेची प्रगती चांगल्या गतीने सुरू आहे यापुढेही शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्नशील आहोत अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त गौरी बेनके यांनी दिली आहे.\nब्लुमिंगडेल स्कुल मधील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये पहिले पाच विद्यार्थी अनुक्रमे\nअस्मिता अंजन नंदी( ९६.२०%),\nस्वामी राजेंद्र शिंगोटे (९३.४०%),\nवैष्णव विलास बाम्हणे (८९.८०%),\nविपुल रामदास काळे (८७.८०%),\nतेजस बाळासाहेब लामखडे (८७.८०%),\nप्रथमेश मधुकर विभुते (८७.८०%),\nप्रांजल नितीन तांबे (८५.८०%),\nपर्णवी बाळासाहेब जाधव (८५.८०%),\nस्वराज महेंद्र बारबुद्धे (८५.८०%)\nयंदाच्या वर्षीही सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने पालक आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीने तसेच संस्थेचे अध्यक्ष वल्लभ बेनके, कार्याध्यक्ष अतुल बेनके तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी शिक्षक वर्गाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे तसेच सर्व पालकांचे आणि हितचिंतकांचे शाळा व्यवस्थापनाने आभार मानले आहेत.\nराजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nराजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव | नारायणगाव शहरातील... read more\nकामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती\nकामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती त्यानिमित्त गिरणी कामगारांचे नेते श्री काशीनाथ माटल ह्यांनी वाहिलेली भावपूर्ण आदरांजली भारतीय कामगार चळवळीतीचे प्रवर्तक... read more\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस... read more\nपुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे\nपुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे दि.१८| शिरूर लोकसभा... read more\nविनापरवाना बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल\nसजग वेब टिम, आंंबेगाव (प्रमोद दांगट) गावडेवाडी | येथे बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी ७... read more\nसुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन\nसुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन सजग वेब टीम, पुणे पुणे (दि. ७ ) | प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ... read more\nकळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी\nकळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; ���ूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी सजग वेब टिम मुंबई – खेड तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांना कळमोडी... read more\nकाय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन\nकाय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन सजग वेब टीम , पुणे पुणे | पुणे शहरात लागू करण्यात आलेला नवा लॉकडाऊन एकूण... read more\nसचिन तेंडुलकर चे गुरू रमाकांत आचरेकर सरांचे निधन\nमुंबई – क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे बाळकडू देणारे गुरुजी रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. शिवाजी पार्क येथील... read more\nआईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – निवृत्ती महाराज देशमुख\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम) राजगुरूनगर |आईवडिलांच्या गालावरचे हसू हे मुलांसाठीची सर्वात मोठी श्रीमंती असून आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-28T13:43:46Z", "digest": "sha1:7CXPEJJAD3XHKYEKIWHSNWIFZY7N2KSH", "length": 7236, "nlines": 115, "source_domain": "ainnews.tv", "title": "माधुरीने शेअर केला 'बकेट लिस्ट'चा टीझर, पहिल्यांदाच झळकणार मराठी चित्रपटात", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nमाधुरीने शेअर केला ‘बकेट लिस्ट’चा टीझर, पहिल्यांदाच झळकणार मराठी चित्रपटात\nमाधुरीने शेअर केला ‘बकेट लिस्ट’चा टीझर, पहिल्यांदाच झळकणार मराठी चित्रपटात\nअभिनेत्रा माधुरी दिक्षित आता मराठी सृष्टीत पदार्पण करत आहे. ती ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 मार्च रोजी तिने ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचा टीझन लाँच केला आहे.\nझी चित्र गौरव सन्मान सोहळ्यातही या चित्रपटाच्या टीझर लाँचसाठी माधुरी आली होती. ती यावेळी अगदी मराठमोठ्या अंदाजात दिसली.\nमाधुरी या चित्रपटात मधुरा सानेच्या भूमिकेत झळकणार आहे. ती आई, सून आणि पत्नी अशा विविध रुपात दिसणार आहे. माधुरी या चित्रपटातून कमबॅक असून तब्बल 4 वर्षांनंतर सिनेसृष्टीत येत आहे. यापूर्वी तिचे 2104 मध्ये ‘डेढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ चित्रपट प्रदर्शित झाले होते.\nचित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत असून सुमित राघवन, वंदना गुप्ते, रेशम टिपणीस यात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. माधुरीने या चित्रपटाचा टीझर टि्वटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.\nEC आधीच भाजपच्या आयटी से��� हेडने सांगितल्या निवडणूकीच्या तारखा\nदोन प्रौढांच्या लग्नाविरोधात खाप पंचायतने फर्मान काढणे बेकायदेशीर – सुप्रीम कोर्ट\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nनगरमध्ये ‘के के रेंज’ विस्तारीकरणावरून तापले राजकारण\nखडसेंना प्रवेश देताना विचारात न घेतल्याने ‘हा’ आमदार नाराज\nऊसतोड कामगारांच्या आंदोलनावरुन राजकारण… पंकजा मुंडे यांनी लक्षात…\nमराठवाड्यात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, यंत्रणा पाच दिवस ठप्प\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/jalsampada-vibhag-chandrapur-bharti/", "date_download": "2020-10-28T14:02:11Z", "digest": "sha1:R7ZNKGPWWSGLUTHKV73MXH7C7HRB3BGN", "length": 16840, "nlines": 321, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Jalsampada Vibahg Chandrapur Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nजलसंपदा विभाग चंद्रपूर भरती २०२०.\nजलसंपदा विभाग चंद्रपू�� भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2.\n⇒ रिक्त पदे: 02 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: चंद्रपूर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 24 सप्टेंबर 2020.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1, चंद्रपूर, सिव्हील लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर – 442401.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nनेशनल बुक ट्रस्ट भरती २०२०.\n‘MPSC’ ने जाहीर केली नवीन गुणपद्धती – जाणून घ्या\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/search?updated-max=2020-07-19T10:13:00%2B05:30&max-results=13", "date_download": "2020-10-28T15:03:18Z", "digest": "sha1:G6WSXYNVXD5VEQGZIGYOENEMJRGBX6CC", "length": 18670, "nlines": 316, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\n0 Comment नोंदणी व मुद्रांक विभाग\nमुद्रांक शुल्क मुंबई मुद्रांक कायदा १९५८ परिशिष्ट २५ प्रमाणे मिळकतीच्या हस्तांतरावर मुद्रांक आकारले जाते. यात साधारणपणे शहरी व ग्राम...\n0 Comment नोंदणी व मुद्रांक विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग दर वर्षी जानेवारिपासुन नविन मुल्यांकन रेडी रेकनर उपलब्ध करुन देतात. त्या प्रमाणेच मुद्रांक शुल्क खरेदी करणे आ...\nलॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच सोलापूर जिल्हयात येण्या...\nमी उद्योजक होणार ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय ,...\n0 Comment जमीन विषय बाबत\nDocuments to check when buying a house - Part 1 जर तुम्ही बिल्डरकडुन घर घेत असल्यास सगळ्या कायदेशीर बाबिंची व कागद पत्रांची तपास...\nग्रामीण भागातील प्लॉट Plots in rural areas\nग्रामीण भागातील प्लॉट सध्याच्या काळात प्रॉपर्टीला सोन्यापेक्षाही महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. अनेकजण गुंतवणूकसाठी प्रॉपटीर्ला प्राध...\nनवीन गाडीमार्गाची मागणी शेतजमीनीमध्ये जाण्यासाठी पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आज अस्तित्वात आहेत. कुठल्याही शेतकर्याने नवीन जमीन खरेदी घ...\nशेत जमिनीची खरेदी करताना When purchasing farm land\nआज शेतकरी नसलेली व्यक्ती शेतजमिनीचे हस्तांतरण, खरेदी, बक्षीसपत्र, देणगी, अदलाबदल, भाडेपट्टा वा अन्यप्रकारे स्वत:साठी जमीन विकत घेऊ शकत ...\n0 Comment जमीन विषय बाबत दस्ताऐवज माहीती\nखाजगी मोजणी आपली शेत जमीन ,प्लॉट इ. कायदेशीर कसा आहे हे प्रमाणित करण्यासाठी जमीन मोजणी करून घेणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरणे,...\nएसटी महामंडळ स्मार्ट कार्ड सेवा S.T Smart Card\nसुशिक्षित बेरोजगार तरुणांना डिजिटल सेवा केंद्र सुरू करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा...\nNPS- नवीन पेन्शन योजना\nव्हीएलई आज आपणास सीएससीच्या अशा माहिती देणार आहोत ज्या सर्विसमुळे आपण थोड्याच दिवसात चांगले उत्पन्न करू शकतात या सर्व्हिसचे नाव आहे ...\nPermission to sell land in Ceiling सिलींगमधील जमीन विक्रीस परवानगी\n0 Comment DASTAAIVAJA दस्ताऐवज माहीती नोंदणी व मुद्रांक विभाग महसूल विभागां\nसिलींगमधील जमीन विक्रीस परवानगी महाराष्ट्र शेतजमीन धारण कमाल मर्यादा अधि��ियम १९६१ मधील तरतुदीनुसार सिलींगमधील वाटपामध्ये मिळालेल्या ...\nशहर क्षेत्रीय नियोजन (urban regional planning) म्हणजे काय\nजगभरातील 'शहर क्षेत्रीय नियोजन' पद्धतींचा आढावा घेतला तर लक्षात येईल की राष्ट्रीय, क्षेत्रीय, महानगरी आणि त्याहीखालील स्थानिक पा...\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विषयक माहिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/conversation-with-indorikar-maharajs-bjp-leaders-discussions-abound/", "date_download": "2020-10-28T15:12:58Z", "digest": "sha1:IGY3U3JKTMK4CSMHIG2BUKT2CYY5BZTG", "length": 10569, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "इंदोरीकर महाराजांच्या भाजप नेत्यांशी 'कानगोष्टी'! चर्चेला उधाण...", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nइंदोरीकर महाराजांच्या भाजप नेत्यांशी ‘कानगोष्टी’\nइंदोरीकर महाराजांच्या भाजप नेत्यांशी ‘कानगोष्टी’\nइंदोरीकर महाराजांची मंचावर हितगुज ,अनेकांनी उंचावल्या भुवया\nअहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. इंदोरीकर महाराजांना पाहताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या.\nदिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर इंदोरीकर महाराज मंचावर आले. त्यानंतर त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत त्या��च्याशी गप्पा मारल्या. विशेष म्हणजे भर मंचावर इंदोरीकर आणि दानवेंनी गळाभेटही घेतली. इंदोरीकरांना कदाचित सोशल डिस्टन्सचा विसर पडला असावा आणि मास्कचा दिखावा म्हणून की, काय… असा प्रश्न अनेकांना पडला असावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही इंदोरीकरांनी चर्चा केली. त्यावेळी फडणवीसांनी हात जोडले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही इंदोरीकर महाराज मंचावर गुफ्तगू करत असल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील आणि इंदोरीकर महाराज बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची सर्वांनाच उत्सुक्ता लागली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी संगमनेर येथील कार्यकर्मात फडणवीस आणि इंदोरीकर महाराज यांच्यात एका कार्यक्रमादरम्यान चर्चा झाली होती. यानंतर अनेकांना इंदोरीकर महाराज संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवतात की काय, असा प्रश्न पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते आणि इंदोरीकर एकत्र चर्चा करताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच भाजप नेत्यांशी त्यांच्याशी नेमका काय संवाद साधला याकडे त्यांच्या नजरा लागल्या‌ आहेत. दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.\nराज्यात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’\nहत्तीवर बसून प्राणायाम, रामदेव बाबा खाली कोसळले, व्हिडीओ व्हायरल\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nकोरोना पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा साधेपणाने\nमराठवाड्यात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, यंत्रणा पाच दिवस ठप्प\nबिहारमध्ये उद्या जाहीर सभांनी रणधुमाळीला सुरुवात\nजळगावातील भाजप बैठकीस खासदार रक्षा खडसे गैरहजर\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/serie-ciro-immobile-overtakes-ronaldo-golden-boot-race-7873", "date_download": "2020-10-28T13:55:30Z", "digest": "sha1:IHUCHH2RXTFXLHKUMLYYMVPEXRLL6VBO", "length": 7143, "nlines": 107, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Serie A Ciro Immobile overtakes Ronaldo in golden boot race | Sakal Sports", "raw_content": "\nरोनाल्डोपेक्षा जास्त गोल, अन् तो मेस्सी नव्हे\nरोनाल्डोपेक्षा जास्त गोल, अन् तो मेस्सी नव्हे\nरोनाल्डोचा युव्हेंटिस उदीनीसविरुद्ध इटालीयन लीग लढतीत पराजित झाला, अर्थात त्यानंतरही युव्हेंटिसच्या विजेतेपदास फारसा धक्का बसणार नाही.\nरोम: लिओनेल मेस्सीने ला लिगामधील सर्वाधिक गोल करण्यासाठीचा पुरस्कार जिंकला, पण मेस्सीचा पारंपारीक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीतील सिरी ए लीगमधील सर्वाधिक गोलच्या पुरस्काराच्या स्पर्धेत मागे पडला आहे. फुटबॉल जगतात फारशा प्रसिद्ध नसलेल्या सिरो इममोबाईल याने त्याला मागे टाकले आहे. लीगचा अंतिम टप्पा सुरु झाल्याने रोनाल्डोवरील दडपण वाडले आहे.\nकुस्तीगीरांचा लवकरच सराव पण कोणाबरोबर\nरोनाल्डोचा युव्हेंटिस उदीनीसविरुद्ध इटालीयन लीग लढतीत पराजित झाला, अर्थात त्यानंतरही युव्हेंटिसच्या विजेतेपदास फारसा धक्का बसणार नाही. या पराभवानंतरही युव्हेंटिसने दुसऱ्या क्रमांकावरील अ‍ॅटलांटास सहा गुणांनी मागे टाकले आहे. तीनपैकी एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला तरी त्यांचे जेतेपद निश्चित होऊ शकेल. मात्र रोनाल्डोला या सामन्यात एकही गोल करता आला नाही आणि हे त्याच्या चाहत्यांना जास्त सलत आहे.\nथम्स अप पितोय म्हणून पदासाठी अपात्र कसे गांगुली यांचा खास किस्सा\nरोनाल्डोच्या चाहत्यांसाठी अचानक कॅगलियारीचे गोल महत्त्वाचे झाले आहेत. कॅगलियारी लॅझिओविरुद्ध 1-2 पराजित झाले, पण कॅगलियारीचा एकमेव गोल सिरो इममोबाईल याने केला. इममोबाईलचा सिरी ए मोसमातील 31 वा गोल आहे, तर रोनाल्डोचे 30 गोल आहेत.\nइममोबाईलची कामगिरी सच्चा इटालीयन फुटबॉल प्रेमींनाही सुखावत आहे. या लीगमध्ये तीस गोल केलेला तो इटलीचा केवळ पाचवा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी ल्युका टोनी याने केली होती.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/blog-post_40.html", "date_download": "2020-10-28T14:52:27Z", "digest": "sha1:BXMN7AEHUJ74JBVPLAPAPLWLTIPITLIT", "length": 7681, "nlines": 82, "source_domain": "www.smartichi.com", "title": "जीमेल येतंय नव्या रुपात; होणार महत्वपूर्ण बदल", "raw_content": "\nHomeतंत्रज्ञानजीमेल येतंय नव्या रुपात; होणार महत्वपूर्ण बदल\nजीमेल येतंय नव्या रुपात; होणार महत्वपूर्ण बदल\nगुगलने ईमेल सेवा देणाऱ्या जीमेल (Gmail) च्या लोगोत मोठा (Gmail New Logo) बदल केला आहे. जीमेलचा लोगो बदलला असून त्यातील आयकॉनिक इनवेलप काढलं आहे. आता जीमेलच्या युसर्सना जीमेलच्या लोगोत फक्त 'M' असं दिसेल. ज्यामध्ये लाल, निळा, हिरवा आणि पिवळ्या रंगांचं मिश्रण असेल. लवकरच जीमेलचा लोगो नव्या रुपात आपल्या सर्वांना दिसणार आहे. गूगल (Google) ने जीमेलचा लोगो बदलतच प्रसिध्द जी सुटच्या सेवेचं रिब्रॅंडींग करुन जी सूट वर्कप्लेस असं केलं आहे.\nमागील काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंग सर्विस मीटमध्येही नव्या दोन बदल्याच्या घोषणा केली होती. ज्याची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यानच गूगलने कॅंलंडर, डॉक्स, मीट आणि शीट्सच्या लोगोतही अपडेट केले आहेत. याचा उद्देश जीमेलच्या रचनेशी जुळवाजुळव करणे हा होता.\n1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न\n2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..\n3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड\n4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक\n5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली\nनवीन जीमेल कसे दिसेल-\nसध्या जीमेलचा लोगो लाल रंगाच्या इनवेलपचंच आहे. ज्यामध्ये M या शब्दात इनवेलपची प्रतिमा आहे. आता कंपनीने आपल्या टीमशी बरीच चर्चा करून जीमेलचा आयकॉनिक लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही प्रक्रिया सोपी नव्हती ,असं जीमेल टीमचे म्हणणे आहे. पुढे बोलताना गुगलमधील तज्ज्ञांनी सांगितलं की, जेव्हा जेव्हा जीमेलचा लोगो बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा आम्हाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर आमच्या प्रयत्नांना ब्रेक लागला होता. आताचा जीमेल लोगो अतिशय विचारपूर्वक बदलण्यात आला आहे आणि तो अधिक चांगल्या प्रकारे सादर केला जात आहे. आता जीमेलचा लोगो अगदी रंगीबेरंगी आणि आधुनिक दिसत आहे.\nगुगलने आपल्या उत्पादनांमध्ये आणखी कोणते बदल केले\nगुगलने जी सूटसाठीही एक इंटिग्रेटेड सिस्टीम तयार केली आहे, ज्यामध्ये जीमेल, मीट आणि चॅटसह इतर सुविधा एकाच ठिकाणी दिली जात आहेत आणि त्याच्या वर्कप्लेसला नाव देण्यात आलं आहे. यामुळे युजर्स एकाच ठिकाणी विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतो.\nअलीकडच्या काळात घरातून कामाचा ट्रेंड वाढल्यामुळे लोकांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असणे आवश्यक वाटते, जे त्यांच्या कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरते. गुगलने वापरकर्त्यासाठी एक इंटिग्रेटेड सिस्टीम वर्कप्लेस लाँच केला आहे. येणाऱ्या काळात गुगल आपल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये जी सूट युजर्स अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात आणि फ्री युजर्स मर्यादित सुविधांचा लाभ घेऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sushant-singh-rajput-death-mystery", "date_download": "2020-10-28T13:41:53Z", "digest": "sha1:6XOEN65O2LUXBUFAIOJCNGA6ITZ6VJXD", "length": 14241, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Sushant Singh Rajput Death Mystery Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\n‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप\nSushant Death Case | Painless Death विषयी गुगल सर्च, स्किझोफ्रेनियाचीही माहिती, सुशांतने आत्महत्येपूर्वी काय काय केलं\nसुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले, पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नाहीत, अशी माहिती परमवीर सिंह यांनी दिली.\nSushant Suicide Case | …म्हणून पाटण्याचे एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन, बीएमसीचे स्पष्टीकरण\nदेशांतर्गत विमान प्रवाशांच्या नियमानुसार पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण बीएमसीने दिले आहे\nSushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप\nविनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.\nSushant Death | आधी कंपनीच्या नावात ‘रिया’लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात\nनवी मुंबईतील पत्त्यावर ज्या दोन कंपन्या नोंदणीकृत आहेत, ती प्रॉपर्टी रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर आहे.\nSushant Death Case | बिहार पोलिसांच्या तपासाचा धडाका, आधी कोटक बॅंकेत तपास, मग अंकिताचा जबाब\nसुशांतचा आर्थिक व्यवहार, सुशांतच्या मृत्यूचे कारण सांगणारे साक्षीदार शोधणे आणि रियाच्या विरोधातील साक्षीदार शोधणे या तीन मुद्यांवर बिहार पोलीस तपास करत आहेत.\nSushant Singh Rajput | रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती\nसुशांतचा नोकर दीपेश मिरिंडा आणि गार्ड यांची काल चौकशी झाली होती. दीपेशकडून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे\nसुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत\n“रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.\nघराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र\n“आपल्याला अर्जंट जबाब हवा असल्यास अधिकारी मनालीला पाठवा. किंवा ईमेलच्या माध्यमातून जबाब घ्या” असे कंगनाने आपल्या वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.\nRajeev Masand | सुशांतच्या सिनेमांचं निगेटिव्ह विश्लेषण, पत्रकार राजीव मसंद यांची दहा तास चौकशी\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आज पत्रकार राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला.\nRajeev Masand | सुशांतच्या सिनेमांना कमी स्टार, चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची चौकशी\nराजीव मसंद यांनी आपल्या समीक्षणात्मक शोमध्ये सुशांतच्या चित्रपटांबाबत अनेक वेळेला विरोधात भाष्य केल्याची माहिती आहे.\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\n‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप\nPHOTO | मालिका विश्वातून आशा नेगीची मोठ्या पडद्यावर भरारी, अभिषेक बच्चनसह चित्रपटात झळकणार\nमोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\n‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप\nPHOTO | मालिका विश्वातून आशा नेगीची मोठ्या पडद्यावर भरारी, अभिषेक बच्चनसह चित्रपटात झळकणार\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/what-does-urine-colour-indicates-about-your-health-121/", "date_download": "2020-10-28T14:40:14Z", "digest": "sha1:F37YRCVI4HNUMPVIWEZIXZEAM3AJ22XQ", "length": 10180, "nlines": 100, "source_domain": "bolbhidu.com", "title": "तुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं ते वाचा ?", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\n७०० रु. पगार असलेल्या मास्तरला १५ मिनटात १५ एकर जागा मिळाली, अन् MIT चं साम्राज्य…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\n७०० रु. पगार असलेल्या मास्तरला १५ मिनटात १५ एकर जागा मिळाली, अन् MIT चं साम्राज्य…\nतुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं ते वाचा \nतुमच्या लघवीचा रंग तुमच्या आरोग्याच्या स्थितीविषयी बरंच काही सांगत असतो. ‘युसी सॅन डिएगो हेल्थ’ या अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील आरोग्याविषयक सेवा देणाऱ्या संस्थेने,\nयाबद्दलच्या अभ्यासातून लघवीचा रंग आणि त्याचा आरोग्याशी असणारा संबंध याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.\nमाणसाच्या लघवीमध्ये पाण्याचे प्रमाण किमान ९५ % इतके असते, तर उर्वरित ५ % घटकांमध्ये सोडियम, क्लोराईड, यूरिया आणि क्रिएटिनिन यांचा समावेश असतो. या घटकांमुळेच लघवीला विशिष्ठ प्रकारचा वास येतो तर युरोबायलीन या रंगद्रव्यामुळे लघवीला रंग प्राप्त होतो.\nयाशिवाय आपल्या शरीराच्या आरोग्याच्या स्थितीनुसार लघवीचा रंग बदलत असतो. तेव्हा या बदलणाऱ्या रंगाचा आणि आरोग्यस्थितीचा नेमका काय संबंध आहे यावर एक नजर टाकाच.\nरंगहीन लघवी हे तुमचे शरीर अति-हाइड्रेटेड असल्याचं सूचित करत असते. हे चिंतेचे थेट कारण नाही, परंतु या स्थितीत रक्तात रासायनिक असमतोल निर्माण होऊ शकतो.\nजर तुमच्या लघवीचा रंग फिकट असेल तर शरीर व्यवस्थित हायड्रेटेड स्थितीत आहे हे समजून जा. तुम्ही निरोगी आणि सामान्य आहात, असा याचा अर्थ.\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nआदि शंकराचार्य व स्टीफन हॉकिंग या दोघांच म्हणणं एकच होतं..\nसामान्यतः लघवीचा रंग पिवळा असणे हे आरोग्यदायक असल्याचे लक्षण समजले जाते. आरोग्याच्या सामान्य स्थितीतील बहुतेक माणसांच्या लघवीचा रंग त्यामुळेच पिवळा असतो.\nजर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी असेल तर तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं ते लक्षण आहे. अशा स्थितीतही तुम्हाला काळजी करण्याचं फार काही कारण नाही. तुमची आरोग्य स्थिती सामान्य असल्याचंच ते लक्षण आहे. परंतु खबरदारी म्हणून शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी तुम्ही अधिक पाणी पिऊ शकता.\nजर तुमच्या लघवीचा रंग लाल असेल तर मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे हे समजून घ्या. अशा परिस्थितीत तुम्ही आरोग्याची अधिकची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या लघवीमध्ये रक्ताचा काही अंश उतरल्याने रक्ताचा रंग लाल होऊ शकतो. लाल रंगाची लघवी हे मुत्राशयातील संसर्ग, मुतखडा यांसारख्या आजाराचे लक्षण असू शकते.\nकाही वेळा एखाद्या आजारावर उपचार सुरु असताना आपण जी औषधे घेतो त्यांमुळे तुमच्या लघवीचा रंग निळा होऊ शकतो, पण असं असलं तरी अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nपांढरा किंवा दुधाळ :\nलघवीचा पांढरा किंवा दुधाळ रंग हा महिलांमध्ये आजारपणाचे लक्षण असू शकतो. रक्तामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण वाढल्यानंतर देखील पांढऱ्या रंगाची लघवी येऊ शकते. अशावेळी लघवीची तपासणी करून घ्यावी.\nहे ही वाच भिडू.\nगोमुत्रामध्ये खरच आरोग्यासाठी चांगले असतं का, वाचा.\nआरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो मैदा, वाचा कारण.\n कसा होतो, त्याची लक्षणे आणि त्याच्यावरील उपाय.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nकालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5.-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3./jH7tBu.html", "date_download": "2020-10-28T14:37:03Z", "digest": "sha1:M3CO2HYETQWBEQ4T57RFZJWLYLZ3OWVQ", "length": 3336, "nlines": 36, "source_domain": "krishnakath.page", "title": "महाबळेश्वर मध्ये कोरोनाचा शिरकाव. आज दोन नवे रुग्ण. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nमहाबळेश्वर मध्ये कोरोनाचा शिरकाव. आज दोन नवे रुग्ण.\nMay 10, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nसातारा जिल्ह्यात आज दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह. महाबळेश्वर मध्ये कोरोनाचा शिरकाव.\nसातारा दि: कोरेगाव येथे पुण्यावरून आलेला 36 वर्षीय तरुण आणि मूळ महाबळेश्वर रहिवाशी मुंबईवरून आलेला 23 वर्षीय विद्यार्थी हे दोघेही आज कोरोना बाधित आढळल्याचा आहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे महाबळेश्वरात काेराेनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान रात्री उशिरा पार्ले (ता. कऱ्हाड) येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 118 वर गेली असून, यापैकी 94 रुग्ण उपचार घेत आहेत. 20 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला. एकट्या कऱ्हाड तालुक्‍यात 87 रुग्णसंख्या झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/g-h-raisoni-group-of-institution-bharti/", "date_download": "2020-10-28T14:08:56Z", "digest": "sha1:5PX4C2TYHATXKIFDIL2PBML3Z5PVMHUN", "length": 16876, "nlines": 320, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "G.H. Raisoni Group of Institution Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०.\nजीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, रिसेप्शनिस्ट.\n⇒ रिक्त पदे: 09 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: जळगाव.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.\n⇒ मुलाखतीचा पत्ता: जी.एच. रायसोनी संस्थेचा गट, गट क्रमांक 57/1, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव.\n⇒ मुलाखतीची तिथि: 5 व 6 ऑक्टोबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS ���म.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०.\nMHT-CET Exam Admit Card: PCB ग्रुपचे प्रवेशपत्र जारी\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/health", "date_download": "2020-10-28T13:33:25Z", "digest": "sha1:AZXA5GAYECY65MO56GNBFCJBCE57IOE2", "length": 10852, "nlines": 116, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आरोग्य — Vikaspedia", "raw_content": "\nआजीबाईचा बटवा (घरचा वैद्य)\nया विभागात घरगुती उपचाराच्या काही टिपा दिल्या आहेत.\nआयुर्वेद, निसर्गोपचार व आहार\nआयुर्वेद - उपचार व आहार\nया विभागात दीर्घायू साठी भारतात उपलब्ध असणार्या विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.\nया विभागात विविध संस्था राबवत असलेल्या आरोग्यविषयक मोहिमांची माहिती दिली आहे\nह्या विभागात विमा पोलिसिज, काही घरगुती उपचार, दवाखाने (हॉस्पिटल्स), ग्रामिण भागातली आरोग्य व्यवस्था, आरोग्य विषयी काम करणा-या संस्था, वैद्यकीय शिक्षण, तसेच इतर अनेक विषयांची माहिती यामध्ये दिली आहे.\nया विभागात आरोग्य संबधी जन जागृतीसाठी काही माहितीपट दिले आहेत\nआरोग्य विषयक इतर माहिती यामध्ये दिली आहे.\nमुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.\nजीवनाची तथ्ये (फॅक्टस फॉर लाईफ)\nजीवनाची आवश्यक मूलतत्वे देणारे संदेश व ���ीवनाच्या मूलतत्वांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक गोष्टी\nया भागात पोषक अन्नघटक, आणि त्यांचे पोषण मुल्य, विवध वयोगटातील मुलासाठीचा पोषक आहार, त्यांच्या पाक कृती यासंबधीची माहिती दिली आहे\nजेव्हा कोणी जख्मी होते किंवा अचानक अजारी पडते, जेव्हा संकटकालीन परिस्थिती असते त्यावेळी प्रथोमोपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यासाठी महत्वाची असते. खाली काही आवश्यक प्रथोमोपचार दिले आहेत.\nमुलांचे आरोग्य, त्यांच्या विकासातील महत्वाचे टप्पे, लसीकरण, स्तनपान तसेच लहान मुलांचे विविध आजार यासंबधीची माहिती या भागात दिली आहे.\nया विभागात महिलांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. औषधे आणि गर्भावस्था, पौगंडावस्था, प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य, मासिक पाळी, वंध्यत्व, सुरक्षित मातृत्वची खात्री करणे या विषयांवर माहिती देण्यात आली आहे.\nमानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. हे शारीरिक आरोग्याहून श्रेष्ठ आहे. या विभागात मानसिक आरोग्य म्हणजे काय ते का महत्वाचे आहे. आणि मानसिक विकार कशामुळे होतात या संबधी माहिती दिली आहे\nया विभागात आरोग्य विषयी यशोगाथांची माहित देण्यात आली आहे.\nआरोग्य खात्याच्या विविध योजना आणि कायदे यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.\nया विभागात विविध प्रकारचे रोग व आजार ह्याबद्दलची उपयुक्त माहिती दिलेली आहे.\nया विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती देण्यात आली आहे.\nशरीरशास्त्र या विभागात मानवाच्या शरीराची माहिती देण्यात आली आहे.\nचांगल्या आरोग्या साठी व्यक्तिगत व पर्यावरणाची म्हणजेच आपल्या सभोवतालची स्वच्छता असणे आवश्यक आहे. या विषयी माहिती या विभागात दिली आहे\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क रा���ीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/938902935947926928936940932-91791f", "date_download": "2020-10-28T13:59:07Z", "digest": "sha1:2TL2ILOJACIR7GYAPV52LIA2GHXRAJLM", "length": 6484, "nlines": 84, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "संवेदनशील गट — Vikaspedia", "raw_content": "\nअनाथ आणि रस्त्यावर राहणारी मुले\nएखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्‍या मुलांचा उल्‍लेख करण्‍यासाठी स्‍ट्रीट चिल्‍ड्रन शब्‍दांशाचा वापर करण्‍यात येतो.\nकोवळी मने सावरणारे हात.\nदारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान\nराज्यातील सर्व गरीब कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना कायमस्वरुपी उपजिविकेच्या संधी उपलब्ध करणे व गरिबी रेषेच्या वर येईपर्यंत त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.\nआम्ही ‘मैत्री’च्या स्वयंसेवकांनी मिळून २ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या दिवशी घराघरातून रद्दी गोळा केली. तो रविवारचा दिवस होता.\nस्थलांतर - खेड्याकडून शहराकडे\nभारतातल्या गरीब मजुरांमधील सहज स्थलांतराचे प्रमाण वाढत चालले आहे. हे बहुधा असंघटित क्षेत्रात मोलमजुरी करणारे लोक असतात.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/137", "date_download": "2020-10-28T14:50:12Z", "digest": "sha1:FGCJ4ZG33BARJFFXEFTFPW6B5LV3DDEO", "length": 20071, "nlines": 324, "source_domain": "www.misalpav.com", "title": "आरोग्यदायी पाककृती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n) - अच्रत बव्लत\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D\nनशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nशुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा\nखिदळणारे ओठ आणि सूचक नजरा\nसोनेरी पाणी व शनेलचा सुगंध\nधुंद संगीताचा मंद आवाज\n\"गरम सोबती\" बरोबर आवडती \"श्टेपनी\"\nबोला आणखी काय हवं\nकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजाganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीत\n) - अच्रत बव्लत\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nदाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..\nबालगीतइंदुरीकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचाटूगिरीकरुण\n(मन भूत भूत ओरडते..)\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nपेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...\nआज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन\n(मन भूत भूत ओरडते..)\nका बाहेरची बाधा होते\nमन भूत भूत ओरडते..\nउभा मज समोर ठाकतो,\nतो झोटिंग बनुनी येतो..\nप्रेमकाव्यइंदुरीकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंड\n( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )\nरातराणी in जे न देखे रवी...\n( प्राचीताई माफ करशील ना ग\nprayogअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीआशादायकइशारागरम पाण्याचे कुंडजिलबीपाऊसमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.\nRead more about ( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss youअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा ��ंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस\nएकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.\nमाहितगार in जे न देखे रवी...\nज्या कृष्णांना राधा नसतात\nआणि ज्या राधांना कृष्ण नसतात\nज्या कृष्णांना राधा असतात\nआणि ज्या राधांना कृष्ण असतात\nत्यांचे मनोमन कौतुक करावे\nआदर करावा किमान राधेच्या\nचारित्र्याचे उगाचच जज बनू नये.\nप्रेमकाव्यमुक्तकआरोग्यदायी पाककृतीकालगंगाकैच्याकैकविताखिलजी उवाचप्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताशांतरस\nRead more about एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nवाङ्मयइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंड\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nदुसऱ्याकडे ही असे थोडीशी\nहे मान्यच नाही तयासी\nकाय म्हणावे या वृत्तीसी\nमम्मा मॅडम मुग गिळीती\nजी तुझ्या खानदानाची महती\nत्याचे दु:ख असे कोणास\nबालकथाइंदुरीकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कविता\n(गंमत केली\" म्हणालास तू)\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nप्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते.\n\"गंमत केली\" म्हणालास तू\nमिपा वर पण सगळे पेटले\nतुलाही ठाऊक मलाही ठाऊक\nखरे कोण अन् खोटे कुठले.\nधागा नवा तू जेव्हा काढला\nमते वाचता एकेक खवचट\nमनी असंख्य तरंग उठले.\nनुसते +१, ठाक कोरडे\nपोचते तरी बघ बोच त्यातली.\nआभ्यास वाढवा, चपला घाला\nडू आयडी ने पिंकून टाकले .\nइंदुरीरस्साकृष्णमुर्तीअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडरतीबाच्या कविता\nRead more about (गंमत केली\" म्हणालास तू)\nबोटावर शाईचा अजून रंग ओला\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nबोटावर शाईचा अजून रंग ओला\nमाझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला\nदाविलेस डोळ्यांना स्वप्न ए��� भगवे\nदारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे\nनकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला\nविश्वासून तुझीयावर मते तूला दिली\nराम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली\nकालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला\nआई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले\nनाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले\nआज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला\nइतिहासकविताइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचाटूगिरीबिभत्स\nRead more about बोटावर शाईचा अजून रंग ओला\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/2020/08/shop-act-registration.html", "date_download": "2020-10-28T14:58:41Z", "digest": "sha1:YKNHGXUJ2SRSEZFJ26YE7RQE4MM6XHKU", "length": 15153, "nlines": 297, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "Shop Act Registration संपूर्ण महाराष्ट्रातील शॉप ॲक्ट आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन घर बसल्या करून भेटेल - VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\nShop Act Registration संपूर्ण महाराष्ट्रातील शॉप ॲक्ट आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन घर बसल्या करून भेटेल\nसंपूर्ण महाराष्ट्रातील शॉप ॲक्ट आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन घर बसल्या करून भेटेल_*\n*शॉप ॲक्ट उद्योग आधार काढण्यासाठी खालील माहिती 9423537388\nया WhatsApp वर पाठवा.*\n9. Location of Plant / व्यवसायाचं ठिकाण पूर्ण पत्ता\n15. Investment / किती पैसे इन्व्हेस्ट केलेत\nदुकानाचा (शॉप) चा बाहेरुन काढलेला फोटो (असेलतर)\nवरील सर्व माहिती पाठवल्यानंतर आपले शॉप ॲक्ट उद्योग आधार फक्त एका तासांत आपल्या मेल आयडी आणि व्हाट्स ॲप वर pdf द्वारे पाठवले जाते.\nआम्हाला पैसे Upi पेमेंट ॲप द्वारे पाठवु शकतात.\n->\"Shop Act Registration संपूर्ण महाराष्ट्रातील शॉप ॲक्ट आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन घर बसल्या करून भेटेल\"\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विषयक म���हिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Cup%20And%20Saucer%20Set", "date_download": "2020-10-28T15:00:11Z", "digest": "sha1:H7ZBM4XUUQRGV3OLUTULRJ6VAIONKMFI", "length": 2429, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Cup And Saucer Set\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-fourteen-months-after-she-was-arrested-mehbooba-mufti-was-released-abn-97-2301810/", "date_download": "2020-10-28T14:56:32Z", "digest": "sha1:5HLX2CYGQAEEKRYUCJRIOOAHZDXLZVLL", "length": 16995, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on FOURTEEN MONTHS after she was arrested Mehbooba Mufti was released abn 97 | मेहबुबांच्या मुक्तीनिमित्ताने.. | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nमेहबुबांना मात्र १४ महिने विविध ठिकाणी स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.\nजम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी त्या���च्या स्थानबद्धतेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. बंदी प्रत्यक्षीकरण (हेबियस कॉर्पस) तत्त्वानुसार मेहबुबा यांची सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत झालेली स्थानबद्धता बेकायदा असल्याचे इल्तिजा यांचे म्हणणे आहे. पण या सुनावणीपूर्वीच म्हणजे मंगळवारी रात्री मेहबुबा यांची मुक्तता झाली. इल्तिजा यांच्या याचिकेवर २९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करताना, स्थानबद्धता अनिश्चित काळासाठी असू शकत नाही असे म्हटले होते. केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी याबाबत आठवडय़ाभरात उत्तर देण्याचे आश्वासन दिले होते. पुढील सुनावणीपूर्वीच मेहबुबा यांना मुक्त करून सरकारने एक संघर्ष टाळला. पण अजूनही काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान आहेच. या दोन्हींना पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादामुळे बाधा पोहोचते असे प्रत्येक वेळी सांगत सरकारला नामानिराळे होता येणार नाही. गतवर्षी पाच ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला. यानंतर प्रतिबंधक उपाय म्हणून आणि नंतर सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली अब्दुल्ला पिता-पुत्र, मेहबुबा मुफ्ती अशा प्रमुख नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. यांतील अब्दुल्ला पिता-पुत्रांची या वर्षांच्या सुरुवातीला मुक्तता झाली. मेहबुबांना मात्र १४ महिने विविध ठिकाणी स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. अनुच्छेद ३७० ला पाठिंबा देण्यासाठी जो बहुपक्षीय निग्रह चार ऑगस्ट रोजी दाखवण्यात आला, त्या निग्रहाला आणि त्या वेळी झालेल्या ठरावाला गुपकर ठराव असे संबोधले जाते. कारण श्रीनगरमधील गुपकर परिसरात तो संमत झाला होता. गुपकर ठरावाच्या सर्वाधिक कडव्या समर्थक म्हणूनही मेहबुबांविषयी विशेष ‘ममत्व’ दाखवले गेले काय, हे कळत नाही. मेहबुबा यांचा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष, अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, अवामी नॅशनल कॉन्फरन्स अशा सहा पक्षांनी गुपकर ठरावाखाली लढण्याचा पुनरुच्चार केला आहे. या बहुतेक नेत्यांना सर्वसामान्य जनतेशी देणे-घेणे नाही असा प्रचार भाजप नेते आणि केंद्रनियुक्त नोकरशहा आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काश्मीर खोऱ्यात सातत्याने केला आहे. ��ाजकीय नेत्यांच्या स्थानबद्धतेबरोबरच विशेषत: काश्मीरमध्ये गेले अनेक महिने संचारबंदी आणि संपर्कबंदी लागू आहे. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे यात टाळेबंदीची भर पडली. यामुळे शिक्षण, रोजगार, आरोग्य यंत्रणा अशा अनेक पातळ्यांवर परिस्थिती बिकट आहे. यातून उद्भवलेल्या असंतोषावर घटनात्मक तर्कटे मांडून आणि राष्ट्रवादाचे महत्त्व सांगून फुंकर घालता येणार नाही. त्यासाठी रोकडा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. संपर्कजाळे पुनस्र्थापित करावे लागेल. अनुच्छेद ३७०मध्ये बदल करण्याचे उद्दिष्ट ‘काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणावर चिरंतन शिक्कामोर्तब करणे’ होते असे केंद्राकडून सांगितले गेले. परंतु रोजगार, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था विस्कळीत असेल अशा भागातील जनता काश्मीरमध्ये असली काय किंवा देशातील कोणत्याही राज्यात असली काय, सरकार या संस्थेविषयी तिला तिटकाराच वाटणार. शिवाय विलीनीकरण निव्वळ कायद्यातून नव्हे, तर कृतीतून दिसायला हरकत कोणाची आहे गुपकर ठरावाच्या सुधारित रूपातही कोठेही इस्लाम वा मुस्लीम असा उल्लेख नाही. तेव्हा काश्मिरी नेत्यांच्या असंतोषाला धार्मिक रंग देता येणार नाही. विधानसभा बहाल झालेला केंद्रशासित प्रदेश असे जम्मू-काश्मीरचे सध्याचे घटनात्मक स्वरूप आहे. तेथे निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली पाहिजे. त्यासाठी प्रथम जनजीवन पूर्वपदावर आणले गेले पाहिजे. मेहबुबांची स्थानबद्धता बेकायदा होती की नव्हती हे न्यायालय ठरवेल. पण त्यांच्या मुक्ततेनिमित्ताने नवी सुरुवात करण्याची संधी केंद्राकडे चालून आली आहे, ती दवडू नये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 करोनाकाळात कुप्रथांना वाव\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/article-on-kamegowda-water-conservator-of-karnataka-abn-97-2301816/", "date_download": "2020-10-28T14:02:17Z", "digest": "sha1:Z332Q2LXDUY7TITUX6BLLFHHBT3J2AUG", "length": 14103, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Kamegowda Water Conservator of Karnataka abn 97 | कुतूहल : कर्नाटकचा जलसंधारक | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nकुतूहल : कर्नाटकचा जलसंधारक\nकुतूहल : कर्नाटकचा जलसंधारक\nकोणतेही शिक्षण न झालेल्या कामेगौडा यांनी जलव्यवस्थापनाचे तंत्रज्ञान केवळ अनुभवाच्या आधारे विकसित केले\nकर्नाटकमधील ‘लेकमॅन’ म्हणून ओळखले जाणारे कामेगौडा. वयोमान फक्त ८५ वर्षे मागील चार दशकांच्या काळात कामेगौडा यांनी त्यांच्या भागातील प्राणी-पक्ष्यांसाठी तब्बल १६ तलाव एकटय़ाने बांधले आहेत. कर्नाटकच्या मंडय़ा जिल्ह्य़ातील डासनाडोड्डी या लहानशा खेडय़ात राहणारे कामेगौडा हे मेंढपाळ असून तिथून जवळच्या कुंदिनीबेट्टा या डोंगराळ ठिकाणी मेंढय़ा चारतात. असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसांत मेंढय़ांना भरकटताना त्यांनी पाहिले. मेंढय़ांना तहान लागली होती. पण डोंगरावर कुठेच पाणी नसल्याने पाण्याच्या शोधार्थ त्या सैरावैरा धावत होत्या. ते पाहून कामेगौडा अस्वस्थ झाले.\nगावात एरवी भरपूर पाऊस पडतो, तरीही मेंढय़ा आणि इतर पक्षी-प्राण्यांना प्यायला पाणी का मिळत नाही, असा प्रश्न त्यांना पडला. याचा विचार करता त्यांच्या ध्यानात आले की, पावसाचे प��णी डोंगरावर पडते, पण वृक्षतोडीमुळे डोंगर उजाड होत चालल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे आणि ते वाट मिळेल तिकडे वाहते. यामुळे जमिनीतही पाणी फारसे मुरत नाही, या रास्त निष्कर्षांप्रत ते आले.\nमग कामेगौडा यांनी त्यांच्या काही मेंढय़ा विकल्या आणि त्या पैशातून आवश्यक ती अवजारे आणली. या अवजारांच्या साहाय्याने या प्राण्यांसाठी कुंदिनीबेट्टाच्या डोंगरात त्यांनी एक तळे खोदले. पावसाळ्यात त्यात पाणी साचले. मेंढय़ा त्यावर आपली तहान भागवू लागल्या. हे पाहून कामेगौडा खूप आनंदित झाले. मग त्यांनी असे आणखी छोटे तलाव बांधण्याचा निश्चय केला.\nपाहता पाहता कुंदिनीबेट्टा परिसरात असे १६ तलाव निर्माण झाले. पाण्याने भरलेले हे तलाव पाहून कामेगौडा यांच्याबरोबरच इतर गावकऱ्यांचे डोळेही आनंदाने पाझरू लागले. कामेगौडा यांना इतर गावांतूनही मग तलावबांधणीबाबत मार्गदर्शनासाठी निमंत्रणे येऊ लागली. पुरस्कारही मिळू लागले. पुरस्कारांच्या रूपात मिळालेले पैसे स्वत:साठी खर्च न करता तलावबांधणी आणि डोंगरांवर झाडे लावण्यासाठी खर्च होऊ लागले.\nकोणतेही शिक्षण न झालेल्या कामेगौडा यांनी जलव्यवस्थापनाचे तंत्रज्ञान केवळ अनुभवाच्या आधारे विकसित केले. एक तलाव भरला की त्यातून ओसंडणारे पाणी दुसऱ्या तलावात जाते. दुसऱ्यातून तिसऱ्यात. असे १६ तलाव भरण्याची अनोखी रचना करून त्यांनी समृद्ध जलव्यवस्थापन केले आहे. पाण्याने भरलेल्या या तलावांमुळे डोंगर व गावांचा परिसर हिरवा तर झालाच, पण त्यामुळे शेतीपूरक व्यवसायासही वाव मिळाला आहे. गावातच रोजगार उपलब्ध होऊ लागल्याने स्थलांतर कमी झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षीदेखील कामेगौडा यांची ही अथक निसर्गसेवा नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.\n– मनीष चंद्रशेखर वाघ\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट���रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 मनोवेध : सहवासाअंती ‘माणूस’पण\n2 कुतूहल : प्राण्यांमधील संघर्ष\n3 मनोवेध : माणसाला माणूसपण कशामुळे येते\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/kolhapur/", "date_download": "2020-10-28T14:04:31Z", "digest": "sha1:54EXTZGAWY5WHB5GQDFDMRMVFYDPRBC7", "length": 5851, "nlines": 130, "source_domain": "krushirang.com", "title": "Kolhapur | krushirang.com", "raw_content": "\nआरक्षणासाठी ‘या’ समाजाचे अनोखे आंदोलन; सांगलीत हलगीवादन तर नाशिकमध्ये जागरण गोंधळ\nदोन्ही राजांच्या भूमिकेविषयी शिवसेनेने केले भाष्य; वाचा, काय म्हटलंय सामनात\nकोल्हापूर बाजारभाव : टॉमेटो ४० तर कांदा २५ रुपये किलो, पहा...\nकोल्हापुरात कांदा २४, तर टॉमेटो ३५ रुपये किलो; पहा आजचे बाजारभाव\nओळख ज्ञानपिठाची : “ज्ञानसेवमृतम”द्वारे छत्रपतींचा विचार वाढवणारे शिवाजी विद्यापीठ; वाचा माहिती\nयेत्या काही तासांमध्ये ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस; वाचा स्कायमेटचा अंदाज\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nड��ऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/announcement-was-made-ajit-pawar-sarathi-11041", "date_download": "2020-10-28T13:47:43Z", "digest": "sha1:JOJ44IY3ICJS4SOMQZUNSKXF2YDRE6RE", "length": 8814, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा\nअजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा\nअजित पवारांनी सारथीसाठी केली ही घोषणा\nगुरुवार, 9 जुलै 2020\nआज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा\nमुंबई: सारथी संस्थेला ८ कोटींची मदत उद्याच्या उद्या देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सारथी संस्था बंद केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र तसा कोणताही विचार नाही. सारथी संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येईल. तिचा कारभार पारदर्शक असेल, अशी मला आशा आहे, असं अजित पवार म्हणाले. सारथी संस्थेच्या समोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी जातीनं लक्ष घालेन, असं आश्वासन त्यांनी दिलं.\nआज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती पवारांनी दिली. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती.\nमंत्रालय अजित पवार ajit pawar खासदार संभाजीराजे पुनर्वसन विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar मुंबई mumbai पत्रकार विभाग sections मराठा समाज maratha community ajit pawar\nकोविड योद्ध्ये कोरोनाच्या विळख्यात, डॉक्टर पोल���स, सरकारी...\nकोरोनाचं रूप किती घातक आहे याचा वारंवार प्रत्यय येतोय. कोरोनानं कोरोना योद्ध्यांना...\nकांदा निर्यातीचा प्रश्न पेटला शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद...\nकांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू...\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर, असा...\nमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाने...\n जगातली पहिली कोरोना लस तयार, वाचा सविस्तर...\nआतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज, कोरोनाची पहिली लस तयार झाली आहे. रशियानं ही...\nचिनी बियाण्यांच्या पार्सलमध्ये घातक रसायनं, शेती, पिकांसह झाडांचाही...\nआता बातमी शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या नव्या संकटाची. कोरोनाचं संकट जगभरात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/read-more-5-lakh-jobs-uttar-pradesh-10947", "date_download": "2020-10-28T14:06:38Z", "digest": "sha1:SKYY33YUMI5GEPZPLCYXSPEXO4Y6TI4F", "length": 11770, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार\nवाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार\nवाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार\nवाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार\nशुक्रवार, 26 जून 2020\nआत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्येच २५ हजारांहून अधिक स्थलांतरित मजूर परतले आहे. विशेषत: या अभियानांतर्गत या ३१ जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या स्वावलंबी यूपी रोजगार अभियानाचे ऑनलाइन उद्घाटन केले.\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटद्वारे आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियान या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन ��ेले. आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या बरोबरच ५० लाख कामगारांना लघु तसेच मोठ्या उद्योगांमध्ये सामावून घेतले जाणार आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात विविध राज्यांमधून परत आलेल्या ३० लाख ४३ हजार स्थलांतरित मजुरांची कौशल्य चाचणी घेण्यात आली असून हे सर्व मजूर २४ लाख ७५ हजार कृषी कार्य, तसेच बांधकाम कार्याशी जोडले गेले होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.\nआत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्येच २५ हजारांहून अधिक स्थलांतरित मजूर परतले आहे. विशेषत: या अभियानांतर्गत या ३१ जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या स्वावलंबी यूपी रोजगार अभियानाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या अभियानांतर्गत स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून या सोबतच या अभियानामुळे स्थानिक उद्योगांनाही चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ झालेल्या कुटुंबाशी संवाद साधला. या वेळी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या, असा सल्ला दिला. यावेळी देशातील विविध शहरांमधून लॉकडाउनमुळे परतलेल्या अनेक लोकांशी मोदींनी संवाद साधला. याबरोबरच त्यांनी उत्तर प्रदेशात येऊन नव्या रोजगाराची कशी कास धरली आणि सरकारी योजनांचा कसा लाभ घेतला याबाबच चर्चा केली.आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लाभार्त्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोंडा येथून स्वयं सहायता समूहाच्या महिलांशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही महिलांनी आपल्या गावातील १० कुटुंबांना स्वावलंबी बनवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.\nरोजगार employment उत्तर प्रदेश स्थलांतर नरेंद्र मोदी narendra modi सरकार government मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शिक्षण education महिला women\nरेल्वे आणि पोस्टात बंपर नोकर भरती, कोरोना संकटात तरूणांना रोजगाराची...\nबेरोजगारांसाठी आता एक दिलासादायक बातमी रेल्वे आणि पोस्ट खात्यात मोठी नोकरभरती...\nचीनमधून ऍपल कंपनी बस्तान हलवणार, ऍपल भारतात उघडणार 6 प्लांट\nकोरोनानंतर अनेक कंपन्या चीनमधून आपलं बस्तान हलवतायंत. आता त्यात अॅपलचीही भर पडलीय....\nनक्की वाचा | पीयूष गोयल रेल्वेच्या खासगीकरणाबाबत म्हणतात....\nमेक इन इंडियाअंतर्गत सर्व गाड्या भारतात बनवल्या जातील. ज्या कंपन्यांना संधी मिळेल...\nनक्की वाचा | महाराष्ट्र सरकारने चीनला कसा दिला दणका\nजानेवारी महिन्यामध्येच चीनच्या जीएमडब्यूने तळेगाव येथील अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सचा...\nवाचा | आता हा देश ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट\nगेल्या २४ तासांत ब्राझिलमध्ये ३४ हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_42.html", "date_download": "2020-10-28T13:56:33Z", "digest": "sha1:DUARZAGMY75R6WUWSMFGDICGRGY7D2UY", "length": 14269, "nlines": 172, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आदर्श युवतीं घडविणारी जीआयओ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nसुमय्या नईम शेख, मुंबई\nआधुनिक जगातील मानवी समाजामध्ये दुराचाराने थैतान घातले आहे. विशेषकरून स्त्रियावरील अत्याचारामध्ये वृद्धी होत आहे. त्यांचे शोषण होत आहे, मानवी हक्कापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास त्यांना मूल्याधिष्ठित आधुनिक शिक्षण देेणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्था ही आदर्श बनली पाहिजे. मुलींमध्ये धैर्य आणि आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी एकीकडे त्यांना आधुनिक शिक्षण देण्याची गरज आहे तर दूसरीकडे इस्लामी मुल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे आधुनिक काळाच्या नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्या तयार होतील. याच उद्देशाने 4 मार्च 1984 रोजी गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (जीआयओ)ची स्थापना करण्यात आली.\nजीआयओचा यावर ठाम विश्‍वास आहे की, इस्लामी शिकवण महिलांच्या उद्धाराकरिता सहाय्यभूत आहे. विद्यार्थींनीना त्याद्वारे जीवन ध्येयाची प्राप्ती होईल. या कामाकरिता विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेतच. परंतु, विद्यार्थीनींबाबत परिस्थिती निराशाजनक आहे. आदर्श समाज निर्मिती करिता विद्यार्थी युवतींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. कारण भावी पिढ्यांना नीतीमत्तेचे बाळकडू त्यांचे मार्फतच पाजले जाणार आहे. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून जीआयओची स्थापना झाली आहे. याच हेतूपोटी सदर संघटना कार्यरत आहे. गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ही अखिल भारतीय पातळीवरील विद्यार्थीनींची संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे पालकत्व त्यास प्राप्त आहे. आदर्श मानवी समाजाच्या पुनर्स्थापनेकरिता विद्यार्थीनींना इस्लामी मार्गदर्शनाद्वारे शिक्षित करणे हे जीआयओचे प्रमुख कार्य होय. अशा प्रकारे कुटुंब व समाजामध्ये असणारी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका व स्थानाविषयी जीआयओद्वारे आपल्या सभासदांमध्ये जाणीव निर्माण करण्याचे कर्तव्य पार पाडले जाते. इस्लामी शिकवणीनुसार मुलींचे आचरण असावे हाच हेतू जीआयओ बाळगते. या हेतूपूर्तीकरिता जीआयओ विविध शिबिरांचे आयोजन करते. वेगवेगळ्या मोहिमा राबविते, मुलींच्या शिक्षणास चालना देते. त्याचबरोबर समाजात मुलींना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याचे कर्तव्यही बजावते. सदरची संघटना अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असून, चारित्र्यवान मुलींची पिढी घडविण्यात अग्रेसर आहे.\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणस�� महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/90f91593e92494d92e93f915-92a92694d92792494091a93e-90692693094d936-93893e90291792393e930940-92e93993e92694793592a94d92a93e-92f93e90291a940-936947924940", "date_download": "2020-10-28T14:05:11Z", "digest": "sha1:XQJBVJLEFBQII5VWPWA4US4EDFWE6WKL", "length": 19231, "nlines": 104, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "एकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती — Vikaspedia", "raw_content": "\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nकर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्‍यातील पतिहाळ हे सुमारे दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव. येथील महादेवप्पा बसप्पा त्रिकन्नाव��र यांचे नाव प्रयोगशील शेतकरी म्हणून घेतले जाते. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत फायद्याची शेती त्यांनी केली आहे. विविध पिके घेतानाच कोंबडी, मत्स्यपालन व दुग्ध व्यवसायही ते करतात. शेतीत कमी गुंतवणूक वा खर्च करणे व पूरक व्यवसायाची जोड शेतीला देणे या बाबींमधून त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.\nकर्नाटक राज्यात बैलहोंगल तालुक्‍यातील पतिहाळ येथील महादेवप्पा त्रिकन्नावार यांनी एकात्मिक शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत शेतकऱ्यांसमोर आदर्श तयार केला आहे. त्यांचे मूळ गाव वकुंद (ता. बैलहोंगल) आहे. मलप्रभा प्रकल्पाच्या पाणी फुगवट्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यातूनच सन 1976 मध्ये महादेवप्पा यांचे कुटुंब पतिहाळ गावात स्थलांतरित झाले. महादेवप्पा यांची गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर सात एकर 14 गुंठे जमीन आहे. ही सर्व जमीन मुरमाड व खडकाळ आहे.\nपिकांचे केले योग्य नियोजन\nमहादेवप्पा यांनी आपल्या शेतीचा विकास करताना प्रत्येक वर्षी जमिनीची सुधारणा केली. बांधबंदिस्ती व जमिनीचे सपाटीकरण केले. शेतात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतीतील विहिरीलाही पाणी वाढले. फारसे शिक्षण झाले नसले तरी शेतीतील अभ्यासूवृत्ती, मेहनतीची तयारी, व्यवहारचातुर्य यांच्या जोरावर महादेवप्पा शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. चहापूड सोडून शक्‍यतो काही खरेदी करावे लागू नये व आपल्याच शेतात कौटुंबिक गरजेनुसार शेतीमाल पिकावा यादृष्टीने त्यांचे पीक नियोजन असते.\nसुमारे सात एकरांत असलेल्या शेतीक्षेत्रात व बांधांवर विविध पिके लावण्यात आली आहेत. आंबा 35, चिकू 20, कढीपत्ता 4, फणस व पपई प्रत्येकी सहा व सागवानाची दोनशे झाडे आहेत.\nमहादेवप्पा यांच्या शेतात हंगामानुसार कापूस, ऊस, मका, केळी, भुईमूग, उडीद व भाजीपाला आदी पिके घेतली जातात. आंतरपीक पद्धतीही वापरली जाते. उत्पादन खर्च कमी केल्यामुळे बाजारपेठेत शेतीमालाचे दर घसरले तरी नुकसानीची तीव्रता कमी होते. शेतात सध्या चार विंधन विहिरी आणि एक विहीर आहे. सर्व विंधन विहिरींचे पाणी विहिरीत एकत्र केले आहे. तेथून शेतीला ते पुरवले जाते. उसाचे व कपाशीचे प्रत्येकी दोन एकर, तर केळीचे एक एकर क्षेत्र आहे. लावण उसाचे ते एकरी 70 टन, तर खोडव्याचे 60 टन उत्प���दन घेतात. केळीचा 32 किलोचा घड उत्पादित केला जातो. बीटी कपाशीचे एकरी 13 क्विंटल उत्पादन ते घेतात. त्यासाठी सुमारे 16 हजार रुपये उत्पादन खर्च होतो.\nरासायनिक व शेणखताचे दर गगनाला भिडले आहेत. मशागतीचा खर्चही आवाक्‍याच्या बाहेर गेला आहे. या तुलनेत शेतीमालाला बाजारपेठेत दर मिळत नाही. यामुळे शेती परवडत नसल्याचे चित्र आहे. मात्र बियाणे, खते आदी निविष्ठा खरेदी, दवाखाना अशा कारणांसाठी गरजेच्या वेळी पैसे मिळावेत यासाठी महादेवप्पा आपल्याला झेपेल इतक्‍याच छोट्या प्रमाणात शेतीपूरक व्यवसाय करतात. कमी गुंतवणूक असल्यामुळे त्यांचे हे व्यवसाय फायद्यात आहेत.\nशेतातील विहिरीत मत्स्य व्यवसाय\nदहा वर्षांपासून शेतातील विहिरीत मत्स्य व्यवसाय केला जातो. तीन ते चार महिन्यांतून एकदा विहिरीत माशांची पिल्ले सोडली जातात. सुमारे तीन ते चार महिन्यांनी हे मासे विक्रीयोग्य होतात. विहिरीवर येऊन मासे पकडून नेले जातात. या व्यवसायातून वर्षाला 8 ते 10 हजार रुपये उत्पन्न मिळते.\nशेतातील लाकूड व काठ्यांचा वापर करून कमी खर्चात कोंबडी पालनासाठी घराशेजारीच शेड तयार केले आहे. शेडमध्ये सुमारे 100 कोंबड्या आहेत. कोंबडीला खाद्य म्हणून मका भरडून दिला जातो. शेडमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी प्रत्येक वर्षी नदीतील माती आणून टाकली जाते. वर्षातून एकदा ही कोंबडीखत मिश्रित माती खत म्हणून पिकांना दिली जाते.\nमहादेवप्पा यांच्याकडे तीन गाई आणि एक मुऱ्हा जातीची म्हैस, दोन बैल आहेत. पाच शेळ्या आहेत. शेळीच्या पिल्लांची विक्री केली जाते. केळीच्या शेताभोवती संरक्षक भिंत म्हणून लावलेल्या सुबाभूळ व अन्य झाडांचा पाला शेळ्यांना खाद्य म्हणून दिला जातो.\nमहादेवप्पा यांनी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला आहे. प्रत्येक वर्षी शेतीमध्ये नदीकाठची माती व शेणखत दिले जाते. मातीत गांडुळांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केला जातो.\nसध्या शेतमजुरांची सर्वत्र चणचण आहे; मात्र महादेवप्पा यांनी त्यावर उपाय शोधला आहे. त्यांचे चार भाऊ विभक्त झाले असले तरी राहायला ते परिसरातच आहेत. ज्या वेळी मजुरांची वानवा भासते, त्या वेळी घरातील सदस्य प्रत्येकाच्या शेतात एक दिवस पैरा पद्धतीने काम करतात. अशा पद्धतीने मजूरटंचाईवर मात करून त्यावर होणारा खर्चही वाचवला आहे.\nकमी खर्चात आणि काटकसरीने शेती फायदेशीर ��रणाऱ्या महादेवप्पा यांची शेती व त्यातील प्रयोग पाहण्यासाठी कर्नाटकचे कृषिमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी अलीकडेच आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या शेतीला भेट दिली. तब्बल दोन तास त्यांनी महादेवप्पा यांच्यासोबत वेळ व्यतीत केला. त्यांच्या प्रयोगांची प्रसंशा केली.\nमहादेवप्पा आपल्या शेतीच्या अनुभवाविषयी म्हणतात, की बालपणापासून मी शेतीत आहे. आजही मी प्रत्येक वर्षी नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असतो. कमी खर्च, अधिक नफा असे माझ्या शेतीचे गणित आहे. विविध प्रकारची पिके मी घेतो. एका पिकाला कमी दर मिळाला तरी दुसऱ्या पिकातून तो भरून निघू शकतो. यामुळे शेतीतील जोखीम कमी होते. धारवाड कृषी विद्यापीठाने यंदा आदर्श प्रगतिशील शेतकरी म्हणून महादेवप्पा यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. शेतात हाडाची काडं करून राबणारे प्रयोगशील वृत्तीचे महादेवप्पा वयाच्या 58 व्या वर्षी मिळालेल्या पुरस्कारामुळे प्रोत्साहित झाले आहेत.\nमहादेवप्पा यांचा मुलगा सोमलिंगप्पा व सून प्राथमिक शिक्षक आहेत. मुलावर शेतीतील संस्कार झाले आहेत. शिक्षकी पेशा सांभाळत ते सुट्टीच्या दिवशी आणि एरवी दररोज वेळेचे नियोजन करीत पत्नीसह शेतात काम करतात. अलीकडेच बंगळूरमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शन व मेळाव्यात शिक्षण आणि शेती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी सोमलिंगप्पा यांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या वडिलांचे शेतीतील अनुभव व आपल्याला मिळालेले संस्कार त्यांनी या वेळी विशद केले.\nसंपर्क - महादेवप्पा त्रिकन्नावार - 09741529218\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T15:24:23Z", "digest": "sha1:KREEEEWEBUDFY3KEN4R6WGDMGU34OE4S", "length": 18709, "nlines": 161, "source_domain": "sajagtimes.com", "title": "सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, महाराष्ट्र\nसूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे\nसूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे\nसूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे\nसूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे\nमोदींच्या वादग्रस्त पुस्तकावरुन खा.कोल्हे यांची भाजपवर परखड शब्दांत टीका\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई | भाजपाच्या दिल्ली कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदींची छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून शिवभक्तांसह नेटिझन्सकडुनही भाजपवर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे यांसह अनेक संघटनांनी पुस्तक मागे घेण्याचा इशारा देत निषेध नोंदवला आहे.\nया वादग्रस्त पुस्तकातील मोदींच्या छत्रपती शिवरायांशी केलेल्या तुलनेवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार शिवेंद्रराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. तर, उदयनराजे भोसले आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यावर शिरुर लोकसभेचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nखा.कोल्हे म्हणतात की, ”एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल\nछत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे ते एकमेवाद्वितीय आहेत…. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे…याचं भान ठेवा … ना��ीतर जाणीव करून द्यावी लागेल ते एकमेवाद्वितीय आहेत…. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे…याचं भान ठेवा … नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल” अशा परखड शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी टीका करत सुनावले आहे.\nवडगाव कांदळीत ‘ग्रामभवन’चे आ.अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन\nवडगाव कांदळीत ‘ग्रामभवन’ चे आ.अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन ७६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचे आमदार अतुल बेनके व माजी... read more\nअस्मिताताई गणेश कवडे यांचे आगळेवेगळे रक्षाबंधन, पोलीस अधिकारीही झाले भावूक\nआदर्श सरपंच अस्मिताताई गणेश कवडे यांच्या कार्यामुळे पोलिस अधिकारीही भावूक कोरोना प‍ार्श्वभूमीवर अस्मिताताई कवडे यांचे आगळेवेगळे रक्षाबंधन श्री क्षेत्र ओझर आदर्श... read more\nजिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी\nजुन्नर तालुका शिवसेनेत खळबळ सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या शिवसेनेचे आक्रमक नेतृत्व आशाताई बुचके यांची पक्षाने... read more\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार पुणे विभागातील अतिवृष्टीसह पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा सजग... read more\nजुन्नर तालुक्यात होणार राजकीय घडामोडी\nजुन्नर तालुक्यात होणार राजकीय घडामोडी सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | जुन्नर तालुक्यात होणार मोठ्या राजकीय घडामोडी, २०२० च्या पहिल्याच आठवड्यात... read more\n‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लॅन केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे\n‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे | लॉकडाऊन... read more\nसौदी अरेबियामध्ये अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न यशस्वी\nसौदी अरेबियामध्ये अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न यशस्वी सजग वेब टीम , पुणे पुणे | सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील... read more\nराज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७\nराज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण राज्यातील ए��ूण रुग्ण संख्या १०७ सजग वेब टिम, मुंबई मुंबई, दि. २४ | राज्यात काल रात्रीपासून... read more\nपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी\nपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर च्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनला निवेदन सजग... read more\nआरोग्य सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्थेचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य\nआरोग्य सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्थेचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य वारुळवाडी | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या ‘माझे कुटुंब... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या ज��चामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/rural-energy/energy_types", "date_download": "2020-10-28T15:29:35Z", "digest": "sha1:LLFC35S4P2WU6CMA4SDM3LQKNKXAP7NP", "length": 6223, "nlines": 86, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान — Vikaspedia", "raw_content": "\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान\nया विभागामध्ये अपारंपरिक अथवा नवीनतम उर्जा स्त्रोतांची माहिती दिली आहे.\nया विभागात उर्जा कार्यक्षमते विषयी माहिती दिली आहे.\nया विभागात उर्जा बचत कशी करावी आणि ती करणे का गरजेचे आहे याविषयी माहिती दिली आहे.\nया विभागात विविध स्वरूपात व विविध प्रकारे केलेले जाणारे ऊर्जेच्या उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे.\nपावसाचे पाणी जमा करणे आणि त्याचा नंतर योग्य वेळी वापरासाठी साठा करणे अशी पावसाच्या पाण्याच्या साठवणीची (RainwaterHarvesting) व्याख्या करता येईल.\nनिसर्गात उपलबद्ध असलेल्या साधनसामुग्रीपासून जी उर्जा निर्माण करतात त्याला पारंपारिक उर्जा म्हणतात.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/finally-neha-kakkar-express-her-love-rohan-preet-roka-ceremony-photos-internet-356543", "date_download": "2020-10-28T14:01:17Z", "digest": "sha1:2HQTMQAERJZQYBPJ2Z7DLJFSYWMRORIE", "length": 14450, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "नेहाने दिली रोहनप्रीत सोबतच्या रिलेशनशीपची कबूली; रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल - Finally Neha Kakkar express her love for Rohan Preet Roka Ceremony photos on internet | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nनेहाने दिली रोहनप्रीत सोबतच्या रिलेशनशीपची कबूली; रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल\nगेल्या काही दिवसांपासून नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. कदाचित याच महिन्यात दिल्लीत त्यांचा विवाह होणार असल्याचे त्यात म्हटले होते. लग्न करण्याबाबत अद्याप त्या दोघांकडून अधिकृत कुठलेही माहिती पुढे आलेली नाही.\nमुंबई - प्रसिध्द गायिका नेहा कक्कर हिने तिच्या आणि रोका सेरेमनीच्या रिलेशनशिपची माहिती नुकतीच सोशल मीडियावर प्रसिध्द केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या रोका सेरेमनीचे फोटोही व्हायरल झाले असून त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा तिच्या नव्या नात्यांच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीत (Rohanpreet) याच्यासोबतच्या तिच्या रिलेशनशिपला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.\nसोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात तिने 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीत बरोबरच्या नात्याची जाहीर कबूली देत ' तु माझा आहेस' अशा ओळी त्या फोटोखाली लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नेहाच्या फोटोला रोहनप्रीतने कमेंट देऊन नेहाच्या होकाराला दूजोरा दिला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. कदाचित याच महिन्यात दिल्लीत त्यांचा विवाह होणार असल्याचे त्यात म्हटले होते. लग्न करण्याबाबत अद्याप त्या दोघांकडून अधिकृत कुठलेही माहिती पुढे आलेली नाही. सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीची गायिका म्हणून नेहा आणि रोहनप्रीतचे नाव घेतले जाते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर परभणीच्या सराफा बाजारातील चित्र\nपरभणी ः दसरा हा सण सराफा व्यापाऱ्यांसाठी कमाईचा काळ असतो. परंतू यंदाचा दसरा हा सोन्या चांदीच्य�� व्यापाऱ्यांसाठी मात्र म्हणावा तितका फायदेशिर ठरला...\nमुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेला दिले लग्नाचे आमिष, आणि चार वर्ष केला अत्याचार \nएरंडोल : लग्नाचे आमिष दाखवुन मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेबरोबर शारीरिक संबंध ठेऊन चार वर्ष अत्याचार केल्याची तक्रार पिडीत शिक्षिकेने पोलीस...\nतुटपुंजी कमाई संपली, घर विकण्याची वेळ, गोंधळी कलावंत उगलेंची ह्रदयद्रावक कहाणी\nऔरंगाबाद : आयुष्यभर परडी घेऊन केलेली तुटपुंजी कमाई या लॉकडाऊन मध्ये संपली. लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने बायकोचे दागिने गहाण ठेवले. आता पंधरा...\n लग्नाला आलेली स्थळे परत पाठवत होता म्हणून रागावलेल्या तरुणाने दुकानावर चालवला जेसीबी\nअहमदनगर : शिक्षण होऊन चांगली नोकरी व उद्योग व्यवसायात मुलगा सेट झालं की त्याच्या लग्नाची तयारी केली जाते. मग त्यासाठी बायोडाटा तयार करणे, जवळच्या...\nआदिवासी बांधवांच्या घरी उजळणार सुखाच्या दिव्यांची आरास\nगडचिरोली : भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरेतर दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव. पण, अनेकदा गडचिरोलीसारख्या अविकसित, गरिबी आणि...\nजीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल\nनागपूर ः प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीशी शारीरिस संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. आई-वडील आणि समाजात बदनामी होण्याच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkari-naukri.youth4work.com/mr", "date_download": "2020-10-28T14:00:08Z", "digest": "sha1:ZH76NFPY6KMD35BQXGXVDFBHZHCAMBD7", "length": 12911, "nlines": 292, "source_domain": "www.sarkari-naukri.youth4work.com", "title": "भारतातील पीएसयू आणि सरकारी संस्थांमधील सरकारी नोकर", "raw_content": "\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि ��्रथम आपल्या कामासाठी थेट आपल्याशी संपर्क साधू शकते\nकंपनीमधील नवीनतम बातमी आणि उद्घाटन आपल्याला प्रथम माहित असणे आवश्यक आहे\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, बिल्ड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद साधा, अर्जदारांना सोयिस्कर निवड, परिपूर्ण युवक शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, विनामूल्यपणे संवाद साधा आणि आपल्याला पाहिजे असलेल्या परिपूर्ण कार्याचा लाभ घ्या\n0 नोकरी • 0 बातम्या • 344 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 344 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 2 बातम्या • 1636 अनुयायी\n0 नोकरी • 2 बातम्या • 1636 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 2 बातम्या • 1395 अनुयायी\n0 नोकरी • 2 बातम्या • 1395 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 122 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 122 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 2 बातम्या • 1911 अनुयायी\n0 नोकरी • 2 बातम्या • 1911 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 163 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 163 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 542 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 542 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 232 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 232 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 154 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 154 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 752 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 752 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 235 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 235 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 640 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 640 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 193 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 193 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 4 बातम्या • 154 अनुयायी\n0 नोकरी • 4 बातम्या • 154 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 40 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 40 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 2 बातम्या • 186 अनुयायी\n0 नोकरी • 2 बातम्या • 186 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 67 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 67 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 308 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 308 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 74 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 74 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी • 0 बातम्या • 129 अनुयायी\n0 नोकरी • 0 बातम्या • 129 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी थेट आपल्याशी संपर्क साधू शकते\nकंपनीमधील नवीनतम बातमी आणि उद्घाटन आपल्याला प्रथम माहित असणे आवश्यक आहे\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, बिल्ड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद साधा, अर्जदारांना सोयिस्कर निवड, परिपूर्ण युवक शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, विनामूल्यपणे संवाद साधा आणि आपल्याला पाहिजे असलेल्या परिपूर्ण कार्याचा लाभ घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D", "date_download": "2020-10-28T14:08:33Z", "digest": "sha1:5O5545ZHWYWECVJWGF43QW4AUX4LWFJG", "length": 2115, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "तारीख महिला इतर देशांमध्ये, किंवा मुले न", "raw_content": "तारीख महिला इतर देशांमध्ये, किंवा मुले न\nविधवा. दोन सतरा वर्षीय मुले. मी एक स्थिर उत्पन्न आणि उच्च शिक्षण. मी प्रेम हायकिंग, मी स्वयंपाक प्रेम. आनंदी पत्नी, मी दोन मुली, लग्न, राहतात स्वतंत्रपणे. मी प्रेम जीवन आणि लोक. मी आनंदी होऊ इच्छित — आता वेळ आहे की.\nहॅलो, मी एक युक्रेनियन स्त्री क्षणी तेव्हा मी थेट सीरिया मध्ये. अनेक वर्षांपूर्वी मी एक विधवा झाले, मी इच्छितो, आणि मी तयार करण्यासाठी एक नवीन संबंध सुरू. प्रशिक्षण, मी प्रेम मुलांना खूप जास्त आहे. मी प्रयत्न कधीच कंटाळा नाही कारण, सर्व काही केले आहे सर्वोत्तम.) मी थेट माझा मुलगा आणि पालक.\nतरुण, सुंदर मुलगी मी शोधत एक माणूस गंभीर संबंध, एक कुटुंब सुरू करू, मी एक मूल नावाचा\n← मुली एक प्रकारचा जुगाराचा खेळ - गप्पा मुली फक्त कसे ऑनलाइन चॅट\nमेक्सिको मोफत खोल्या गप्पा →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/payal-rohatgi-career-horoscope.asp", "date_download": "2020-10-28T14:31:34Z", "digest": "sha1:7YXUDUF3EVKV27PF63I73M3MYHWHC6CE", "length": 9534, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पायल रोहतगी करिअर कुंडली | पायल रोहतगी व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पायल रोहतगी 2020 जन्मपत्रिका\nपायल रोहतगी 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 78 E 26\nज्योतिष अक्षांश: 17 N 22\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपायल रोहतगी प्रेम जन्मपत्रिका\nपायल रोहतगी व्यवसाय जन्मपत्रिका\nपायल रोहतगी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपायल रोहतगी 2020 जन्मपत्रिका\nपायल रोहतगी ज्योतिष अहवाल\nपायल रोहतगी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nपायल रोहतगीच्या करिअरची कुंडली\nएखाद्या वादाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यास तुम्हाला आवडते, त्यामुळे कायदा आणि न्यायक्षेत्र ही तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षेत्रे असतील. कामगार मध्यस्थीचे एखादे पद तुम्ही चांगल्या प्रकारे भूषवाल आणि ज्या ठिकाणी शांतता आणि एकजूट राखायची असल्यास तुम्हाला पाचारण केले जाईल, असे क्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. ज्या ठिकाणी ताबडतोब आणि सतत निर्णय घ्यावे लागतात, असे कार्यक्षेत्र निवडू नका, कारण तुम्हाल चटकन निर्णय घेणे कठीण जाते.\nपायल रोहतगीच्या व्यवसायाची कुंडली\nतुमची उर्जा लाभदायी ठरेल अशी अनेक कार्यक्षेत्रे आहेत. योजना आखण्यात तुमचे कौशल्य उत्तम आहे. या प्रकारची क्षमता व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये लागते. तिथे नवनिर्मितीला वाव असतो आणि गरजेची असते आणि हा घटक पुरुष आणि महिलांना लागू होतो. इतर बाबतीत प्रशिक्षण झाले तरी हेच गुण व्यवस्थापनासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे मोठ्या उद्योगांना दिशा देण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य व्यक्ती आहात. ज्या कामांमध्ये एकसूरीपणा आहे, तोच तोच पणा आहे ते काम तुम्ही टाळावे. दैनंदिन नोकरी तुमच्यासाठी नाही.\nपायल रोहतगीची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुमचा अधिकार आणि वजन असेल. तुमच्या भागीदारांनी खोडा घातला नाही तर तुम्ही तुमच्या योजना यशस्वीपणे राबवू शकाल. शक्य तेवढा भागीदारी व्यवसायापासून दूर राहा. तुमच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतील. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल, समाजात एक महत्त्वाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळेल. यात नशीबाचा किंवा दैवाचा भाग नसेल. तुम्ही तुमच्या योजना एकट्यानेच कार्यान्वित करणे चांगले राहील. तुम्ही क्वचित एखादा नवीन शोध लावाल जो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. एखाद्या नुकसानीत असलेल्या जमिनीचा तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापर करून घ्याल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://charlottemarathimandal.org/events-archives/year-2017/2017-ganesh-festival/", "date_download": "2020-10-28T13:58:00Z", "digest": "sha1:UYMXMDUQUGRCW6OYZGT6SNFQUMZET2ZR", "length": 7897, "nlines": 99, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "वर्ष २०१७ गणेश फेस्टिवल - शार्लट मराठी मंडळ", "raw_content": "\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\n|| गणपती बाप्पा मोरया \nगणपती बाप्पा आले हो…. आपण आतुरतेने वाट बघत असणारा “गणेश उत्सव” जवळ आला आहे. मंडळाकडून जोरदार तयारी पण सुरु झाली आहे.\nगणेशोत्सव दिनांक: २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१७\n२५ ऑगस्ट (शुक्रवार) 4:30 PM गणेश मूर्ती स्थापना\n7:00 PM आरती, महाप्रसाद\n२६ ऑगस्ट (शनिवार) 5:00 PM गणपती अथर्वशीर्ष पठण\n7:45 PM CSMM महाप्रसाद\n8:30 PM “प्रथम तुला वंदितो” राहुल देशपांडे गायनाचा कार्यक्रम\n२७ ऑगस्ट, रविवार 9:00 AM Music Workshop by राहुल देशपांडे\n7:00 PM आरती, महाप्रसाद\n२८, २९, ३० ऑगस्ट (सोम / मंगळ / बुध) 6:00 PM भजन\n7:00 PM आरती, महाप्रसाद\n३१ ऑगस्ट (गुरुवार) 4:30 PM शिवस्य ढोल ताश्याच्या गजरात विसर्जन\nसुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे ह्यांची संगीत मेजवानी\n“गीत मेळा” भजनाचा कार्यक्रम.\n२७ ऑगस्ट, रविवारी संध्याकाळी ५:०० वाजता आपल्या शार्लोट मधील कलावंतांचा “गीत मेळा” भजनाचा कार्यक्रम.. भाग घेणारे छोटे उस्ताद ते मोठे अशी मस्त मेजवानी…. \nयुट्यूब व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लीक करा.\n“येत्या गणेशत्सवामध्ये शारलेट मराठी मंडळ पहिल्यांदाच CSMM Talent Show आयोजीत करत आहे.\nवेळेच्या अभावी मर्यादित स्पर्धकांना संधी , तसेच अंतिम शो पुर्वी आॅडिशन घेण्यात येईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. तरी सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर नोदंणी 9 आॅगष्ट पर्यत\nमहाप्रसाद / आरती स्पॉन्सर sign-up साठी येथे क्लीक करा.\nइतका मोठा कार्यक्रम म्हणजे मदत तर हवीच…. नेहमीप्रमाणे तुमचा सहभाग आणि मदत असणारच….. सोबतच्या लिंक वर क्लीक करून कृपया ���ुमचा सहभाग नोंदवावा.\n© 2020 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/some-people-are-now-spreading-misinformations-and-rumours-said-kangana-ranaut/articleshow/78243362.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-10-28T14:41:53Z", "digest": "sha1:P62VE7H4QRBFTH6IZDPBAZJGWFL5RACF", "length": 12227, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेतकऱ्यांना दहशतवादी बोलले नाही, पप्पू सेना अफवा पसरवतेयः कंगना\nअभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करून आपल्याविरोधात अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना लक्ष्य केलंय. कंगनाने आपलं जुनं ट्विट दाखवत अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं आहे. हे अफवा पसरवणारे पप्पू सेनेचे कार्यकर्ते आहेत, असं कंगना म्हणाली.\nशेतकऱ्यांना दहशतवादी बोलले नाही, पप्पू सेना अफवा पसरवतेयः कंगना\nनवी दिल्लीः आपल्याविरोधात अफवा पसरवल्या जात असल्याचं अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कधीच दहशतवादी म्हटलं नाही, असं ती म्हणाली.\nमाझ्याविरोधात काही लोकं जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत आहेत. CAA विरोधात ज्या प्रकारे अफवा पसरवल्या गेल्या त्याच प्रमाणे काही लोकं सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांविरोधात पसरवत आहेत आणि देशात दहशतीचं वातावरण निर्माण करणअयाचा प्रयत्न करत आहेत. हेच लोकं दहशतवादी आहेत, असं कंगनाने स्पष्ट केलंय.\nही सर्व चुकीची माहिती आणि अफवा आहेत. मी शेतकऱ्यांना दहशतवादी कधीच म्हटलेलं नाही, असं कंगनानं ट्विट करून सांगितलं.\nकृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यादरम्यान कंगनाने २० तारखेला ट्विट केले होते. या ट्विटचा उल्लेख काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. कंगना आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याचा, आरोप सचिन सावंत यांनी केला होता.\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल\n'मार्शल आले नसते तर राज्यसभेत उपसभापतींवर हल्ला झाला असता'\nएवढचं नव्हे तर कंगनाने काँग्रेसचा उल्लेख टाळत आणखी एका ट्विटमधून टीका केलीय. अफवांच्या बळावर पप्पू सेना लढत आहे. माझं ट्विट खरं ट्व��ट पाहा आणि मी शेतकऱ्यांना या ट्विटमध्ये दहशतवादी कुठे म्हटलीय ते सिद्ध करून दाखवा. जर हे सिद्ध झालं तर शेतकऱ्यांची माफी मागून मी ट्विटर कायमचं सोडून देईल, असं कंगनाने म्हटंलय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n६५ वर्षीय हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्या...\nदिशा सालियन मृत्यू प्रकरणात सुनावणीला सर्वोच्च न्यायालय...\nमोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींचा आरए...\nबिहार निवडणूकः उमेदवाराची गोळ्या घालून हत्या, एका हल्ले...\nसंपूर्ण देशातील जनतेला मोफत करोना लस मिळणार: प्रताप सार...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईचा आरसीबीला पहिला धक्का, १ बाद ७१\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nन्यूजमुंबईत फ्रान्सविरोधात रझा अकादमीचं आंदोलन\nदेशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले...\nअहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nमोबाइलMotorola चे स्मार्टफोन ४० हजारांपर्यंत स्वस्त, इंस्टेंट डिस्काउंटही मिळणार\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/indutai-college-of-physiotherapy-pune-bharti/", "date_download": "2020-10-28T14:21:42Z", "digest": "sha1:7ZFMOW5EVPBC2JDVJL6EXL4QRO2XJ7ZV", "length": 17063, "nlines": 319, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Indutai College Of Physiotherapy Pune Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nइंदुताई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे भरती २०२०.\nइंदुताई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता.\n⇒ रिक्त पदे: 19 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 21 ऑक्टोबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत��वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nराज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर भरती निकाल- भरती पात्र, अपात्र उमेदवारांची यादी\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bjp-government-has-come-power-vishwajeet-kadam-strong-protest-against-incident", "date_download": "2020-10-28T13:43:02Z", "digest": "sha1:7TFB45J62CYZWZYYQDLGX7PWMMDUDVDA", "length": 15916, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजप सरकारला आलाय सत्तेचा माज : विश्‍वजीत कदम... उत्तर प्रदेशातील घटनेचा तीव्र निषेध - BJP government has come to power: Vishwajeet Kadam. Strong protest against the incident in Uttar Pradesh | Marathi News - eSakal", "raw_content": "\nभाजप सरकारला आलाय सत्तेचा माज : विश्‍वजीत कदम... उत्तर प्रदेशातील घटनेचा तीव्र निषेध\nसांगली- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जे वर्तन करण्यात आले ते निंदनीय आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आज भाजप सरकारमध्ये काहीही होऊ शकते, ते काहीही करू शकतात. त्यांना कोणाची फिकीर नाही. सत्तेचा माज कशाप्रकारे असू शकतो हे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारमुळे देशासमोर स्पष्ट झाले आहे, अशा शब्दात आज सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे समाचार घेतला.\nसांगली- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जे वर्तन करण्यात आले ते निंदनीय आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आज भाजप सरकारमध्ये काहीही होऊ शकते, ते काहीही करू शकतात. त्यांना कोणाची फिकीर नाही. सत्तेचा माज कशाप्रकारे असू शकतो हे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारमुळे देशासमोर स्पष्ट झाले आहे, अशा शब्दात आज सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे समाचार घेतला.\nते म्हणाले,\"\"उत्तर प्रदेशात आज ज्या पद्‌धतीने कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, लोकशाहीची हत्या होत आहे, त्यामुळे भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे. तेथील पिडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाचे नेते जात असताना जो प्रकार घडला तो निंदनीयच आहे. त्यावरून सत्तेचा माज देशासमोर आला आहे. आपल्या देशाची संस्कृती ही महिलांचा सन्मान आणि रक्षण करणारी आहे. उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटना थांबल्या पाहिजेत. तेथील सरकारने पिडितेच्या कुटुंबियांना तातडीने मदत केली पाहिजे. आज एकाच्या आत्महत्येनंतर सतत चर्चा होत आहे. परंतू उत्तर प्रदेशातील तरूणीवर बलात्कार झाल्यानंतर त्यावर झोपलेले उत्तर प्रदेश आणि केंद्रातील सरकार का बोलत नाही.''\nते म्हणाले,\"\"आज फॉरेन्सिक लॅबसारख्या वैद्यक तंत्रज्ञानामुळे दोषींना पकडून कारवाई करू शकतो. कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा सिद्ध करू शकतो. परंतू उत्तर प्रदेशातील प्रशासन गुन्हेगारांना मदत करते काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कोणाचे दडपण आहे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कोणाचे दडपण आहे काय कोणाची एवढी दहशत आहे, की तेथील गुन्हेगारांना संरक्षण दिले जाते. हे चुकीचे आहे. आज देशात भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. ते होऊ नये म्हणून गांधी कुटुंबातील नेते आणि कॉंग्रेस कार्यकर्ते पुढे आले आहेत. माता-भगिनी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी निश्‍चितपणे लढाई लढू.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच नोव्हेंबरला देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा विस्तार देशभरात करण्यावर शेतकरी संघटना...\nचित्रपटगृहात जाण्यास नागरिकांची तयारी पण....\nपुणे, : \"कोरो��ाचा संसर्ग आटोक्यात आणणे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. परंतु सरकारने येत्या काही दिवसांत चित्रपटगृह...\nप्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा : केंद्र\nनवी दिल्ली - शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने उपाय योजना सुचविण्यासाठी निवृत्त न्या. मदन बी. लोकूर यांची एक सदस्यीय समिती...\nपोलिसांना दाढी ठेवण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी; योगी सरकारचा मोठा निर्णय\nलखनऊ - उत्तर प्रदेश पोलिस महासंचालक एचसी अवस्थी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची वर्दी, बूट, केस आणि दाढी याबाबत नवे आदेश जारी केले आहेत. यानुसार शिख...\n रोजीरोटीसाठी घरदार सोडलेल्या गौतमचा दुर्देवी अंत; तब्बल 23 तासांनी सापडला मृतदेह\nनाशिक : (निफाड) गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील...रोजी रोटीसाठी निफाडला आला. घरापासून दूर, घरातल्यांना सोडून. वय अवघे एकवीस. कामाला जायची घाई. नदीवरच...\nराजधानी दिल्ली : बहुमताची एकाधिकारशाही\nजी सरकारे असहकार्य करतात त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करायचा. इप्सित साध्यतेसाठी नियम, कायदे वाकवायचे, असे प्रकार नित्याचेच झालेत. देशाच्या राजकारणात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/collector-dr-rajesh-deshmukh-orders-conduct-panchaname-agricultural-crops-pune-district-359605", "date_download": "2020-10-28T14:29:59Z", "digest": "sha1:AKRXBMFZ4PVTKW7XFSJJWXRHEXCYLTFT", "length": 18272, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Rain : ३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले; नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Collector Dr Rajesh Deshmukh orders to conduct panchaname of agricultural crops in Pune district | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nPune Rain : ३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले; नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nहवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यांमधील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्‍यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका ���सला आहे.\nपुणे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने चारजणांचा बळी गेला असून, एक व्यक्‍ती बेपत्ता आहे. पूरस्थितीमुळे बारामती आणि इंदापूर तालुक्‍यातील 925 कुटुंबांतील तीन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यातील शेतपिकांचे आणि घरांच्या पडझडीबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nपुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शंभर महसुली मंडळापैकी 68 मंडळांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यांमधील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्‍यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.\n- Pune Rain : २५ सप्टेंबरची पुनरावृती टळली; यंदा जास्त पाऊस होऊनही नुकसान कमीच​\nबचाव कार्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थही पोचले आहे. बारामती तालुक्‍यात एनडीआरएफचे एक पथक पाठविण्यात आले आहे. कऱ्हा नदीला पूर आल्यामुळे बारामती तालुक्‍यातील कसबा, खंडोबानगर, पंचशील, साठेनगर गावांमधील दोन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोनगाव येथे पाण्यात अडकलेल्या 20 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तसेच, इंदापूर तालुक्‍यातील सन्सर, लासुर्णे, निमगाव केतकी, नीरा-नरसिंहपूर यासह अन्य गावांतील एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.\n- घराचं स्वप्न पूर्ण करण्याकडं खरेदीदारांचा मोर्चा; विक्रीत झाली मोठी वाढ\nडॉक्‍टरसह दोन नर्सेसची सुटका\nपूरस्थितीमुळे दौंड तालुक्‍यातील चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्‍टर आणि दोन नर्सेस अडकून पडल्या होत्या. ते तिघेजण जीव मुठीत घेऊन रात्रभर आरोग्य केंद्राच्या छतावर बसून होते. बचाव पथकाने प्रयत्न करून गुरुवारी पहाटे त्यांची सुखरूप सुटका केली, अशी माहि��ी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.\n- Video : 'अहो सुप्रियाताई, महापालिकेत तुमचीच सत्ता होती\nपाण्यात वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू\nदौंड तालुक्‍यात दुचाकीवरून जाणारे चौघेजण पाण्यात वाहून गेले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. शहाजी गंगाधर लोखंडे, अप्पा हरीबा धायतोंडे, कलावती अप्पा धायतोंडे यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर, सुभाष नारायण लोंढे हे बेपत्ता आहेत. तसेच, हवेली तालुक्‍यात वाघोली येथे दुचाकीवर जाताना पाण्यात वाहून गेल्यामुळे अशोक अहेलवार या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शेतपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nचेहऱ्याचा ग्लो वाढवायचा असेल तर झोपण्यापुर्वी करा या गोष्टी\nपुणे: बऱ्याचदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुमचा चेहरा सकाळी थकलेला आणि उतरलेला दिसतो. जर तुम्हाला तुमचा चेहऱ्यावर नेहमी नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही...\nमोठी बातमी: औंध संस्थानच्या गायत्रीदेवींची फसवणूक; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल\nपुणे : सातारा येथील औंध संस्थानाच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या वकिलासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात...\nमुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे विद्युतीकरण कामाची होणार सुरुवात\nसोलापूरः नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन च्या वतीने मुंबई-पुणे-हैदराबाद या हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी विद्युतीकरण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण व इतर...\nदापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसाय बहरला\nहर्णे - गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन...\nमराठा आरक्षणाबाबत भाजपच्या धोरणावर काॅंग्रेसच्या नेत्याने केला मोठा खुलासा\nपुणे : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सर���ार सकारात्मक आहे. त्याचीच पोटदुखी भाजप नेत्यांमध्ये दिसते आहे. या मुद्दयावरून भाजप गैरसमज पसरवत आहे, अशा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-district-manarega-work-three-month-313226", "date_download": "2020-10-28T14:45:38Z", "digest": "sha1:TL5T6BB3BRSJPMLSDKWIV6ZXKAMOFWA7", "length": 16567, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘मनरेगा’ : जिल्ह्यात तीन महिन्यांत कामांवर ४४ टक्के खर्च - marathi news nandurbar district manarega work three month | Marathi News - eSakal", "raw_content": "\n‘मनरेगा’ : जिल्ह्यात तीन महिन्यांत कामांवर ४४ टक्के खर्च\nमनरेगा’अंतर्गत अधिकाधिक मजुरांना काम देण्याच्या पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या सूचनेनुसार, प्रशासनाने गावपातळीवर सूक्ष्म नियोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सातत्याने विविध यंत्रणांचा आढावा घेऊन कामास विशेष गती प्रदान केली आहे.\nनंदुरबार : ‘लॉकडाउन’ काळात जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांतच ४४ टक्के खर्च झाला असून, ४१ टक्के मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे.\n‘मनरेगा’अंतर्गत अधिकाधिक मजुरांना काम देण्याच्या पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या सूचनेनुसार, प्रशासनाने गावपातळीवर सूक्ष्म नियोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सातत्याने विविध यंत्रणांचा आढावा घेऊन कामास विशेष गती प्रदान केली आहे. या मोहिमेमुळे संकटाच्या परिस्थितीत ६० हजारांपेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळाला.\n‘मनरेगा’अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात सुमारे ६६ कोटी ९५ लाखांपैकी अकुशल घटकांसाठी ५२ कोटी २५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आणि एकूण २५ लाख ३२ हजार मनुष्य दिवस निर्माण झाले होते. चालू आर्थिक वर्षात झालेल्या २९ कोटी ३० लाख खर्चापैकी २३ लाख ११ हजारांचा निधी अकुशल घटकांसाठी खर्च करण्यात आला असून, १० लाख ३७ हजार म��ुष्य दिवस निर्माण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या मनुष्य दिवसाच्या तुलनेत या वर्षात ४१ टक्के मनुष्य दिवसनिर्मिती ही केवळ मागील तीन महिन्यांत साध्य करण्यात आली आहे; तर मागील वर्षीच्या तुलनेत ४४ टक्के खर्च केवळ मागील तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आला आहे. यात सर्वाधिक खर्च अक्राणी तालुक्यात ६२ टक्के (पाच कोटी ४१ लाख) आणि नवापूर तालुक्यात ६१ टक्के (पाच कोटी २३ लाख) या दोन तालुक्यांनी केला आहे. या दोन तालुक्यांतील अनुक्रमे २.५८ लाख आणि २.२५ लाख मनुष्य दिवसाची निर्मिती केली आहे.\n‘कोरोना’ संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले असताना, अधिकाधिक मजुरांना काम देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. उन्हाळ्यात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले होते. पावसाळ्यासाठी वृक्षारोपण, नर्सरी, फळझाडे लागवड आदी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावाच्या विकासाची कामे व्हावीत, असेदेखील प्रयत्न करण्यात येत असून, त्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनावरही भर दिला जात आहे.\nराज्यात नंदुरबारची चांगली कामगिरी\n‘मनरेगा’च्या कामांत ग्रामपंचायत, वने, सामाजिक वनीकरण, कृषी आदी विभागांनी कामे हाती घेतली आहेत. ‘शेल्फ’वर ३२ हजार ३१ कामे उपलब्ध आहेत. ‘मागेल त्याला काम’ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आणि मजुरी वेळेवर देण्यातही जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजनावरे, पक्षांच्या मृत्यूबद्दल अनुदानाचा शुक्रवारी ॲक्शन प्लॅन\nनाशिक : (नाशिक रोड) जून ते ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. यातच ज्या प्राण्यांवर व...\nजिल्ह्यातील व्यायामशाळा उघडणार; नियम केले लागू\nनंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र...\nडोंगर विक्री होतेय पण प्रशासकांची नाही हालचाल\nसोनगीर (धुळे) : येथील सबरगड डोंगर विक्री प्रकरण तापले असताना, प्रशासक के. एन. वाघ १५ दिवसांपासून इकडे फिरकले नसल्याचे समजले. गावाचा प्रमु���च नाही, तर...\nतळोद्यात ऊस कामगारांचा वेतन वाढीसाठी निदर्शने \nतळोदा : ऊस तोडणीच्या येत्या हंगामात ऊस तोड व वाहतूक कामगारांना वाढीव वेतन देण्यात यावे व नवीन करार करावेत या प्रमुख मागणीसाठी ऊसतोडणी कामगार व वाहतूक...\nखानदेशात जिल्हा परिषदेच्या सतरा ‘मॉडेल शाळा’\nकापडणे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या तीनशे प्राथमिक शाळा ‘मॉडेल शाळा’ करणार आहे. धुळे चार, नंदुरबार एक, जळगाव बारा व नाशिक जिल्ह्यातील १३ मॉडेल...\nसहा महिन्याचा करमाफ न केल्यास नंदुरबारमध्ये भाजप आंदोलन करणार\nनंदुरबार ः श्रेयवादात न पडता महिनाभरात सामंजस्याने सहा महिन्यांचा करमाफ न केल्यास भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नेते डॉ. रवींद्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://uat.myupchar.com/mr/medicine/fast-mps-p37117996", "date_download": "2020-10-28T13:50:59Z", "digest": "sha1:X6FHCS55HAQMH6QCFVITY36SILSBFBLQ", "length": 19183, "nlines": 343, "source_domain": "uat.myupchar.com", "title": "Fast Mps in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Fast Mps upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nColicaid (1 प्रकार उपलब्ध) Ultracid M (1 प्रकार उपलब्ध) Bigmute (1 प्रकार उपलब्ध) Digene (5 प्रकार उपलब्ध)\nFast Mps के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nFast Mps खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी\nDomperidone अप्रत्यक्ष रूप से एसिटिलकोलाइन, एक रासायन, के उत्पाद को बढ़ाता है जिससे आंत की गतिशीलता बढ़ती है\nMagaldrate एक अकार्बनिक साल्ट है जो पेट में अतिरिक्त एसिड को निष्फल करता है\nSimethicone गैस के बुलबुले को ख़तम (वि���टित करके) कर देता है और गैस के मार्ग को आसान बना देता है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पेट में सूजन (गेस्ट्राइटिस) हाइटल हर्निया पेट में गैस मतली (जी मिचलाना) और उल्टी गर्ड (जीईआरडी) गैस का दर्द एसिडिटी (पेट में जलन)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Fast Mps घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Fast Mpsचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Fast Mps चा कोणता परिणाम असेल हे माहित नाही आहे, कारण आजपर्यंत याबद्दल कोणतेही संशोधन कार्य झालेले नाही.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Fast Mpsचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Fast Mps घेऊ शकतात.\nFast Mpsचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nFast Mps हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nFast Mpsचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत साठी Fast Mps चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nFast Mpsचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Fast Mps चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nFast Mps खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Fast Mps घेऊ नये -\nFast Mps हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Fast Mps चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nFast Mps तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Fast Mps सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Fast Mps मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Fast Mps दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Fast Mps घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Fast Mps दरम्यान अभिक्रिया\nFast Mps आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण ���हे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\nFast Mps के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Fast Mps घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Fast Mps याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Fast Mps च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Fast Mps चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Fast Mps चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/mpsc-group-c-services-pre-exam/", "date_download": "2020-10-28T14:17:36Z", "digest": "sha1:SCT4RDLRCLHHCZWXKF32EXZG7V4BJICL", "length": 13476, "nlines": 313, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "महाराष्ट्र लोक सेवा आयोग MPSC Bharti 2019|MPSC Group C Services Pre Exam 2019| Maha Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जा���िराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nMPSC महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2019\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nइंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, ठाणे मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९\nनेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा ठाणे मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92a94d93092493593e93094092894193893e930-92c93e91c93e93092a947920-920930935924-91593293f90291792193e91a940-936947924940-915947932940-92f93693894d935940", "date_download": "2020-10-28T15:10:54Z", "digest": "sha1:DN6O6Q35TFINTGNODXCVYYUB7UUFBYM7", "length": 21674, "nlines": 128, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "कलिंगडाची शेती केली यशस्वी — Vikaspedia", "raw_content": "\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकोकणामध्ये तीनही हंगामांत व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत. फळांची प्रतवारी करून बाजारपेठेचे योग्य नियोजन त्यांनी केले आहे.\nव्यवसायानिमित्त इचलकरंजी येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सौंदळ (ता. राजापूर) गावात जाकीर मुल्ला यांचे वडील चांद मुल्ला हे स्थायिक झाले. त्यांनी साठच्या दशकात पहिल्यांदा ऊस लागवड केली; तसेच भुईमूग व विविध पिके घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती संस्कृती येथे रुजविण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना ऊसवाले मुल्ला म्हणूनच ओळखले जाई. जाकीर यांनीही काही वर्षे मुंबईत नोकरी केल्यानंतर 20 वर्षांपूर्वी आपली शेती सांभाळायचे ठरवले. मुल्ला कुटुंबीयांकडे सात एकर 12 गुंठे क्षेत्र असून, ऊस आणि भाजीपाला लागवड केली जाते. या व्यतिरिक्त सौंदळ गावातील सार्वजनिक मालकीची दहा एकर जमीनही गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याने घेऊन तेथे ते कलिंगड लागवड करतात.\nउन्हाळ्यातील कलिंगड लागवडीचे तंत्र\nमुल्ला कुटुंबीयांनी कलिंगड लागवडीसाठी प्रति एकर दोन हजार रुपये याप्रमाणे पाच एकर शेती भाडेपट्ट्याने घेतली आहे. या निवडलेल्या जमिनीच्या चारही बाजूंनी नदी आणि ओढ्याचे पाणी वाहते. पावसाळ्यात कोणतेही पीक घेण्यात अडचणी येतात. तसेच, पावसाळ्यानंतरही बराच काळ जमिनीत ओलसरपणा राहतो, त्यामुळे पिकांना बुरशीजन्य रोगांची भीती असते. म्हणूनच जाकीर मुल्ला येथे फेब्रुवारीत लागवडीला सुरवात करतात.\nउन्हाळ्यात 60 ते 70 दिवसांत फळे हमखास होतात. एका महिन्यात वेली फुलांवर येतात आणि पुढील तीस ते चाळीस दिवसांत फळे तयार होतात. उन्हाळ्यात कलिंगड लवकर तयार होते, असा जाकीर यांचा अनुभव आहे.\nदरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कलिंगड लागवडीस सुरवात केली.\nएका आठवड्याच्या अंतराने तीन टप्प्यांत कलिंगडाची साडेसोळा हजार आळी लावली.\nप्रत्येक सरीत सात फूट, तर दोन आळींत तीन फुटांचे अंतर ठेवले.\nअन्नद्रव्य आणि सिंचन व्यवस्थापन\nदरवर्षी कलिंगड लागवडीच्या वेळी गोठ्यातील शेणाचा वापर करतात. मात्र, या वर्षी त्यांनी शेणापासून गांडूळ खत बनविले आहे. कलिंगड लागवडीच्या वेळी प्रत्येक आळ्यात शंभर ग्रॅम गांडूळ खत टाकले. त्यानंतर 50 ग्रॅम युरिया दिला. त्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनी युरियाचा दुसरा 20 ग्रॅमचा डोस दिला. जमिनीच्या मगदुरानुसार दर चार ते सहा दिवसांनी पाणी दिले ��ाते. जवळच्याच बारेवाडी धरणातून सोडले जाणारे पाणी पंपाद्वारे उचलतात.\nकिडीमध्ये तुडतुडे आणि फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, त्यासाठी पाच फेरोमोन सापळे लावले होते.\nवेली फुलांवर आल्यावर कीड व रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांची व वाढीसाठी संवर्धकांची फवारणी केली जाते. सकाळी येणाऱ्या मधमाश्‍यांवर परिणाम होऊ नये म्हणून कोणतीही फवारणी जाकीर संध्याकाळी करतात.\nसर्वसाधारणपणे मळभ आल्यावर बुरशीजन्य रोगाला पोषक वातावरण निर्माण होते. अशा वेळी कलिंगडाच्या वेलींची काळजी घ्यावी लागते. रोगांचा प्रादुर्भाव कमी असतानाच योग्य त्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करण्यावर भर दिला जातो.\nप्रतवारीमुळे बाजारात मिळतो दर चांगला\nकलिंगडाला एप्रिल- मे महिन्यात दर चांगला मिळतो, त्याचमुळे आधीपासून जाकीर मुल्ला फेब्रुवारीनंतर कलिंगड लागवडीलाच पहिले प्राधान्य देतात.\nकलिंगडाची प्रतवारी करून माल वाशी, रांझा, राजापूर येथील घाऊक बाजारांत पाठवतात. लहान फळांना घाऊक बाजारात चांगला दर मिळत नसल्याने अशी लहान फळे स्थानिक बाजारात स्वतः नगाप्रमाणे पाच ते 20 रुपये प्रति नग याप्रमाणे विकतात. स्थानिक बाजारातही सुट्टीमुळे परिसरातील गावांत आलेल्या चाकरमान्यांमुळे चांगला दर मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.\nया वर्षी घाऊक बाजारात एप्रिलमध्ये पहिल्यांदा पाठवलेल्या फळांना चांगला दर (दहा रुपये प्रति किलो) मिळाला असला तरी नंतर मात्र पाच रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. अशा रीतीने गेली अनेक वर्षे जाकीर कलिंगडांची विक्री करतात.\nसौंदळ येथे डुकरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे, त्यांना रोखण्यासाठी शेताच्या चारही बाजूंनी पिंजर (कुंकू) लावलेले केस टाकतात. केसांवरील ही पिंजर रात्रीच्या चांदण्यात चमकते, त्यामुळे डुक्कर येथे फिरकत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. हे केस सलूनमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.\nया निर्जन शेतावरच झोपडी बांधून जाकीर मुल्ला रात्रीही तिथेच राहतात, त्यामुळे फळांचे व शेतीचे संरक्षण होते.\nदुग्ध व्यवसायाची शेतीला जोड\nमुल्ला यांच्या घरी एकूण 11 जनावरे आहेत, त्यांत तीन जर्सी गाई आणि एक पंढरपुरी म्हैस असून, उर्वरित जर्सीच्या कालवडी आहेत. सध्या एकापासून जाकीर यांना 16 ते 17 लिटर दूध मिळते. दुधाला डेअरीतून 19 रुपये दर मिळतो. याच पैशांतून घराला लागणारा दैनंदिन खर्च भागवला जातो. गेल्या वर्षीपासून गुरांच्या शेणापासून गांडूळ खत बनवीत आहेत.\nकुटुंबातील प्रत्येकजण राबतो शेतीसाठी\nजाकीर मुल्ला यांच्या घरातील प्रत्येक जण शेतीच्या कामात गुंतलेला असतो. दुग्ध व्यवसायात पत्नी आणि दोन मुलींची साथ मोलाची ठरते. त्यांचा सातवीत असलेला मुलगाही त्यांच्या कलिंगड व्यवस्थापनात खांद्याला खांदा लावून काम करतो. दै. \"ऍग्रोवन' मुल्ला कुटुंबीयांचा मार्गदर्शक आहे. गेल्या अनेक वर्षांचे ऍग्रोवनचे अंक त्यांनी संग्रहित ठेवले आहेत.\nसाडेचार एकर कलिंगड लागवडीचा जमा-खर्च\nपाच एकर जमिनीचे हंगामापुरते भाडे - दहा हजार रु.\nबियाणे - बारा हजार रु.\nविविध फवारणी - सात हजार रु.\nमजुरी - सहा हजार रु.\nखत - एकोणीस हजार रु.\nकुंपणाची देखभाल - दहा हजार रु.\nअन्य खर्च - सहा हजार रु.\nएकूण खर्च - 70 हजार रुपये\nउत्पादन - 17 टन\n- 17 टनांपैकी मोठ्या आकाराच्या 12 टन कलिंगडांची विक्री सरासरी पाच रुपये प्रति किलोप्रमाणे झाली. त्यातून साठ हजार रुपये उत्पन्न मिळाले. या वर्षी पाणी कमी पडल्याने छोट्या आकाराच्या फळांचे प्रमाण अधिक राहिले. या फळांचे उत्पादन साधारणतः पाच टन मिळाले. ही फळे स्थानिक पासल, रांझा आणि राजापूरच्या बाजारामध्ये स्वतः प्रति नगाप्रमाणे विक्री केली. आकारानुसार पाच रुपये ते 20 रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यापासून 35 हजार रुपये मिळाले.\nजाकीर मुल्ला यांच्याकडून शिकण्यासारखे\nबाजारपेठेचा विचार करून लागवडीचे नियोजन\nनिसर्गाच्या लहरीपणानंतरही शेतीत सातत्य\nशेतीला दुग्ध व्यवसायाची जोड\nशेतीला वैयक्तिक नव्हे, कौटुंबिक जीवनशैलीचा दर्जा.\nमुल्ला कुटुंबीयांसमोरील समस्या व त्यांनी केलेली उपाययोजना\nछोट्या गावामधील शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी किंवा प्रसंगी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे पहिल्या टप्प्यातच वाहतुकीवर मोठा खर्च होतो. अनेक वेळा निविष्ठा आणण्यासाठी मुल्ला यांना 75 कि.मी. लांब असलेल्या कोल्हापूरवर अवलंबून राहावे लागते.\nकोकणामध्ये तीनही हंगामांत व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे गटशेती आणि अन्य प्रकारच्या मदतीसाठी अडचणी निर्माण होतात, तरीही गावातील समविचारी लोकांबरोबर सहकार्य करत, मिळवत संघटितपणे पुढे जाण्याचा मार्ग जाकीर मुल्ला यांनी पत्करला आहे.\nशेतीसाठी पहिल्या टप्प्यात भांडवलाची गरज मोठी असते, त्यासाठी यंदा कलिंगड लागवडीसाठी सौंदळ गावातीलच शेतकरी दीपक चव्हाण यांच्याशी भागीदारी केली आहे. केवळ भांडवलच नव्हे तर सहकार्याचे पाठबळही त्यांच्याकडून मिळत असल्याचे जाकीर यांनी सांगितले.\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/mahesh-kode-tawfiq-sheikh-met-ncp-leaders-again-357072", "date_download": "2020-10-28T14:18:37Z", "digest": "sha1:AABREIGECIIIEFODFV23D5NTIFB2BMER", "length": 15743, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "महेश कोठे, तौफिक शेख यांनी पुन्हा घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट - Mahesh Kode, Tawfiq Sheikh met NCP leaders again | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमहेश कोठे, तौफिक शेख यांनी पुन्हा घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट\nआगोदर आमदार बबनदादा शिंदे आता जिल्हाध्यक्ष बळिराम साठे\nमहापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी बारामतीला जाण्यासाठी माढा तालुक्‍यातील निमगावचा मार्ग स्विकारला होता. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्फत त्यांनी प्रयत्न केले होते परंतु ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आता 2020 मध्ये पुन्हा बारामतीला जाण्यासाठी महेश कोठे यांनी वडाळ्याचा मार्ग स्विकारला आहे. जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादीत जाण्यासाठी प्रयत्न करु लागले आहेत.\nसोलापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे त्यांच्या प्रवेशाबद्दल आफवा पसरविल्या जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे त्यांनी व त्यांचे पुत्र नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी शुक्रवारी (ता. 9) रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे देखील उपस्थित होते.\nमोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे शुक्रवारी सात रस्ता येथील शासकिय विश्रामगृह येथे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. काही तासानंतर त्या ठिकाणी महेश कोठे व त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे हे देखील हजर झाले. कामानिमित्त विजापूरला गेलेल्या एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांनाही शुक्रवारी रात्री सात रस्ता येथील शासकिय विश्रामगृहात बोलवून घेण्यात आले. आमदार माने, जिल्हाध्यक्ष साठे, नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महेश कोठे आणि तौफिक शेख यांनी घेतलेल्या भेटीबाबतही काल रात्री सविस्तर चर्चा झाली.\nया गुप्त भेटीबाबत सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कसलीही कल्पना देण्यात आलेली नव्हती हे विशेष. सोलापूरच्या ग्रामीण भागात भक्कम असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रसने आता सोलापूर शहरात नव्या नेत्यांचा शोध सुरु केला आहे. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी जनाधार असलेल्या सोलापुरातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना कसे यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती\nमुंबई : दिवाळीमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने राज्यात 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार विशेष जादा...\nदापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसाय बहरला\nहर्णे - गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन...\nकोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर परभणीच्या सराफा बाजारातील चित्र\nपरभणी ः दसरा हा सण सराफा व्यापाऱ्यांसाठी कमाईचा काळ असत��. परंतू यंदाचा दसरा हा सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी मात्र म्हणावा तितका फायदेशिर ठरला...\nदापोली आगारातून दिवाळीसाठी जादा फेऱ्या\nदाभोळ ( रत्नागिरी ) - दिवाळीनिमित्त दापोली आगारातून विविध मार्गांवर जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्‍मा मधाळे यांनी दिली...\n५१ ग्रा. पं. निवडणुकांचे घुमू लागलेत ढोल : इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात\nराजापूर : मे ते जुलैदरम्यान मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांची पूर्वतयारी...\nदोन व्यापाऱ्यांंनी कांदा उत्पादकांची २४ लाखांत केली फसवणूक\nशिरपूर : घाऊक कांदा खरेदी करून पैसे देण्यास वर्षभरापासून टाळाटाळ करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात शेतकऱ्याने तक्रार दिली. गुन्हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93693e93694d935924-936947924940924942928-91793094092c94091a947-92893f93094d92e941932928", "date_download": "2020-10-28T14:00:40Z", "digest": "sha1:PASMA6N6WDD7NRJCJQHWC3S6SUDFS7K7", "length": 25538, "nlines": 99, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन — Vikaspedia", "raw_content": "\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nतामिळनाडूमध्ये त्रिस्तरीय संस्थात्मक यंत्रणेद्वारे अल्पभुधारक शेतकरयांना चांगल्या सेवा पुरविल्या गेल्या प्रत्येक स्तरातील संस्थेच्या कार्य स्पष्ट्तेमुळे आणि त्यांच्या मधील सहजसंबंधामुळे शेती संबंधी असणारया सामाजिक व आर्थिक मुद्दयांची उकल करण्यात मदत झाली. शेतक-यांना संसाधन व सेवांची उपलब्धता वाढल्यामुळे उत्कर्षाकडे मार्गस्थ होणे शक्य झाले.\nतामिळनाडू नागपट्टीनम, तीरूवणामलाई आणि कांचीपुरम या तीन जिल्यांमधील जनता गरीब असून शेतीवर अवलंबून आहे. पिकांचे कमी आणि कमी बाजार भाव व चढउतारांमुळे या विविध कारणामुळे शेतक-यांना शेती किफायतशीर रा��ीली नाही. एका पायाभूत अभ्यासात असे आढळून आले की, मुख्य पिके जसे भुईमुग आणि हरभरा पीकाची उत्पादकता कमी असून उत्पादन खर्च जास्त आहे. तसेच शेतीसाठी निधी व सेवांची मदत सुद्धा कमी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत (भारतीय ज्ञान व्यवस्था केंद्र) या संस्थेने (वृत्ती उदरनिर्वाह संसाधन केंद्र) बंगरूळ प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प DFID च्या जागतिक गरिबी निर्मुलनाच्या निधीच्या माध्यमातून तसेच नेदरलंड येथील हिंवास यांच्या मदतीने राबविण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य भर असा होता की, स्वयंशाश्वत आणि तिचा दिर्घ परिणाम करणारी सामाजिक यंत्रणा/ पद्धती निर्माण करणे. सध्या हा प्रकल्प तीन जिंल्हयातील 7) ग्रामपंचायतीतील 9218 शेतकरी कुटुंबाशी जोडला गेला आहे.\nगाव पातळीवर शेतक-यांचे गट व विविध प्रकारची मदत पोहचविणारी जिल्हा स्तरावरील यंत्रणा म्हणजे अॅग्रो प्रोड्युसर कंपनी अशी याची अंमलबजावणी यंत्रणा होती . प्रगतशील शेतकऱ्याकडून शेती विषयक सेवा पुरविणारया गटास ग्रामीण कृषी व्यवसाय विकास सेवा पुरवठादार असे पुरवठादार होते. हे पूरवठादार शेतक-यांपर्यंत विविध सेवा, योजना व अधिकार मिळवून देतात . तसेच उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थीचे काम करतात. गाव स्तरावर शेतक-यांचे जसे महिला बचत गट, पुरूष बचत गट, पुरूष-महिला बचत गट, एकत्रित देवाणघेवाण गट, शेतकरी मंडळ यासारखे प्राथमिक स्तरावरील विविध गट आहेत. हया गटांमध्ये 20 - 25 महिला व पुरुषांचा समावेश असून या गटांना शाश्वत शेती प्रतिनिधी मिळून पंचायत कृषी विकास समिती असते. या मध्ये साधारण 12 ते 20 प्रतिनिधी सदस्य असतात. या समितीची प्रमुख भूमिका म्हणजे सर्व गटांमध्ये समन्वय साधने व गटांच्या कामावर लक्ष ठेवणे प्रान्तस्तरावर प्रांत कृषी विकास समिती असते. या समितीचे 20 ते 30 विकास समिती मध्ये जवळपास 15 ते 20 पंचायत कृषी विकास समित्या समाविष्ठ असतात . प्रांतकृषी विकास समिती आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व पंचायत कृषिविकास समित्यांच्या कामाचे समन्वय व देखरेख करतात. जिल्हास्तरावर कृषी उत्पादक कंपनी उभारण्यात आली आहे.\nआता शेतकऱ्यांनकडे १०० पेक्षा जास्त देशी तांदुळाची वाणाची उपलब्धता आहे.\nह्या कंपन्यांचे मुख्य कार्य शेतकरयाना विविध सेवा जसे विमा, सेंद्रिय प्रमाणीकरण शेतक-यांसाठी प्रशिक्षणासोबतच चांगले उपजाऊ ��ायाभूत बियाणे पुरविणे, नितिष्ठा जसे कडुनिंब बियाण्याची पावडर, गांडुळखत, जिवाणूखते, जैविक किडनाशके, पोते, जनावरांचे खाद्य सभासदांना पुरविणे होय. सध्या 552 बचत गट, पंकृवि समिती (पंचायत कृषि विकास समिती), 5 प्रांत कृषीविकास समिती आणि 2 कृषीउत्पादक कंपन्या अस्तित्वात आहेत. या कृषीउत्पादक कंपन्याचे जवळपास 4000 सभासद आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की, हा प्रकल्प पूर्ण होतांना जवळपास 9000 प्रकाणाचे महत्वाचे परिणाम उपभोक्ता या कंपन्यांचे भागधारक होतील.\nपर्यावरण सुलभ कृषीपध्दतींचे अवलंबन\nसगळयात विकासाठी बाब म्हणजे शेतकरी रासायनिक शेतीकडून वळून शाश्वत सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत. संपुर्ण शेतकरी कुटुंबापैकी 15 टक्के रासायनिक शेतीकडून किडनाशक रहीत शेतीपद्धतीकडे वळले. आणि इतर 10 टक्के कुटुंब संपुर्ण सेंद्रीय शेतीकडे रूपांतरीत झाले. जवळपास 55 टक्के शेतकरी कुटुंबांनी प्रकल्पातील एकतरी शाश्वत शेती तंत्राचा/पद्धतीचा अवलंब केला. सर्वच मुख्य पिकांचे व त्यांच्या वाणांचे आधारभूत पातळीच्या तुलनेत उत्पादन वाढले.\nखर्चातकपात आणि उत्पन्नात वाढ\nशेतीत कोणतेही बदल न करणाच्या गटाच्या तुलनेत पर्यावरण सुलभ कृषी पद्धतीने 7 टक्के उत्पादन खर्च घटला. जवळपास 4500 कुटुंबाचे निळवळ नफा 15 टक्क्यापर्यंत वाढला. अंदाजे 107 शेतक-यांनी 143 हेक्टरवर, (श्री) लागवड पद्धती अंमलात आणली. या पद्धतीमुळे उत्पादन खर्च रू. 1250/- प्रति एकर पर्यंत घटल्यामुळे जिल्हास्तरावर रू 1,78,750/- बचत झाली. नागपट्टीनम जिल्ह्यातील 45 शेतक-यांनी श्री पद्धत वापरल्यामुळे लागवड खर्चात एकरी रु. 1200/- प्रमाणे घट झाली. जिल्हास्तरावर (श्री) लागवड पध्दत अमलत आणल्यामुळे एकूण रू.54000/- रू.ची बचत झाली. महिलांनी 2000 पेक्षा जास्त परसबागा तयार केल्या असून त्यांनी सरासरी रु.300/- प्रति महिना मिळकत होत आहे. विविध उत्पादनाच्या मुल्यवर्धन प्रक्रियेत एकूण 305 लाभार्थी समाविष्ट आहेत.\nसामुहिक गट पुढाकाराने प्रकल्पातील क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. तीन जिल्ह्यात तेरा गांडूळ खताचे प्रकल्प गट , सात जैविक कीटकनाशक उत्पादन गट , सात मूल्यवर्धीकरण उत्पादन गट कार्यरत आहे. ह्या पैकीकित्येक गात विशेषतः गांडूळखत व मुल्यवर्धन गट महिलांच्या मालकीचे आहेत.\nसिरकाझी लाय्म्माधुन्दाम गावात लोकांसोबत चालू असलेल्या चर्चा\nहे उद्योग खेडयातील छोतक-या��ना चांगल्या प्रतीची निवीष्ठा वेळेवर किंफायतशीर भावात वर्षभर उपलब्ध करून देतात. या गटामध्ये काम करणाच्या महिलांना आणि इतर मजूरांना त्यांच्या नियमित शेतकामाच्या मिळविती शिवाय दर महिन्याला अतिरित उत्पन्न मिळत आहे.\nयांत्रिक कृषी अवजारे उपलब्धता सुलभ झाली\n14 पंचायतीमध्ये यांत्रिक कृषि:अवजारांची उपलब्धता सुधारण्यासाठी कृषि:अवजारे सुविधा केंद्रे उघडण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये पॉवर टीलर, छोटा ट्रॅक्टर, ऑईल इंजिन्स, रोवणी यंत्र, ट्रॅक्टरवर चालणारे तण काढणी यंत्र आणि धान्य पाखडणी यंत्र. शेतक-यासाठी उपलब्ध असतात बहुतेक कृषी नफा कमावित असून शेतकरी सेवाकरिता मोबदला देत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्यासक्षम आहेत. उदा. पेरनामलुर पंचायतीत धानाच्या 1800 गोणी (144टन) पाखडणी यंत्रणाने साफ करून दिल्या. कृषिपर्यावरण पध्दतीचे अवलंबनासाठी सरकारचे दिर्घ काळाचे धोरण आवश्यक आहे आणि 'वातावरण बद्दल’ या संबधातील धोरणामध्ये पर्यावरणीय शेती पद्धतीला महत्वाचे स्थान द्यायला हवे. धान्य साफ केल्यामुळे त्याची प्रत सुधारली त्यामुळे प्रत्येक पोत्यामुळे 50-100 रूपयापर्यंत जास्त किंमत मिळाली. ह्या कृषीकेद्रांचा प्रकल्पांतर्गत न येणाच्या लाभार्थांना सुद्धा फायदा झाला.\nलहान व सिमांतिक शेतक-यांच्या आवश्यक त्या सेवा पुरवणारी गाव पातळीवरील सेवादायी यंत्रणा (नमुना) ही शेतक-यांना उत्तम व पाहिजे त्या सेवा पाहिजे तेव्हा पुरवू शकते. त्रिस्तरीय संस्थात्मक (पंचायतः समुहू-जिल्हा) यंत्रणेद्वारे अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने पुरविलेली कृषिनिविष्ठ आणि उत्पादन वेगवेगळय़ा स्तरावर खेळेवर उपलब्ध केल्या जाऊ शकत. या यंत्रणेमधील प्रत्येक घटकांच्या (पंचायत कृषि विकास समिती, प्रांत देयता गठ, किसान गठ आणि कृषिउत्पादक कंपनी) भूमिका व कामे (समन्वय, देखरेख, ज्ञान वृद्धी, सेवा पुरवणे, वादातीत गोष्टींचे निराकरण यांची अत्यंत स्पष्ट्रता आणि त्या सर्व घटकामध्ये असलेल्या आंगीक संबधामुळे हा संस्थात्मक ढाचा उत्तम काम करू शकला. शेतीशी संबधित सर्व आर्थिक व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक या यंत्रणेमुळे सहज शक्य झाली. स्थानिक प्रगतशील शेतक-यांनी सेवा पुरविण्याचे काम केल्यामुळे विविध सेवा लक्षांकीत समाजापर्यंत कार्यक्षमतेने पोहचविण्यास मदत झाली. त्यांना सहकारी शेतक-यांच्या ��्थानिक संदर्भ, आवश्यकता आणि प्राथमिकतेची माहिती असल्यामुळे हे शक्य झाले. ग्रामीण कृषिव्यवसाय विकास सेवा पुरवठादार गटाच्या सेवांची उपयुक्ततात कळल्यामुळे ते सेवांसाठी मोबदला मोजत आहे. शेतकरी सरकारी हक्क तसेच उधार व प्रोत्साहन, महिलांचे कृषिव्यवसाय विकास सेवा पुरवठादार म्हणून नेमणूक झाल्यामुळे सामाजिक आर्थिक विकास, निर्णय घेणा-या व्यासपीठामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले. महिला कृषिउद्योग व विकास सेवा दातांमुळे तर महिलांमध्ये समानतेचे आणि सामाजिक मान्यतेची संवेदना जनतेत वाढली. गटनिर्मिती प्रक्रियेतील समावेशकता (शेतकरी व भूमिहिन दोघांनाही सदस्यत्व देणे) व संरचनेच्या वरच्या पातळीवरील भूमिहिनाची सहभागीत मुळे त्यांच्या आर्थिक लाभाच्या उपक्रमांची शक्यता निर्माण झाली व नफ्याचे समान वाटप शक्य झाले.\nएकंदर या प्रकल्पाच्या उपलब्धी विशेष होत्या. आम्ही असे पाहिले की, सर्वच स्तरावरच्या शेतक-यांचे उत्पन्न वाढले, उत्पादकता वाढली, उत्पादन खर्च कमी झाला आणि प्रोडयुसर कंपनीचा निव्वळ नफा वाढला. अॅग्रो प्रोडयुसर कंपनीच्या नेत्यांमध्ये व्यवसायातील उपयुक्त संधी शोधण्याची व ओळखण्याची क्षमता विशेष वाढली. चर्चेमधील पारदर्शकता आणि सर्व समावेशक निर्णय घेण्याची क्षमता चांगलीच वाढली. नियमीत कामात, दस्तावेज हाताळणे, नेतृत्व गुण आणि बाह्यजगासोबत देवाणघेवाणाची पात्रता यामध्ये बरीच सुधारणा झाल्याचे आम्हाला आढळले. महिला बचत गटांचे लक्ष्य नुसत्या बचत व उधारीपासून वळवून ते शाश्वत शेतीच्या पद्धतीकडे वळविण्यात यश आले. एकूणच, हा प्रकल्पाद्वारे शेतक-यांच्या कुटुंबाना गरिबीतून बाहेर काढून उन्नतीकडे मार्गस्थ करण्यास मदत झाली.\nस्रोत - लिजा इंडिया\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डै��),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5391967218798651928", "date_download": "2020-10-28T14:23:00Z", "digest": "sha1:2QHUQ7ORITZYOYIN53ZHY6BDNX5GYNLZ", "length": 2044, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nकाही आक्षेपार्ह आहे का\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/new-one-rupee-currency-notes-coming-soon-modi-govt-notifies-colour-design-dimensions-45228", "date_download": "2020-10-28T13:47:43Z", "digest": "sha1:5D3JJ7P7QP5RZ63S2UNDZVBAPD7OIL7L", "length": 9506, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मोदी सरकार घेऊन येतंय १ रुपयाची नवीन नोट | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमोदी सरकार घेऊन येतंय १ रुपयाची नवीन नोट\nमोदी सरकार घेऊन येतंय १ रुपयाची नवीन नोट\nनोटेचा रंग, आकार, मानके, वजन, डिझाईन याची सविस्तर माहिती मोदी सरकारनं प्रसिद्ध केली गेली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nअर्थमंत्रालयानं १ रुपयाच्या नव्या नोटेच्या छपाईची अधिसूचना जारी केली आहे. या नोटेचा रंग, आकार, मानके, वजन, डिझाईन याची सविस्तर माहिती देखील प्रसिद्ध केली गेली आहे.\n'अशी' असेल नवी नोट\nफायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, या नोटेचा आकार ९.७ बाय ६.३ सेंटीमीटर असून त्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वर भारत सरकार असं लिहिलंय. अर्थसचिव अतनू चक्रवर्ती यांची या नोटेवर दोन भाषांत सही आहे. या नोटेवर अनेक प्रकारचे वॉटरमार्क देखील आहेत. त्यात अशोकस्तंभ आहे पण सत्यमेव जयते नाही.\nमध्यात एक तर उजवीकडे व्हर्टिकल स्टाईल मध्ये भारत अशी अक्षरे लपलेली आहेत. तसंच १ रुपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृती आहे. अधिसूचनेनुसार, नोटांवरील सिरीयल नंबर उजव्या बाजूला तळाशी डावीकडून उजवीकडे काळ्या रंगात असतील. या सिरीयल नंबरमध्ये नंबर आणि इंग्लिश अक्षरांचा देखील समावेश आहे. नोटेचा रंग हिरवा गुलाबी आहे.\n१ रुपयाची नोट कोण छापतं\n१ रुपयाची नोट हे भारतीय चलनातील सर्वात कमी मूल्याचं चलन आहे. १ रुपयाच्या नोटा रिझर्व बँकेकडून नाही तर भारत सरकार कडून जारी केल्या जातात. त्यामुळे त्याच्यावर अर्थ सचिवांची सही असते.\n१ रुपयाच्या नोटेचा इतिहास\n१ रुपयाची पहिली नोट ३० नोव्हेंबर १९१७ ला छापली गेली होती. त्यावर किंग जॉर्ज पंचम यांचा फोटो होता. रिझर्व बँकेच्या वेबसाईटनुसार १९२६ साली या नोटेची छपाई बंद झाली. त्यानंतर १९४० मध्ये १ रुपयाच्या नोटा पुन्हा छापल्या गेल्या आणि १९९४ मध्ये या नोटा छपाई बंद झाली. २०१५ पासून १ रुपयाची नोट पुन्हा छापली जाऊ लागली आहे.\nSBI चे ‘एफडी’वरील व्याजदर ६ वर्षांत ‘इतके’ घटले\nविमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\n'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान\nगरजूंची भूक भागवणारा मनसेचा ‘माणुसकीचा फ्रिज’\nNavratri 2020: कोरोनामुळं नवरात्रीत व्यवसाय करण्याऱ्यांवर आर्थिक संकट\nईद साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर\nएसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी\nNavratri 2020 : पांडवांनी उभारलेलं महाराष्ट्रातील जीवदानी मंदिर, सर्वांच्या इच्छा होतात पूर्ण\nएसबीआयची गृहकर्ज व्याजदरात सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/mask-price-control-only-rs-3-to-4-rajesh-tope/", "date_download": "2020-10-28T15:26:33Z", "digest": "sha1:HIBW55GTIIK2LAR6DRCAS2P47GVBKWL3", "length": 10748, "nlines": 113, "source_domain": "ainnews.tv", "title": "'मास्क'च्या किमतींवर नियंत्रण, फक्त 3 ते 4 रुपयांत मिळणार : राजेश टोपे -", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \n‘मास्क’च्या किमतींवर नियंत्रण, फक्त 3 ते 4 रुपयांत मिळणार : राजेश टोपे\n‘मास्क’च्या किमतींवर नियंत्रण, फक्त 3 ते 4 रुपयांत मिळणार : राजेश टोपे\nराज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रणeसाठी समिती\nमुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर दुप्पट-तिप्पट भावाने विकल्या जात असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने नुकतंच राज्य सरकारला याबाबतचा अहवाल सादर केला. त्यानुसार एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या किंमतींना शासन मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असल्यानं असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.\nकोरोना साथीच्या आधी एन 95 मास्क 40 रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क 40 वरून 175 रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. म्हणजे त्यांच्या दरात 437.5 टक्के एवढी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. काही एन 95 मास्कची तर 250 रुपयांपर्यंत विक्री झाली. तर तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क 8 ते 10 रुपयांवरून 16 रुपयांना विकण्यात आले. त्यांच्या किंमती 160 टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.\nकोरोना काळात राज्य शासनाच्या वतीने सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे आणि सॅनिटायझरने हात धुवावेत, असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी निर्माण झाली. त्याचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.\nया समितीने मास्क उत्पादक कंपन्यांचा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमत निश्चित केल्या आहेत. मास्क किफायतशीर किमतीत उपलब्ध झाल्यावर सामान्यांना दिलासा मिळणार आहे. योग्य निकषानुसार त्याचे उत्पादन देखील होईल. तसेच योग्य दरात त्याचा पुरवठाही होईल. रुग्णालयांच्या रुग्णसेवा खर्च देखील त्यामुळे कमी होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nबिहारच्या रणसंग्रामात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेही उतरणार\nलातूरच्या अस्मिता माधव गोरेने ‘केबीसी’त जिंकले…, 12 लाख 50 हजार रुपये\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nमराठवाड्यातील रस्त्यांसाठी देणार इतकी नुकसान भरपाई\nआज दुपारी 12 वाजता धार्मिक विधीने नवरात्राची सांगता\n10 हजार पगाराची गेली नोकरी, परतला बुलडाण्याला, आता 80 हजारांची कमाई\nराणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2019/06/15/sa_kojagiri/", "date_download": "2020-10-28T15:07:55Z", "digest": "sha1:F6CGZUEH32X2SCT7JCHPUANJTE4WZORM", "length": 5387, "nlines": 58, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "कोजागरी पौर्णिमा – कलापुष्प", "raw_content": "\nइंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण ‘कोजागिरी’ असा उच्चारतात आणि लिहितात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमासाजरी केली जाते.\nभारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी ही परंपरा आहे.\nआश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.\nबौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.\nआश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.\nकोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून ‘शरद पुनम’ नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.\nPrevious Post: हम्पीचा गणेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/833-2/", "date_download": "2020-10-28T13:42:32Z", "digest": "sha1:YIPC6RULZZGFF5SUOVNXYS4SG4YX6JHM", "length": 17241, "nlines": 157, "source_domain": "sajagtimes.com", "title": "कल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nकल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर\nकल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर\nकल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर\nBy sajagtimes latest, खेड, पुणे कल्याणी पवार, राजगुरूनगर 0 Comments\nकल्याणी पवार यांना ग्रामविकास प्रतिष्ठान राजगुरूनगर या संस्थेचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर\nसजग वेब टीम, बाबाजी पवळे\nराजगुरूनगर | पुर,ता.खेड येथे वृद्धाश्रम उभारून अनाथ व वाचताना आधार देत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या कल्याणी दिनकर पवार यांना ग्रामविकास प्रतिष्ठान राजगुरूनगर,जि.पुणे या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे व पुरस्कार समिती अध्यक्ष रामदास दौंडकर यांनी पुरस्कार निवडीचे पत्र दिले.१२ फेब्रुवारीला मुंबई मराठी पत्रकार संघ भवन मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श पुढे ठेवून पुरसारख्या ग्रामीण भागात वृद्धाश्रम उभा केला असून त्याद्वारे एक भरीव असे सामाजिक कार्य कल्याणी पवार यांनी उभे केले आहे. पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याबद्दल पवार यांचे कौतुक होत आहे.समाजात कार्यरत असताना हा पुरस्कार कार्य करण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल असे कल्याणी पवार यांनी मत व्यक्त केले.\nशिक्षण व सहकार क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व जनार्दन(मास्तर) बांगर कालवश\nसजग वेब टीम, जुन्नर बेल्हे| मुंबई एज्युकेशन बोर्डाचे माजी उपायुक्त आणि विशाल जुन्नर नागरी पतसंस्थेचे संस्थापक जनार्दन रभाजी बांगर उर्फ... read more\n… अन्यथा मातोश्रीच्या दारात आंदोलन करु – करण गायकर ; डीजे बंदीवरुन डीजे मालक आक्रमक\n. . .अन्यथा मुंबईत मातोश्रीच्या दारात आंदोलन करु – करण गायकर डीजे बंदीवरुन डीजे मालक आक्रमक छावा क्रांतिवीर सेना प्रणिक पुणे... read more\nकिल्ले ‘शिवनेरी’ वर जाण्यासाठी रोप वे ची उभारणी करा – अमोल कोल्हे\nसजग वेब टिम, महाराष्ट्र नवी दिल्ली | शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे ची उभारणी... read more\nआगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल – प्रफुल्ल पटेल\nआगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.... read more\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या... read more\nपशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ\nपशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पशुसंवर्धन... read more\nआमदार लांडगे समर्थकांमध्ये धुसफूस, भोसरी भाजप आक्रमक.\nसजग वेब टीम, पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड | मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर येत आहे. शिवसेनेचे शिरुरचे उमेदवार जाहीर होताच भोसरीतील... read more\nअनिलदादा खैरे यांचा ���ाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले... read more\nतेलदरा आपतग्रस्त कुटुंबियांची अतुल बेनके यांनी घेतली भेट\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून आपतग्रस्तांना भरीव मदत सजग वेब टिम, जुन्नर ओतूर | जुन्नर तालुक्यातील तेलदरा याठिकाणी पावसाने घर कोसळून वैष्णवी भुतांबरे आणि... read more\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी रु. मंजूर\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी रु. मंजूर सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव (दि.११)| शिरूर लोकसभा मतदार संघातील शिरूर, खेड, आंबेगाव... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%98/", "date_download": "2020-10-28T14:39:54Z", "digest": "sha1:K5AEISFQPLPAXSPNWXBPXN3CTHJFAINV", "length": 6585, "nlines": 110, "source_domain": "ainnews.tv", "title": "राहुल गांधींनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nराहुल गांधींनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट\nराहुल गांधींनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (१४ मार्च) दिल्लीतील निवासस्थान भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.\nउत्तरप्रदेश पोडनिवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गडातच भाजपचा पराभव झाला आहे. सपा-बसपाने एकत्र येऊन मिळवलेल्या यशामुळे विरोधकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. 2 दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी मेजवानीसाठी सर्व विरोधी पक्षांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात शरद पवारही उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्या या डिनर डिप्लोमसीनंतर राहुल गांधींनी संपर्क साध्यण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.\nकाँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला भर सभागृहात पट्ट्याने केली मारहाण\nबर्थडे गर्ल आलिया भट्टचे ग्लॅमरस फोटो, वाचा तिच्याविषयी बरेच काही…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nपुण्यात ऊसतोड कामगार, वाहतुकदारांच्या मागण्यांबाबत आज महत्त्वाची बैठक\nशेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्याकरिता शरद पवार नाशिक दौऱ्यावर\nविजयादशमीसाठी ‘सुवर्णनगरी’ सज्ज, ग्राहकांकडून सोने खरेदीस…\n‘स्वाभिमानी’च्या महिला जिल्हाध्यक्षाची सटकली, जेसीबीवर…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/after-losing-his-job-in-lockdown-mba-became-a-young-mangalsutra-thief/", "date_download": "2020-10-28T14:05:42Z", "digest": "sha1:24H5C4U7TQD5OYPV37DPEDAQQQOYKHVW", "length": 9723, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने, एमबीए तरुण बनला मंगळसूत्र चोर", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nलॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने, एमबीए तरुण बनला मंगळसूत्र चोर\nलॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने, एमबीए तरुण बनला मंगळसूत्र चोर\nइचलकरंजीतील विविध भागांत धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास\nकोल्हापूर : इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणार्‍या उच्च शिक्षित चेन स्नॅचरला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. एमबीएचे शिक्षण घेतलेला हा तरुण लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने चेन स्नॅचिंग करू लागला. आकाश संजय हिंगे (वय 22) असे या चेन स्नॅचर तरुणाचे नाव आहे. त्याने तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 56 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अ‍ॅक्टिव्हा मोपेड, मोबाईल, असा एकूण 3 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nलॉकडाऊन काळात महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लांबविण्याचे प्रकारात वाढ झाल्याची माहिती होती. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. त्यामधून पोलिसांना या चेन स्नॅचरच्या वाहनाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत संशयावरुन आकाश हिंगेला ताब्यात घेतल��. पोलिसांनी खाक्या दाखवताच हिंगेने चोरी केल्याची कबुली दिली. त्याने तीन ठिकाणी चोरी केल्याचे त्याने सांगितले. यापैकी सुंदर बागेच्या मागे 13 जूनला स्नेहा गरगटे, 2 ऑगस्टला अयोध्यानगर परिसरातील सुमन चौधरी आणि आठ दिवसांपूर्वी राधाकृष्ण चित्रमंदिर परिसरात भारती कासट या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि चेन लांबविल्याची कबुली हिंगे याने दिली. लॉकडाऊनमुळे पैशाची अडचण आहे, घरातील नातेवाईकांना कोरोना झाला आहे, असे सांगून त्याने विटा येथील सराफाला चोरीचे दागिने विकल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून सोन्याचे दोन मंगळसूत्र, चेन, असे 56 ग्रॅम वजनाचे दागिने, अ‍ॅक्टिव्हा मोपेड आणि मोबाईल असा 3 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे हिंगे हा उच्चशिक्षित असून त्याने मॅक्रोट्रॅनिक्स एमबीएचं शिक्षण घेतले आहे. त्याचे आणखीन कोणी साथीदार आहेत का, याचा पोलिस शोध घेत आहे. लॉकडाऊनमुळे काम गेल्याने चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.\n2020 चा ‘अनंत भालेराव स्मृती’ पुरस्कार हिमरू तज्ज्ञ अहमद कुरेशी यांना जाहीर\nमहाराष्ट्रात शाळा पुन्हा उघडण्याचा ठरला मुहूर्त\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nशिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात\nसंरक्षणमंत्री झाल्याशिवाय नगरचे प्रश्न सुटणार नाहीत, सुजय विखेंची…\nराष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचे भाजप खासदार सुनबाईंनी केले स्वागत\nराणेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान, उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/author/deepak/", "date_download": "2020-10-28T14:30:07Z", "digest": "sha1:CT7GQXW3SKC6X4ZEUQ6W2QWZDM3IQMRA", "length": 6646, "nlines": 81, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भिडू दीपक चटप., Author at BolBhidu.com", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nशेताच्या बांधावर असणारी झाडे पुर्वी सरकारच्या मालकीची असत, बापूंमुळे ती शेतकऱ्यांच्या मालकीची झाली\nराजारामबापूंची ओळख म्हणजे पदयात्री. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजारामबापू पदयात्रा काढत. ऑक्टोंबर महिन्यातल्या रणरणत्या उन्हात त्यांनी सलग दहा दिवस सांगली ते उमदी अशी पदयात्रा काढली होती. दुष्काळी भागात पायी जावून त्यांचे…\nशीख धर्मीय व्यक्तींना हेल्मेट सक्ती असते की नसते \nउन्हाळा, पावसाळा, हिवाळा, गणपती प्रमाणे पुण्यात दरवर्षी हेल्मेट सक्ती होतच असते. दंडाच्या पावत्या वाढल्या आणि मार्च एन्डिंगचा हिशोब संपला की आपोआप हेल्मेटसक्ती उठते. तसही हेल्मेटसक्ती विरोधात पुण्यातील काही उत्साही कार्यकर्ते आवाज वगैरे…\nअंतरिम अर्थसंकल्पातील “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी” योजनेचं नेमकं वास्तव काय आहे \nगेल्या १५ वर्षात ३ लाखांहुन अधिक शेतकऱ्यांच्याआत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावाऐवजी कमीभाव देऊन लाखो रूपयांची शेतक-यांची लूट करण्यात आली. सततची नापिकी, सरकारचे शेतकरी विरोधी कायदे व धोरण, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकरी…\nसवर्णांना दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार का..\nआरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक घटक 'आम्ही कसे मागास आहोत' हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सर्वप्रथम सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हा 'अपवाद' असल्याचे समजून घेतले पाहिजे. कोणत्याही समाजाचे आरक्षण…\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/90992894d93993e93394d92f93e924-92694192793e933-91c92893e93593093e90291a940-91593e93391c940-91894d92f93e", "date_download": "2020-10-28T14:22:08Z", "digest": "sha1:AADZXHQCGKLF3XI2DET4DKC2FSVFDM5S", "length": 25672, "nlines": 118, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "उन्हाळ्यात जनावरांची काळजी — Vikaspedia", "raw_content": "\nसध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्रास होतो. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, तसेच म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे जास्त कल असतो, तसेच उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते.\nप्रजननाची क्रिया ही जनावरांच्या इतर सर्व शरीरक्रियांवर अवलंबून असते. उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्‍यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो, त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते.\nउन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे इ. उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.\nगाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्‍यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते. याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे. कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्‍यतो सकाळ अथवा संध्याकाळी करावे. म्हशींना डुंबण्यास द्यावे, ही त्यांची नैसर्गिक आवड आहे, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते. म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्‍य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्‍यक आहे, शक्‍य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.\n...असे ठेवा जनावरांचे व्यवस्थापन\nजनावरांना दिवसातून किमान एकदा तरी खरारा करावा. खराऱ्यासाठी नारळाच्या काथ्याचा वापर करावा. खरारा करतेवेळी तो सोयीचा व हळुवारपणे करावा. त्यामुळे जनावरास थोडे तरतरीत वाटते व अंगावरील गोचीड व मरकट केस गळून पडतात.\nचारा व पाण्याचे व्यवस्थापन\nजनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 33 टक्के वाय�� जातो, कुट्टी करून दिल्यास केवळ दोन टक्के वाया जातो. कुट्टी केलेला चारा टोपल्यात किंवा लाकडाच्या गव्हाणीत टाकून खाऊ घालावा. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात. चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये कडुनिंब, अंजन, वड, पिंपळ, शेवरी इत्यादी झाडांची ओली पाने, हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे. दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे.\nअपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. गाभण जनावरे व दूध उत्पादक जनावराची विशेष काळजी घ्यावी. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.\nआपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील. त्यासाठी मोठ्या जनावरांतील रोगनिहाय लसीकरण आणि लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.\nहा रोग साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आढळतो देशी आणि संकरित जनावरे या रोगामुळे प्रभावित होतात. विशेषतः संकरित आणि लहान जनावरांमध्ये हा रोग अत्यंत तीव्रतेने आढळतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या रोगांवरील लस ही लहान जनावरांमध्ये प्रथमतः सहा ते आठव्या आठवड्यात देण्यात येते व पुढील लसीकरण या नंतर दरवर्षी द्यायचे असते व ते साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत देण्यात येते. ज्या भागात खुरकूत हा रोग सातत्याने आढळतो अशा भागात हे लसीकरण वर्षात दोनदा देण्यात येते आणि ते साधारणतः सप्टेंबर आणि मार्च या महिन्यात करायचे असते.\nहा रोग मोठ्या जनावरांसोबत शेळ्या-मेंढ्यांतही आढळतो. पावसाळ्यात होणारा हा रोग हवामानातील तीव्र बदलांमुळे किंवा लांबच्या प्रवासाअंती येणाऱ्या त्रासामुळे उद्‌भवतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण हे अधिक असते. यामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबवण्यात येते. सर्वच वयोगटातील जनावरांमध्ये हे लसीकरण करण्यात येते. हे लसीकरण दरवर्षी पावसाळ्याआधी मे किंवा जून महिन्यांत घेण्यात येते. घटसर्प हा रोग सातत्याने आढळणाऱ्या भागात हे लसीकरण वर्षात दोन वेळेस घेण्यात येते.\nहा रोग मोठी जनावरे आणि शेळ्या-मेंढ्यांनादेखील होतो. सहा ते 24 महिन्यांची चांगल्या वाढीतील लहान जनावरे या रोगाने आजारी पडतात. फऱ्या हा रोग साधारणतः पावसाळ्यात आढळतो. जनावरांमध्ये प्राणघातक असणाऱ्या या रोगापासून बचावाकरिता या रोगांवरील प्रतिबंधक लस ही पावसाळा सुरू होण्याआधी देण्यात येते. या रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी ही लस सर्व वयोगटातील जनावरांना देण्यात येते. प्रथम लसीकरणानंतर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर दरवर्षी या प्रकारे ही लस देण्यात येते.\nहा रोग प्राण्यांमधील अत्यंत घातक रोग आहे. प्राण्यांकडून मानवाला संक्रमित करणाऱ्या या रोगाचे लसीकरण अशा भागात विशेषतः राबवण्यात येते, जेथे हा रोग सातत्याने आढळतो. या रोगासाठी लसीकरण हे फेब्रुवारी ते मे महिन्यात पावसाळ्याआधी घेण्यात येते. कारण साधारणतः पावसाळ्याच्या सुरवातीस या रोगांची लागण होते. सर्व वयोगटांतील जनावरांना ही लस देण्यात येते व दरवर्षी याच कालावधीत ही लस पुन्हा देण्यात येते.\nसंकरित जनावरांमध्ये महत्त्वाचा असा हा रोग साधारणतः उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान होतो. जनावरांवर असणाऱ्या गोचिडांमुळे हा रोग पसरतो. गोचीड नियंत्रणासोबतच या रोगावरील प्रतिबंधात्मक लस ही हा रोग प्रामुख्याने आढळणाऱ्या भागात देण्यात येते. सर्व वयोगटांतील जनावरांना दरवर्षी ही लस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात देण्यात येते.\nलसीकरण शक्‍यतो सकाळ किंवा संध्याकाळी करावे. लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांमध्ये करण्यात येते. लसीची मात्रा आणि लस देण्याची पद्धती ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठरवलेलीच वापरावी. शक्‍यतो एका ठिकाणच्या जनावरांचे लसीकरण हे एकाच दिवशी करावे. गाभण जनावरांत लसीकरण करू नये.\n(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे कार्यरत आहेत.)\nक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्य���ीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा\nपशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर\nस्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/18/mamasaheb-ghumare-passes-away-.html", "date_download": "2020-10-28T14:41:51Z", "digest": "sha1:BAZMKULMRBINPO6TPJGOIFQECF7IOSII", "length": 14226, "nlines": 17, "source_domain": "www.evivek.com", "title": " mamasaheb ghumare passes away. - विवेक मराठी", "raw_content": "शैलीदार, समन्वयी संपादक - मामासाहेब घुमरे\nदैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख.\nसामान्यत: असे दिसते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्वोदयी विचारधारा यांच्यात काही समन्वय असला, तरी या विचारधारा समांतर प्रवास करीत असतात. त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे चिंतक, विचारवंत पत्रकार संपादक म्हणजे दिगंबर भालचंद्र घुमरे. शैलीदार लेखनासाठीही ते ज्ञात होते. मामासाहेब या उपनावाने सर्वख्यात असलेले मामासाहेब हे दै. तरुण भारतचे प्रदीर्घ काळ कार्यकारी संपादक व ४-५ वर्षे मुख्य संपादक होते.\nमामासाहेब लहानपणापासून संघस्वयंसेवक होते. पदवी घेतल्यावर काही काळ त्यांनी शिक्षण खात्यात नोकरी केली. लॉची पदवी घेऊन वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. वकिली करण्याचा त्यांचा पिंड नव्हता. भाऊराव देवरस यांच्या सूचनेवरून ते सुरुवातीला हिंदुस्थान समाचारमध्ये व नंतर तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून रुजू झाले. भरपूर व्यासंग, वाचन व लेखनाची साधीसोपी सरळ शैली यातून त्यांच्याकडे पत्���पंडित भाऊसाहेब माडखोलकर यांचे उत्तराधिकारी म्हणून बघितले जाऊ लागले. आपण तरुण भारतचे संपादक होणार याची मामासाहेबांनाही कल्पना असावी, पण बाळासाहेब देवरस यांनी मा.गो. वैद्य यांना या जबाबदारीसाठी आणले. बाबूराव वैद्यही सुरुवातीला उपसंपादक म्हणून रुजू झाले व नंतर संपादक झाले. मामासाहेब स्वत: व तरुण भारतचा पूर्ण चमू त्यांनी बाबूरावांच्या पाठीशी उभा केला. हे करताना आपणावर अन्याय झाला अशी भावनाही त्यांनी कधी व्यक्त केली नाही. संघस्वयंसेवक म्हणून हा आदेश मनोमन मानला. बाबूराव मुख्य संपादक झाल्यावर मामासाहेब कार्यकारी संपादक झाले. बाबूराव संपादक असेपर्यंत त्यांनी स्वत:ला तरुण भारतशी बांधून घेतले. ना कुठल्या स्तंभाची जबाबदारी स्वीकारली, ना स्वत:ची पुस्तके काढली. मामासाहेब भाषण द्यायलाही कुठे बाहेर जात नसत. एवढे त्यांचे तरुण भारतशी समर्पण होते.\nविनोबा व त्यांचा परंधाम आश्रम, सर्वोदयी विचारधारा यांच्याशी कायम संपर्क होता. आचार्य दादा धर्माधिकारी, त्यांचे पुतण्या, चंद्रशेखर धर्माधिकारी, रा.कृ. पाटील, बाबा आमटे या सर्वांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांचा एकूण पोषाख वगैरेदेखील सर्वोदयी कार्यकर्त्याला शोभेल असा होता. भाऊसाहेबांची लेखनशैली राबवीत असताना त्यांनी त्या शैलीतील खंडसळपणा पणा अलगद बाजूला काढला होता. त्यांचे चिंतन, मनन, लेखन हे कायम समन्वयवादी राहिले. संघसंस्कार कायम ठेवीत सर्वोदयातील करुणा, सेवा हा भाव त्यांनी त्यांचा स्थायिभाव म्हणून स्वीकारला होता. या विचारधारा समांतर न जाता त्यात समन्वय व्हावा, असे विचारसूत्र त्यांनी कायम आपल्या लेखनात स्वीकारले होते.\n१९७५ साली आणीबाणी लागली. २-४ महिन्यांत त.भा.चे मुख्य संपादक बाबूराव वैद्य यांना ‘मिसा’खाली स्थानबद्ध करण्यात आले. तरुण भारतचे प्रकाशन करणारे श्री नरकेसरी प्रकाशनाचे अनंत अधिकारी स्थानबद्ध झाले. फक्त प्रबंध संपादक खांडकेकर व कार्यकारी संपादक मामासाहेब घुमरे बाहेर होते. बाहेरचे सर्व वातावरण विरोधी होते. सरकारी जाहिराती बंद झाल्या होत्या. व्यावसायिक जाहिरतादारांना धमकाविले जात होते. फक्त इतकेच नाही, तर बाहेर साम्यवादी पक्ष फॅसिस्टविरोधी संमेलने आयोजित करून तरुण भारत बंद करावे. तरुण भारतवर बंदी घातली जावी अशी मागणी करीत होते. त्या काळात मामासाहेबां���ी अतिशय धीरोदात्तपणाने तरुण भारत सुरू ठेवले. सरकारची वक्रदृष्टी होणार नाही याची काळजी घेत असताना स्वयंसेवकांलाही बट्टा लागू दिला नाही.\nआणीबाणी काळात डॉ. हेडगेवार यांची जयंती आली, त्या वेळी लेखकवर्गापैकी कुणीही संघाशी जवळीक दाखवायला तयार नव्हते, म्हणून यांनी बालवीर बाबूराव हरकरे यांना लेख लिहायला सांगितला. बाबूराव हरडरे यांनी सुरुवात केली, ‘डॉ. हेडगेवार माझे मित्र आहेत. त्यांच्या सगळ्या मतांशी मी सहमत नाही, पण ते मूलत: काँग्रेसी होते हे मी विसरू शकत नाही.' या प्रारंभामुळे तो लेख प्रसिद्धिपूर्व नियंत्रणातून अलगद पसार झाला.\nतरुण भारतवर सरकारची वक्रदृष्टी होऊ नये, म्हणून मामासाहेबांनी इंदिरा गंधी यांच्या २० कलमीवर एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. एकाही काँग्रेसी वृत्तपत्राने, सरकारनिष्ट वृत्तपत्रांनी २० कलमीवर स्पर्धा वगैरे घेतली नाही, म्हणून त्यांना सरकारी व पक्षीय दट्ट्याही मिळाला होता. मामासाहेबांनी सर्वोदयवादी व परंधाम आश्रमाशी असलेल्या संधानातून आचार्य विनोबा भावे यांचे मौन सुटताना ते या स्थितीत आणीबाणीचे समर्थन करणार नाहीत याची काळजी घेतली होती. सर्वोदयी परिवारातील अनेक विचारवंतांना त्यांनी तरुण भारतमध्ये लिहिते केले. त्याच वेळी आणीबाणी विरोधी लढ्यात एसेम जोशी यांची सभा नागपूरला घेण्यासाठी ज्यांनी प्रयास केले होते, त्यातील एक मामासाहेब होते. संपूर्ण अंधारात रात्री ती सभा झाली होती.\nबाबूरावांनंतर मामासाहेब मुख्य संपादक झाले, पण त्यांनी स्वत:चा डिंडिम वाजविला नाही. राजीव गांधी पंतप्रधान असताना ओमानला जाणार\nहोते. त्या दौर्‍यासाठी सरकारविरोधी विचारधारेच्या वृत्तपत्रांना आमंत्रित केले होते. वास्तविक मामासाहेब त्या वेळी निवृत्तीच्या सीमेरेषेवर होते. अन्य कुणीही संधी सोडली नसती, पण मामासाहेबांनी संस्थेचे हित लक्षात घेऊन भावी संपादक लक्ष्मणराव जोशी यांना त्या विदेश दौर्‍यात पाठविले.\nतरुण भारतमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी एखाद्या स्वयंसेवकांप्रमाणे स्वत:ला विश्व हिंदू परिषदेच्या कामात झोकून दिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनावर त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते. निवृत्तीनंतर त्यांनी कथालेखन सुरू केले. अतिशय दर्जेदार, कसदार कथा त्यांनी तरुण भारतमधून वाचकांना दिल्या. या सर्व कथांतून आपण जणू ग.त्र्यं. माडखोलकर यांचे साहित्य वाचतो आहे, अशी अनुभूती येते.\nश्रीराम कारसेवेसाठी मामासाहेब स्वत: एक कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना त्यांची स्मृती दगा देऊ लागली होती. त्यातच विदेशात नैरोबीला आपल्या मुलाकडे गेले. तेथून परत येताच अवघ्या ८ दिवसांत मृत्यूने त्यांना गाठले.\nमामासाहेबांच्या निधनाने एक शैलीदार संपादक महाराष्ट्राने गमावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87.-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4...-/dBq3Fm.html", "date_download": "2020-10-28T14:22:20Z", "digest": "sha1:AAAORNNMWHK7MCIFMY4RXAZ5LXOFWYJR", "length": 3730, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "कोरोना योद्धा असणारे पोलिस पाटील कोरोनाला हरवून घरी परतले. लोकांनी केले टाळ्यांच्या गजरात स्वागत... ‼️ - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकोरोना योद्धा असणारे पोलिस पाटील कोरोनाला हरवून घरी परतले. लोकांनी केले टाळ्यांच्या गजरात स्वागत... ‼️\nAugust 25, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nकोरोना योद्धा असणारे पोलिस पाटील कोरोनाला हरवून घरी परतले. टाळ्यांच्या गजरात स्वागत... ‼️\nजगभरात कोरोना रोगाने थैमान घातलेअसून देशही या महामारीने हतबल असून ,अशा स्थितीत सामाजिक पातळीवर समाज व प्रशासन यामधील महत्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील अमित शिंदे यांनी या रोगावर मात केली.\nपाटण तालुक्यातील शिबेवाडी(कुंभारगाव) चे पोलीस पाटील अमित शिंदे यांना कर्तव्ये बजावत असताना कोरोना महामारीचा संसर्ग झाला,मात्र त्यांनी 12 दिवसात सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली,त्यांना सध्या घरी पाठवण्यात आले असून काही दिवसात ते पुन्हा नव्या जोमाने सेवेत पुन्हा रुजू ���ोणार आहेत.\nयावेळी समस्त ढेबेवाडी हद्दीतील पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1367/", "date_download": "2020-10-28T13:49:53Z", "digest": "sha1:NK7K72RGS25A5L5TZHRA22OGRHHGFA2W", "length": 7439, "nlines": 103, "source_domain": "marathi.gov.in", "title": "201503111118173433 | मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nमराठी विश्वकोशाच्या वेबपोर्टलच्या रचनेत बदल करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व तिची कार्यक्षमता सुधारण्याच्या खर्चास मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा\nमाजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\n“प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.\nराज्य मराठी विकास संस्था, मुंबई येथील “प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत …… डाऊनलोड करा\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nमराठी भाषा पंधरवडा – २०२० (१ जानेवारी ते १५ जानेवारी)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2020 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/972-2/", "date_download": "2020-10-28T13:51:25Z", "digest": "sha1:5C7PDQ4F4VGFRO54VWV27REJJTYLGYAJ", "length": 21844, "nlines": 158, "source_domain": "sajagtimes.com", "title": "अष्टविनायक रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते – आढळराव पाटील | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nअष्टविनायक रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते – आढळराव पाटील\nअष्टविनायक रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते – आढळराव पाटील\nअष्टविनायक रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते – आढळराव पाटील\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव आढळराव पाटील, देवेंद्र फडणवीस, शिरूर लोकसभा 0 Comments\nसंतोष पाचपुते, आंबेगाव ( सजग वेब टीम)\nपारगाव | अष्टविनायक रस्ते जोडणी कामांचा भूमीपूजन समारंभ दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहुर्तावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.\nखासदार आढळराव पाटील म्हणाले कि, युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण केंद्राच्या भारतमाला रस्ते जोडणी प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायकाचे दर्शन एक दिवसात करता यावे यासाठी अष्टविनायक मार्ग किमान दुपदरी व्हावा अशी आपण मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. ८ मार्च २०१५, ३ एप्रिल २०१५, १६ ऑक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रव्यवहार करून व समक्ष भेट घेऊन अष्टविनायक जोडणी प्रकल्प मंजूर करावा यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांनी पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांना याबाबतचा आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रस्ताव लवकरात लवकर सादर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनाही पत्र्यवहार व बैठकीद्वारे पाठपुरावा केला होता. तसेच हा रस्ता ज्या भागातून जातो त्या भागातील लोकप्रतिनिधींनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांचेदखील अभिनंदन करतो. शिवजयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शिवनेरी गडावर येत असून या शुभमुहूर्तावर राज्य शासनाच्या हायड्रेड अॅन्युयिटी अंतर्गत मंजूरी मिळालेल्या २८१.१३ किमी लांबीच्या ८३५.८० कोटी रकमेच्या प्रकल्पाचा भूमीपूजन समांरभ आयोजित केला आहे. या समारंभास महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शिरूर-आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील रामा १२८ – रांजणगाव- मलठण – खडकवाडी- नारायणगाव- ओझर- ओतूर रस्ता ७३ किमी, जुन्नर तालुक्यातील प्रजिमा २- बनकरफाटा ते लेण्याद्री ११.५० किमी, प्रजिमा ३५-लेण्याद्री ते ओझर १० किमी, लेण्याद्री फाटा-पिंपळगाव सिध्दनाथ- गणेशखिड- सितेवाडी रामा २२२ रस्ता १३ किमी, शिरूर तालुक्यातील प्रजिमा ४०- तांदळी-इनामगाव रस्ता ६ किमी, रामा ११८- न्हावरा-कर्पेवाडी रोड १० किमी, प्रजिमा १०० कर्पेवाडी-रांजणगाव रस्ता ९ किमी या रस्त्याचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. युती शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर झाल्याने या भागातील रस्ते मजबूत होऊन दळणवळणासाठी मोठी चालना मिळू शकेल.\nयाशिवाय किल्ले शिवनेरी अबारखाना संग्रहालय व जुन्नर नगरपरिषदेच्या माध्यमातून होमारे जिजामाता उद्यानातील संग्रहालयाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यानी सांगितले.\nशिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं – आमदार अतुल बेनके\nशिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं – आमदार अतुल बेनके सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव | गेल्या... read more\nकोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nकोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा – जि��्हाधिकारी नवल किशोर राम जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती पुणे,... read more\nचांगुलपणाची लोकचळवळ उभी करण्याची गरज – डॉ. ज्ञानेश्वर मुळे\nबाबाजी पवळे, राजगुरुनगर (सजग वेब टीम) राजगुरुनगर – गरिबी, विषमता, भ्रष्ट्राचार, कुपोषण हे समाजाचे शत्रू असून त्याला आळा घालण्यासाठी स्वच्छता, शिस्त,... read more\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप सजग टाईम्स न्यूज, जुन्नर जुन्नर (दि १७) | जुन्नर तालुक्यात जून महिन्यात... read more\nवन हक्कासाठी श्रमजीवी संघटना आक्रमक; ठाण्यात भव्य मोर्चा\nसजग वेब टिम, मुंबई ठाणे | केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा-२०१९ या विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी या आदिवासी कष्टकरी... read more\nनारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन\nनारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | अकोले तालुक्यातील राजुर येथील ८५ वर्षांची परंपरा... read more\nजुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावांच्या नुकसान भरपाई प्रस्तावास मंजूरी – जालिंदर बांगर\nजुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावांच्या नुकसान भरपाई प्रस्तावास मंजूरी – जालिंदर बांगर सजग टाईम्स न्यूज, बेल्हे बेल्हे | सन २०१८... read more\nआशाताईंच्या हकालपट्टी वर काँग्रेस राष्ट्रवादीची मानसिक मलमपट्टी\nशिवसैनिकांची ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ अवस्था सजग पॉलिटिकल , स्वप्नील ढवळे जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या शिवसेनेचे आक्रमक... read more\nजुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान\nजुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान स्वप्नील ढवळे, (सजग वेब टिम, जुन्नर) जुन्नर | जुन्नर पंचायत समितीचे सभापती पद राखण्यात... read more\nपुणे – मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करा – खा. अमोल कोल्हे\nपुणे – मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करा – खा. अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे| राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण��याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/launch-jagar-asmitas-campaign-mangarani-ambulagekar-nanded-news-334676", "date_download": "2020-10-28T15:33:33Z", "digest": "sha1:SX5BZUMJQ3WXRDQPLS2QYU4OCMR4XPMZ", "length": 15358, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "जागर अस्मितेच्या मोहिमेचा शुभारंभ- मंगाराणी अंबुलगेकर - Launch of Jagar Asmita's campaign Mangarani Ambulagekar nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nजागर अस्मितेच्या मोहिमेचा शुभारंभ- मंगाराणी अंबुलगेकर\nजिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, महिला व बाल कल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक व्ही. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.\nनांदेड : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड येथे ७४ व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून जागर अस्मितेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रांगणात करण्यात आला.\nयावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, महिला व बाल कल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक व्ही. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.\nहेही वाचा - नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन टॅंक दाखल\nमहिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल\nग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून किशोरवयीन मुली व सर्व साधारण महिला यांना महाराष्ट्र शासनाने अस्मिता जागर कार्यक्रम अस्मिता प्लस योजनेतून माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देत आहे, सदरील व्यवसायातून महिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल आणि महिलांच्या आरोग्यच्या समस्यावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.\nता. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम\nता. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम जिल्ह्यात राबवली जाणार आहे. या प्रसंगी विभाग प्रमुख, कार्यालन अधीक्षक, सहायक कार्यक्रम अधिकारी श्रीमती लव्हारे, गणेश तुंमोड, गणेश कलेटलवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक गणेश कवडेवार, जिल्हा व्यवस्थापक द्वारकादास राठोड, लेखाधिकारी सुनील कुलकर्णी, विस्तार अधिकारी गजानन पातेवार, जि���्हा व्यवस्थापक धनंजय देशपांडे, माधव भिसे, धनंजय भिसे, तालुका व्यवस्थापक प्रा. इरवंत सुर्यकार, स्वप्नील कचवे, श्री. राऊत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मिलिंद व्यवहारे, देविदास जोंधळे आदींची उपस्थिती होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nमहापौर-राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील बागेच्या कुंपणाला भगदाड\nसांगली- महापौर आणि राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील त्रिकोणी बागेच्या कुंपणाला गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडले आहे. लोकप्रतिनिधींच्या...\nमुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेला दिले लग्नाचे आमिष, आणि चार वर्ष केला अत्याचार \nएरंडोल : लग्नाचे आमिष दाखवुन मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेबरोबर शारीरिक संबंध ठेऊन चार वर्ष अत्याचार केल्याची तक्रार पिडीत शिक्षिकेने पोलीस...\nलातूरात साडेतीनशे कोटीचा निधी खर्च, ग्रामपंचायतीच्या कामांना वेग\nलातूर : चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा पाच वर्षांचा कालावधी मार्च २०२० अखेर संपणार होता. त्यापूर्वीच कोरोनाची साथ सुरू झाली आणि अन्य...\nराजकीय आरक्षण याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी\nअकोला ः जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील राजकीय आरक्षणाच्या याचिकेवर १७ नाेव्हेंबर राेजी सर्वाेच्च न्यायालयासमाेर सुनावणी हाेणार आहे....\nयवतमाळमधील हागणदारीमुक्ती कागदावरच, दीड हजारापेक्षा अधिक शौचालयांचे काम अपूर्ण\nयवतमाळ : जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे, असे असले तरीदेखील नव्याने तब्बल दोन हजारांवर नागरिकांकडे शौचालये नसल्याची बाब नुकत्याच घेण्यात आलेल्या नोंदीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/navratra/", "date_download": "2020-10-28T14:25:51Z", "digest": "sha1:OXPZSQRO6Q5GMHMFFAH27URVXI3Q3GQA", "length": 8582, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "navratra Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about navratra", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nVIDEO: माणुसकीचा खरा अर्थ जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी कुमकर...\nकार्यक्रम व्यवस्थापन कंपन्या मरणासन्न अवस्थेत...\nVIDEO: कॅशलेस दुकानाद्वारे कष्टकऱ्यांची मदत करणाऱ्या अनघा ठोंबरे...\nVIDEO: समाजाने अव्हेरलेल्यांची सेवा करणाऱ्या तेजस्विनी...\nइमारतींची गच्ची, चाळींमध्ये छुप्या पद्धतीने गरब्याचे आयोजन...\nकरोनामुळे नवरात्रीत वाद्यवृदांवर संक्रांत...\nसंघर्ष हीच प्रेरणा : प्राजंल पाटील...\n‘कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव’; तेजस्विनीने मांडली शेतकरी...\nVIDEO: दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ‘ब्रेल लिपीची दृष्टी’ देणाऱ्या सकीना बेदी...\nVIDEO: मराठी महिलेचं धाडस ६८ वर्षीय आजीबाईंचा वैष्णोदेवीसाठी २२००...\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार...\nनियमांच्या चौकटीत राहून मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा...\nसेवायज्ञ : रंजना करंदीकर...\nदुसर्‍या माळेला अश्व वाहनावरून तुळजाभवानीचा छबिना उत्सव...\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील क��रवाईस सुरुवात\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood-drugs-connection-actress-rakul-preet-singh-allegedly-refused-to-accept-ncb-summons-272030.html", "date_download": "2020-10-28T14:09:30Z", "digest": "sha1:RTSOY7ZVOW6MT5PL6QRW4OQCWGHXZNA2", "length": 18222, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रकुल प्रीतची समन्स स्वीकारण्यास टाळाटाळ, एनसीबीचा दावा | Rakul Preet Singh allegedly refused to accept NCB summons", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nRakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा\nRakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा\nरकुल प्रीत सिंगला वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nसुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांनाही आज (24 सप्टेंबर) एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. सिमॉन खंबाटा सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली,परंतु रकुल प्रीत समन्स मिळाले नसल्याचे कारण पुढे करत चौकशीसाठी येण्यास टाळाटाळ केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मात्र तिचे दावे फेटाळून लावले आहेत. (Rakul Preet Singh allegedly refused to accept NCB summons)\nरकुल प्रीत सिंगला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, फोनद्वारे तिला कळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.\nरकुल प्रीत सिंग समन्स स्वीकारत नसून, चौकशी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. तर, रकुल प्रीतला कुठलेही समन्स मिळाले नसल्याचे तिच्या टीमने म्हटले आहे. त्यामुळे रकुल प्रीत सिंग आज चौकशीस हजर राहणार नसल्याचे कळते आहे.\nदरम्यान, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने मुंबईत काही ठिकाणी छापे टाकल��� होते. टीव्ही कलाकार अबीगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले. यासंदर्भात चौकशीसाठी दोघेही आज एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत.\nदीपिका, सारा, श्रद्धाचीही चौकशी\nएनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या आहेत, त्यापैकी एफआयआर क्रमांक 15/20 अंतर्गत अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी केली जाणार आहे. तर याच एफआयआर अंतर्गत एनसीबी रकुल प्रीत सिंगही चौकशी करेल. दुसर्‍या एफआयआरमध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे समाविष्ट आहेत.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपास करण्यास सुरुवात केली होती. एनसीबी जसजशी खोलवर तपास करतेय, तसतसे बडे मासे हाती लागताना दिसत आहेत. क्वीनचा निर्माता मधु मांटनेलाही एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबीच्या चौकशीत मधु मांटेनाचे नाव घेतले होते. एनसीबीकडून जया साहा, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, क्वॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे.\nदरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने समन्स बजावल्याने फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आज (24 सप्टेंबर) चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. एनसीबीच्या प्रश्नांना ती कशाप्रकारे सामोरे जाणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या चौकशीत आता आणखी कोणाचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nShraddha Kapoor | बॉलिवूडची नवी इच्छाधारी नागिण, श्रद्धा कपूरकडून आगामी…\nनागपुरात कुख्यात गुन्हेगाराला शिताफीने पकडलं, 2 लाखाचे ड्रग्ज जप्त\nPhoto | दिग्दर्शक महेश भट्टवर गंभीर आरोप, पाहा काय आहे…\nSapna Pabbi | सपना पब्बीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nरणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो...\nपुण्यात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त, कात्रजमध्ये धाडसी कारवाई\nKaran Johar | ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला ‘क्लीन चीट’, फॉरेन्सिक…\nPhoto | मालिका विश्वातही एनसीबीची धडक, अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक\nसर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र\nBihar Polls | मास्कमुळे कोव्हिडपासून, तर मतदानामुळे बिहारचा 'बिमार' होण्यापासून…\nशिवसेन���चा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार\n'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून 'आठवले स्टाईल'…\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ…\nशिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत 'भरपाई'ची संधी\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\nलेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही प्राण सोडले\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIrfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण\nIPL 2020, MI vs RCB Live : बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, देवदत्त पडीक्कल आणि जोश फिलिप सलामी जोडी मैदानात\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIrfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/29/2982-maharashtra-bihar-politics-elections-ssr-case/", "date_download": "2020-10-28T14:07:30Z", "digest": "sha1:URBQKCQKHKV32NT3XDQJ2ID5M7P2W5FP", "length": 10710, "nlines": 156, "source_domain": "krushirang.com", "title": "‘ते’ पाप भाजपला महागात पडणार; कॉंग्रेसचा हल्लाबोल | krushirang.com", "raw_content": "\nHome Home ‘ते’ पाप भाजपला महागात पडणार; कॉंग्��ेसचा हल्लाबोल\n‘ते’ पाप भाजपला महागात पडणार; कॉंग्रेसचा हल्लाबोल\nप्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्या प्रकरणाला लागलेले राजकीय वळण आता एका टोकावर येऊन पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने हल्लाबोल करत भाजपवर जहरी टीका केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स रुग्णालयाचा अहवाल आल्याने भाजपाचं तोंड काळं झालं आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्याचं भाजपाचं पाप त्यांना महागात पडणार आहे.\nपुढे सावंत यांनी बिहार निवडणुकीचा संबंधही या प्रकरणाशी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, भाजपचे षड्यंत्र आता उघडकीस आले आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना व्हीआरएस उगाच मिळालेली नाही. महाराष्ट्र सरकारला बदनाम करुन ते अस्थिर करण्याचंही भाजपाचं कारस्थान उघडकीस आली आहे. जनतेच्या पैशांचा उपयोग हीन राजकारणासाठी झाला असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या मृत्यूचा फायदा घ्यावा आणि मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न भाजपाने केला असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.\nअब एम्स का रिपोर्ट आने के बाद #भाजपा का मूंह पुरी तरह से काला हो चुका है भाजपा का षड्यंत्र बेनकाब हो गया है भाजपा का षड्यंत्र बेनकाब हो गया है गुप्तेश्वर पांडे को VRS ऐसेही नहीं मिली\nमुंबई पुलिस को जिस घिनौने तरीके से बदनाम किया गया, महाराष्ट्र का अपमान किया गया, भाजपा को महाराष्ट्र की जनता मांफ नहीं करेगी\nसंपादन : स्वप्नील पवार\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleधक्कादायक : चीनमध्ये आढळलेला ‘तो’ नवा विषाणू; भारतात पसरण्याची ICMRने व्यक्त केली भीती\nNext articleपालक आवडत नसेल तर ‘या’ चविष्ट डिशची रेसिपी नक्कीच वाचा; एकदा ट्राय करा\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 ��ुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/congress-mla-vikas-thakre-demands-cancel-the-winter-session-and-pay-for-covid-fund-to-cm-uddhav-thackera/articleshow/78193046.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-28T13:39:27Z", "digest": "sha1:77J7FSNIU6CDJSS5YUVYOCLCVHBUIIBB", "length": 13417, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअधिवेशन रद्द करा; निधी कोव्हिडसाठी द्या\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या प्रदीर्घ पत्रात ‌विकास ठाकरे यांनी करोनामुळे झालेली विदारक स्थिती आणि तोकड्या आरोग्य यंत्रणेचे दाहक वास्तव मांडले आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nराज्य विधिमंडळाचे येत्या ७ डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्याऐवजी यावर खर्च होणारा निधी नागपूर-विदर्भात कोव्हिड उपचारासाठी, आरोग्ययंत्रणा बळकट करण्यासाठी द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या प्रदीर्घ पत्रात ‌विकास ठाकरे यांनी करोनामुळे झालेली विदारक स्थिती आणि तोकड्या आरोग्य यंत्रणेचे दाहक वास्तव मांडले आहे. गेल्यावर्षी ६ दिवसांच्या अधिवेशनावर ७५ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा अंदाज आहे. रोज १३ कोटी म्हणजे दर तासाला १ कोटी ६२ लाख आणि मिनिटाला २ लाख ७० हजार रुपये खर्च झाला. करोनामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडली आहे. रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा अभाव आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले. या स्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nशहरात रोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. ६० हजारांहून अधिक रुग्ण असून सुमारे १ हजार ८१५ नागरिकांचे मृत्यू झाले. महापालिकेतील ३८५ कर्मचारी करोनाबाधित आहेत. १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्तांनी कोव्हिडबाबत घेतलेल्या निर्णयास खासगी रुग्णालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. रुग्णालयाचे शुल्क निर्धारित करण्याचा सरकारला अधिकार नसल्याचा दावा केला आहे. मेयो व मेडिकलमधील दीडशे डॉक्टर बाधित आहेत. महापालिकेकडे नोंद असलेल्या ६३७ खासगी रुग्णालयांपैकी ३३ मध्ये ४०७ आयसीयू व १२२ व्हेंटिलेटर आहेत. शहरात ही स्थिती असताना कोव्हिड सेंटर असलेले आमदार निवास व दीडशे कर्मचारी राहात असलेले १६० गाळे रिकामे करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. दीडशे कर्मचाऱ्यांना अशा स्थितीत भाड्याने कुठे घर मिळणार, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.\nकिती प्रश्न निकाली निघाले\nसरकारी आदेशामुळे प्रशासनही हतबल आहे. अधिवेशनावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याऐवजी नवीन रुग्णालय उभारता येईल. सद्यस्थितीत वैदर्भीय जनतेलाच अधिवेशन नको, याउलट गेल्या अधिवेशनात किती प्रश्न निकाली निघाले, असा संताप व्यक्त करण्यात येत असल्याकडेही विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n‘संघर्ष खूप केला, पण खलबत्ते विकले नाहीत’...\nCM उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्वीट; समीतचा मास्टरमाइ...\nभर बाजारात तरुणींवर उगारली बंदुक, पण आरोपीच घाबरून पळाल...\nकरोनाचं सावट; 'या' दिवशी दीक्षाभूमीवर 'असं' चित्र कधीच ...\nभारताला सगळ्याचं अर्थानं चीनपेक्षा मजबूत होण्याची गरजः ...\nएकाच दिवशी झालेत ६० मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेश'पुढच्या वेळी मोदी, नितीश क���मारांना वडे तळून खाऊ घाला'\nविदेश वृत्तमेट्रो दरवाढीमुळे पेटलेल्या आंदोलनाने देशाची राज्यघटनाच बदलली\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\n नाही, हे तर रेल्वेचं प्रतिक्षालय \nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nन्यूजमुंबईत फ्रान्सविरोधात रझा अकादमीचं आंदोलन\nक्रिकेट न्यूजरोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; BCCIच्या दुखापत व्यवस्थापनवर प्रश्न चिन्ह\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/chain-snachers-arrested-by-nagpur-police-crime-branch-274640.html", "date_download": "2020-10-28T14:25:42Z", "digest": "sha1:OCT4PFCY5DYKLL7E7RKWKOPW6LWKNPM4", "length": 16399, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "police chain snatchers arrested | नागपूर पोलिसांनी चेन स्नॅचर्सना अटक केलं आहे.|", "raw_content": "\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nनागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक\nनागपुरात 'इराणी' चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये 'ही' स्पेशल टेक्निक\nइराणी चेन स्नॅचर्सला अटक केल्यानंतर, आतापर्यंत 25 विविध गुन्हे केल्याचे त्यांनी कबुल केले आहे.(chain snatchers arrested by Nagpur police)\nसुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात उच्छाद मांडणाऱ्या ‘इराणी चे��� स्नॅचर्स’च्या गुन्हे शाखा (crime branch) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चेन, मंगळसूत्रासारखे दागिने पळवणाऱ्या या चोरांना अटक झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वाश: टाकलाआहे. (chain snachers arrested by Nagpur police crime branch)\nमागील काही दिवसांपासून नागपूर शहरात गळ्यातली चेन, मंगळसूत्र पळवणारी इराणी टोळी सक्रीय झाली होती. कसलीही भीती न बाळगता ही टोळी दिवसाढवळ्या चोरी करायची. त्यांच्या दहशतीमुळे नागपूरकर पुरते भेदरले होते.\nचेन पळवण्यासाठी वापरायचे स्पेशल टेक्निक\nइराणी चेन स्नॅचर्स (chain snachers ) महिलांचे दागिने पळवताना दोन गाड्यांचा वापर करायचे. रस्त्यावर कार किंवा दुचाकी घेऊन फिरायचे. एखादी व्यक्ती किंवा महिला दागिने घातलेली दिसली, की त्यांची तयारी सुरु व्हायची. दोघे दुचारकीवर तर बाकीची टोळी कारमध्ये बासून कार दागिने घातलेल्या व्यक्तीसमोर चालवाची. दुचाकीवर बसलेल्या चोराने चेन पळवली, की तो समोरच्या कारमध्ये जाऊन कापडे बदलायचा. जेणेकरुन कपडे बदलल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून ओळख पटणार नाही.पण, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या अट्टल चेन चोरांना पकडल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.\nदरम्यान, या इराणी चोरामुळे नागरिक पुरते घाबरले होते. शहरातील चेन स्नॅचिंगच्या अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या चोरांना पकडन्यासाठी सापळा रचला. आणि बड्या शिताफीने गुन्हे शाखेने त्यांना पकडले. पोलिशी खाक्या दाखवल्यानंतर आताप्रर्यंत चोरांनी असे 25 विविध गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.\nसहकारमंत्र्यांच्या स्वागत रॅलीत चेन आणि पाकीट चोरी, तिघांना अटक, 2 लाखाहून अधिक किमतीचे सोनं जप्त\nचोरट्यांचा आधुनिक फंडा, पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर चेन स्नॅचिंगचं प्लॅनिंग, 3 लाखांचा ऐवज जप्त\nVIDEO : पुण्यात एकाच दिवसात 6 सोनसाखळी चोरीच्या घटना\nमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई\nसोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारी पोस्ट, तरुणाला अटक\nउपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना\nचोराची शिरजोरी, नागपुरात पोलिसांच्याच ताब्यातील ट्रक लांबवला, सराईत चोर अखेर…\nनागपुरात तलवार, सुरीसारख्या घातक शस्त्रांचा साठा जप्त, दोघांना अटक\nPHOTO : नागपुरातील अनोखं पोलीस स्टेशन, निसर्गाच्या सानिध्यात कारभार\nना���पुरात 15 दांडीबहाद्दर पोलीस निलंबित, कारवाईच्या धसक्याने सुट्टीवर गेलेलेही कामावर…\nATM फोडणाऱ्या टोळीकडे ट्रक सापडला, पोलीस हैराण, नागपूर पोलिसांची मोठी…\nभाईचा बड्डे पडला महागात बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा\nफेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्सचा रेकॉर्डतोड खप, प्रत्येक मिनिटाला तब्बल दीड कोटींची…\nअशोक चव्हाणांचं 'ते' वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका\nमहाविकास आघाडीचं सरकार पाडूनच दाखवावं; अशोक चव्हाण यांचं विरोधकांना खुलं…\nभाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे 'अ‌ॅक्शन मोड'मध्ये, नेते-कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या बैठका सुरु\nजनता नारायण राणेंना लवकरच त्यांची जागा दाखवेल; शिवसेनेचा पलटवार\nकुत्र्याला वाचवणं जिवावर बेतलं, 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू,…\nमेहबुबा मुफ्तींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात युवक आक्रमक; निषेध नोंदवत मुफ्तींच्या कार्यालयासमोर…\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\n‘मन्नत’ बंगला विकणार का चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधाराव��� आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/06-10-2020-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T14:36:06Z", "digest": "sha1:B62CF6X7VH4VQWJLNHEM5MCDZL67LZXT", "length": 4225, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "06.10.2020: महिला व बाल कल्याण विभागातर्फे सादरीकरण | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n06.10.2020: महिला व बाल कल्याण विभागातर्फे सादरीकरण\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n06.10.2020: महिला व बाल कल्याण विभागातर्फे सादरीकरण\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/number-recovered-patients-increased-third-day-nashik-marathi-news", "date_download": "2020-10-28T15:39:14Z", "digest": "sha1:NHDJSDTJD5DKTCNUEK36QCA4SWYX32A2", "length": 19478, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "बरे झालेल्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक! सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधित - number of recovered patients increased for the third day nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबरे झालेल्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधित\nजिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. २१) दिवसभरात एक हजार ६१ नवीन बाधित आढळून आले, तर चौदाशे रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सतरा रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.\nनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. २१) दिवसभरात एक हजार ६१ नवीन बाधित आढळून आले, तर चौदाशे रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सतरा रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधित उपचार घेत आहेत.\nबरे झालेल्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक\nसोमवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५९���, नाशिक ग्रामीणचे ४२९, मालेगावचे २९, तर जिल्‍हाबाह्य आठ रुग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील एक हजार १३७, नाशिक ग्रामीणचे २३७, मालेगावचे २३, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्‍ण आहेत. दिवसभरात नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणचे सहा, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन आणि जिल्‍हाबाह्य एका रुग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून आतापर्यंतच्‍या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ हजार ६३ झाली आहे, तर ५४ हजार ६०१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार १९० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.\nदिवसभरात आढळले एक हजार ६१ बाधित,\nदरम्‍यान, दिवसभरात नाशिक शहरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ५८८ संशयित, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २५०, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २०, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयित दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ५९५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार ५४ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.\nहेही वाचा > थरारक दृश्य नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO\nआवश्यक सुविधा नसल्याने नगरसूलला दोन दिवसांत दोन मृत्यू\nनगरसूल : येथील ग्रामीण रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये अत्यावश्‍यक सुविधा नसल्याने गेल्या दोन दिवसांत दोन जणांचा बळी गेला आहे. सध्या येथे २५ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांंवर उपचार करण्यासाठी येथे यंत्रणा उपलब्ध नाही. व्हेंटिलेटर, अन्य अत्यावश्यक सुविधा, तसेच वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरही येथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अत्यवस्थ कोविड रुग्णांंना नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. मात्र, सद्यःस्थितीत जिल्हा रुग्णालयात व मालेगावलाही बेड मिळणे अशक्यप्राय झालेले आहे. अशा पार्श्‍वभूमीवर रविवारी येथील ४० वर्षीय रुग्णाचा व सोमवारी पुन्हा येवल्यातील ४८ वर्षीय रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांंसाठी बेड वाढविण्याची मागणी होत आहे.\nहेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्य��ात्रा; परिसरात हळहळ\nमालेगावला कोरोनाबळी दीडशेच्या उंबरठ्यावर\nमालेगाव : शहरातील दोघा कोरोनाबाधितांचा सोमवारी मृत्यू झाला. येथील कोरोनाबळींची संख्या दीडशेच्या उंबरठ्यावर पोचली असून, शहरात आजवर १४८, तर तालुक्यात ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये कजवाडे व शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, नव्याने ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर २० जणांना घरी सोडून देण्यात आले. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २६० आहे. एकूण ४३५ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. आठ रुग्णांना आज अन्यत्र हलविण्यात आले. शहरातील आतापर्यंत दोन हजार ७४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नव्याने ११२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. २०० अहवाल प्रलंबित आहेत.\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''\nनाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी...\nशरद पवार म्हणाले, 'कांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधीच\nनाशिक : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून...\nहॉटेलमध्ये मिसळ, भेळमधून कांदा गायब; वाढत्या दरामुळे कांद्याऐवजी चक्क कोबीचा वापर\nनाशिक/पंचवटी : बटाट्याने पन्नाशी तर कांद्यांने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी घरगुती जेवणातून कांदा गायब झाला आहे. हॉटेलमधील मिसळ, भेळ आदींमधून...\nकोरोना काळात १० लाख कुटुंबांना मदत केल्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा दावा\nपुणे : कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने...\nकांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये - शरद पवार\nनाशिक : \"राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये\" कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या...\nजनावरे, पक्षांच्या मृत्यू��द्दल अनुदानाचा शुक्रवारी ॲक्शन प्लॅन\nनाशिक : (नाशिक रोड) जून ते ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. यातच ज्या प्राण्यांवर व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%98/", "date_download": "2020-10-28T15:24:39Z", "digest": "sha1:NQ7H7WJ7EBX65FI45ZLD3ZLABQBB4XHZ", "length": 4857, "nlines": 109, "source_domain": "ainnews.tv", "title": "राहुल तायडे यांची गळफास घेऊन आत्महत्या", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nराहुल तायडे यांची गळफास घेऊन आत्महत्या\nराहुल तायडे यांची गळफास घेऊन आत्महत्या\nवडगाव कोल्हाटी येथील राहुल तायडेने पत्नीच्या माहेरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.\nकचरा समस्या सोडविण्यात मनपा अपयशी.. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर\nपाहा राणी मुखर्जीचे ग्लॅमरस फोटो, वाचा तिच्याविषयीच्या काही गोष्टी\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा, एक बेडूक आणि त्याची दोन पोरे\n‘लालदिव्या’साठी प्रदेशाध्यक्षपद नाकारल्याने नाथाभाऊंचे…\nबिहारमध्ये उद्या जाहीर सभांनी रणधुमाळीला सुरुवात\nमल्हार सेना व धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मानवी साखळी आंदोलन\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/", "date_download": "2020-10-28T14:48:02Z", "digest": "sha1:GDL3XAZ7L3PWLFJTILT7BCNKGFIT6G7T", "length": 5470, "nlines": 109, "source_domain": "ainnews.tv", "title": "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nभुमिगत केबलसाठी केंद्राकडे १ हजार कोटीची मागणी करणार – खा. चंद्रकांत खैरे\nशिवसंग्राम सामाजिक संघटनेतर्फे व्यसनमुक्तीसाठी दुध वाटप\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nमहाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n‘देशाच्या विकासात अमित शाहांचे मोठे योगदान’, पंतप्रधान…\nखडसेंच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पण शिवसैनिकांची भावना…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/congress-leader-and-ex-mla-udesingh-padvi-entered-ncp-61572", "date_download": "2020-10-28T13:59:28Z", "digest": "sha1:QGDMS46XBHWRQCALFGR7VGYI6VYFLFNA", "length": 15042, "nlines": 188, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादीने फोडला - congress leader and ex mla udesingh padvi entered in ncp | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादीने फोडला\nकाँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादीने फोडला\nबुधवार, 9 सप्टेंबर 2020\nउत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.\nतळोदा : मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले शहादा-तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आज 'हाता'ची साथ सोडून हातावर 'घड्याळ' बांधले आहे. याआधी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने फोडले होते. यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सत्तेतील दुसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील नेता आता राष्ट्रवादीने फोडला आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शहादा - तळोदा मतदारसंघात भाजपने तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी नाकारत राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या पाडवींनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत काँग्रेसच्या तिकिटावर नंदुरबार मतदारसंघातून आमदार विजयकुमार गावित यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी ५० हजारांवर मते घेत चांगली लढत दिली होती.\nनिवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून लांब राहिला आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मागील दहा महिन्यांचा कालावधीत उदेसिंग पाडवी काँग्रेसच्या व्यासपीठावर जेमतेमच दिसले. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी केंद्रस्थानी असून जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठ्या नेत्याची कमतरता भासत आहे. हे हेरुनच माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश केला आहे. या वेळी त्याच्यासोबत मोहन शेवाळे, युवा नेते नितीन पाडवी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, धडगाव तालुका अध्यक्ष सीताराम पावरा, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष सागरभाऊ तांबोळी आदी उपस्थित होते.\nमागील विधानसभा निवडणुकीवेळी नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा वाटाघाटीत काँग्रेस पक्षाला सुटल्याने त्यावेळी शहादा - तळोदा मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे प्रमुख इच्छुक असलेले राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादीला नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या नेत्याची कमतरता भासत होती. मात्र, आता माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात तगडा नेता मिळाल्याने ती पोकळी भरुन निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करीत पक्षाला नंबर वन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काही जागा राष्ट्रवादीला सोडाव्यात यासाठी प्रयत्न करणार असून सुटलेल्या जागा कशा निवडून येतील त्यादृष्टीने मेहनत घेईन.\n- उदेसिंग पाडवी, माजी आमदार\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल\nपुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी यादीत झाकीर नाईकचे नाव \nमुंबई : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे नाव असून ते नाव...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nआरक्षणाबाबत निर्णयासाठी मागासप्रवर्ग अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीबाबत मंत्रीगट\nबारामती : मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आज मंत्रीगटाची स्थापना...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nइंदोरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी आता दिवाळीनंतर\nसंगमनेर : अपत्यप्राप्तीच्या संदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्��बोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अडचणीत सापडले...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसांगलीत जयंत पाटलांचे प्रेम नक्की कोणावर..\nसांगली : जयंतरावांनी सांगलीत 2008 मध्ये केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण त्यानंतर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमहाराष्ट्र maharashtra काँग्रेस indian national congress आमदार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party नंदुरबार nandurbar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1073/Administration-Branch", "date_download": "2020-10-28T15:25:05Z", "digest": "sha1:CROZQJWW3C4BJMTGNONLMT4RGIAWB6NY", "length": 4295, "nlines": 87, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "प्रशासन शाखा-साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे, भारत", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१५२९ आजचे दर्शक: ७१३१\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2019/06/19/vedic-literature/", "date_download": "2020-10-28T14:07:20Z", "digest": "sha1:II7WKPCKZCEPGDLQZDJV5FP35PZTLUCZ", "length": 18398, "nlines": 95, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "वैदिक साहित्याचा आढावा – कलापुष्प", "raw_content": "\nमानवाची सर्वात प्राचीन साहित्य निर्मिती म्हणजे वेद. वैदिक साहित्या बद्दल गौतम धर्म सूत्रात म्हणले आहे की – सर्व धर्माचे आणि तत्त्वज्ञानाचे मूळ वेद आहेत.\nप्राचीन काळापासून, भारतीयांनी वेदवाक्यांवर परम श्रद्धा ठेवली. वेद अपौरुषेय असून ते लिहिणारे ऋषी, हे वेदांचे कर्ते नसून द्रष्टे होते असे मानले जाते.\nहजारो वर्ष, अनेक पिढ्यांनी वेद कंठस्थ करूनहा प्राचीन ठेवा जतन केला. अत्यंत कठीण अशा अनेक नैसर्गिक व मनुष्य निर्मित आपत्तींना तोंड देत, वैदिक परंपरा चालू राहिली, हे महदाश्चर्य आहे.\nया मौखिक परंपरेत वेदपाठांमध्ये काडीचाही बदल होऊ नये म्हणून, प्रत्येक वेदाचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करून अक्षरन् अक्षर मोजून ठेवण्यात आले. वैदिक संहिता – “जटा”, “माला”, “दंड”, “रेखा”, “रथ”, “ध्वज”, “शिखा” व “घन” या अष्टविकृतींमध्ये घट्ट विणल्याने हे शक��य झाले.\nपूर्वी एकच वेदिक संहिता होती. यज्ञविधीच्या अनुरोधाने व्यासांनी त्या संहितेचे चार भाग करून एकेका शिष्याकडे एक एक भाग दिला. पुढे भौगोलिक कारणाने, गुरुशिष्य परंपरेने वेदांच्या विविध शाखा अस्तित्वात आल्या. मात्र कालौघात बऱ्याचशा शाखा आता लुप्त झाल्या आहेत.\nप्रत्येक वेदाचे ४ विभाग पडतात –\nसंहिता मुलमंत्र व सुक्त. प्रत्येक सुक्ताला एक देवता, एक छंद व एक ऋषी\nब्राह्मण या ग्रंथात यज्ञातील विधी कसे करायचे याची माहिती मिळते. हा यज्ञ पूर्वी कोणी केला, का केला व त्याला काय फळ मिळाले या बद्दलच्या कथा व आख्याने देखील ब्राह्मण ग्रंथात वाचावयास मिळतात.\nब्राह्मण वाक्य १० प्रकारची आहेत – हेतू: (का करायचे), निर्वाचन (etymology), निंदा (का करायचे नाही), प्रशंसा (का करायचे), संशयो (confusion असेल तर काय करायचे), विधी (instructions), परक्रिया (आणखी कोणी केला त्याची कथा), पुराकल्प (पूर्वी कोणी केला त्याची कथा), व्यावधारणकल्पना (काळ व संख्या) व उपमान (उपमा देणे)\nआरण्यक अरण्यात जाऊन केलेले चिंतन, या ग्रंथात तत्वज्ञान रूपात पाहायला मिळते. इथे कर्मकांड सोडून ज्ञानकांडाकडे वाटचाल सुरु होते. काही वेदात अरण्यके दिसत नाहीत, तिथे कदाचित उपनिषदांपर्यंत जाण्यासाठी मधल्या पायरीची गरज भासली नसावी.\nउपनिषद हा वेदांचा अंतिम भाग असून, याला वेदांत असे देखील म्हणतात. या मध्ये मुख्य तत्त्वज्ञान येते. गुरूंच्या जवळ, पायाशी बसून शिकणे अपेक्षित. केवळ अविद्येत रमलेल्या मानवाला विद्येच्या रस्त्याने नेऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणे, हा उपनिषदांचा हेतू आहे. ज्याला विद्येची तहान आहे, तोच हे शिकण्यास पात्र आहे. येथे वर्ण – जाती – स्त्री – पुरुष असा भेदभाव नाही.\nउपनिषदांची संख्या ५०० पर्यंत सांगितली जाते. पैकी १० प्रमुख आहेत – ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड, मांडुक्य, तैत्तरीय, छांदोग्य, ऐतरीय, बृहदारण्यक\nऋग्वेदाच्या शकल, बाष्कल, शांखायन, आश्वलायन, मांडूकायन आदी २१ शाखा होत्या. त्यापैकी आता शाकल व बाष्कल या दोनच उपलब्ध आहेत. बाष्कल शाखेत शाकल शाखेपेक्षा ८ सूक्त अधिक आहेत.\nऋग्वेद संहितेचे विभाजन दोन प्रकारे केले आहे – मंडल व अष्टक. मंडल मध्ये – १० मंडल, ८५ अनुवाक व १०१७ सूक्त आहेत. तर अष्टक मध्ये – ८ अष्टक, ६४ आध्याय व २०८ वर्ग आहेत.\nवैशंपायन कडून याज्ञवाल्क्य ऋषींनी यजुर्वेद शिकला. परंतु त्यांच्या���ध्ये काही वाद झाले, तेंव्हा वैशंपायनने आपली वेदविद्या परत मागितली. याज्ञवाल्क्यने यजुर्वेदाचा त्याग केला व नवीन विद्येसाठी सूर्याची उपासना केली. सूर्याने वाजी रूपाने याज्ञावाल्क्यला याजुर्वेदाची नवीन संहिता शिकवली. ही संहिता वाजसनेयी या नावाने जाणली जाते. तर वैशंपायनचे वडील बंधू तैत्तिरीय ऋषींनी जुन्या यजुर्वेदाचा प्रचार केला म्हणून ती शाखा तैत्तिरीय या नावाने ओळखली जाते.\nवाजसनेय यजुर्वेदात केवळ मंत्रांचा संग्रह आहे म्हणून तो शुक्ल यजुर्वेद या नावाने देखील ओळखला जातो. तर तैत्तिरीय यजुर्वेदात संहितेत मंत्रांबरोबर ब्राह्मण भागाचे मिश्रण आहे म्हणून तो कृष्ण यजुर्वेद म्हणूनही ओळखला जातो.\nसारस्वतपाठ व आर्षेयपाठ प्रचलित असून, पाठांतरासाठी प्रतीकपाठ, सकलमंत्रपाठ व अनुषंगिकपाठ वापरले जातात. शुक्ल यजुर्वेदात ४० आध्याय आहेत.\nसामवेदात ७० / ८० मंत्र सोडता सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. सामवेदाचे अस्तित्व रुग्वेदामुळे असल्याने, ऋचा व सामन् हे माता – पुत्र समजले जातात. ऋग्वेदाच्या ८ व्या व ९ व्या मंडलातीलच रुचांचे प्रमाण अधिक आहे.\nदेवतांना प्रसन्न करण्यासाठी साम गायन केले जात असे. भारतीय संगीताचे मूळ साम वेदात आढळते. ७ स्वर प्रचलित होते. त्यांची नवे – कृष्ट (म), प्रथम (ग), द्वितीय (रे), तृतीय (सा), चतुर्थ (ध), मंद्र (नि), अतिस्वर्य (प) लेखनात स्वरांचा निर्देश १ ते ७ आकड्यांनी केला जातो. पैकी १ – ५ हेच अंक सर्वत्र आढळतात. ३ सप्तक – उदात्त, स्वारीत व अनुदात्त वापरले जात.\nसामागायानाचे ४ प्रकार – ग्रामागेयगान, अरण्यगान, उहागान व रहस्यगान. ऋचा लयीत बसवण्यासाठी मंत्रांमध्ये बदल केले जात असत. जसे अधिक ‘ई’, कधी शब्द फोडणे, ऱ्हस्व – दीर्घात बदल, शब्द गाळणे अथवा पुन्हा घेणे किंवा नसलेला शब्द घालणे.\nऋग्वेद काळात रचला गेला असला तरी, अथर्ववेदाला वेद म्हणून उशिरा मान्यता मिळाली. श्रौत यज्ञात विनियोग नसल्यामुळे, किंवा सामान्य लोकांशी संबंधित असल्यामुळे असावे. इतर नावे – अथर्वान्गीरस, ब्रह्मवेद, क्षात्रवेद\nदोन प्रकारचे मंत्र – घोर – रोग, हिंस्र पशू, शत्रू इत्यादींना विरोध. व अघोर – कुटुंबात, गावात शांती, शत्रूशी सख्य, स्वास्थ्य, दीर्घायुष्य इत्यादी मिळवण्यासाठी.\nवेदांचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी, व वेदांचा अर्थ नीट कळण्यासाठी, वेदांगांचा अभ्यास आ���श्यक आहे. वेदांबरोबर ६ वेदांगांचे अध्ययन होत असे.\nशिक्षा – उच्चारण शास्त्र. (Phonetics and Phonology). शिक्षा ग्रंथ वेदशाखेशी जोडलेले नसून, सामान्य वर्णोच्चार शास्त्र यामध्ये येते. पाणिनीय शिक्षा, स्वरव्यंजन शिक्षा, भारद्वाज शिक्षा, नारदीय शिक्षा, याज्ञवाल्क्य शिक्षा आदि ६५ शिक्षा ग्रंथ उपलब्ध असून, त्या पैकी पाणिनीय शिक्षा सर्वात प्राचीन आहे. त्या पूर्वीचे शिक्षा ग्रंथ उपलब्ध नाहीत. शिक्षांच्या आधारावर, प्रत्येक शाखा निहाय प्रातिशाख्य ग्रंथ तयार झाले. वेदपाठच्या उच्चारणासंबधी नियम यामध्ये येतात. ऋक् प्रातिशाख्य, तैत्तरीय प्रातिशाख्य, वाजसनेय प्रातिशाख्य, अथर्व प्रातिशाख्य, शौनकीय प्रातिशाख्य आदि, त्या त्या वेदाचे उच्चारण नियम देतात.\nव्याकरण – भाषेचे नियम सांगणारे ग्रंथ. पाणिनीचा अष्टाध्यायी हा ग्रंथ ४००० सूत्रात संस्कृतचे व्याकरण सांगतो. या मध्ये आधीचे १२ ग्रंथाचे संदर्भ दिले आहेत.\nकल्प – वैदिक धर्माच्या कर्मकांडाचे उत्तम प्रकारे ज्ञान होण्यासाठी ही सूत्रे उपयुक्त आहेत. या मध्ये प्रत्येक वेदाशी निगडीत –\nगृह्यसूत्रे – घरगुती यज्ञ. संस्कारांसाठीचे होम. गृह्याग्नीवर करावयाचे छोटे यज्ञ.\nश्रौतसूत्रे – वैदिक यज्ञ, श्रौताग्नी वर करावयाचे यज्ञ.\nधर्मसूत्रे – समाजात वावरण्याचे नियम\nशुल्बसूत्रे – यज्ञकुंडांच्या बांधकामाबद्दलचे नियम. भूमितीचे fundamentals येतात.\nछंद – वेदांतील मंत्र ज्या छंदांमध्ये बद्ध केले आहेत, त्या छंदांबद्दलचे शास्त्र. वेदातील जास्तीत जास्त वापरलेलं गेलेले छंद आहेत – गायत्री, अनुष्टुप आणि त्रिष्टुप. पिंगलाचे छंदशास्त्र हा ग्रंथ छंदांची उकल करून सांगतो.\nनिरुक्त – या ग्रंथामध्ये शब्दांचे मूळ (Etymology) व त्यावरून त्याचा अर्थ सांगितला आहे. यास्काचार्यांचा निरुक्त ग्रंथ.\nज्योतिष – यज्ञ कोणत्या वेळेला करावेत हे कळण्यासाठी सूत्रे. काल, देश आणि दिशा ज्याला समजते, तोच वेद समजू शकतो. लगधाचे वेदांग ज्योतिष, अथर्वण ज्योतिष आदि ग्रंथ उपलब्ध आहेत.\nभारतीय धर्म व तत्त्वज्ञान – श्री. भा. वर्णेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90592793f91593e930-93593f92794792f915", "date_download": "2020-10-28T14:39:14Z", "digest": "sha1:D2NF64NRT4LMCYOBIJVPCI33Y7DILXPV", "length": 10190, "nlines": 84, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अधिकार-विधेयक — Vikaspedia", "raw_content": "\nमूलभूत अधिकार आश्वासित करणारे विधेयक. पाश्चिमात्य राष्ट्रांत अनियंत्रित राजसत्तेविरूद्ध झालेल्या झगड्यांतून मूलभूत अधिकाराच्या कल्पनेचा व त्यासाठी करावयाच्या अधिकार-विधेयकाचा जन्म झाला. राजेशाहीच्या पुरस्कर्त्यांनी राजाच्या दैवी अधिकाराची कल्पना निरंकुश सत्तेकरिता राबविली; त्यामुळे प्रजेचे हितसंबंध व हक्क डावलले गेले. या दैवी अधिकाराच्या कल्पनेस कडाडून विरोध झाला. या विरोधातूनच सामाजिक कराराचा सिद्धांत उदयास आला. या सिद्धांताप्रमाणे प्रजेने स्वहिताकरिता आपसात व राजाशी सामाजिक करार करून राजसत्ता निर्माण केली असल्यामुळे त्यांच्या हक्कांचे व हिताचे संरक्षण होणे आवश्यक ठरविण्यात आले. अशा मूलभूत अधिकारांकरिता खास कायदे करण्याची किंवा संविधानातच त्यांचा अंतर्भाव करण्याची प्रथा पडली. अधिकार-विधेयकांची निर्मिती प्रथमत: राजेशाहीतील राजाच्या निरंकुश सत्तेविरुद्ध झाली. पुढे लोकशाहीचा उदय व विकास होताना कायदेमंडळाच्या अधिसत्तेवरील अंकुश म्हणून आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या जपणुकीसाठीही त्यांचा उपयोग होऊ लागला.\nइंग्लंडमधील अधिकार-विधेयक (१६८९) ही तेथील राज्यसंविधानाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना होय. प्रजेच्या मूलभूत अधिकारांची जंत्री त्यात दिलेली असून प्रजेच्या अधिसत्तेच्या दृष्टीने त्या विधेयकाचे मूल्य फार आहे. त्याचे जागतिक राजकारणावरही फार दूरगामी परिणाम झाले आहेत.\nफ्रान्समधील राष्ट्रीय विधिमंडळाने १७८९ साली ‘मानवाच्या हक्कांचा जाहीरनामा’ समंत केला. या घटनेचा अमेरिकेच्या संविधानकारांवर प्रभाव पडला व त्यांनी अमेरिकेच्या संविधानात अधिकार-विधेयक अंतर्भूत करून घेतले. १७९१ साली ज्या पहिल्या दहा दुरूस्त्या अमेरिकेच्या संविधानात करण्यात आल्या, त्या सर्वांना मिळून ‘अधिकार-विधेयक’ म्हटले जाते. खरे पाहता, अमेरिकेच्या मूळ संविधानात बरेच मूलभूत अधिकार समाविष्ट केलेले आहेत. नंतर वेळोवेळी, अगदी अलीकडच्या काळापर्यंत, मानवाच्या हक्काच्या संरक्षणासाठी ज्या ज्या दुरुस्त्या अमेरिकेच्या संविधानात करण्यात आल्या आहेत, त्यांनाही अधिकार-विधेयकाचा भाग म्हणून तेथील न्यायालये मानतात. अमेरिकेचे संविधान अंमलात आल्यानंतर इतरत्र जी संविधाने तयार झाली, त्यांमध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद करण्याची पद्धत सुरू झा��ी आहे. भारताच्या संविधानातही मूलभूत अधिकारांची सविस्तर, स्पष्ट व विधायक तरतूद करण्यात आली आहे.\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/home-remedies-for-dry-hair-problems-asy/", "date_download": "2020-10-28T13:38:34Z", "digest": "sha1:MSSQRHXWGY6EEGQTYD6XAGZDATCZLJLK", "length": 16875, "nlines": 232, "source_domain": "policenama.com", "title": "कोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात ? जाणून घ्या 'हे' 4 सोपे घरगुती उपाय | home remedies for dry hair problems asy | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा, अन्यथा…’, भाजपचा…\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर , राष्ट्रवादीचं सोशल इंजिनीअरिंग सुरू\nकोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय\nकोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रदूषण, शॅम्पूचा वाढता वापर, फास्ट फूडचं जास्त सेवन यामुळं कोरड्या केसांची समस्या येते. यासाठी काही घरगुती उपाय देखील केले जाऊ शकतात ज्याचे कोणतेही साई़ड इफेक्ट्स देखील होत नाहीत. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.\n1) अंडी, दही आणि मध – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.\n– 2 अंडी फोडून घ्या\n– यात 2 चमचे दही मिक्स करा\n– यात एक चमचा मध घाला\n– याची चांगली पेस्ट तयार करून ती केसांना लावा.\n– 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस साध्या पाण्यानं धुवून घ्या.\n2) गरम तेलाचं मिश्रण – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.\n– यासाठी 2 चमचे बदाम तेल घ्या\n– यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.\n– यानंतर यात 2 चमचे खोबरेल ते�� टाका.\n– तयार मिश्रण कोमट करून घ्या\n– आता या तेलानं मसाज करा.\n– यानंतर केस टॉवेलनं बांधून ठेवा\n– काही वेळानंतर केस शॅम्पूनं स्वच्छ धुवून घ्या.\n3) अंड्याचा बलक आणि पाणी – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.\n– 2 अंड्याचे बलक घ्या\n– यात 3 चमचे पाणी घाला\n– हे मिश्रण नीट एकत्र करा\n– 30 मिनिटे हे मिश्रण केसांना लावा.\n– यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या.\n4) मध आणि व्हेजिटेबल ऑईल – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.\n– 2 चमचे मध घ्या\n– यात 2 चमचे व्हेजिटेबल ऑईल टाका.\n– आता तयार पेस्ट केसांना लावा.\n– 15 मिनिटांनंतर केस शॅम्पूनं स्वच्छ धुवून घ्या.\nटीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त आहात करा ‘हे’ 9 सोपे घरगुती उपाय \nVideo : LAC वर गरजले राफेल, फॉरवर्ड एयरबेसवरून घेतले उड्डाण, जवानांच्या मदतीसाठी पुढे आले लडाखचे लोक\nवारंवार तोंडात अल्सर येत असल्यास करा ‘हे’ उपाय\nहिरवा वाटाणा डोळ्यांसाठी उपयुक्त जाणून घ्या ‘हे ‘ 10 आश्चर्यकारक फायदे\nनाकातील रक्तस्त्रावाची ‘ही’ कारणे आणि उपाय, जाणून घ्या\nWeight Loss : सफरचंदाने वजन कसे कमी करता येते ज्यांना Apple आवडत नाही त्यांच्यासाठी…\n‘नायटा’ मुळापासून काढून टाकण्यासाठी ‘या’ 10 घरगुती उपायांचे…\nकिडनी होणार नाही खराब, जाणून घ्या किडनीसाठी काय योग्य आणि काय चुकीचे\nइयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांबाबत अनिश्चितता\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nडेंगूपासून बचाव करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, जाणून…\nचीन-पाकिस्तानसोबत कधी होईल युध्द हे PM मोदींनी ठरवलंय,…\nबिहार काँग्रेस मुख्यालयावर Income Tax चा छापा, लाखो रुपये…\nजगाला प्रत्येक आपत्तीची माहिती देईल ISRO आणि NASA चा NISAR\nPMGKY : केंद्र सरकार तिसऱ्या आर्थिक पॅकेजच्या तयारीत,…\n‘नवी मुंबई-मांडवा-गेट वे’ जलवाहतूक सुरु होणार, 2…\nब्लड क्लॉटिंगच्या लक्षणा��कडे दुर्लक्ष करू नका, प्रारंभिक…\nजीममध्ये जाण्याऐवजी घरातच फक्त 10 मिनीटे करा…\n‘संबंध’ न ठेवल्यानं लवकर होते…\nडीएनए चाचणीमुळे मुलांना होणाऱ्या १९३ रोगांचे निदान आधीच…\nडायबेटिज आणि ब्लड प्रेशरचा रुग्ण असाल तर ही बातमी नक्की वाचा\nआंघोळ करताना करु नका ‘या’ 5 चुका, अन्यथा त्वचेचे…\nPCOD &; Periods : मासिक पाळीसंबंधी ‘या’…\nवारंवार तोंडात अल्सर येत असल्यास करा ‘हे’ उपाय\nभोपळाच नव्हे तर त्याची ‘साल’ देखील…\n2 दशकांपासून बॉलीवूड मध्ये सक्रिय आहेत मिर्झापुरचे…\nकिंग खान शाहरूखनं 2 वर्षांच्या ब्रेकनंतर ‘साइन’…\nBigg Boss 14 : राहुल वैद्यच्या ‘या’ आरोपावर…\nBigg Boss 14 : सीनियर्स आउट, आता सुरु झाला बिग बॉस 14 चा खरा…\nसुशांतच्या बहिणींची याचिका फेटाळा, रियाचे चक्रवर्तीचे उच्च…\nबेदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे\nपाकिस्तानच्या पेशावरमधील मदरशामध्ये बॉम्बस्फोट, 7 मुले ठार…\n वकिल उमेश मोरे यांचं शिवाजीनगर…\nराज्यात धुवांधार बॅटींग करणारा मान्सूनची…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’,…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा,…\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर \nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड…\n‘कोरोना’ लसीची प्रतिक्षा अखेर संपली \nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nMaratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा…\nशरद पौर्णिमेची पूजा कशी करावी : ‘या’ 10 उपयुक्त…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे…\nकॉल गर्ल म्हणून YouTube वर शेअर केला तरुणीचा नंबर अन् …\nविधान परिषद : खडसे, बांदेकर, सरदेसाई, तांबे यांच्यासह राज्यपाल नियुक्त…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा,…\nPune : गांजा वाहतूक करणारे सराईत LCB कडून गजाआड, 8लाख 20 हजाराचा…\nPune : आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी, एकाला अटक\nकानाच्या वेदनेने त्रस्त लोकांनी करून पहावेत ‘हे’ 8 सोपे उपाय, ताबडतोब मिळेल आराम\nPune : कामगार पुतळा झोपड���ट्टी पुनर्वसन : झोपडपट्टी मालकिचे पुरावे देण्याची मुदत 10 दिवसांनी वाढविली – उपायुक्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD/", "date_download": "2020-10-28T15:23:05Z", "digest": "sha1:NVPGY45R5SUB5MA5DDJOVWQ6L4MQ56LC", "length": 3964, "nlines": 78, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "मुख्यमंत्री – राज्यपाल भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nमुख्यमंत्री – राज्यपाल भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nमुख्यमंत्री – राज्यपाल भेट\nप्रकाशित तारीख: May 1, 2020\nमुख्यमंत्री – राज्यपाल भेट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/article-on-language-of-man-abn-97-2301817/", "date_download": "2020-10-28T14:19:37Z", "digest": "sha1:OIUZFPTOBEX5WUUWMVSKW6HLLXXKNZHZ", "length": 13328, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on language of man abn 97 | मनोवेध : माणसाची भाषा | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nमनोवेध : माणसाची भाषा\nमनोवेध : माणसाची भाषा\nमाणूस आणि चिम्पान्झी यांच्या पेशींतील जनुकांमध्ये केवळ तीन टक्के एवढाच फरक आहे.\n– डॉ. यश वेलणकर\nमाणसाचे बाळ लहानपणी प्राण्यांच्या सहवासात राहिले तर नंतर माणसासारखे चालू, बोलू, हसू शकत नाही, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. उत्क्रांतीच्या दृष्टीने चिम्पान्झी हा माणसाच्या सर्वात जवळचा प्राणी आहे. माणूस आणि चिम्पान्झी यांच्या पेशींतील जनुकांमध्ये केवळ तीन टक्के एवढाच फरक आहे. त्यामुळे चिम्पान्झीच्या पिल्लाला लहानपणा��ासून माणसासारखे वागवले तर काय होते, हे पाहणारा प्रयोग हर्बर्ट टेरेस यांनी केला. त्यासाठी १९७३ मध्ये त्यांनी चिम्पान्झीच्या १५ दिवसांच्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्याला ‘निम’ हे नाव देऊन त्याचा सांभाळ माणसाच्या बाळासारखा करू लागले. त्याला कपडे घातले, लाड केले.\nसुरुवातीला निमच्या विकासाची गती माणसापेक्षा अधिक होती. दुसऱ्या महिन्यातच तो रांगू लागला, तिसऱ्या महिन्यात भिंतीला धरून उभा राहू लागला, २० महिन्यांचा झाल्यावर त्याला शी-शू कळू लागले. एक वर्षांचा असतानाच तो नर्सरीमध्ये जाऊ लागला. त्याचे स्वरयंत्र माणसासारखे नसल्याने शब्दांच्या उच्चाराची अपेक्षा न ठेवता खुणांची भाषा त्याला शिकवली जाऊ लागली. तो साडेतीन वर्षांचा असताना खुणांच्या मदतीने १२५ शब्द व्यक्त करायला शिकला, पण नंतर त्याची शिकण्याची गती मंदावली. तो केवळ जे शिकवलेले शब्द होते तेच वापरायचा. माणसाच्या बाळाच्या मेंदूत लहानपणीच सर्जनशीलता असते, त्यामुळे न ऐकलेली वाक्येदेखील ते बोलू लागते. निम चार वर्षांचा झाला तरी त्याला हे शक्य झाले नाही.\nचिम्पान्झीला माणसासारखी भाषा शिकवणे शक्य नाही, हे टेरेस यांनी मान्य केले. आता निमचे शरीर आणि आडदांडपणा एवढा वाढला, की त्याला माणसाप्रमाणे घरात ठेवणे अशक्य झाले. त्यामुळे हा प्रयोग सोडून देऊन त्याला अन्य चिम्पान्झींबरोबर प्राणीसंग्रहालयात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांना हे जाणवले की, अन्य चिम्पान्झींपेक्षा निमला माणसाची भाषा आणि भावना अधिक चांगल्या समजतात. २००० साली त्याचा मृत्यू झाला. एलिझाबेथ हेस यांनी निमचा घरी सांभाळ करणाऱ्यांच्या मुलाखतीवर आधारित ‘निम चिम्प्स्की : द चिम्प व्हू वुड बी ह्य़ूमन’ नावाचे पुस्तक लिहिले. चिपान्झीच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे करून असे वागवणे आणि नंतर प्राणीसंग्रहालयात प्राण्यासारखे जगायला लावणे अनैतिक आहे, अशी टीकाही या प्रयोगावर झाली. मात्र माणसाचे माणूसपण त्याच्या मेंदूतील वेगळेपणाने आहे, केवळ संस्कारांनी नाही, हे या प्रयोगाने सिद्ध झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित ���ार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 कुतूहल : कर्नाटकचा जलसंधारक\n2 मनोवेध : सहवासाअंती ‘माणूस’पण\n3 कुतूहल : प्राण्यांमधील संघर्ष\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92b93393e90291a947-93294b92391a947", "date_download": "2020-10-28T14:29:13Z", "digest": "sha1:Z5B4J2XK4P35WXGYWOFRQLQYUKAPFXP4", "length": 9641, "nlines": 93, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "फळांचे लोणचे — Vikaspedia", "raw_content": "\nकैरीच्या फोडी १ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी पूड ५० ग्रॅम, जिरे ९५ ग्रॅम, लाल तिखट ३0 ग्रॅम, काळे जिरे ९५ ग्रॅम, बडीशेप ३0 ग्रॅम, तिळाचे अथवा मोहरीचे तेल २५० ग्रॅम.\nकृती : कैरीच्या फोडी स्वच्छ धुऊन त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत. तुकडे काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात ठेवावेत. नंतर फोडी पाण्यातून काढून फोडींना मीठ लावून हे मिश्रण चार-पाच दिवस त्यामध्ये मसाला मिसळावा. पूर्ण थंड झाल्यावर कैरीच्या फोडी त्या मसाल्यात मिसळून सर्व मिश्रण स्वच्छ कोरड्या व निर्जतुक बरणीत भरावे.\nप्रथम आवळ्याची पूर्ण फळे स्वच्छ धुऊन त्यानंतर गरम पाण्यात १० मिनिटे बुडून ठेवावीत. त्यामुळे फळे नरम पडण्यास मदत होते. त्यानंतर आवळ्याच्या फोडी करून बिया फेकून द्याव्यात. या फोडीपासून खालील घटक वापरून लोणचे तयार करता येते\nसाहित्य : आवळ्याच्या फोडी १.५ केिली, मीठ २५�� ग्रॅम, मेथी २0 ग्रॅम, हळदपूड २० ग्रॅम, हिंग पावडर १० ग्रॅम, लाल तिखट ४० ग्रॅम.\nलोणच्यासाठी कची पपई येऊन ती स्वच्छ धुवाची. पपई कोरडी करून तिचे तुकडे करावेत. हिरवी साल व बिया काढून टाकाव्यात.\nगराचे छोटे-छोटे तुकडे करून ते उकळत्या पाण्यात ३ मिनिटे बुडून ठेवावेत. नंतर ते निथळून कोरडे होऊ द्यावे. त्यांना मीठ चोळावे. नंतर उकळत्या पाण्यातून कोरड्या बरणीत भरून त्यात प्रत्येक किलो फोडी मागें २ चमचे मोहरी पावड़र व थोड़ी हलद टाकावी व नंतर सर्व तुकड़े पूर्ण बुडतील यानुसार व्हिनेगार घेऊन झाकण घट्ट लावावे. दोन ते तीन आठवड्यांत फोडी मुरून त्याचे उत्तम लोणचे तयार होते.\nसाहित्य : लाल टोमॅटो १ किलो, हिरवी मिरची १० ते १२, लसूण पाकळ्या १o, आलें 1 इंच, जिरे ३ चमचे, व्हिनेगार दीड कप, तेल ४०० मिलिं. हळद २ चमचे, लाल तिखट ५ चमचे, मीठ ५० ग्रॅम.\nकृती : प्रथम आले, लसूण व मिरचीचे तुकडे करून घ्यावेत. यापैकी निम्मे तुकडे वाटावेत व निम्मे तसेच ठेवावेत. टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यांच्या बारीक फोडी कराव्यात. त्यांना व्हिनेगार, तिखट व जिरे यामध्ये मिसळावे. एका पातेल्यात तेल घालून गरम तुकडे तसेच व्हिनेगार घालून चांगले शिजवावेत . मधून चमच्याने फिरवत राहावे . संपूर्ण तेल वर आले कि,लोणचे तयार झाले , असे समजावे .\nस्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/91c92893e93593093e90291a947-93592f-91393391692394d92f93e91a94d92f93e-92a92694d927924940", "date_download": "2020-10-28T15:06:20Z", "digest": "sha1:OT25I2Z5H47DHRAEZCXBA5UZHFNX7KEN", "length": 13217, "nlines": 133, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जनावरांचे वय — Vikaspedia", "raw_content": "\nजनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून आपल्याला जनावरांचे वय ओळखता येते. बाजारात विक्रीकरिता आणलेल्या जनावरांचे निश्‍चित वय, जनावरांची आनुवंशिकता याची विक्रेत्याला माहिती नसते. अशा वेळेस त्याच्यावर किंवा मध्यस्थावर विश्‍वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. याउलट मोठ्या सरकारी फार्मवर जनावरांचे रेकॉर्ड ठेवलेले असते. तेथे जनावरांची संपूर्ण माहिती मिळू शकते. जनावरांची खरेदी करण्यासाठी, तसेच औषधोपचारासाठी त्याचे वय माहिती असणे योग्य असते.\n1. जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून\n2. जनावरांच्या शिंगावरील वलयांच्या संख्येवरून.\nअ)जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून ः\n1) जनावरांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे या वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.\n2) लहान जनावरे या गटामध्ये वासरांचा समावेश होतो. तरुण जनावरे म्हणजे आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी.\n3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली.\n1. या पद्धतीमध्ये नेमके वय समजू शकत नाही.\n2. बाजारात विक्रीकरिता जनावरे पाहिल्यानंतर फजिती होण्याची शक्‍यता असते.\nब) जनावरांच्या शिंगावरील वलयांच्या संख्या .\n1) जनावरांची शिंगे बारकाईने पाहिल्यास त्यावर वलय दिसते.\n2) जनावरांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शिंगांवरील वलयांची संख्या व त्यांचा आकार वाढत असतो.\n3)3 वर्षे वयाच्या जनावरांच्या शिंगावर पहिले वलय होते.\nजनावरांचे वय (वर्षे)= N+2 (N= शिंगावरील वलयांची संख्या)\nया सूत्रानुसार जनावरांचे वय काढता येते.\n1. बऱ्याचदा शिंगे रंगविलेली असल्यामुळे जनावरांचे वय लक्षात येत नाही.\n2. शिंगे घासून त्यावर तेल लावले जाते. त्यामुळे शिंगांवरील वलय स्पष्ट दिसत नाही.\n3. जनावरांच्या काही जातींमध्ये शिंगाचा आकार खूप छोटा असतो व त्यावर वलय पाहणे अवघड जाते.\n1.जनावरांमध्ये दातांचा उपयोग चारा खाण्यासाठी होतो. तसेच दातांवरून जनावरांचे वय ओळखता येते.\n2.गायी-म्हशीच्या बाबतीत खालच्या जबड्यात दात असतात, तर वरच्या जबड्यात नसतात; त्यामुळे कडबा किंवा चारा तोंडामध्ये ओढण्याकरिता जनावरे जिभेचा वापर करतात.\nदुधाचे दात ः कृतंक = 0+0\nसमोरील दाढा ः = 3+3 = 20\nकृतंक ः = 0+0\nसूळ दात �� = 0+0\nसमोरील दाढा ः 3+3\nमागील दाढा ः = 3+3 =32\nजनावरांमध्ये वयानुसार दातांची संख्या बदलत जाते. वासरांना किंवा कमी वयाच्या जनावरांना दुधाचे दात असतात. वयस्कर किंवा मोठ्या जनावरांना कायमचे दात असतात. कृतंक दातांचा उपयोग जनावरांचे वय ओळखण्याकरिता होतो.\n-गाई-म्हशीच्या खालच्या जबड्यात दात असतात व वाढीप्रमाणे दाताचे मूळ अवस्थेमधून बाहेर येऊ लागते.\n-5 वर्षे वयानुसार या दातांच्या पृष्ठभागावर गोल तारा निर्माण होतो व नंतर वयवाढीबरोबर त्यांचे रूपांतर चौकोनी ताऱ्यामध्ये होतो.\n-10 वर्षे वयाच्या जनावरांमध्ये हा तारा एका दातामध्ये चौकोनी होतो व 12 वर्षे वयाच्या जनावरांमध्ये या प्रकारचे सुळे दातांमध्ये तयार होतात.\n-सोबतच दातांच्या समोरील भागावर असलेले दंतवलक निघून जाते. ही दंतवलक निघण्याची क्रिया व तारा मधला कृतंक 1 दातापासून सुरू होऊन कृतंक 4 पर्यंत पोचते.\nसमोरील दाढा व मागील दाढा\n- या दाढा जबड्यात व दोन्ही बाजूला खाली व वर असतात.\n- समोरील दाढा प्रत्येकी 3 पण आकाराने लहान असतात.\n- मागील दाढासुद्धा प्रत्येकी 3 पण आकाराने लहान असतात.\n- तसेच 12 वर्षे वयानंतर जनावरांच्या दातांवरून वय ओळखणे अवघड जाते.\nप्रा. एस. यू. सूर्यवंशी प्रा. के. आर. भोईर\n(लेखक मराठा विद्या प्रसारक कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/theft-and-various-criminals-using-date-technology.html", "date_download": "2020-10-28T14:25:58Z", "digest": "sha1:JGJJL3O4E7IKUTQHY6XWFTEIBIABGPHU", "length": 10730, "nlines": 86, "source_domain": "www.smartichi.com", "title": "कॅशलेस' चोरीचा नवा फंडा", "raw_content": "\nHomeदेश विदेश क्राइमकॅशलेस' चोरीचा नवा फंडा\nकॅशलेस' चोरीचा नवा फंडा\n\"ते' कधी गुगल पे ( Google pay ) , तर कधी फोन पे (phonepe) चा वापर करतात...केव्हा केव्हा तर थेट बॅंक खात्यातही पैसे भरण्यास सांगतात किंवा स्वतः भरतात. तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना हे \"ते' म्हणजे कोण, ते काही सुजाण नागरिक नव्हेत, तर अशा पद्धतीने अद्ययावत तंत्रज्ञान, मोबाईलचा वापर करणारी ही मंडळी आहेत. चोर, गुन्हेगार तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये या चोर, गुन्हेगारांकडून मोबाईल, इंटरनेटचा वापर करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत.\nशहरात मागील काही दिवसांपासून जबरी चोऱ्या, घरफोड्यासह विविध प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. मात्र त्यापैकी काही गुन्हे हे वेगळ्याच स्वरूपाचे घडत आहेत. विविध प्रकारची कार्यालये, एटीएम केंद्र, दुकाने या ठिकाणी चोरी करताना काही चोरट्यांकडून सीसीटीव्हीचे नियंत्रण करणारे डिव्हीआर, कॉम्पुटरचे सीपीयु देखील चोरून नेण्याचे प्रकार घडले आहेत. तर डिव्हीआरमुळे सीसीटीव्हीचा डेटा उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांना जिकिरीचे जात आहे. तर काही जणांकडून सीसीटीव्ही फोडण्याचे प्रकार शहरात घडले आहेत. मात्र आता चोरटे, गुन्हेगार त्याहीपुढे जाऊन गुन्हे करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक फायदा घेऊ लागल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.\nतेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- \"वाट पहाते मी गं...\n‘अतरंगी रे’साठी अक्षय कुमारने घेतले 27 कोटी\nअ‍ॅमेझॉनच्या Great Indian Festival सेलमध्ये मोठी सूट\nजबरदस्त कॅमेरा, सुपर बॅटरी लाईफ असलेला OnePlus 8T 5G येतोय\nसणासुदीच्या काळात महिंद्राकडून 'या' वाहनांवर 3 लाखांपर्यंत सूट\nजबरी चोरी, लूटमारीच्या घटनांमध्ये आरोपी नागरिकांकडून त्यांचे मोबाईल घेऊन, त्यामधील गुगल पे, फोन पे, पेटीएम (paytm login) यांसारख्या विविध प्रकारच्या पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या मोबाईल ऍपचा वापर करून त्याद्वारे स्वतःच्या गुगल पे, फोन पे व पेटीएम खात्यात थेट पैसे वर्ग करीत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशात पैसे नसले तरी चोरट्यांकडून त्यांना व्यवस्थितपणे \"कॅशलेस (Cashless) ' करण्याचे फंडे शोधले जात असल्याची सद्यःस्थिती आहे. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सराईत गुन्हेगारांकडून मात्र मोबाईलचा वापर टाळण्यावर भर दिला जात आहे. मोबाईलमुळे आरोपींचे वास्तव्य असलेले ठिकाण तसेच \"सीनिअर'मुळे संपर्कातील लोकांची माहिती पोलिसांना मिळत असल्यामुळे गुन्हेगारांकडून कुठल्याही प्रकारचा मोबाईल वापरण्याचे टाळले जात आहे.\nघटना क्रमांक 1 ः धायरी परिसरात राहणाऱ्या विवाहित व्यक्तीची गे ऍप द्वारे रवी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली, त्यानंतर समलैंगिंक संबंध (Gay relationship) ठेवण्यासाठी ते नांदेड परिसरातील एका घरात नऊ ऑगस्टला भेटले. दोघेजण समलैंगिक संबंध ठेवणार, तेवढ्यात तेथे आणखी दोघेजण आले. त्यानंतर रवीसह त्या दोघांनी समलैंगिक संबंध ठेवू इच्छिणाऱ्या विवाहीताला बेदम चोप दिला. त्याला तलवारीचा धाक दाखवीत त्याच्याकडील सोने-चांदीचे दागिने व पेटीएम, गुगल पे द्वारे 81 हजार स्वतःच्या पेटीएम, गुगल पे खात्यावर वर्ग केले. त्यानंतर त्याला धमकावून ते तिघेही निघून गेले.\nघटना क्रमांक 2 ः नांदेड सिटी येथे राहणाऱ्या जुनेद देशमुख या मित्राकडे केतन पाटील (वय 32, रा.डीएसके विश्‍व, धायरी) हे 6 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्या कारमधून जात होते. चव्हाण बाग कॉर्नरपासून एक किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर तिघांनी त्यांची गाडी थांबविली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करीत फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या मोबाईलमधील गुगल पेचा वापर करून चोरट्यांनी स्वतःच्या गुगल पे खात्यावर तीन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली. त्यानंतर फिर्यादी धमकावून सोडून दिले.\n- अनावश्‍यक मोबाईल ऍप डाऊनलोड करू नका\n- अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्या\n- बॅंक किंवा स्वतःसंबंधीची गोपनीय माहिती इतरांना देऊ नका\n- अनोळखी व्यक्तींना भेटताना सार्वजनिक,गजबजलेल्या व सीसीटीव्हीच्या कक्षेच्या परिसरातच भेटा\n- अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन व्यवहार करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/e-governance/about-rti-act-2005", "date_download": "2020-10-28T14:45:26Z", "digest": "sha1:GJ3OYFWJWSCRAAM6JWQT7GV2KLRUZ7SG", "length": 7239, "nlines": 87, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "माहिती अधिकार कायदा 2005 — Vikaspedia", "raw_content": "\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमाहिती अधिकार कायदा 2005\nमाहिती अधिकार कायदा कोणासाठी व कशासाठी\nभारतातील जम्मू आणि काश्‍मीर राज्य वगळून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे या कायद्याचे क्षेत्र राहील. त्याचे अस्त��त्व प्रशासकीय, कायदे आणि न्याय या खात्यांच्या संबंधातील कोणतीही केंद्र शासनाने स्थापन केलेली संस्था अगर कार्यालये यांच्याशी संबंधित, तसेच कायदे तयार करणाऱ्या कायदे मंडळास आणि विधिमंडळाशी संबंधित राहील.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी विनंती\nतुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्या ही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली 2रे अपील करण्यासाठी काही सूचना\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली 2रे अपील करण्यासाठी काही सूचना\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली पहिले अपील करण्यासाठी काही सुचना\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली पहिले अपील करण्यासाठी काही सुचना\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५\nमाहितीचा अधिकार कायदा 2005\nमाहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवण्याची पद्धत\nमाहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवण्याची पद्धत\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-kovid-hospital-starts-monday-309958", "date_download": "2020-10-28T15:40:33Z", "digest": "sha1:F6PDPBQMN6JGHGUT2HI3DBLWLY5UIHYS", "length": 16033, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "अवघ्या एका महिन्यात उभारलेले कोविड रुग्णालय होणार सुरू - Aurangabad Kovid Hospital starts from Monday | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअवघ्या एका महिन्यात उभारलेले कोविड रुग्णालय होणार सुरू\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान रुग्णालयाच्या एका विभागात पावसाचे पाणी आल्याचे समोर आले होते. ही गळती बंद करण्यात आली असून, सोमवारपासून रुग्णालय सुरू केले जाणा��� असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.\nऔरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने अवघ्या एका महिन्यात चिकलठाणा एमआयडीसी भागात सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करून कोविड-१९ रुग्णालय उभारले आहे. १२ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान रुग्णालयाच्या एका विभागात पावसाचे पाणी आल्याचे समोर आले होते. ही गळती बंद करण्यात आली असून, सोमवारपासून रुग्णालय सुरू केले जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.\nशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांचा भार घाटी रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयावरच आहे. रुग्ण संख्या अशीच वाढली तर उपाय-योजना म्हणून चिकलाठाणा एमआयडीसी भागात मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेत २५६ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला.\nलॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’\nएका महिन्यात एमआयडीसीमार्फत सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारण्यात आले. १२ जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने रुग्णालयाचे उद्‍घाटनही झाले. मात्र अद्याप रुग्णालय सुरू झालेले नाही. दरम्यान रुग्णालयाच्या एका विभागात पावसाचे पाणी आल्याचा प्रकार समोर आला होता. हे पाणी बंद करण्यात आले असून, उर्वरित कामांवर शेवटचा हात मारला जात आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार फलक लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.\nरुग्णालयाच्या इमारतीच्या खिडक्यांना गज नाहीत. त्यामुळे मच्छरांच्या अटकावासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीने खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत. हा प्रकार रुग्णांसाठी असुरक्षित असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत खल सुरू आहे. दरम्यान एका महिन्यात तेही लॉकडाऊनच्या काळात एवढे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची किमया एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविली आहे.\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणुसकीला काळिमा फासणारी घटना, औरंगाबादजवळ जादूटोण्याच्या ���ंशयावरून अपंग व्यक्तीस दगडाने ठेचून मारले\nकरमाड (जि.औरंगाबाद) : तू माझ्यावर जादूटोणा व करणी केली असे म्हणत एका ४८ वर्षीय अपंग व्यक्तीस त्याच्याच कुबडीच्या साहाय्याने व दगडाने ठेचून जबरी...\nगो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे. बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण...\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय...\nपहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती\nऔरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ...\nकोरोना मृत्यूचे 150 प्रस्ताव फेटाळले राज्यातील 261 पैकी 22 जणांनाच केंद्राकडून 50 लाखांची मदत\nसोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/141", "date_download": "2020-10-28T13:38:39Z", "digest": "sha1:Q4XLWLBCS3FJ5RPRVYEKPE4H5TG5Z4GV", "length": 20652, "nlines": 334, "source_domain": "www.misalpav.com", "title": "काहीच्या काही कविता | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nराहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी\nप्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nराजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी\nआणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी\nरोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी\nआले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nमुक्तकविडंबनआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीमुक्त कविताविडम्बनहास्य\nमन राधा राधा होते...\nप्राची अश्विनी in जे न देखे रवी...\nका गोकुळ बाधा होते\nमन राधा राधा होते..\nसाहवे मला ना जेव्हा\nभासतो जणू की कृष्ण..\nदिवस असो वा रात्र,\n(ही राधा खास रातराणीसाठी....:))\nप्राची अश्विनी in जे न देखे रवी...\n1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,\nतुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.\nअन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.\n2माहीत असतं, \"छान, ओके किंवा तूच माझा चंद्र\"\nयाहून दुसरा तुझा reply येणार नाही.\nपण तरी मी खूष असते कारण मला कळतं\nयाहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.\n एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.\nतू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .\nतेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.\nकविताचारोळ्यामुक्तककाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कविता\nप्रकाश घाटपांडे in जे न देखे रवी...\nपुरोगामी प्रतिगामी आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nभक्त द्वेष्टे आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nसश्रद्ध अश्रद्ध आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nईश्वर अल्ला आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nफेकु पप्पू आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nभारत पाक आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nइटली चीन आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nअम्रिका युरोप आम्हाला नाही ठाउक\nचल रे कोरोना टुणुक टुणुक\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली ���सतील तर नसू देत\nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss youअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस\nकोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nकोरोना गो, गो कोरोना\nअसा तो व्हायरस पुचाट\nगेला घाबरून साहेबांना ||ध्रू||\nआले आले ते परदेशी\nखोकून शिंकून झाले बेजार\nखटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या\nएकदा व्हायरसचा आवळा गळा\nकोरोना गो, गो कोरोना\nसाहेब म्हटले कोरोनाला ||१||\nकसला हा विषाणू व्हायरस\nथुंकू नका, हात तोंड धुवा\nमास्क बांधा तुमच्या तोंडाला\nकोरोना गो, गो कोरोना\nसाहेब म्हटले कोरोनाला ||२||\nRead more about कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला\nप्राची अश्विनी in जे न देखे रवी...\nचाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं.\nकरिअरचा दुभाजक पार केलेला असतो.\nबायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो.\nघरातले लसावि, मसावि होत असतात.\nनाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक ..\nप्रमेय बनून ती येते.\nसुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते \"मी\"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण.\nखाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू\nरुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ... प्रतलच..\n\"गंमत केली\" म्हणालास तू...\nप्राची अश्विनी in जे न देखे रवी...\n\"गंमत केली\" म्हणालास तू\n\"कळले मजला\" मीही म्हटले.\nतुलाही ठाऊक मलाही ठाऊक\nखरे काय अन् खोटे कुठले.\nलाईक होते असंख्य त्यावर\nडीपी जेव्हा नवा ठेवला\nपाठवले तू smile जेव्हा\nइथे खुशीचे तरंग उठले.\nनुसते smile, ठाक कोरडे\nतरी पोचते ओल त्यातली.\nएक इमोजी सा��गून जातो\nशब्दांना जे नसते जमले.\nम्हणो कुणी हा सोशल मीडिया\nनाही शाश्वत फक्त दिखावा.\nतुलाही ठाऊक मलाही ठाऊक\nखरे काय अन् खोटे कुठले.\nRead more about \"गंमत केली\" म्हणालास तू...\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nएक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी\nका ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी\nगेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही\nकाही आजारी आहे का\n\"क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम\nआजकल मै हू बडी बिज्जी,\" - गाली गोड हासून\nरात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती\nवहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती\nनिलू बोले, \"मजा है बै तुझी काम मे बिज्जी\nमाझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी\"\nतर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे\nआधी होते तिचे वांधे खायचे\nRead more about सिक्रेट धंद्याचे\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nघेतले तू उधार पैसे\nजात असले मी माहेरी\nकरू नका तुमची थेरं\nनाही लिहीता येत पेपर\nव्हाटस अप मेसेज पाहता\nकाय ते पाहता ते पाहण्यास\nलेख वगैरे लिहीता येथे भारी\nप्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या\nRead more about मी पुन्हा येईन\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/shivaji-maharaj-purandar-treaty-was-for-farmers/", "date_download": "2020-10-28T15:07:48Z", "digest": "sha1:FPVVOSAMBKGZSXDEO6XVRGFR4TBTGLHG", "length": 10353, "nlines": 97, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शिवरायांनी पुरंदरचा तह केला त्यामागेही शेतकऱ्यांसाठीचा विचार होता.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकार��� तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nशिवरायांनी पुरंदरचा तह केला त्यामागेही शेतकऱ्यांसाठीचा विचार होता.\nबळीराजानंतर दुसरा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयत सुखी, राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य रयतेच्या, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. ही त्यांची भावना होती.\nयाचे एक महत्वाचे उदाहरण म्हणजे पुरंदरचा तह\nशाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवंतसिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता. मराठ्यांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे त्याने ओळखले. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा परिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला.\nऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन मिर्झाराजे स्वराज्यावर चालून आला. तो शाहिस्तेखानच्या प्रमाणे आततायी नव्हता. त्याने पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरु करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या खिंडार पडले. मोगल फौजेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला.\nपुरंदर पडला मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवण्यासाठी एक पाऊल मागे यायचं ठरवल. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह केला.\nया तहामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. पण महाराजांनी हा निर्णय घेण्यामागे एक कारण होते.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस…\nतह झाला तो महिना जुनचा होता. तेव्हा पेरणीचे दिवस होते. आता जर युध्द थांबले नाही तर आपल्या स्वराज्यातील सैन्याला पेरणी करता येणार नाही. आता जर युद्ध झाले तर सैनिकांना युद्धातच अडकावे लागेल. आणि जर पेरणी नाही झाली तर स्वराज्याला भविष्यात अन्नधान्याची कमतरता होईल. स्वराज्यातील सर्वच सैनिक शेतकरीच आहेत.\nत्यावेळी स्वराज्यात चार महिने शेतात राबून दसऱ्याच्या नंतर खरिपाचे धान्य घरात आल्यावर मगच युद्धासाठी बाहेर पडण्याची पद्धत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली होती.\nजर तेव्हा जूनमध्ये युद्ध चालूच राहिले तर राज्याची सगळी व्यवस्थाच कोलमडेल अशी स्वराज्यातील शेतकऱ्यांविषयी बारीक जाण छत्रपती शिवाजी महाराजांना होती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर परत कोणी असा राजा झालेला नाही .\nम्हणूनच इतिहासकारांनी त्यांचे वर्णन शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा, असे केले आहे.\nसंदर्भ- शेतकऱ्यांचा राजा शिवाजी, शरद जोशी\nहे ही वाच भिडू.\nधर्मकार्य की शेतकऱ्यांचा मालाला योग्य बाजारभाव, शिवरायांनी घेतला होता हा निर्णय..\nशिवरायांमुळे जळगावच्या मातीत केळी पिकवण्यास सुरवात झाली.\nआणि म्हणून महाराजांनी ठरवलं भारतातलं पहिलं सुसज्ज आरमार उभा करायचं \nवाळवा तालुक्याला बापूंनी हातातून कुऱ्हाड टाकून पुस्तक घ्यायला लावली.\nया गावातल्या तरुणांनी देशभर “बझार” उभा करून दाखवलेत.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/raj-thackeray-slams-uttar-pradesh-government-over-hathras-incident/articleshow/78433383.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-28T14:13:54Z", "digest": "sha1:FKPFGMGYVLNNILT6CKKH64M74QBGTSAV", "length": 15762, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "raj thackeray: Raj Thackeray: हाथरस घटनेवर राज ठाकरे संतप्त; 'ते' आज गप्प का आहेत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRaj Thackeray: हाथरस घटनेवर राज ठाकरे संतप्त; 'ते' आज गप्प का आहेत\nRaj Thackeray उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री व प्रमुख नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.\nमुंबई: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलिसांच्या कारभारावर खरमरीत सवाल करतानाच माध्यमांचाही राज यांनी समाचार घेतला आहे. ( Raj Thackeray Slams Uttar Pradesh Government Over Hathras Incident )\nराज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे. राज यांनी मोजक्याच पण नेमक्या शब्दांत या घटनेवर आपले म्हणणे मांडले आहे.\nवाचा: प्रशासनाकडून धमक्या, हाथरस पीडितेच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी\n'उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे सारंच मन विषण्ण करणारं आहे, पण त्याहून भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हा आहे', अशा शब्दांत राज यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे, असा सवालच राज यांनी विचारला.\nकाँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज जाणार होते. मात्र त्यांना त्याआधीच रोखण्यात आलं. पोलिसांनी राहुल यांना धक्काबुक्की केली त्यात ते खाली पडले. राहुल व प्रियांका गांधी यांना अटकही करण्यात आली. या प्रकारावरही राज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'पीडित मुलीच्या घरच्यांना कुणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे त्यांना धक्काबुक्की का केली जाते त्यांना धक्काबुक्की का केली जाते नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे', अशा प्रश्नांची सरबत्तीच राज यांनी केली.\nवाचा: हाथरस, बलरामपूर, भदोही... यूपीतल्या बलात्कारांची यादी काही थांबेना\n'हाथरसमध्ये जी घटना घडली आहे ती पाशवी आहे. अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचे हे होऊन चालणार नाही. ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे', असे परखड मतही राज यांनी नोंदवले.\nओरडणारे आज गप्प का आहेत\nअभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद बराच गाजला होता. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची त्याला पार्श्वभूमी होती. त्यात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं. त्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आघाडीवर होते. त्याचा थेट उल्लेख टाळत राज ठाकरे यांनी माध्यमांचा समाचार घेतला. 'महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत त्यांना जाब का विचारला जात नाहीये त्यांना जाब का विचारला जात नाहीये', असा बोचरा सवालही राज यांनी केला.\nवाचा: 'हाथरससारख्या घटनांनी तळपायाची आग मस्तकात जाते, माझीही मुलगी १८ वर्षांची आहे'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nKangana Ranaut: उद्धव ठाकरेंवर टीका करताना कंगनानं केली...\nतुमचा बाप आहेराची पाकिटं पळवणारा; दानवेंना मिळालं 'या'...\nमुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या तरुणाला अटक; अमृता फडणव...\nहोऊन जाऊ द्या एकदा... नीलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव...\nअजित पवारांनाही करोनाची लागण; ब्रीच कँडी रुग्णालयात उपच...\nCoronavirus करोना: राज्यात एकूण रुग्णसंख्या १४ लाखांवर; ११ लाख झाले ठणठणीत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nदेशबिहार निवडणूक: भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार\nक्रिकेट न्यूजरोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; BCCIच्या दुखापत व्यवस्थापनवर प्रश्न चिन्ह\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nन्यूजरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nमोबाइलनोकिया स्म���र्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nमोबाइलरोटेटिंग स्क्रीनचा LG Wing स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-28T15:10:55Z", "digest": "sha1:EU6BBYEQY3RJM2SNOIEGOZ4UF2JKVRGU", "length": 7156, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "पूर्ण फोनवर एक माणूस म्हातारा अनेक वर्षे सेक्शुअल. नोंदणी न करता एक फोटो", "raw_content": "पूर्ण फोनवर एक माणूस म्हातारा अनेक वर्षे सेक्शुअल. नोंदणी न करता एक फोटो\nजाणून कोणत्याही वयाच्या एक ठेवायची कार्य असू शकते, आणि बैठक चाळीस लोक अशक्य दिसते. लाखो लोक शोधत आहेत, प्रत्येक इतर. आणि प्रश्न कुठे पूर्ण केल्यानंतर चाळीस वर्षे फार महत्वाचे ठरते. आपण एक स्त्री किंवा एक माणूस, आपण बेजार एकटे नाही, तर आपण बोलू इच्छित, आपण प्रेम किंवा फक्त ऑनलाइन डेटिंगचा, नंतर एक डेटिंगचा क्लब चाळीस. एक डेटिंगचा साइट लोक वयाच्या चाळीस परिपूर्ण ठिकाण आहे तारीख, विशेषतः जर आपण थोडे लाजाळू किंवा कसे माहीत नाही वर पूर्ण रस्त्यावर, एक रेस्टॉरंट किंवा बार. आपण वाया घालवू नाही वेळ जिवावर उदार होऊन शोधत एक आत्मा सोबती वर गर्दीच्या रस्त्यावर. एक डेटिंगचा क्लब चाळीस, आपण पूर्ण करू शकता, एक मनोरंजक व्यक्ती. एक प्रचंड डेटाबेस प्रोफाइल पुरुष आणि महिला आपापसांत, जे आपण निश्चितपणे शोधण्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्ती आहे. आवडत्या भौगोलिक अर्थाने शब्द आणि बंद करण्यासाठी व्याज, वय, मध्ये. फक्त निवडा वैशिष्ट्ये एक संभाव्य भागीदार शोध फॉर्म.\nआम्ही सर्व प्रेम आहे किमान एकदा आपल्या जीवनात, पण दुर्दैवाने नाही प्रेम होते. तर होय, नंतर सर्वकाही आहे, ह्याला वेगळ्या.\nते यापुढे काळजी, नृत्य, किंवा पिण्यासाठी\nते शोधत आहेत अंत: करणात एक चांगली व्यक्ती आहे जीवन आनंद. एक आध���निक तंत्रज्ञान, दुर्दैवाने, तो वाढत्या कठीण होत आहे कोणीतरी पूर्ण. नाही कारण लोक वयाच्या चाळीस झाले आहेत अधिक राखीव, पण कारण ते खूप सोपे आहे ते समोर बसून एक संगणक किंवा टीव्ही आणि रिकामा भरण्यासाठी एक निरर्थक उत्पादन किंवा मनोरंजन जीवन आहे. तो धैर्य घेते मात करण्यासाठी स्वत: ला आणि, काही हरकत नाही काय. आमच्या वेबसाइटवर होते खास तयार करण्यात मदत करण्यासाठी लोकांना त्यांच्या जुन्या वयाच्या दुसरी संधी मिळेल शोधण्यासाठी एक नवीन प्रेम किंवा एक नवीन मित्र. जीवन आहे, आणि कोणीही कधीही माहीत असेल काय ते चालू होतील. त्यामुळे आपण एकच आहेत आणि आपण आहात चाळीस वर्षे जुन्या, तो याचा अर्थ असा नाही, की आपल्या जीवनात प्रती आहे — तो फक्त आहे याचा अर्थ असा की एक नवीन अध्याय आपले जीवन तयार केले जात आहे निर्माण. अनेक पुरुष आणि स्त्रिया वयाच्या चाळीस करू इच्छित नाही दिसत दुसऱ्या सहामाहीत या वयात अनेक कारणे आहेत. काही लोक भयभीत आहेत की, हे परिणाम होईल, त्यांना काही मार्ग संबंध मुले, कारण काही आधीच हे करू, इतर फक्त असुरक्षित वाटते आणि भीती अपयशी. पण ते स्वत: विचारू आवश्यक महत्त्वाचा प्रश्न — किती जीवन मी आहे का आणि फक्त एक उत्तर आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि घाबरु जीवन आहे.\nघ्या एक पाऊल आणि आपण यशस्वी होईल\nलोक वयाच्या चाळीस माहीत नाही जेथे सुरू करण्यासाठी एक नवीन भागीदार शोधत आणि आत्मा सोबती. मात्र, तो याचा अर्थ असा की आपण एक आहेत किंवा ज्यांनी एक आहेत आढळले एक विश्वासार्ह मार्ग आहे. आता आपण करावे लागेल सर्व आहे, नोंदणी आणि प्रोफाइल तयार मध्ये एक डेटिंगचा क्लब\n← मेक्सिकन महिला: पूर्ण हॉट मेक्सिकन महिला एकच माणूस प्रवास\nब्राझिलियन एक प्रकारचा जुगाराचा खेळ न करता नोंदणी →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-28T14:51:47Z", "digest": "sha1:IAFTADFE34A766ARVKFPX6VOJWM6JHCV", "length": 3563, "nlines": 80, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "माहितीचा अधिकार कागदपत्रे | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n1 माहितीचा अधिकार पहा(622 KB)\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5236158026772489033", "date_download": "2020-10-28T13:55:25Z", "digest": "sha1:PZU567TUJWDJV3JTH2I3I7AUSEKY4HIU", "length": 2124, "nlines": 39, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nकाही आक्षेपार्ह आहे का\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/bhaucha-dhakka-to-mandwa-ro-ro-service-start-in-next-15-days-45675", "date_download": "2020-10-28T13:49:30Z", "digest": "sha1:HBRXWGSLICCOBVI72U3V7Y7F5JQL6TOE", "length": 12762, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "येत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nयेत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा\nयेत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा\nभाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरील रो रो प्रवासी वाहतुकीला येत्या १५ दिवासांत सुरूवात होणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nभाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरील रो रो प्रवासी वाहतुकीला येत्या १५ दिवासांत सुरूवात होणार आहे. मागील २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सेवा सुरू होणार असल्यानं अनेकांना दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय, ही वाहतूक सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. रो रो सेवेचं दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं मंजूर केलं असून, हे दर चढे असल्याचं प्रवाशांचं मत आहे.\n'प्रोटोपोरोस' ही रो रो बोट गेल्या आठवड्यात १४ तारखेस मुंबईच्या समुद्रात दाखल झाली. बोटीच्या सीमा शुल्क संबंधित कागदपत्रांची पूर्तता शुक्रवापर्यंत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जलयान म्ह���ून बोटीची नोंदणी संबधित यंत्रणेकडं करावी लागणार आहे. त्यानंतर बोटीच्या चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच रो रो सेवेचे उद्घाटन केले जाणार आहे.\nउद्घाटनासाठी उच्चपदस्थांची उपलब्धता कशी आहे, त्यावर तारीख ठरणार असली तरी ही सेवा फेब्रुवारीअखेपर्यंत सुरू करण्याचा मेरिटाईम बोर्डाचा मानस आहे. सध्या मुंबई ते मांडवा दरम्यान उपलब्ध असलेली प्रवासी जलवाहतूक पावसाळ्यात बंद ठेवली जाते. पण रो रो सेवेची क्षमता पावसाळ्यातदेखील वाहतूक करण्याची आहे. त्यामुळं ‘प्रोटोपोरोस’ पावसाळ्यात सुरू असणार असल्याची माहिती मिळते. त्या काळात प्रवासी वहन मर्यादा अध्र्यावर (५०० प्रवासी) आणली जाणार आहे.\nपावसाळ्यात उधाणाच्या भरतीवेळी, मोठ्या लाटा उसळत असताना मात्र रो रो सेवा बंद राहणार आहे. या काळात समुद्र शांत असताना वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. पावसाळावगळता या बोटीची क्षमता १ हजार प्रवासी आणि १८० वाहनं असल्याचं समजतं. तसंच, यामधून बसगाडीची वाहतूक करण्याचीदेखील सुविधा आहे.\nप्रवासी वाहतुकीचं दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईमनं मंजूर केलं आहे. मात्र, वाहनासहित प्रवास करताना हे दर चढे असल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार, सेवा सुरू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या काळात या दरपत्रकाची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यात काही बदल करायचे असल्यास, त्यावर स्वतंत्रपणे, नियमानुसार विचार केला जाणार आहे.\nअलिबाग ते मुंबई हे अंतर रस्ता मार्गानं ९६ किलोमीटर इतकं आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे ३ ते ३.३० तासाचा कालावधी लागतो. पेट्रोलवर चालणाऱ्या खासगी वाहनानं जाऊन येऊन साधारणपणे दीड हजार रुपये खर्च येतो, डिझेलवर चालणाऱ्या वाहनानं एक हजार ते १२०० रुपये लागतात.\nरो रो सेवेसाठी माडंव्याहून मुंबईत जाण्यासाठी एका वेळेला सुमारे ११०० ते १५४० रुपये मोजावे लागणार आहेत. दोन्ही बाजूनं प्रवास केल्यास हा खर्च २२०० ते ३०८० रुपये होणार आहे. म्हणजेच रो रो सेवा वापरण्यासाठी जवळपास दुप्पट खर्च वाहनचालकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळं नियमित मुंबईत जाणाऱ्या वाहनचालकांना हा वाहतूक खर्च परवडणार नाही.\nमांडवा ते गेट वे दरम्यान चालणाऱ्या जलवाहतुकीसाठी सध्या १२५ ते १९० रुपये तिकीट दर आकारला जातो, तर रो रो सेवेसाठी २२० ते ५५० असा दर आकारला जाणार आहे. त्यामुळे इतर जलवाहतूक ���ंपन्यांच्या तुलनेत रो रो सेवेचे दर हे जास्त असणार आहेत.\nलोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोख आंदोलन\nवर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\n'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या\nखाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख\nअंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/how-tina-munim-became-tina-ambani1/", "date_download": "2020-10-28T13:52:35Z", "digest": "sha1:6ZYHMLQZSOPLEYCCK5RKOUKQXWGTRJRZ", "length": 21211, "nlines": 128, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आज लंकेची पार्वती झालेल्या टीना अंबानीच्या मागे एकेकाळी निम्मा भारत वेडा झाला होता", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nआज लंकेची पार्वती झालेल्या टीना अंबानीच्या मागे एकेकाळी निम्मा भारत वेडा झाला होता\nटीना अंबानी. सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीची बायको, कै.धीरूभाई अंबानी यांची सून आणि भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेशभाई अंबानी यांची वहिनी अशी आहे.\nसध्या अनिल अंबानी यांच्या बिझनेसचा पडता काळ चालू आहे, कर्जाचं डोंगर डोक्यावर आलंय. इतकंच काय त्यांना टीना भाभीचे दागिने देखील विकावे लागले आहेत.\nआज लंकेची पार्वती बनलेल्या टीना अंबानी एकेकाळी अनेक भारतीयांच्या दिलाची धडकन होत्या.\nटीना म्हणजे नंदकुमार मुनीम नावाच्या गुजराती उद्योगपतीच्या नऊ मुलांपैकी सर्वात शेंडेफळ. घरात सर्वात लाडकी. दिसायला देखणी. पोरीचा एकही शब्द बाप पडू द्यायचा नाही. टीना मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठीत शाळेत शिकत होती. शाळेत असतानाचं तिला मॉडेलिंगच वेड लागलं.\nदहावी झाली असेल नसेल तेव्हा तीने फेमिना मिस टीनेज प्रिन्सेस ऑफ इंडिया हा खिताब पटकावला. त्याच वर्षी मिसटीनेज इंटरकॉटीनेण्टल स्पर्धेत जगात दुसरी आली. तेव्हाच तिची हवा सुरु झाली होती.\nमग काय बॉलीवूडने तिच्यावर ऑफरची बरसात सुरु केली. पण तिला साईन केलं सदाबहार रोमांटिक देवआनंद साहेबांनी.\nवयाच्या विसाव्या वर्षी देसपरदेस या सिनेमातून तिने पिक्चर मध्ये एन्ट्री केली. देव आनंद सुरवातीपासून शौकीन. ते कोणत्याही पार्टीत जाताना टीना त्यांच्या सोबत दिसू लागली. गॉसिप सर्कलमध्ये पसरले कि पन्नाशीतल्या देवआनंदने तिला पटवले.\nपण फक्त काहीच लोकांना ठाऊक होत कि तिच खर चक्कर चालेलं संजू बाबा बरोबर.\nसंजय दत्त आणि टीना एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. तेव्हा पासून संजूची ती गर्लफ्रेंड होती. कर्ज सिनेमाच्या शुटिंग सुरु असताना तिची जवळीक ऋषी कपूर बरोबर वाढली आहे असं कोणीतरी संजय दत्तला सांगितल. संजूबाबा अगोदर डोक्याने जड त्यात त्यात तरुण रक्त.\nतो डायरेक्ट ऋषी कपूरला ठोकायचं म्हणून आपला दोस्त गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषीच्या घरी पोहचला.\nयोगायोगाने ऋषी कपूर घरात नव्हता.(नक्की माहित नाही. संजय दत्त आल्यावर लपून बसला असण्याचीही शक्यता आहे. ) संजय दत्त फुल दारू पिऊन ऋषी कपूरच्या घराबाहेर ड्रामा केला.\nअखेर नीतू सिंग ने कशीबशी त्याची समजूत काढून त्याला परत पाठवला.\nअशी ही टीना आणि संजय दत्त यांची अल्लड प्रेमकहाणी सुरु होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पण तेवढीच त्यांची भांडणही खूप व्हायची. टीनाने संजय दत्तचा डेब्यू सिनेमा रॉकीमध्ये काम करायचं म्हणून देवआनद आणि बाकीच्यांचे सिनेमे सोडून दिले. रॉकीमधून संजूची जोरदार एन्ट्री झाली.\nपण दुर्दैवाने पिक्चर रिलीज व्हायच्या आधी काही दिवसापूर्वी त्याच्या आईचे म्हणजेच नर्गिस दत्त यांचे कॅन्सरने निधन झाले.\nसंजय दत्त साठी हा मोठा धक्का होता. त्यातच त्याचा रॉकी हिट झाला. हे सगळ एकाच वेळी त्याच्या आयुष्यात घडत होत. ते त्याला व्यवस्थित हाताळता आलं नाही. त्यात दारू आणि ड्रग या दोन्ही व्यसनांनी त्याला घेरलं. ज्या टीनाशी तो लग्न करणार होता तिच्याशी एकदिवस जोरदार त्याच भांडण झालं. असं म्हणतात तिच्यावर त्याने हातही उगारला. त्याच दिवशी दोघांच्या रिलेशनचा शेवट झाला होता.\nटीना मुनीम या सगळ्यातून बाहेर आली. तीने आपल्या करीयर वर लक्ष केंद्रित केले.\nबसू चटर्जी यांचा अमोल पालेकर हिरो असलेल्या बातो बातो में सारख्या सिनेमाने तिला नव्या अर्बन युथशी कनेक्ट केलं होत. तिचा सुंदर चेहरा, मॉडर्न लुक आणि बिनधास्तपणा यामुळे तिच्या अभिनयात कच्च्या असण्याकडे कोणी विशेष लक्ष दिल नाही.\nअशातच तिच्या आयुष्यात आला राजेश खन्ना.\nअमिताभ बच्चनची एन्ट्री होईपर्यंत भारतीय सिनेमासृष्टीवर राज्य करणारा राजेश खन्ना तो पर्यंत आउटडेटेड झाला होता. तोही आपल्या निम्म्या वयाच्या या रूपगर्वितेच्या प्रेमात पडला. पण त्याचं या आधीच डिंपल कपाडिया बरोबर लग्न झालेलं होत. डिंपल त्या काळात त्याला सोडून आपल्या मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली होती.\nराजेश खन्ना बरोबर टीनाच्या लव्ह स्टोरीने रंग भरले. दोघांनी एकमेकासोबत दहा पंधरा सिनेमामध्ये काम केले.\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला…\nकालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की…\nदोघांची लव्ह स्टोरी सुरु आहे हे काही सिक्रेट उरलं नव्हत. एकदा तर राजेश खन्नाने एका मुलाखतीमध्ये सांगितले ,आम्ही दोघे एक टूथब्रश वापरतो.\nएकदिवस टीनाचं राजेश खन्ना सोबतही भांडण झालं. तीने राजेश खन्नाला माझ्यासोबत लग्न कर म्हणून लकडा लावला होता. पण काका आश्वासन द्यायचा,\n“डिंपल बरोबर घटस्फोट झाल्यावर आपण लग्न करू.”\nजे कि कधीच झालं नाही. शेवटी कंटाळून टीनाने त्याच्याशी ब्रेकअप केला. तो काळ तिच्यासाठी वाईट होता.\nयाच काळात एका लग्नात टीनाची ओळख एका मुलाशी झाली. तिने कोणीतरी सांगितले कि तो एका गुजराती उद्योगपतीचा मुलगा आहे.\nतिने त्याला पहिले तेव्हा सावळासा साध्या कपड्यांतला हा टिपिकल गुज्जू मुलगा तिला काही विशेष आवडला नाही. टीनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.\nपुढे दोघे परत एकदा भेटले तेही अमेरिकेत. त्यावेळी तिला तिच्या भाच्याने त्या मुलाची ओळख करून दिली. हा सु���्रसिद्ध बिझनेस टायकून धीरूभाई अंबानी यांचा मुलगा अनिल अंबानी.\nत्याने तिला डेटिंग साठी विचारले, तेव्हा चक्क टीना मुनीम नाही म्हणाली. अगोदरच आपल्या आयुष्यात आलेल्या फिल्मी हिरोनी दिलेल्या धोक्यामुळे ती प्रेम या विषयापासून दूर राहायचं ठरवून आली होती.\nतरीही अनिल अंबानी चिवट होता. खुपवेळ प्रयत्न केल्यावर एक दिवस टीना तयार झाली.\nदोघे एकमेकांना भेटू लागले. तिला तो आपलासा वाटू लागला.\nआपल्यासारख्याच वातावरणात वाढलेला जरासुद्धा स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व नसलेला, अबोल शांत साधा सरळ अनिल तिला हळूहळू आवडू लागला. दोघ्यांच्या अफेअरची कुणकुण अंबानी फॅमिलीला लागली. टिनाच्या अफेअरचे गॉसिप त्यांनी देखील ऐकले होते. धीरूभाईनि या नात्याला नकार दिला.\nटीना मुनीम आपल्या चालू शुटींगच काम संपवून अमेरिकेला इंटेरियर डेकोरेटरचा कोर्स करायला निघून गेली. दरम्यानच्या चार वर्षाच्या काळात दोघे बोलले देखील नाहीत.\nएकदिवस अनिल अंबानीला टीव्हीवर लॉस एंजलीस मध्ये भयंकर भूकंपाची बातमी दिसली. टीना तिथेच होती. अनिलने घाबरून गडबडीत तिच्याशी संपर्क साधला. तिला कशी आहेस एवढेच एका वाक्यात विचारले. तिची ख्याली खुशाली कळताच फोन ठेवून दिला.\nतिच्यासाठी हे अनपेक्षित होत. एखादी व्यक्ती आपला सगळा भूतकाळ वर्तमानकाळ माहित असूनही निरपेक्षपणे एवढ प्रेम कसं काय करू शकते. टीना मुनीम अनिल अंबानीला विसरू शकत नव्हती. दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. तो तिला नेहमी भारतात परत येण्यासाठी मनवायचा पण ती आज उद्या करून टाळायची. एक दिवस अनिल अंबानीने तिला शेवटच सांगितलं जर तू भारतात येणार नसलीस तर मी परत तुला फोन करणार नाही.\nअखेर टीना मुनीम मुंबईला आली.\nतिला आल्या आल्या अनिल अंबानी आपल्या घरी आईवडीलाना भेटायला घेऊन गेला. तिथे गेल्यावर धीरुभाई सकट सगळ्यांनी तिच्याशी छान गप्पा मारल्या तिला खाऊ घातलं. अनिल थोड्यावेळासाठी बाहेर गेला तेव्हा त्याचा मोठा भाऊ मुकेश टीनाला म्हणाला,\n“आमच्या अनिल बरोबर लग्न करण्याबद्दल तुझ काय मत आहे\nटीनासाठी हा मोठा धक्का होता. ति तयार झाली. पुढच्या सहाच आठवड्यात त्यांच धुमधडाक्यात लग्न झालं. टीना मुनीमची टीना अनिल अंबानी झाली होती.\nहे ही वाच भिडू.\nअशी होती, सोनिया गांधी आणि राजीव गांधीची लव्हस्टोरी\nछळछाववणीत ज्यूंची अमानुष कत्तल करणाऱ्या हि���लरचं पहिलं प्रेम एक ‘ज्यू’ मुलगी होती\nती त्याच्या आयुष्यात आली तो सुपरस्टार झाला. ती गेली ते त्याच स्टारडम घेऊनच..\nजेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले \nकालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की ‘यादगार’…\nया मुस्लिम हिरोईनचं देऊळ बनवून लोकांनी खुशबूची “खिशाम्बिका देवी” केलीय\nमुंबईत सिमेंटच्या पाईपमध्ये दिवस काढले. पुढे अख्खा बॉलिवूड ‘लायन’ म्हणून…\nसणासुदीत वशाट खावं वाटलं किंवा जातीबाहेर लग्न करावं वाटलं तर हा पिच्चर…\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1097/1230/Regional-Joint-Director(Aurangabad)", "date_download": "2020-10-28T15:00:14Z", "digest": "sha1:U5LNVSMQI6QPDD3J63ZZF5E3T33IDD43", "length": 5230, "nlines": 101, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "प्रादेशिक सहसंचालक (औरंगाबाद)", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nश्रीमती निलिमा व्ही. गायकवाड\nयापूर्वी भूषविलेली पदे :\nउपनिबंधक, सहकारी संस्था, ता.कराड, जि.सातारा\nउपनिबंधक, सहकारी संस्था, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर\nप्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोदयोग), मुंबई\nसहनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) महाराष्ट्र राज्य, मुंबई\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१३७९ आजचे दर्शक: ६९८१\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE.html", "date_download": "2020-10-28T14:08:59Z", "digest": "sha1:DIDJX46SPAAFSUFOB777OJVJBSQACAKV", "length": 19776, "nlines": 143, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर कारवाई करा` - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर कारवाई करा`\nबुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करीत बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, व्याज आकारणी न करता पीककर्ज देण्यात यावे, असे आदेश काढले होते. परंतु बँकांनी आदेशाची पायमल्ली करीत शेतकऱ्यांना व्याज भरल्याशिवाय पीककर्ज न देण्याची भूमिका घेतली. असे प्रकार उघड झाल्याने शेतकऱ्यांना आकारलेली रक्कम त्वरित परत करण्यात यावी व शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, तालुका उपाध्यक्ष गणेश थुट्टे यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.\nयाबाबत संघटनेने म्हटले की, हवालदिल शेतकऱ्यांसाठी शासनाने एक एप्रिल २०१५ते ३१मार्च २०१९ या कालावधीमध्ये घेतलेले मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत माफ करण्याचे जाहीर केले.\nकर्जमुक्ती योजनेत बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. याबाबत शासन निर्णय काढून राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी पात्र शेतकऱ्यांकडून पीककर्ज, तसेच अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्रगठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या खात्यातील थकीत रकमेवर व्याज आकारणी करु नये असे आदेश दिले होते. परंतु असे असताना बँकांनी शेतकऱ्यांना व्याज आकारणी केल्यानंतर पीककर्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे.\nयाबाबत चिखली तालुक्यात सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या गांगलगाव शाखेने भरोसा व इतर गावातील शेतकऱ्यांना व्याज आकारणी केली असल्याचे समोर आले आहे.\nइतर बँकांनी असाच प्रकार केला असून अद्यापर्यंत सोयाबीन सोंगणीला आले तरी पीककर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बँकांकडे चकरा मारत आहेत.\nयाबाबत शेतकऱ्यांसह चिखली तहसीलदारांची भेट घेऊन त व्याज आकारणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडून मागविण्यात यावी, सक्तीने वसूल केलेली व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित परत करण्यात यावी, शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुद्धा देण्यात आले आहे.\nयावेळी जिल्हाध्यक्ष सरनाईक, तालुका उपाध्यक्ष गणेश थुट्टे, तालुका सरचिटणीस रविराज टाले, ज्ञानेश्वर साबळे, रामदास थुट्टे, शेख अनीस शेख चाँद, सोपान हटकर, विठोबा गवते, दिलीप थुट्टे, मधुकर थुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.\nशेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे चकरा मारतो आहे. पेरणी झाली सोयाबीन सोंगणीला सुरुवात होणार आहे. मूग घरात येऊन पडले तरी सुद्धा कर्ज मिळत नसेल व आदेशाची पायमल्ली करुन व्याज भरुन घेतले जात असेल तर बँक व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडू.\n– विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना\n`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर कारवाई करा`\nबुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करीत बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, व्याज आकारणी न करता पीककर्ज देण्यात यावे, असे आदेश काढले होते. परंतु बँकांनी आदेशाची पायमल्ली करीत शेतकऱ्यांना व्याज भरल्याशिवाय पीककर्ज न देण्याची भूमिका घेतली. असे प्रकार उघड झाल्याने शेतकऱ्यांना आकारलेली रक्कम त्वरित परत करण्यात यावी व शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, तालुका उपाध्यक्ष गणेश थुट्टे यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली.\nयाबाबत संघटनेने म्हटले की, हवालदिल शेतकऱ्यांसाठी शासनाने एक एप्रिल २०१५ते ३१मार्च २०१९ या कालावधीमध्ये घेतलेले मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत माफ करण्याचे जाहीर केले.\nकर्जमुक्ती योजनेत बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. याबाबत शासन निर्णय काढून राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी पात्र शेतकऱ्यांकडून पीककर्ज, तसेच अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्रगठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या खात्यातील थकीत रकमेवर व्याज आकारणी करु नये असे आदेश दिले होते. परंतु असे असताना बँकांनी शेतकऱ्यांना व्याज आकारणी केल्यानंतर पीककर्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे.\nय��बाबत चिखली तालुक्यात सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या गांगलगाव शाखेने भरोसा व इतर गावातील शेतकऱ्यांना व्याज आकारणी केली असल्याचे समोर आले आहे.\nइतर बँकांनी असाच प्रकार केला असून अद्यापर्यंत सोयाबीन सोंगणीला आले तरी पीककर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बँकांकडे चकरा मारत आहेत.\nयाबाबत शेतकऱ्यांसह चिखली तहसीलदारांची भेट घेऊन त व्याज आकारणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडून मागविण्यात यावी, सक्तीने वसूल केलेली व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित परत करण्यात यावी, शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुद्धा देण्यात आले आहे.\nयावेळी जिल्हाध्यक्ष सरनाईक, तालुका उपाध्यक्ष गणेश थुट्टे, तालुका सरचिटणीस रविराज टाले, ज्ञानेश्वर साबळे, रामदास थुट्टे, शेख अनीस शेख चाँद, सोपान हटकर, विठोबा गवते, दिलीप थुट्टे, मधुकर थुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.\nशेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे चकरा मारतो आहे. पेरणी झाली सोयाबीन सोंगणीला सुरुवात होणार आहे. मूग घरात येऊन पडले तरी सुद्धा कर्ज मिळत नसेल व आदेशाची पायमल्ली करुन व्याज भरुन घेतले जात असेल तर बँक व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडू.\n– विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना\nकर्ज पीककर्ज व्याज धरण सोयाबीन मूग आंदोलन agitation\nकर्ज, पीककर्ज, व्याज, धरण, सोयाबीन, मूग, आंदोलन, agitation\nबुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करीत बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, व्याज आकारणी न करता पीककर्ज देण्यात यावे, असे आदेश काढले होते.\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nकांदा बियाण्याचे दर कडाडले\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्��ा कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-leader-was-shot-dead-bike-borne-assailants-outside-his-shop-360115", "date_download": "2020-10-28T14:53:37Z", "digest": "sha1:MN4D3PI6S7RV2EQERA5C4P3NVXOZHEOA", "length": 15217, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "दुकान बंद करुन घरी जात असलेल्या भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या - a BJP leader was shot dead by bike-borne assailants outside his shop | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nदुकान बंद करुन घरी जात असलेल्या भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या\nते पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करुन परतले होते. त्यानंतर काही वेळ बसून दुकान बंद करुन जाताना दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.\nफिरोजाबाद- दुकान बंद करुन घरी जात असलेल्या एका 42 वर्षीय भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे घडली. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी भाजप नेत्यावर गोळ्या झाडल्या. दयाशंकर गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भाजपचे मंडल उपाध्यक्ष होते. घटनेनंतर संतप्त व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ही घटना शुक्रवारी (दि.16) रात्री घडली. घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.\nदयाशंकर गुप्ता हे शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास दुकांन बंद करत होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी गुप्ता यांच्या छातीत घुसली. गोळी लागताच गुप्ता हे जमिनीवर पडले. त्यावेळी हल्लेखोर तेथून पसार झाले. गोळ्यांचा आवाज येताच घट���ास्थळी परिसरातील नागरिक जमा झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुप्ता यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nथाना नारखी क्षेत्रान्तर्गत श्री डीके गुप्ता की मोटर साईकिल सवार युवकों द्वारा गोली मारकर हत्या किये जाने की घटना के सम्बन्ध में पुलिस अधीक्षक फिरोजाबाद द्वारा दी गई वीडियो बाइटः- @dgpup @Uppolice @adgzoneagra @igrangeagra @Sachindra_IPS pic.twitter.com/2zpjgKHXHV\nत्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस अधीक्षक मुकेशचंद्र मिश्रा यांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची समजूत काढली आणि रस्ता मोकळा केला. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nनातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्ता हे पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करुन परतले होते. त्यानंतर काही वेळ बसून दुकान बंद करुन जाताना दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध\nजुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात...\n''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''\nनाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी...\nपनवेल पालिकेवर भाजपचेच वर्चस्व; स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी\nपनवेल - पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून महिला व बालकल्याण...\nवसई-विरारमध्ये पाण्याचा गोरखधंदा;अशुद्ध पाण्याची विक्री\nवसई ः शुद्ध पाणी मिळेल या विश्‍वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु सावधान वसई-विरारमध्ये अनेक...\nकळंबोलीमध्ये पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग स्थानिकांनी व्यक्त केला संशय\nपनवेल ः शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली येथील शिवसेना शाखेसमोर डेरेदार पिंपळ वृक्ष नष्ट करण्यासाठी त्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप स्थानिक लोकांनी...\nआरक्षणासंदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळतंय; भाजपा ओबीसी मोर्चाचा घणाघात\nठाणे : मराठा आरक्षण संदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळात असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/hathras-district-collector-threatens-victims-family-353387", "date_download": "2020-10-28T14:30:57Z", "digest": "sha1:JVF3SRDGPSZ6LD6OYER7GCOVNNHTLGHA", "length": 18282, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांची पीडितेच्या कुटुंबीयांना धमकी; मीडियावाले आज आहेत, उद्या नसतील - Hathras District Collector threatens victims family | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nहाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांची पीडितेच्या कुटुंबीयांना धमकी; मीडियावाले आज आहेत, उद्या नसतील\nउत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली असून, स्थानिक प्रशासनाचा मुजोरपणा यानिमित्ताने उघड झाला आहे. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांनी जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागला असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी कुटुंबीयांना उघड धमकी देताना दिसत आहेत.\nलखनौ - उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली असून, स्थानिक प्रशासनाचा मुजोरपणा यानिमित्ताने उघड झाला आहे. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांनी जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागला असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी कुटुंबीयांना उघड धमकी देताना दिसत आहेत.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n‘‘उद्या मीडियावाले निघून जातील पण प्रशासन येथेच असेल,’’ असे जिल्हाधिकारी बोलताना दिसत आहेत. ‘‘तुम्ही तुमची विश्वासार्हता घालवू नका, अर्धे मीडियावाले आताच निघून गेले आहेत आणखी अर्धेजण सकाळी निघून जातील, सायंकाळी चारपर्यंत उरलेसुरले सगळेच परतीचा मार्ग धरतील. आता जबाब बदलायचा की नाही, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे,’’ असा सूर जिल्हाधिकारी आळवताना दिसत आहेत. प्रवीणकुमार यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.\nभदोहीमध्येही दलित समाजातील मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. नराधमांनी ठार मारण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.\nगोपीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला ठार मारले आणि नंतर तिचा मृतदेह शेतामध्ये फेकून दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.\nहाथरसमधील दलित मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी तिच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची परवानगी न घेताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ही अधिक लाजीरवाणी गोष्ट आहे.\n- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री प. बंगाल\nहाथरसमधील घटनेनंतर राज्य सरकार दोषींवर कठोर कारवाई करेल अशी आमची अपेक्षा होती, पण बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर अत्याचार करण्यात आले. भाजपच्या राजवटीमध्ये गुन्हेगार, माफिया आणि बलात्कारी मोकाटपणे फिरत आहेत, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. केंद्राने योगींना गोरखमठात पाठवावे ते शक्य नसेल, तर त्यांना राममंदिराच्या उभारणीचे काम द्यावे.\n- मायावती, सर्वेसर्वा बहुजन समाज पक्ष\nहाथरस, बलरामपूरच्या घटना दुर्दैवी आहेत, महाराष्ट्रामध्ये हे सहन केले जाणार नाही. महिला अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांना चाप लावायला हवा.\n- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र\nपीडितेला एम्समध्ये नेण्याची शिफारस होती\nअलिगड - हाथरसमधील ज्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हाथरसच्या पीडितेवर उपचार करण्यात आले तेथील प्राचार्यांनी संबंधित पीडितेला पुढील उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण तिला अचानक सफदरजंग रुग्णालयामध्ये का दाखल करण्यात आले, हे आपल्याला अद्याप समजले नसल्याचे प्राचार्य शाहीद अली सिद्दीकी यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच नोव्हेंबरला देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा विस्तार देशभरात करण्यावर शेतकरी संघटना...\nचित्रपटगृहात जाण्यास नागरिकांची तयारी पण....\nपुणे, : \"कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. परंतु सरकारने येत्या काही दिवसांत चित्रपटगृह...\nप्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा : केंद्र\nनवी दिल्ली - शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने उपाय योजना सुचविण्यासाठी निवृत्त न्या. मदन बी. लोकूर यांची एक सदस्यीय समिती...\nपोलिसांना दाढी ठेवण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी; योगी सरकारचा मोठा निर्णय\nलखनऊ - उत्तर प्रदेश पोलिस महासंचालक एचसी अवस्थी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची वर्दी, बूट, केस आणि दाढी याबाबत नवे आदेश जारी केले आहेत. यानुसार शिख...\n रोजीरोटीसाठी घरदार सोडलेल्या गौतमचा दुर्देवी अंत; तब्बल 23 तासांनी सापडला मृतदेह\nनाशिक : (निफाड) गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील...रोजी रोटीसाठी निफाडला आला. घरापासून दूर, घरातल्यांना सोडून. वय अवघे एकवीस. कामाला जायची घाई. नदीवरच...\nराजधानी दिल्ली : बहुमताची एकाधिकारशाही\nजी सरकारे असहकार्य करतात त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करायचा. इप्सित साध्यतेसाठी नियम, कायदे वाकवायचे, असे प्रकार नित्याचेच झालेत. देशाच्या राजकारणात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-16-year-old-new-married-girl-ran-away-second-day-wedding-311944", "date_download": "2020-10-28T15:29:26Z", "digest": "sha1:6C4TPCKA2ZCIDJAFHJNUGCV55KGR54IK", "length": 14312, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीड : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पळविली..अन पोलिसांनी कुटुंबियावरच केला गुन्हा दाखल.. - BEED 16 YEAR OLD NEW MARRIED GIRL RAN AWAY ON THE SECOND DAY OF WEDDING | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबीड : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पळविली..अन पोलिसांनी कुटुंबियावरच केला गुन्हा दाखल..\nमौजे खडकी येथील २५ वर्षीय तरूणाचा विवाह कामखेडा येथील १६ वर्षीय मुलीशी १४ जुन रोजी झाला होता. ता.१५ जुन रोजी राञी आठच्या सुमारास नवविवाहित नवरी ही बाथरूमसाठी जात आहे. असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा वापस आलीच नाही.\nवडवणी (बीड) : लग्न होऊन सासर घरी गेली. अन दुसऱ्याच दिवशी ती रात्री पळून गेली. सासरचे मंडळी चिंतेत पडले. माहेराला ही निरोप दिला. नवविवाहित वधू काही सापडेना. म्हणून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला. पण तपासात आई वडिलांनी बाल विवाह घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर पोलिसांनी दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल केला. ही घटना घडली बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मौजे खडकी या गावात. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.\nअरे बाप रे .. औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.\nतालुक्यातील मौजे खडकी येथील २५ वर्षीय तरूणाचा विवाह कामखेडा येथील १६ वर्षीय मुलीशी १४ जुन रोजी झाला होता. ता.१५ जुन रोजी राञी आठच्या सुमारास नवविवाहित नवरी ही बाथरूमसाठी जात आहे. असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा वापस आलीच नाही. घरच्या मंडळींनी शोधाशोध केली. मात्र ती मिळाली नाही. अखेर मल्हारी सिताराम कांबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नवविवाहित नवरीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nअजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...\nसपोनि महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली राम बारगजे, चंद्रसेन माळी, एन एस वडमारे, लखन गंगावणे हे करीत आहेत. तपास करताना नवविवाहित मुलीचे वय १६ वर्षे ६ महिने असल्याचे उघडकीस आल्याने राम बारगजे यांच्या फिर्यादीवरून बालविवाह अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा बीड ग्रामीण पोलिस यांच्याकडे सोपविला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांनी पकडला तांदळाचा ट्रक, पंचनाम्यात मात्र दाखविली दुचाकी\nआष्टी (जि.बीड) : रेशनचे धान्य असल्याच्या संशयावरून आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व नंतर महसूलच्या पंचनाम्यानंतर सोडून दिलेल्या तांदळाच्या...\nशासकीय कापुस खरेदी केंद्र कधी होणार सुरू शेतकऱ्यांना प्रतिक्षा, खासगी व्यापाऱ्यांकडून लूट\nमाजलगाव(जि.बीड) : तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कपाशीचे चांगले उत्पादन आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतातच...\nसांगली-कोल्हापूरची मुंबईतील \"बेस्ट' सेवा स्थगित... \"कोरोना' चा परिणाम : 175 बसेस परत मागवल्या\nसांगली- मुंबईत \"बेस्ट' च्या मदतीसाठी पाठवलेल्या सांगली जिल्ह्यातील 109 एसटी कर्मचाऱ्यांना तेथून आल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट...\nवाट अडवून चालकाला केली मारहण अन् चोरला ट्रॅक्‍टर\nकोल्हापूर : वाट अडवून चालकाला मारहणा करून त्याचा ट्रॅक्‍टर, ट्रॉली चोरल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली...\nसंघर्ष अन् राजकारण ऊसतोड मजुरांच्या फडात, भाजपात\nबीड : राज्यातील १३ लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यामध्ये पाच लाख एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. या मजुरांचा फडात संघर्ष असला तरी त्यांना अद्याप योग्य मोबदला...\nवकिल उमेश मोरे यांच्या खूनप्रकरणात आणखी एका वकीलाला अटक\nपुणे - शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून वकिल उमेश मोरे यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका वकीलाला अटक केली आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/pollution-resumes-taloja-midc-after-unlock-355299", "date_download": "2020-10-28T14:43:30Z", "digest": "sha1:N4QVWYEP25IISMHUHWRCRQMGYMQSM4G3", "length": 16471, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "अनलॉकनंतर तळोजा MIDC तून पुन्हा प्रदूषण सुरू; श्वसन रोग, दमा आदी आजार बळावण्याची शक्यता - Pollution resumes from Taloja MIDC after unlock | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअनलॉकनंतर तळोजा MIDC तून पुन्हा प्रदूषण सुरू; श्वसन रोग, दमा आदी आजार बळावण्याची शक्यता\nवायू प्रदूषणामुळे तळोजा वसाहती मधील नागरिक त्रस्त\nहवेत वायू प्रदूषण सोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गुरुवार पासून पथक तैनात करणार -प्रदूषण महामंडळ\nखारघर : तळोजा औद्योगिक वसाहतीमधून पुन्हा रात्री पहाटेच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे तळोजा, कळंबोली आणि खारघरमधील राहिवाशी संताप व्यक्त करीत आहे. रात्रीच्या वेळी घराच्या दारा खिडक्या बंद करावे लागत आहेत. तर काहींनी मॉर्निंग वॉक बंद केले आहे.\nफौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी सुशांतच्या बहिणी मुंबई उच्च न्यायालयात\nतळोजा औद्योगिक वसाहतीमधून पहाटेच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे तळोजा, रोडपाली, कळंबोली खारघर आदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा असून प्रदूषणामुळे श्वसन रोग, दमा आदी आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायू प्रदूषण बंद करण्यात यावे, यासाठी गत फेब्रुवारी महिन्यात खारघर तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून नागरिकांनी सीबीडी येथील प्रदूषण महामंडळच्या विरोधात धरणे, आंदोलन केले होते. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले पाच महिने तळोजा परिसरातील कंपन्या बंद होत्या. या काळात परिसरात शुद्ध वातावरण होते.\nमंदिरे उघडण्यासाठी विरारमधील पुजाऱ्याची 21 दिवस कठोर तपश्चर्या; सरकारचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न\nसप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शासनाने औद्योगिक वसाहतीत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर काही केमिकल कंपन्या सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून तळोजा परिसरातून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणारे वायू प्रदूषणामुळे अनेकांची झोप उडाली आहे. तर काहींना खिडक्या बंद करून झोपावे लागत आहे. तर अनेकांनी मॉर्निंग वॉकला जाणे बंद केले आहे. प्रदूषण महामंडळाने वायू प्रदूषण सोडणाऱ्या कारखाने बंद करावे अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे.\nतळोजा औद्योगिक वसाहती मधुन रोज रात्री सोडण्यात येणाऱ्या वायुप्रदुषणामुळे सकाळच्या वेळी श्वास घेणे मुश्किल झाले आहे. -\nसहा - दिवसापासून पहाटेच्या वेळी खिडकीद्वारे केमिकल युक्त उग्रवास येत असल्यामुळे झोप नीट होत नाही.प्रदूषण महामंडळाने योग्य खबरदारी घ्यावी.- मनोज पांडा,\nतळोजा एमआयडीसी मध्ये प्रदूषण करणाऱ्या दोन कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच येत्या गुरुवार पासून रात्रीच्या वेळी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवण्यासाठी पथक कार्यरत करण्यात येणार आहे.-\nअधिकारी, प्रदूषण महामंडळ खारघर तळोजा.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवसई-विरारमध्ये पाण्याचा गोरखधंदा;अशुद्ध पाण्याची विक्री\nवसई ः शुद्ध पाणी मिळेल या विश्‍वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु सावधान वसई-विरारमध्ये अनेक...\nसामाजिक कार्यकर्ता भोरेंचा मृत्यू नाकर्तेपणामुळेच\nइचलकरंजी : नगरपालिकेने दाखवलेल्या नाकर्तेपणामुळेच नरेश भोरेसारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला आहे. लोकांच्या...\nवीजप्रकल्पासाठी नाशिक सोडून उरण वायुकेंद्राचा विचार; नाशिककरांमध्ये अन्यायाची भावना\nएकलहरे (नाशिक) : नुकतेच ग्रिड फेल होण्याने मुंबईवर जे संकट कोसळले होते, तसे भविष्यात होऊ नये याकरिता उरण येथे एक हजार मेगावॉटचा वायू प्रकल्प...\nमुंबईतील पश्चिम द्रूतगती महामार्ग राज्यातील सर्वात प्रदूषित, नागरिकांमध्ये वाढतेय खोकल्याची समस्या\nमुंबई : गेल्या 2 महिन्यात हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे वाढत असलेला उष्मा तसेच संध्याकाळी वातावरणात बदल झाल्यामुळे सुटलेली थंड हवा...\n\"माझी वसुंधरा'तून सिंधुदुर्गला वगळले\nओरोस (सिंधुदुर्ग) - पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या निसर्गाशी सबंधित पंचतत्वांसोबत मानवी जीवन पद्धती अंगीकारण्याची सवय लागावी यासाठी राज्य...\nवीज प्रकल्पासाठी नाशिकचा पुन्हा विसर; सर्व सुविधा असूनही उरण वायू केंद्राचा विचार\nएकलहरे (जि. नाशिक) : नुकतेच ग्रीड फेल होण्याने मुंबईवर जे संकट कोसळले होते, तसे भविष्यात होऊ नये याकरिता उरण येथे एक हजार मेगा वॅटचा वायू...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-government-and-banks-face-over-crop-loans-10851", "date_download": "2020-10-28T15:19:26Z", "digest": "sha1:EFUBMXIJKWUVJL6HW3NCPPUCKB2WL46J", "length": 9805, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता, पीक कर्जावरून सरकार आणि बँका आमनेसामने | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता, पीक कर्जावरून सरकार आणि बँका आमनेसामने\nपीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता, पीक कर्जावरून सरकार आणि बँका आमनेसामने\nपीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता, पीक कर्जावरून सरकार आणि बँका आमनेसामने\nपीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता, पीक कर्जावरून सरकार आणि बँका आमनेसामने\nशुक्रवार, 12 जून 2020\nशेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार तरी कधी \nपीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता\nपीक कर्जावरून सरकार आणि बँका आमनेसामने\nराज्यभरात खरीप हंगाम तोंडावर आलाय. पण, शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतायत. पीक कर्जाच्या मुद्द्यावरून बँका आणि राज्य सरकार यांच्यात आता संघर्ष सुरू झालाय.\nराज्यात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झालीय. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी आढेवेढे घ्यायला सुरुवात केलीय. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारनं आदेश काढून ८ हजार कोटींच्या कर्जाला हमी दिलीय. असं असतानाही सरकारचा हा आदेश धुडकावून लावत बँकांनी राज्य सरकारला लिखीत सामंजस्य करार करायला भाग पाडलंय. या कराराच्या मसुद्याला राज्य सरकारनं मान्यताही दिली आहे.\nराज्य सरकारनं या खरीप हंगामात 45 हजार 785 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचं लक्ष्य ठेवलंय. त्यापैकी 13 हजार 261 कोटी जिल्हा मध्यवर्ती बँका, तर 32 हजार 258 कोटी कर्ज राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका वाटप करणार आहेत. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत केवळ 2 हजार 300 कोटी एवढंच कर्जवाटप केलं आहे. हे प्रमाण केवळ 7 टक्के आहे. बँकांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कर्ज मिळवायचं तरी कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.\nराष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे शेतकर्‍यांना खरिपासाठी कुठून कर्ज उपलब्ध करून द्यायचं असा पेच राज्य सरकारसमोर उभा राहिलाय. ही परिस्थिती पाहता, लवकरच राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक बोलावली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पण तो��र्यंत तरी शेतकऱ्यांवर कुणी कर्ज देता का कर्ज असं आर्जव करण्याची वेळ आलीय, एवढं मात्र नक्की.\nकर्ज सरकार government खरीप कर्जमाफी मात mate\n 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना...\nसरकारनं सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. कर्जावरील व्याजावर सूट देण्याचा...\nअतिवृष्टीनं पिकं जमीनदोस्त, निसर्गाच्या रौद्रावतारापुढे शेतकरी हतबल\nअतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. मराठवाडा आणि पश्चिम...\n कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी, मार्च ते ऑगस्ट...\nकोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्यांना केंद्र सरकारने दिलासा दिलाय. ...\nशेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट, पाऊस आला आणि सगळी पिकं घेऊन गेला...\nशेतकरी सुखी, तरच जग सुखी असं म्हणतात. पण, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय. उस...\nकर्जदारांना दिलासा, पाहा काय आहे सवलत\nकर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्जवसुली स्थगितीची मुदत 28 सप्टेंबरपर्यंत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-10-28T15:38:46Z", "digest": "sha1:E46YLXKYJLT6FEOXJRXDTGDRU6IPQXKB", "length": 8549, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:सायली रायकर - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत सायली रायकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन सायली रायकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६४,४७८ लेख आहे व २०२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर न��ल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) १३:११, २३ जुलै २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१८ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/deputy-chief-minister-ajit-pawar-reviewed-ongoing-construction-work-pune-metro", "date_download": "2020-10-28T14:40:23Z", "digest": "sha1:S6672HPCWNXREHM3PTTOTN3YATIJLZKM", "length": 15148, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे घेतला मेट्रोच्या कामांचा आढावा - Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed ongoing construction work of Pune Metro earlier today | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाट�� घेतला मेट्रोच्या कामांचा आढावा\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट दिल्यामुळे महापालिका पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही खळबडून जागे झाले. काही पदाधिकारी फुगेवाडी व वल्लभनगर येथे पोहचेपर्यंत पवार बैठक उरकून परतले होते.\nपिंपरी : पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फुगेवाडी येथील मेट्रोच्या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामांचा आढावा पवार यांनी घेतला.\nपिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी पिंपरी ते पुणे महापालिका हद्द अर्थात दापोडी जवळील हॅरिस ब्रीज पर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याअंतर्गत फुगेवाडी व वल्लभनगर स्थानकाचे काम पुर्णत्वास आले आहे. कासारवाडी, नाशिक फाटा, खराळवाडी व पिंपरी स्थानकांची कामे सुरू आहेत. मेट्रो मार्गावर इलेक्ट्रीक केबल टाकण्याचे कामही सुरू आहे. या कामांची पाहणी करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या संपूर्ण कामाचा आढावा पवार यांनी घेतला. तत्पूर्वी मेट्रो अधिका-यांची फुगेवाडी कार्यालयात बैठकही घेतली.\nहे वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचं आंदोलन\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट दिल्यामुळे महापालिका पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही खळबडून जागे झाले. काही पदाधिकारी फुगेवाडी व वल्लभनगर येथे पोहचेपर्यंत पवार बैठक उरकून परतले होते. पवार यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा सकाळी सकाळी येऊन विकास कामांचा आढावा घेतला आहे. त्यातीलच एक म्हणजे निगडी भक्तीशक्ती चौकातील उड्डाणपुलाची पहाणी.\nअजित पवार यांनी आज फुगेवाडी ते वल्लभनगर दरम्यान मेट्रोने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पवार यांनी प्रवास केलेला नसून दोन्ही स्थानकांना भेट देऊन पाहणी केली व अधिकारी दीक्षित यांच्याकडून कामाचा आढावा घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी-चिंचवडमधील हॉटेलांमधून साधेपाणी गायब\nपिंपरी : कोणत्याही साध्या किंवा मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर टेबलवर पाण्याचा जार आणि ग्लास दिसायचा. तसेच आपल्या पाठोपाठ येत 'पाणी साधे देवू की मिनरल\nपुणे जिल्ह्यात आज ५४९ नवे रुग्ण; आज ५ हजार ५६७ कोरोना चाचण्या\nपुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. २७) दिवसभरात ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २४१ जण आहेत. गेल्या 24 तासांत...\nपिंपरी-चिंचवड : शहर स्वच्छता स्पर्धेत 15 नोव्हेंबरपर्यंत सहभागी व्हा\nपिंपरी : शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये चार हजार 41 शहरांचा समावेश करण्यात...\nCoronaUpdate : महाबळेश्वरासह खंडाळा तालुक्यात महामारीचा वेग मंदावला\nसातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासात 187 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची...\n'खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण जाहीर करा'\nपिंपरी : ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी...\n'मुलीला दे, नाहीतर तलवारीने कापीन', पत्नीला धमकी; सासरच्यांवर गुन्हा दाखल\nपिंपरी : पत्नीला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करीत पतीने तलवारीने कापण्याची धमकी दिली. माहेराहून काहीही न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/gulshan-kumar-yanchi-sun-diste-atishay-sudnar/", "date_download": "2020-10-28T14:00:27Z", "digest": "sha1:T6GH7QTPQDXUHD65DUTHVPP6CECAINVT", "length": 9034, "nlines": 83, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "गुलशन कुमार यांची सून आहे इतकी हॉट आणि सुंदर की तिच्या समोर अभिनेत्र्याही पडतात फिक्या, आहे ‘या’ कंपनीची मालकीण, पहा फोटो – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nगुलशन कुमार यांची सून आहे इतकी हॉट आणि सुंदर की तिच्या समोर अभिनेत्र्याही पडतात फिक्या, आहे ‘या’ कंपनीची मालकीण, पहा फोटो\nगुलशन कुमार यांची सून आहे इतकी हॉट आणि सुंदर की तिच्या समोर अभिनेत्र्याही पडतात फिक्या, आहे ‘या’ कंपनीची मालकीण, पहा फोटो\nटी-सीरिज कंपनीचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांना कोण ओळखत नाही. गुलशनकुमार यांचे नाव इंडस्ट्रीत असे नाव आहे की आजही त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते, कारण त्यांनी जे काही नाव कमावले आहे, त्याविषयी बोलले तर प्रत्येकाला ते यश मिळवणे शक्य नसते.\nगुलशनकुमार यांच्या कुटुंबात गुलशन कुमारची 3 मुले, 2 मुली आणि एक मुलगा भूषण कुमार आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशनकुमार यांना मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिरासमोर गो*ळ्या घालून ठा*र मार*ण्यात आले. गुलशन कुमार यांना 3 मुले, 2 मुली आणि एक मुलगा भूषण कुमार आहे.\nभूषण कुमारने 2005 मध्ये दिव्या खोसला हीच्याशी वैष्णव देवी मंदिरात लग्न केले. जिचे आज बॉलीवूड मध्ये नाव सर्वानाच परिचित आहे. मुलगा व सून अजूनही टी सिरीज आपली कंपनी सांभाळतात आणि बहुदा ही बॉलिवूड इंडस्ट्रीची सर्वात मोठी संगीत कंपनी आहे.त्यांच्या मुलाचे म्हणजेच भूषण कुमारच्या पत्नीचे नाव दिव्या खोसला असून ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.\nदिव्या खोसला सध्या वय 35 वर्षांची आहे आणि ती मुंबई शहरातून आली आहे, तिने 2005 मध्ये भूषण कुमारशी लग्न केले आणि नंतर आयुष्यात खूप पुढे गेली आणि तिने टी सिरीज मध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यालाही भरपूर साथ दिली. अगदी चांगल्या मार्गाने, आजही, तीचा गोड आवाज प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतो.\nतुम्हारे हवाले वतन साथीयों” मध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका तीने साकारली होती. या चित्रपटात ही दिव्या होती. बातमीनुसार, दिव्या आधी फारशी बोलत नव्हती कारण ती थोडी रूढीवादी आणि घरंदाज महिला होती. दिव्या भूषणशी देखील जास्त बोलत नव्हती, याविषयी भूषण देखील नाराज झाला होता.\nत्यानंतर त्याने आपल्या चुलतभावाला तिच्याकडे पाठवले होते ते यासाठी की ती उत्तर का देत नाही, तेव्हा दिव्याला खात्री झाली की भूषण तीच्यावर खूप प्रेम करतो. त्यानंतर भूषणने दिव्याच्या कुटुंबियांना त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते आणि दिव्याच्या कुटुंबीयांनाही भूषण आवडला होता. त्यानंतर दोघांचे लग्न झाले.\nत्यांना एक मुलगा देखील आहे. दिव्या सनम रे आणि रॉय सारख्या बर्‍याच सिनेमांमध्ये दिसली आहे आणि यशाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. दिव्या सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह रहात असते आणि ती तिची फोटो ही शेअर करत असते, तिच्या या वयातही बोल्डनेस मधी काहीच फरक जाणवत नाही.\nलक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते 2 लग्न, पहा पहिली पत्नी होती ही प्रसिद्ध अभिनेत्री…\nकरीनाने विचारले “तू कोणासोबत एक रात्र घालवली आहेस ”, यावर साराने दिले उत्तर.. म्हणाली मी या व्यक्ती सोबत…\nवयाच्या 15 व्या वर्षीच बो ल्ड सीन देऊन प्रसिद्ध झाली होती ‘ही’ अभिनेत्री, पण त्यानंतर पडले इतके म हागात की पाहून तुम्हीही व्हाल थक्क…\nसोशल मीडियावर धु माकूळ घालतेय मिथुन चक्रवर्ती ची सून, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है \nही आहे सलमान खान ची सुंदर भाची, इंटरनेटवर सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे, पहा फोटोज…\nहेमा मालिनीच्या दोन्ही सूना खूपच सुंदर दिसतात, छोटी सून तर जणू सौंदर्याची खाण च आहे, पहा फोटोज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/delhi-deputy-cm-manish-sisodia-is-being-shifted-to-max-hospital-saket-from-lnjp-hospital-office-of-delhi-deputy-cm/articleshow/78303859.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-28T13:34:53Z", "digest": "sha1:YFTDWLCAI6U2R3EDEWFPPFUYDRQLIWQV", "length": 12578, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nकरोनाच्या व्हायरसच्या कचाट्यातून सामान्यच नव्हेत मंत्री आणि नेतेही सापडले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता त्यांना डेग्यू झाला आहे.\nआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nनवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या संसर्ग झाल्यानंतर आता मनीष सिसोदिया यांना डेंग्यू झाला आहे. करोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच वेळी, त्यांना एलएनजेपीमधून साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे १४ सप्टेंबरला करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर, त्यांनी स्वत: ला घरीच क्वॉरंटाइन केलं होतं. मात्र, एक दिवस आधी मनीष सिसो���िया यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nमात्र, आता मनीष सिसोदिया यांनाही डेंग्यू झाला आहे. त्यांच्या प्लेटलेट्स डेंग्यूने सतत कमी होत आहेत. निरंतर प्रकृती बिघडल्यामुळे मनीष सिसोदिया यांना आता मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. तिथे डॉक्टरांच्या टीमकडून सिसोदिया यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.\n'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा\nश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केली हत्या\nअधिवेशनात भाग घेतला नाही\nकरोना संकटामुळे दिल्ली विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं गेलं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या अधिवेशनात मनीष सिसोदियांनी भाग घेतला नाही. तेव्हापासून मनीष सिसोदियांची प्रकृती खालावत आहे. त्याचवेळी दिल्लीचे तीन आमदार गिरीश सोनी, प्रमिला टोकस आणि विशेष रवी यांच्या व्यतिरिक्त आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनाही दिल्ली सरकारमधील करोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n६५ वर्षीय हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्या...\nBihar Election : मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सभेतलं '...\nदिशा सालियन मृत्यू प्रकरणात सुनावणीला सर्वोच्च न्यायालय...\nमोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींचा आरए...\nसंपूर्ण देशातील जनतेला मोफत करोना लस मिळणार: प्रताप सार...\n'आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवू', हरसिमरत कौर यांचा केंद्राला इशारा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nगुन्हेगारीमुंबई: जेवणाची ऑर्डर घेतली नाही, हॉटेल मालकाला भोसकले\nविदेश वृत्तमेट्रो दरवाढीमुळे पेटलेल्या आंदोलनाने देशाची राज्यघटनाच बदलली\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nमुंबईरामदास आठवलेंना करोना; गृहमंत्र्यांनी दिल्या खास कवितेतून सदिच्छा\nदेशदारूचा अभिषेक घ���लून आमदाराने केले रस्त्याचे भूमिपूजन\nअर्थवृत्तऑनलाइन खरेदीत स्मार्टफोनची बाजी; ई-कॉमर्स कंपन्यांचा 'सेल' ठरला हीट\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nमोबाइलरोटेटिंग स्क्रीनचा LG Wing स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-10-28T14:41:33Z", "digest": "sha1:OTME4YYUOYSW6RCM4FBMZE4E5WTHDWP3", "length": 4368, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:बार्नस्टार-संपादने-एकहजार - विकिपीडिया", "raw_content": "\n{{{सदस्य नाव}}}, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.\nविकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.\nविकिपीडियावरील लेखांमध्ये सुधारणा करणार्‍या संपादकांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यासाठी हा साचा वापरावा.\n| सदस्य नाव =\nसदस्य नाव सदस्याचे नाव (उदा., सदस्याचे नाव = अमुकतमुक).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २००९ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1055/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-10-28T15:14:14Z", "digest": "sha1:YXYLJUGXDR7OEAUFN2URWGAGSWZNE6EX", "length": 28902, "nlines": 280, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "दूरध्वनि निर्देशिका-साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे, भारत", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nअ . क्र .\n1 मा. मंत्री (सहकार आणि संसदीय कार्य) ०२२-२२८४३६४७\n2 मा. राज्यमंत्री (सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग) ०२२-२२८४२६११\nमुख पीबीएक्स क्रमांक ०२२-२२०२५१५१\nउपसचिव (आस्थापना) ०२२-२२८४४८३२ c&td_ds_estt@maharashtra.gov.in\nअवर सचिव (साखर) ०२२-२२८४४८३२०२२-२२७९३९६० c&td_ds_sugar@maharashtra.gov.in\nमुख पीबीएक्स क्रमांक ०२०-२५५३८०४१/४२/४३/४४\n5 वसंतदादा साखर संस्था ०२०-२६९०२१०० vsilib@vsnl.com\n6 साखर संघ, मुंबई ०२२-२५५११४०४ mahasugarfed@gmail.com\n7 प्रादेशिक सह संचालक ( साखर )\n१ मा. सचिव (अन्न आणि सार्वजनिक वितरण) ०११-२३३८२३४९,०११-२३०९७०१८ secy-food@nic.in\n२ एस आणि एफए ०११-२३३८४४१८ asfa.fpd@nic.in\n३ सह सचिव (BP,PD, NFSA) ०११-२३३८४४१८\n४ सह सचिव (Impex ,SRA,EOP & IC) ०११-२३३८२९५६\n५ सह सचिव (A and S & SA) ०११-२३३८८१६१\n६ सह सचिव (भांडार) ०११-२३३८२५१२\n७ सह सचिव (Policy & FCI) ०११-२३३८२५२९\n८ सह सचिव (WDRA) ०११-२३३८२६२५ r.kaur@nic.in\nदूरध्वनि क्र .( कार्यालय )\nमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद\nअ. क्र. कार्यालयाचे नाव विशेष लेखापरिक्षकाचे नाव मोबाईल नंबर पत्ता इ-मेल पत्ता\n1 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर)पुणे श्री बी.ए.काळे ९८२२२६०६३० पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, नरवीर तानाजी वाडी, पुणे – 411 005 spa1.pune@sugar.maharashtra.gov.in\n2 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर)पुणे श्री ए.एम.देशमुख ९४२२५२६८५० पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, नरवीर तानाजी वाडी, पुणे – 411 005 spa2.pune@sugar.maharashtra.gov.in\n3 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सातारा श्री एस.आर शेलार ८८०५०२८८४० 137, बुधवार पेठ, बागवान बिल्डिंग, सातारा - 413 502 spa1.satara@sugar.maharashtra.gov.in\n4 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर)सातारा श्री जे.पी निगडे ९३७१३१००३१ 1, शनिवार पेठ, गुजर बिल्डिंग, शंकराचार्य मठाजवळ, सातारा- 413 502 spa2.satara@sugar.maharashtra.gov.in\n5 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सोलापूर श्री यु.एल.पवार ९४२२४६९२३८ 8, 9 बालि ब्लॉक, सातरस्��ा, विजापूर रोड, सिव्हील लाईन्स, सोलापूर - 413 006 spa1.solapur@sugar.maharashtra.gov.in\n6 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सोलापूर श्री जी.व्ही.निकाळजे ९४२२७४५०५४ 8, 9 बालि ब्लॉक, सातरस्ता, विजापूर रोड, सिव्हील लाईन्स, सोलापूर - 413 006 spa2.solapur@sugar.maharashtra.gov.in\n7 तृतीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सोलापूर श्री.के.ए.शिंदे ९८२२७८२१४५ 8, 9 बालि ब्लॉक, सातरस्ता, विजापूर रोड, सिव्हील लाईन्स, सोलापूर - 413 006 spa3.solapur@sugar.maharashtra.gov.in\n8 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) कोल्हापूर श्री आर.बी. वाघ ९४२३०४३०९८ बिवटे चेंबर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर - 416 002 spa1.kolhapur@sugar.maharashtra.gov.in\n9 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) कोल्हापूर श्री डी.एन. पवार ९९२२७७३६७० जय धवल बिल्डिंग, 1519, सी-लक्ष्मीपुरी, कोल्हापूर - 416002 spa2.kolhapur@sugar.maharashtra.gov.in\n10 तृतीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) कोल्हापूर श्री डी. बी. पाटील ९८५०५६८८५८ 1062, बी-वार्ड, माणिक बिल्डिंग, टेंबे रोड, कोल्हापूर- 416002 spa3.kolhapur@sugar.maharashtra.gov.in\n11 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सांगली श्री.के.बी.तेलंग ९४२२०६६१६९ सहकार संकुल, कुबेरा चेंबर्स, तिसरा मजला, महावीर नगर, वखार भाग, सांगली spa1.sangli@sugar.maharashtra.gov.in\n12 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सांगली श्री.के.बी.तेलंग ९८२२५२३६०७ सहकार संकुल, कुबेरा चेंबर्स, तिसरा मजला, महावीर नगर, वखार भाग, सांगली spa2.sangli@sugar.maharashtra.gov.in\n13 तृतीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) सांगली श्री डी. एस. खांडेकर ९८२२८४६९९० सहकार संकुल, कुबेरा चेंबर्स, तिसरा मजला, महावीर नगर, वखार भाग, सांगली spa3.sangli@sugar.maharashtra.gov.in\n14 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) अहमदनगर श्री व्ही. पी. सोनटक्के ९४२२२३५९९५ त्रिलोक चेंबर्स, लाल टाकी रोड, खाकीदास बाबा मठासमोर, अहमदनगर-414 001 spa1.ahmadnagar@sugar.maharashtra.gov.in\n15 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) अहमदनगर श्री आर.एस. शिर्के ९८२२५३७९९१ मोहम्मदिया ट्रस्ट बिल्डिंग, तांबटकर बिल्डिंग, अहमदनगर - 414 001 spa2.ahmadnagar@sugar.maharashtra.gov.in\n16 तृतीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) अहमदनगर श्री पी. ए. मोहळकर ९४२२०८४९९७ मोहम्मदिया ट्रस्ट बिल्डिंग, तांबटकर बिल्डिंग, अहमदनगर - 414 001 spa3.ahmadnagar@sugar.maharashtra.gov.in\n17 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) नाशिक श्री बी. एस.बडाख ९४०३३८३०४३ कैलास बिल्डिंग, मेहर स्टॉप जवळ, बिझनेस बॅंकेच्यावर, नाशिक - 412 001 spa1.nashik@sugar.maharashtra.gov.in\n18 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) नाशिक श्री जे.एम.पगार ९४२३९६९२२४ कैलास बिल्डिंग, मेहर स्टॉप जवळ, बिझनेस बॅंकेच्यावर, नाशिक - 412 001 spa2.nashik@sugar.maharashtra.gov.in\n19 प्रथम विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) औरंगाबाद श���री आर.टी. शेळके ८५५२९११६०० कै. बाळासाहेब पवार, सहकार भवन, दुसरा मजला, जुना मोंढा, जफर गेट, औरंगाबाद- spa1.aurangabad@sugar.maharashtra.gov.in\n20 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) औरंगाबाद श्री आर.एस.शेख ९४२२२०१७८७ कै. बाळासाहेब पवार, सहकार भवन, दुसरा मजला, जुना मोंढा, जफर गेट, औरंगाबाद- spa2.aurangabad@sugar.maharashtra.gov.in\n21 प्रथम विलेपवर्ग-1 स.सं. (साखर) जळगाव श्री पी.बी.वानखेडे ९४२१५३७१८९ प्लॉट नं. 15, विवेकानंद नगर, राजेंद्र भवन, जळगाव spa1.jalgaon@sugar.maharashtra.gov.in\n22 व्दितीय विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) जळगाव श्री पी.बी.वानखेडे ९४२१५३७१८९ प्लॉट नं. 15, विवेकानंद नगर, राजेंद्र भवन, जळगाव spa2.jalgaon@sugar.maharashtra.gov.in\n23 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) धुळे श्री अजित मुठे ९४२१५३७१८९ सहकारी संस्था (साखर) धुळे spa.dhule@sugar.maharashtra.gov.in\n24 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) जालना श्री एस.ए.मुंढे ८४८४८४२५६२ मराठा बिल्डिंग, सदर बाजार, जालना spa.jalana@sugar.maharashtra.gov.in\n25 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) बीड श्री आर.बी.जंगले ९४२३८५९१२१ काशिद निवास, डि. पी. रोड, बीड - 431 122 spa.beed@sugar.maharashtra.gov.in\n26 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) नांदेड श्री एस. आर वाकोडे ९४२२४७२०८८ चिखलवाडी कॉर्नर, गुलमारवार बिल्डिंग, नांदेड - 431 601 spa.nanded@sugar.maharashtra.gov.in\n27 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) परभणी श्री एस. आर वाकोडे ९४२२४७२०८८ C/o वैद्य बिल्डिंग, रेल्वे स्टेशन समोर, परभणी. spa.parbhani@sugar.maharashtra.gov.in\n28 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) लातूर श्री पी.एच कानवटे ९४२२८६९४११ 4था मजला, डी. सी. सी. बॅंक बिल्डिंग, मुख्य कार्यालय, लातुर- 413 512 spa.latur@sugar.maharashtra.gov.in\n29 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) उस्मानाबाद श्री बी.एस.फासे ९०११३३५६३५ कॅडर बिल्डिंग, भुविकास बॅंकेजवळ, उस्मानाबाद spa.osmanabad@sugar.maharashtra.gov.in\n30 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) अकोला रिक्त पद(श्री. साखरपोहे) ९८८१४८५४९५ C/o प्रकाश मानकर बिल्डिंग, डी. सी. सी. बॅंकेजवळ, सिव्हील लाईन्स. अकोला spa.akola@sugar.maharashtra.gov.in\n31 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) यवतमाळ(प्रभारी) रिक्त पद(श्री. लव्हाळे) ९८६०६७५०५९ प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ. यवतमाळ spa.yavatmal@sugar.maharashtra.gov.in\n32 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) अमरावती (प्रभारी) रिक्त पद (श्री.थोरात) ७३८७४१४२६४ सहकार संकुल, कांता नगर, अमरावती spa.amravati@sugar.maharashtra.gov.in\n33 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) बुलढाणा श्री व्ही..के. लहाने ९४२०४७९५६१ सहकार संकुल, बोथा रोड, बुलढाणा-443 001 spa.buldhana@sugar.maharashtra.gov.in\n34 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) नागपूर(प्रभारी) श्री एम.एस.आटे ९०२१०४०७७३ घाटगे इमारत, बडकर चौक, महाल, नागपूर. spa.nagpur@sugar.maharashtra.gov.in\n35 विलेप वर्ग-1 स.सं. (साखर) वर्धा(प्रभारी) श्री सु.आ.व्यवहारे (प्रभारी)- लेप श्रेणी-1 ९९२१३३४२२९ वर्धा डी. सी. सी. बॅंक बिल्डिंग, रेल्वे स्टेशन समोर, वर्धा. spa.wardha@sugar.maharashtra.gov.in\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१४३४ आजचे दर्शक: ७०३६\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/raj-thackeray-writes-letter-asks-cm-uddhav-thackeray-to-open-temples-263377.html", "date_download": "2020-10-28T14:40:21Z", "digest": "sha1:BXBNSNEIA6ACZAV5PWXRPIJFLOQX4ZBS", "length": 23107, "nlines": 211, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा | Raj Thackeray writes letter asks CM Uddhav Thackeray to open temples", "raw_content": "\nव्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nLIVE | स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार – शरद पवार\nमंदिरं उघडण्यात सरकारला आकस का नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा\nमंदिरं उघडण्यात सरकारला आकस का नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा\nभाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : “मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला आहे. “सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा” अशी मागणी त्यांनी केली आहे. “लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. (Raj Thackeray writes letter asks CM Uddhav Thackeray to open temples)\nभाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे. याआधी जिम व्यावसायिक आणि वाढीव वीज बिलासाठी मनसेने आंदोलन छेडले आहे.\nसध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये\n‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे\nकोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या. आणि लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपाळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे, सरकारच्या आदेशांचं अत्यंत समजूतदारपणाने पालन केलं आहे त्यामुळे उद्या मंदिर उघडली तर ह्या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल ह्याची मला खात्री आहे. (Raj Thackeray writes letter asks CM Uddhav Thackeray to open temples)\nआणि मंदिरं सुरु करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो ह्यांचा सरकार विचार करणार आहे का नाही मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे\nगेले ५ महिने सगळं अर्थकारण ठप्प आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेत, व्यवसाय पार बुडालेत, त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहुतकीचं नीट नियोजन करून ह्या ह्या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे. ह्यासाठी लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जवं केली, टाहो फोडला, पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे, देवा ह्या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये.\nत्यामुळे सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण मी आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही.\nक्लीन शेव, सफेद कुर्त्यातील ‘स्टाईल स्टेटमेंट’ बदललं, राज ठाकरे यांचा न्यू लूक\n“आत्मचरित्राची पानं वाढली”, ‘एमएसईबी’ कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन\nLIVE | स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार -…\nमंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट,…\nपंकजा म्हणाल्या, पवारसाहेब हॅट्स ऑफ, रोहित पवार म्हणाले, ताई हीच…\nखडसे, आदिती नलावडे, आनंद शिंदे विधान परिषदेवर; राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग…\nशिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत 'भरपाई'ची संधी\nजान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार…\nयापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ…\nशिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत 'भरपाई'ची संधी\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\nलेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही प्राण सोडले\nकुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nविधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त…\nमराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय…\nव्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nLIVE | स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार – शरद पवार\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद\nPHOTO | Jaan Kumar Sanu | मराठीला विरोध; कोण आहे जान कुमार सानू\nव्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nLIVE | स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार – शरद पवार\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://usu.kz/langs/mr/communal/program_for_calculation_of_communal_services.php", "date_download": "2020-10-28T14:02:48Z", "digest": "sha1:3BRXZ6PP5PLO5EZLFVI2CLX6W3HNCOPW", "length": 23428, "nlines": 297, "source_domain": "usu.kz", "title": " 🥇 जातीय सेवांच्या मोजणीसाठी कार्यक्रम", "raw_content": "रेटिंग: 4.9. संघटनांची संख्या: 938\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nकार्यक्रमांचा गट: USU software\nजातीय सेवांच्या मोजणीसाठी कार्यक्रम\n आपण आपल्या देशात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nआपण आमचे प्रोग्राम विकण्यास सक्षम असाल आणि आवश्यक असल्यास प्रोग्रामचे भाषांतर दुरुस्त करा.\nआम्हाला info@usu.kz वर ईमेल करा\nसांप्रदायिक सेवांच्या गणनासाठी प्रोग्रामचा व्हिडिओ\nहा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या भाषेतील उपशीर्षकांसह पाहिला जाऊ शकतो.\nडेमो आवृत्ती डाउनलोड करा\nप्रोग्राम सुरू करताना आपण भाषा निवडू शकता.\nआपण फक्त एकदाच पैसे द्या. मासिक पैसे नाहीत\nविनामूल्य तांत्रिक सहाय्य तास\nतांत्रिक सहाय्यासाठी अतिरिक्त तास\nजातीय सेवांच्या गणनेसाठी प्रोग्राम ऑर्डर करा\nमासिक तत्वावरील उपयोगिता त्यांच्या सेवांसाठी योग्य शुल्क आकारण्याची समस्या सोडवतात. उपयोगिता बिलांसाठी एकूण शुल्क बर्‍याच घटकांवर अवलंबून असते. सोयीस्कर राहणीमानाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी, लोकसंख्येस प्रदान केलेल्या सेवांच्या श्रेणीमध्ये निवासी इमारती आणि आसपासच्या प्रदेश सुधारित करण्याच्या उद्देशाने कामांची एक लांब यादी आणि प्रत्येक सेकंदात रहिवाश्यांद्वारे वापरल्या जाणार्‍या संसाधनांची तितकीच लांब यादी समाविष्ट आहे. प्रत्येक सेवा, प्रत्येक संसाधनाचे राहणीमान, खपत दर आणि स्थापित शुल्क यावर अवलंबून शुल्कासाठी स्वतःचे संकेतक आणि पद्धती असतात. या सर्वांसह, प्रत्येक घरमालकाकडे अपार्टमेंटमध्ये स्थापित उपकरणांची वैयक्तिक यादी आहे, जे उपयोगिता बिलाची गणना करताना देखील विचारात घेणे आवश्यक आहे. वर्णन केलेल्या परिस्थितीत, सहाय्य फक्त \"युटिलिटीज\" या कंपनीद्वारे \"युनिव्हर्सल अकाउंटिंग सिस्टम\" (यूएसयू) सॉफ्टवेअर व युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटरद्वारे प्रदान केली जाऊ शकते. युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटर शुल्क आकारण्यासाठी वेगवेगळे पर्याय देतात, अपार्टमेंटमध्ये मीटरिंग मीटरची उपकरणे आहेत का, रहिवाशांच्या ताब्यात असलेले क्षेत्र किती आहे आणि किती लोक आहेत यावर अवलंबून असते. सहमत आहे, तज्ञांच्या संपूर्ण कार्यसंघासाठी एकाच वेळी या सर्व बाबींचा अचूक विचार करणे जवळजवळ अशक्य आहे. युटिलिटी बिल्स कॅल्क्युलेटर हे काम स्वतंत्रपणे करेल. युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटर कार्य संगणकात लोड केलेल्या माहिती सिस्टमसह कार्य करते. प्रोग्राम आपल्या स्वतः स्थापित करणे सोपे आहे. बर्‍याच तज्ञ त्यामध्ये त्याच वेळी कार्य करू शकतात, ज्यांना वैयक्तिक संकेतशब्द प्रदान केले जातात जे त्यांच्या क्रियाकलापाच्या क्षेत्राच्या बाहेरील अधिकृत माहितीवर त्यांचा प्रवेश प्रतिबंधित करतात. आपण स्थानिक आणि दूरस्थपणे युटिलिटी बिल्स मोजण्यासाठी कॅल्क्युलेटरमध्ये कार्य करू शकता. एक वापरकर्ता अनुकूल इंटरफेस आणि माहितीचे दृश्य लेआउट अगदी आत्मविश्वास नसलेल्या वापरकर्त्यांना देखील त्यात रेकॉर्ड ठेवण्याची परवानगी देतो. प्रोग्रामची सर्व सामग्री एंटरप्राइझच्या व्यवस्थापनास उपलब्ध आहे. युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटरमध्ये एक लवचिक कॉन्फिगरेशन आहे आणि आपल्याला वेळोवेळी दिसणार्‍या नवीन समस्या सोडविण्यासाठी अतिरिक्त सेवा स्थापित करण्याची परवानगी देते. अर्जाचा आधार असलेली माहिती प्रणाली डेटाचा संग्रह आहे - प्रांतामध्ये राहणा subs्या सदस्यांवरील सर्व माहिती एंटरप्राइझच्या अधीन असलेल्याः नाव, रहिवासी क्षेत्र, रहिवाशांची संख्या, संपर्क, सेवांची यादी, मीटरच्या साधनांची यादी आणि त्यांचे वर्णन. निवासी इमारतीची वैशिष्ट्ये आणि सामान्य घरातील उपकरणे यांची यादी देखील दर्शविली जाते, कारण युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटरने संसाधनाच्या वापरासाठी लागणार्‍या किंमतीची गणना करताना सर्व बारकावे विचारात घेतल्या पाहिजेत, जे बर्‍याच अटींवर अवलंबून असतात. युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटर अहवाल कालावधीच्या सुरूवातीस काही सेकंदात एंटरप्राइझच्या सर्व ग्राहकांसाठी स्वयंचलितपणे गणना करतो. मोजमाप यंत्रांच्या वाचनात प्रवेश करताना, कार्यक्रम नवीन आणि जुनी मूल्ये, उपभोग दर आणि दरांमधील फरक लक्षात घेऊन त्वरित गणना करेल. जर ग्राहक थकबाकीदार असेल तर युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटर आपोआप कर्ज आणि मर्यादेच्या कालावधीसाठी दंड आकारला जाईल. कॅल्क्युलेटरची परिणामी गणना पेमेंट नोट्समध्ये स्वरूपित केली जाते आणि केवळ ज्यांना पुढील पेमेंट करणे आणि / किंवा कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी मुद्रित केले जाते. युटिलिटी बिल्सची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटर कोणत्याही पॅरामीटरची माहिती त्वरित प्रदान करते आणि स्वीकारण्यायोग्य विरूद्ध प्रभावीपणे लढा देते.\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवे��रची पूर्ण यादी पाहू शकता\nगृह व्यवस्थापन कंपन्यांसाठी लेखांकन\nसार्वजनिक उपयुक्तता मध्ये लेखा\nवैयक्तिक मीटरने मोजणार्‍या उपकरणांचे अकाउंटिंग\nसांप्रदायिक सेवांच्या पेमेंटचा हिशेब\nयुटिलिटी बिल्सचे अकाउंटिंग पेमेंट\nसांप्रदायिक सेवांची लेखा प्रणाली\nगृहनिर्माण आणि सांप्रदायिक सेवांचा साठा\nउपयोगितांसाठी दंड जमा करणे\nस्वयंचलित वीज मीटरने मोजणे\nजातीय पेमेंटसाठी दंडांची गणना\nगृहनिर्माण आणि सांप्रदायिक सेवांची गणना\nथंड पाण्याचा वापर मोजमाप\nगृहनिर्माण आणि जातीय कार्यक्रम\nजातीय सेवांसाठी देय गणना\nसांप्रदायिक सेवांची देय प्रणाली\nजातीय सेवांचे देय आणि जमा\nजातीय सेवांसाठी देय गणना\nबारकोडसह पावती मुद्रित करीत आहे\nपैसे भरण्यासाठी पावत्या छापणे\nयुटिलिटी पेमेंट्ससाठी अकाउंटिंगसाठी प्रोग्राम\nजमा झालेल्या लेखासाठी कार्यक्रम\nमीटरिंग उपकरणांच्या अकाउंटिंगसाठी प्रोग्राम\nसांप्रदायिक सेवांच्या अधिग्रहणासाठी कार्यक्रम\nजातीय सेवांच्या मोजणीसाठी कार्यक्रम\nयुटिलिटी पेमेंट्सच्या मोजणीसाठी प्रोग्राम\nडोअर कम्युनिकेशन कंपनीसाठी कार्यक्रम\nकचरा उचलण्याच्या लेखासाठी कार्यक्रम\nगृह व्यवस्थापन कंपन्यांसाठी कार्यक्रम\nउपयुक्ततांसाठी देय देण्याचा कार्यक्रम\nकेबल दूरदर्शन प्रदात्यासाठी प्रोग्राम\nअपार्टमेंटसाठी पैसे देण्याचा प्रोग्राम\nउपयोगितांसाठी एकल पेमेंट दस्तऐवज\nयुटिलिटी पेमेंटची युनिफाइड सिस्टम\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवेअरची पूर्ण यादी पाहू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/confusion-in-mumbai-universitys-online-exam/", "date_download": "2020-10-28T15:18:59Z", "digest": "sha1:TRHBC7KU7VDKDPKUSVM5HRK35RWY5X5C", "length": 9472, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ...", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nमुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ…\nमुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ…\n'अनलॉक की'च्या घोळाने विद्यार्थ्यांना मनःस्ताप\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचा पूर्णपणे फज्जा उडाला. मुंबई विद्यापीठाचा कॉस्टिंग विषयाचा आज पेपर होता. मात्र, वि��्यार्थ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्नपत्रिकाच मिळालीच नाही. संपूर्ण वेळ विद्यार्थी प्रश्नपत्रिका मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या सदोष यंत्रणेमुळे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीच नाही.\nप्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना Exam details not Available 0R No Exams Scheduled असा मेसेज मोबााईल स्क्रीनवर दाखविला जात होता. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकारानंतर विद्यार्थी आणि पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुंबई विद्यापीठाच्या सदोष यंत्रणेमुळे दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुरुवीतापासून मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच फायनान्शियल अकाऊंटिंगच्या पेपरवेळीही असाच प्रकार घडला होता. विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका प्राप्त करण्यासाठी देण्यात आलेली अनलॉक की ही सिस्टीमकडून स्वीकारली जात नव्हती. यानंतर हेल्पलाईनवरून नव्याने मिळवण्यात विद्यार्थ्यांची 15-20 मिनिटे वाया गेली होती. यानंतर आज विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाच न मिळाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. राज्य सरकार सुरुवातीसाठी यासाठी अनुकूल नव्हते. विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच उत्तीर्ण केले जावे, अशी राज्य सरकारची भूमिका होती. मात्र, सुरुवातीला राज्यपाल आणि नंतर केंद्रीय अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याला नकार दिला होता. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती.\n‘मागण्या मान्य करा; अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही\nराज्यमंत्री सत्तार यांचा व्हिडिओ व्हायरल\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी; सर्व नियम पाळून होणार सोहळा\nखडसेंना प्रवेश देताना विचारात न घेतल्याने ‘हा’ आमदार नाराज\nसाताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला\nआज दुपारी 12 वाजता धार्मिक विधीने नवरात्राची सांगता\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/this-is-mihir/articleshow/76403821.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-28T14:26:05Z", "digest": "sha1:NABVO55EV335XIFPHKXKCXE653MGUFEH", "length": 7925, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोशल मीडियावर सध्या एका बालकलाकाराचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे...\nसोशल मीडियावर सध्या एका बालकलाकाराचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. दूरदर्शन वाहिनीवर सुरू असलेल्या 'श्री कृष्ण' मालिकेत भक्त प्रल्हादाची भूमिका साकारणारा हा लहानगा दुसरा-तिसरा कुणी नसून लेखक-अभिनेता मिहीर राजदा आहे. नाटक आणि टीव्ही मालिकांचा लेखक असलेल्या मिहीरला प्रेक्षकांनी 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत पाहिलं असेल. मिहीरनं बालकलाकार म्हणून केलेलं हे काम सध्या सर्वांनाच आवडतंय आणि त्याचं भरभरून कौतुकही होतंय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकतरिना इन अॅक्शन महत्तवाचा लेख\nक्रिकेट न्यूजरोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; BCCIच्या दुखापत व्यवस्थापनवर प्रश्न चिन्ह\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारीली, पाहा संघातील बदल...\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nअहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय\nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\n तुर्कीचे राष्ट्रपती 'अर्धनग्न', तर फ्रान्सचे राष्ट्रपती 'राक्षस'\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/jobs/work-in-Pune-for-Designing-Methods/1", "date_download": "2020-10-28T15:24:01Z", "digest": "sha1:SQG7OZQ4EFTWJ2SUTXZB6WYNWKPD74WX", "length": 6485, "nlines": 151, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Designing Methods जॉब्स Pune साठी वेतन काय आहे?", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nDesigning Methods जॉब्स् Pune साठी सामान्यतः देय वेतन पॅकेज काय आहे\nअर्जदारांसाठी नोकरीचा सारा सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे Companies प्रोफाइलवर आणि उमेदवाराच्या भूतकाळाच्या अनुभवावर आधारित त्यांची पगार कमाल आहे.\nDesigning Methodswork नोकरी Pune मध्ये साठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\n साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nDesigning Methods नोकरी Pune मध्ये साठी कोणती सर्वोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nDesigning Methods नोकर्या Pune मध्ये साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nPune मध्ये Designing Methods नोकरी साठी वर्तमान ट्रेन्ड\nAccounting साठी Pune मध्ये नोकरी\nUnit Testing साठी Pune मध्ये नोकरी\nTyping साठी Pune मध्ये पार्ट टाइम जॉब्स\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/22/The-father-of-political-science-Aristotle.html", "date_download": "2020-10-28T14:58:31Z", "digest": "sha1:WJJEUU544SA4SFXD7BBR4XAW5MKFEKBW", "length": 14649, "nlines": 14, "source_domain": "www.evivek.com", "title": " The father of political science - Aristotle - विवेक मराठी", "raw_content": "राज्यशास्त्राचा जनक - अ‍ॅरिस्टॉटल\nअ‍ॅरिस्टॉटल हा राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ होता. अ‍ॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अ‍ॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने कायद्याच्या राज्याचा विचार करताना, आजवर चालत आलेल्या रूढी-परंपरा-रितीरीवाज यांना प्राधान्य दिले. आज अ‍ॅरिस्टॉटल याला राज्यशास्त्राचा जनक मानले जाते.\nग्रीक संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक. इसवीसनाच्या पूर्वीपासून अनेक शतके ही संस्कृती स्वप्रभेने नांदत होती. ग्रीसमध्ये अनेक नगरराज्ये होती. एकही मध्यवर्ती बलवान असे सत्ताकेंद्र नव्हते. अर्थात त्याला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती. तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला डोंगररांगा असलेल्या या प्रदेशात अनेक लहान-मोठी बेटे होती. या बेटांवरील लोकांची जीवनपद्धती, धर्म संकल्पना, रितीरिवाज यात साम्य होते, परंतु ही नगरराज्ये राज्यव्यवस्था म्हणून वेगवेगळी होती. लोकशाही ही याच नगरराज्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. काही ठिकाणी राजेशाही असायची, परंतु त्यांच्या राजेशाहीमध्येदेखील राजाला प्रजा निवडून देत असे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण भूभाग. येथे अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ जन्माला आले. सगळ्या जगाला इथला इतिहास व संस्कृती याविषयी कुतूहल असते.\nग्रीसमधील स्टेगिरस या अशाच नगरराज्यात अ‍ॅरिस्टॉटलचा जन्म झाला. तो काळ होता इसवीसनपूर्व ३८४. त्याच्या वडिलांचे नाव निकोमार्क्स आणि आई फॅस्टिस. यांचे घराणे वैद्यकीचे. निकोमार्क्स हे जगज्जेता अलेक्झांडर म्हणून इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या राजाच्या आजोबांचे राजवैद्य होते. अ‍ॅरिस्टॉटलला आईवडिलांचे छत्र अल्पकाळ लाभले, परंतु घराणे श्रीमंत असल्याने त्याच्या शिक्षणात खंड पडला नाही. तत्कालीन प्रथेनुसार त्याने सुरुवातीला नीतिशास्त्र, काव्यशास्त्र, होमरचे काव्य यांचा अभ्यास केला, तसेच राजवैद्याच्या घराण्यातील असल���याने शरीरशास्त्र व वनस्पतिशास्त्र अभ्यासले. त्यात त्याला अत्यंत उत्तम गती होती. पुढे जाऊन हा मुलगा राज्यशास्त्राचा तत्त्वज्ञ होईल असे तेव्हा कोणालाही वाटले नसते. मात्र वयाच्या १७व्या वर्षी विद्येचे माहेरघर असलेल्या अथेन्समध्ये अ‍ॅरिस्टॉटलला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो याच्या विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला आणि त्याच्या नव्या जीवनाचा प्रारंभ झाला.\nया गुरुशिष्यांच्या साखळीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. एकमेकांविषयी नितांत आदर ठेवून या तत्त्वज्ञांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपले विचार मांडले. गुरूचे सगळे विचार मान्य करण्याची आणि त्याच धर्तीवर तत्त्व मांडण्याची परंपरा त्यांनी बदलली.\nअ‍ॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अ‍ॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने कायद्याच्या राज्याचा विचार करताना, आजवर चालत आलेल्या रूढी-परंपरा-रितीरीवाज यांना प्राधान्य दिले. मानवाने आपली सामाजिक चौकट बांधत असताना जे अनुभवसिद्ध सामुदायिक ज्ञान जमा केले, ते प्लेटोने, सोफिस्ट विचारवंतांनी बऱ्याच अंशी नाकारले होते. मात्र अ‍ॅरिस्टॉटलने परंपरागत कायद्यांची पाठराखण केली.\nत्याच्यावर सर्वाधिक टीका होते ती त्याने गुलामगिरीचे समर्थन केले म्हणून. पण अ‍ॅरिस्टॉटल हा सावकाश सुधारणा कराव्यात अशा मताचा होता. त्याच्या मते सर्व माणसे समान नसतात, त्यामुळे काही श्रम करण्यासाठी व काही बौद्धिक कार्य करण्यासाठी जन्मलेली असतात. त्यातही त्याने सर्वत्र असणारी गुलामगिरी, त्यावर अवलंबून असलेल्या सामाजिक व आर्थिक व्यवस्था यांचा सर्वंकष विचार केला होता. गुलामांना अचानक मुक्त केले, तर आहे ती व्यवस्थात्मक चौकट उद्ध्वस्त होईल, याची त्याला भीती होती. पुन्हा त्यांना राजकीय अधिकार नव्हते, त्यांचाही वेगळा विचार करावा लागला असता, म्हणून तो मालकांच्या दयाबुद्धीला आवाहन करतो. विशेष क्षमतांच्या गुलामांना मुक्त करावे असेही आग्रहाने म्हणतो. परंतु सरसकट क्रांतिकारक विचार त्याला अमान्य होता.\nप्लेटोबद्दल अत्यंत आदर बाळगून, परंतु त्��ाच्या तत्त्वज्ञ राजाच्या कल्पनेला आणि संपत्तीच्या दृष्टीकोनाला त्याने विरोध केला आहे. त्याने १५८ नगरराज्यांच्या घटनांचे नीट अध्ययन केले आणि तौलनिक अभ्यासावरून तो म्हणतो की कायद्याचे राज्य हेच मानवाला सामाजिक न्याय, सुख व विकास यासाठी मोकळीक देऊ शकते. अलेक्झांडर दि ग्रेट याला आठ वर्षे त्याने शिक्षण दिले. अर्थात हा शिष्य बौद्धिक प्रांतात काम न करता राज्यविस्ताराच्या मागे लागला. मात्र त्याला शिकवताना, अ‍ॅरिस्टॉटलने अनेकपदरी अनुभव जमा केले.\nमनुष्याकडे व्यक्तिगत संपत्ती असेल, तरच मनुष्याला जीवनात रस निर्माण होतो. मालकी हक्क असेल तर मनुष्य त्याचा विनियोग करताना सद्गुण जोपासून इतरांच्या प्रगतीला साहाय्यक होतो. कायद्यासमोर सगळे समान असतील व सर्व नागरिकांना समान अधिकार, स्वातंत्र्य असेल (गुलाम, युद्धकैदी हे त्या काळी नागरिकांमध्ये मोडत नसत) असे सुधारणावादी विचार त्याने मांडले. मात्र अधिकांश रूढीप्रिय, गुलामगिरीच्या प्रथेचे सर्मथन करणारा या कारणांमुळे त्याला आधुनिक युगात क्रांतिवाद्यांनी नाकारले. राज्यशास्त्राला तौलनिक अध्ययन करून स्वतंत्र शास्त्र म्हणून या शाखेला अधिष्ठान देणारा अ‍ॅरिस्टॉटल तत्त्वज्ञांमध्ये मात्र नेहमीच अग्रणी राहील.\nइसवीसनपूर्व ३२२मध्ये अ‍ॅरिस्टॉटलचे निधन झाले. एकाच वेळी काव्य, राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा हा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ म्हणाला होता, \"आपली आंतरिक गोष्ट सिद्ध करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ती आपल्या चरित्रातून दृग्गचर होणे होय.\" पश्चात्ताप हा दुर्गुणी व्यक्तीचा परिचायक गुण आहे, असेही म्हणाला होता. त्याला सुखी, समाधानी लोक, ज्यांच्या जीवनात फार खळबळ न माजवणारे कायद्याने चालणारे राज्य अपेक्षित होते. त्यासाठीच त्यानेही आपले विद्यापीठ स्थापन केले. त्यातून आपले विचार मांडले. आज अ‍ॅरिस्टॉटल राज्यशास्त्राचा जनक मानला जातो.\nअ‍ॅरिस्टॉटल राज्यशास्त्र शरीरशास्त्र वनस्पतिशास्त्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/magnus-carlsen-wins-norway-chess-zws-70-2304664/", "date_download": "2020-10-28T13:34:45Z", "digest": "sha1:TGNGMO7LSSJXL7C2D3OK2HAJMKRFGMBX", "length": 12850, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Magnus Carlsen wins Norway Chess zws 70 | नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ; कार्लसनला विजेतेपद | Loksatta", "raw_content": "\n���दलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nनॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ; कार्लसनला विजेतेपद\nनॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ; कार्लसनला विजेतेपद\nइराणच्या १७ वर्षीय अलिरेझा फिरुझाला पराभूत के ले.\nओस्लो : विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अल्टिबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद एक फेरी बाकी ठेवून पटकावले. पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात झालेल्या या स्पर्धेत त्याने इराणच्या १७ वर्षीय अलिरेझा फिरुझाला पराभूत के ले.\nनॉर्वे येथील स्टॅवॅँगर शहरात पार पडलेल्या या स्पर्धेत कार्लसनने फिरुझाविरुद्ध काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना रेटी पद्धतीने खेळ सुरू केला. कार्लसनने ६९ चालींमध्ये फिरुझाला नमवले. याबरोबरच ९ फेऱ्यांअखेर १९.५ गुणांची दणदणीत आघाडी घेत कार्लसनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. फिरुझाने मधल्या टप्प्यावर काही चालींनी कार्लसनला थोडेफार चकित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्लसनने अखेर हत्ती, घोडा या प्याद्यांचा सुरेख वापर करत विजय खेचून आणला. स्पर्धेत फिरुझा १५.५ गुणांसह दुसऱ्या, लेव्हॉन अरोनियान १४.५\nगुणांसह तिसऱ्या आणि फॅबियानो कॅरुआना १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत.\nया स्पर्धेत पाचव्या फेरीत कार्लसनची १२५ सामन्यांची अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली होती. पोलंडच्या जॅन-ख्रिस्तोफ डय़ुडाकडून कार्लसनला पाचव्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र पुढील चार सामने जिंकत कार्लसनने त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले.\nनेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धा :भारताच्या महिला संयुक्त आघाडीवर\nचेन्नई : भारताने आशिया ऑनलाइन नेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत सहा फेऱ्यांअखेर संयुक्तरीत्या आघाडी घेतली. फिलिपाइन्स आणि इराणसोबत भारत संयुक्तपणे १० गुणांसह आघाडीवर आहे. भारताने दिवसाची सुरुवात म्यानमारला ३.५-०.५ असे नमवत केली. पाचव्या फेरीत भारताने सिंगापूरचा ४-० असा सहज पराभव केला. इंडोनेशियावर सहाव्या फेरीत भारताने ३-१ असा विजय मिळवला. भारताच्या तीनही विजयांमध्ये ग्रँडमास्टर आर. वैशाली आणि आंतरराष्ट्र��य मास्टर पद्मिनी राऊत यांचा समावेश आहे. स्पर्धेत चौथ्या स्थानी असणाऱ्या भारताच्या पुरुष संघाच्या रविवारी सातव्या, आठव्या आणि नवव्या फेरीच्या लढती होणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 ‘टीम इंडिया’ला वर्ल्डकप फायनलमध्ये नडलेला पाकिस्तानी गोलंदाज निवृत्त\n2 विराटच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा; फॅन्स म्हणतात, “अकाऊंट हॅक झालंय का\n3 डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/prajakta-mali-biography/", "date_download": "2020-10-28T14:42:42Z", "digest": "sha1:M5WDRMOKQF2ECGZH47B3WGRETWOIK2AE", "length": 8466, "nlines": 104, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Prajakta Mali | Biography in Marathi", "raw_content": "\nPrajakta Mali Biography in Marathi ही प्रामुख्याने मराठी टीव्ही ॲक्ट्रेस आहे ते प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजनवर मालिकांमध्ये काम करते तिचा जन्म Prajakta Mali birth date 8 ऑगस्ट 1989 मध्ये पंढरपूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.\nप्राजक्ताने आपल्या करिअरची सुरुवात 2011 पास��न केली. Prajakta Mali age सध्या प्राजक्ता माळी चे वय 31 वर्षीय आहे.\nPrajakta Mali Bharatanatyam ने भरत नाट्यम डान्स चे प्रशिक्षण घेतलेले आहे. तिने भरत नाट्य मध्ये विशारद ही पदवी मिळवलेली आहे. तिने आपले महाविद्यालयं शिक्षण ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी मधून केलेले आहे. 2008 मध्ये ती पुण्यामध्ये नवरात्र फेस्टीवल मध्ये परफॉर्मन्स करत असे. तिने टेलिव्हिजनवर आपली सुरुवात डी डी सह्याद्री वर ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोमधून केली. तसेच डी डी सह्याद्री वरील दम दमा दम या वाहिनीवर सुद्धा तिने परफॉर्मन्स केले आहे.\nस्टार प्लस वरील क्या मस्ती क्या धूम या शोमध्ये तिने पहिले प्राईज मिळवले आहे.\nPrajakta Mali movies प्राजक्ताने आपल्या करिअरमध्ये काही मराठी शॉर्ट फिल्म केले आहेत जसे की पॉईंट ऑफ यू, तसेच तिने मराठीमुवी सुद्धा केले आहेत.\nवाय मूवी, पार्टी, प्राजक्ताने डॉक्टर काशिनाथ घाणेकर या चित्रपटांमध्ये छोटासा रोल पण केलेला आहे. त्यानंतर 2017 मध्ये रिलीज झालेला हम्पी या चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे. 2014 मध्ये तिने संघर्ष मूव्ही केला. 2013 मध्ये खो-खो मराठी बरोबर तिने हिंदी मूवी सुद्धा केलेल्या आहेत त्यामध्ये 2007 मध्ये रिलीज झालेला गांधी माय फादर यामध्ये तिने भूमिका केलेली आहे.\nPrajakta Mali Wiki तुझ्या पर्सनल लाईफ विषयी जाणून घेण्यासाठी विकिपीडियावर या ऑफिशियल वेबसाइट किल्ला तुम्ही विजिट करू शकता.\nPrajakta Mali comedy show सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये प्राजक्ताने अँकरिंग ची भूमिका केली होती.\nPrajakta Mali Instagram जर तुम्हाला प्राजक्ता माळी ला इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तिला फॉलो करू शकतात.\nअक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌈 . तुमच्या मुखकमलावरील हास्य अक्षय राहो. 😇 . तुम्हाला सोन्यासारखा परिवार, आरोग्य- आयूष्य लाभो☺️ . फक्त माझ्या शुभेच्छांनी काम होणार नाही (मी कोणी संत महात्मा नाही🎯) त्यासाठी तुम्हालाही कष्ट घ्यावे लागणार- “घरी बसण्याचे “😅 यंदाचे वर्षी जीवाला जपा, पुढल्या वर्षी डबल सोनं खरेदी करूया 🙌🏻 . #prajaktamali @🌿 . Pic credit – @saneshashank ❤️\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/woman-sexually-assaulted-police-registered-case-against-husband-and-friend/articleshow/78204283.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-28T14:50:19Z", "digest": "sha1:RMUUTPPFFV74TC7NCEYPB4R3GFMC3FYO", "length": 13950, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nमहिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे पतीने आपल्या मित्रालाच पत्नीवर अत्याचार करण्यास सहकार्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पत्नी आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केलाय.\nपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल ( प्रातिनिधिक फोटो )\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव: सात फेरे घेवून सात जन्माच्या सोबतीची शपथ घेतलेल्या पत्नीवर एका नराधाम पतीने आपल्या मित्राला अत्याचार करायला लावल्याची पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना जळगावत समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरुन रामानंद पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nधुळे येथील माहेर असलेल्या महिलेचे जळगावातील शहरातील वाल्मिक नगरातील एका छोट्या व्यावसायिकाशी लग्न झाले. त्यांना दोन मुलेही आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यत आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पतीचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे या पिडीत महिलेच्या पतीने मित्र रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा हुडको) याच्यासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.\nयाबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भाजीपाल्याच्या व्यवसाय करण्यासाठी पती- पत्नी मुलांना घेवून मित्राच्या पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात दि. १ मे पासून भाड्याने राहत होते. भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु असतांना ८ जून रोजी रात्री जेवणानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्‍याचे सांगितले. पत्नीने असे कृत्य करण्यास नकार दिल्याने पती-पत्नी यांच्यामध्ये वाद झाला. अखेर रात्री पती बाहेर गेला. तेथून परतल्यानंतर त्याने पत्नीला कोल्ड्रींग्स पाजले. अर्धातासानंतर तिला चक्कर आल्यानंतर पत्नी व त्याच्या मित्राने महिलेला बाथरूमध्ये नेले. बाथरुमध्ये पतीने पत्नीला पकडून ठेवल्यानंतर मित्र रमेश याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीने सुध्‍दा पत्नीवर अत्याचार केला. अत्याचार केलानंतर हा प्रकार कुणाला सांगितला तर मुलांना व पीडित महिलेला मारून टाकण्‍याची धमकी दिली.\nअखेर जुलै महिन्यात पतीने पत्नीला माहेरी पाठवून दिले. पीडितेने माहेरी येताच संपूर्ण घटना कुटूंबीयांना सांगितली. त्यानंतर याप्रकरणी काल शुक्रवारी रात्री उशीरा पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पती व त्याचा मित्र यांच्याविरूध्‍द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेचा पती व त्याचा मित्र फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nरोहिणी खडसेंना तिकीट देणं ही भाजपची खेळी; खडसेंचा गौप्य...\n'आता पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यास राजकारणात मजा येईल'...\nखडसे इन अॅक्शन; पक्ष विस्तारासाठी खान्देशातील व्यूव्हरच...\nEknath Khadse: 'त्यांना' कॅडबरी देऊन भाजपात घेतलं का\nRaksha Khadse: सासरे राष्ट्रवादीत, सूनबाई भाजपात\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही; या मंत्र्याचा सवाल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेशBihar Election Polling Live: संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाले ५३.४६ % मतदान\nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\nफ्लॅश न्यूजMI vs RCB Live स्कोअर कार्ड: मुंबई विरुद्ध आरसीबी\nअहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय\nन्यूजरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nअहमदनगरशेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजाची शेती करू द्या\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nदेशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले...\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/audit-and-income-tax-act-zws-70-2299055/", "date_download": "2020-10-28T15:03:38Z", "digest": "sha1:3UUUWZFPGLZ4IHF63J3BR3SLYJ2NE7RK", "length": 22984, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Audit and Income Tax Act zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nकर बोध : लेखापरीक्षण आणि प्राप्तिकर कायदा\nकर बोध : लेखापरीक्षण आणि प्राप्तिकर कायदा\nलेखापरीक्षण अहवाल वेळेत दाखल न केल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो.\nकरोना संसर्ग आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर कायद्यानुसार कराव्या लागणाऱ्या अनुपालनाच्या मुदतीत या वर्षी वाढ करण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षांचे (करनिर्धारण वर्ष २०१९-२०) विवरणपत्र अद्याप भरलेले नाही ते करदाते आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत विवरणपत्र दाखल करू शकतात. तसेच २०१९-२० या आर्थिक वर्षांचे (करनिर्धारण वर्ष २०२०-२१) विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदतदेखील ३० नोव्हेंबर २०२० हीच आहे. लेख्यांचे लेखापरीक्षण बंधनकारक असणाऱ्या आणि नसणाऱ्या करदात्यांनाही ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२० ही आहे. मागील वर्षांपर्यंत लेखापरीक्षण अहवाल आणि विवरणपत्र एकाच वेळेला सादर करता येत होते. परंतु या वर्षीपासून विवरणपत्र दाखल करण्याच्या एक महिन्यापूर्वी लेखापरीक्षण अहवाल दाखल करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.\nलेखे आणि लेखापरीक्षणाच्या तरतुदीत या वर्षी काही बदल करण्यात आले आहेत. छोटा धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्यांना यापासून काही सूट दिली आहे. परंतु ठरावीक प्रमाणात नफा न दाखविणाऱ्यांनासुद्धा लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. हे लेखापरीक्षण कोणाला बंधनकारक आहे कोणत्या करदात्यांना यातून सूट देण्यात आली आहे कोणत्या करदात्यांना यातून सूट देण्यात आली आहे हे जाणून घेणे हे करदात्यांसाठी महत्त्वाचे आहे. लेखापरीक्षण अहवाल वेळेत दाखल न केल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो.\nज्या करदात्यांचे उत्पन्न धंदा-व्यवसायापासून आहे अशांसाठी लेखे आणि लेखापरीक्षणाच्या तरतुदी असतात. याव्यतिरिक्त अन्य स्रोतातून उत्पन्न असेल तर त्यांना लेखे ठेवणे आणि त्याचे परीक्षण करून घेणे बंधनकारक नाही. लेखा आणि परीक्षणासाठी करदाते दोन प्रकारांत विभागले आहेत. एक ठरावीक व्यवसाय करणारे आणि इतर धंदा-व्यवसाय करणारे. या दोन्हीसाठी या तरतुदी वेगवेगळ्या आहेत.\n’ ठरावीक व्यवसाय करणारे : या ठरावीक व्यवसायामध्ये वैद्यकीय, कायदाविषयक, इंजिनीअरिंग, स्थापत्य, अकाउंटिंग, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावटकार, चित्रपट कलाकार, अधिकृत प्रतिनिधी, कंपनी सेक्रेटरी या व्यावसायिकांचा समावेश होतो. ज्या करदात्यांची ठरावीक व्यवसायापासून एकूण जमा मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षांत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि व्यवसाय जर या वर्षी सुरू केला असेल आणि या वर्षीची अपेक्षित जमा दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखे ठेवणे बंधनकारक आहे. ज्या करदात्यांचे व्यवसायापासून उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना कलम ४४ एबीनुसार लेखापरीक्षण करून त्याचे अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.\n’ अनुमानित कर कलम ४४ एडीए : जे निवासी करदाते ठरावीक व्यवसाय करतात आणि त्याच्या व्यवसायातील एकूण वार्षिक जमा ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांसाठी अनुमानित कराच्या तरतुदी लागू होतात. या तरतुदीनुसार अशा व्यवसायिकांनी व्यवसायापासून नफा, एकूण जमा रकमेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविल्यास त्यांना लेखे ठेवणे आणि त्याचे परीक्षण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.\n’ इतर धंदा-व्यवसाय करणारे : ठरावीक व्यावसायिकांच्या व्यतिरिक्त धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना खालील मर्यादेपेक्षा उलाढाल आणि उत्पन्न असल्यास लेखे ठेवणे बंधनकारक आहे :\nअ. धंदा किंवा व्यवसायाचे उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त ���ुटुंबांसाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये) किंवा एकूण उलाढाल मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २५ लाख रुपये),\nआ. या वर्षांत धंदा किंवा व्यवसाय नव्याने सुरू केला असल्यास या वर्षीचे अपेक्षित उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये) जास्त आहे किंवा या वर्षीची अपेक्षित उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २५ लाख रुपये),\nइ. करदात्याचे प्रत्यक्ष उत्पन्न, कलम ४४ एडी (अनुमानित कर) नुसार नमूद केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असल्यास आणि करदात्याचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास.\nज्या करदात्याच्या धंद्याची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना त्यांच्या लेख्यांचे परीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी या वर्षीपासून ही मर्यादा खालील अटींची पूर्तता केल्यास पाच कोटी रुपये असेल :\n१. एकूण विक्रीच्या, जमेच्या किंवा उलाढालीच्या, पाच टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम रोखीने मिळालेली नसल्यास, आणि\n२. एकूण देणी, खर्चाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम रोखीने खर्च किंवा दिलेली नसल्यास.\nया दोन्ही अटींची पूर्तता केल्यास आणि पाच को टी रुपयांर्पयची उलाढाल असल्यास लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही.\n’ अनुमानित कर कलम ४४ एडी : अनुमानित कराच्या कलम ४४ एडीच्या तरतुदी फक्त निवासी भारतीय जे वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब आणि भागीदारी संस्था (एलएलपी सोडून) यांनाच लागू होतात.\nयाशिवाय या तरतुदी कमिशन किंवा दलालीचा धंदा करणारे, एजन्सीचा धंदा करणारे किंवा इतर अनुमानित कराच्या तरतुदी लागू होणाऱ्या धंदा करणाऱ्या करदात्यांना लागू होत नाहीत. या कलमानुसार जे करदाते पात्र धंदा करतात आणि त्यांच्या धंद्यातील एकूण उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. ज्या करदात्यांची अशा पात्र धंद्यातील उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांचे उत्पन्��� ८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना (कलम ४४ एडी नुसार) लेखे ठेवणे आणि लेखा परीक्षण करणे बंधनकारक नाही. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी धंद्यातील उलाढाल चेक, बँक ट्रान्स्फर किंवा क्रेडिट कार्डद्वारे झाली असेल तर ही उत्पन्नाची मर्यादा ६ टक्के इतकी असेल. ज्या करदात्यांची अशा पात्र धंद्यातील उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी उत्पन्न ८ टक्के किंवा ६ टक्के (जे लागू असेल ते) किंवा त्यापेक्षा कमी दाखविले आहे अशांना (कलम ४४ एडीनुसार) लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.\nमागील काही वर्षांत झालेल्या बदलांमुळे या तरतुदी क्लिष्ट झाल्या आहेत. तरी करदात्यांनी वेळोवेळी या तरतुदी तपासून घेतल्या पाहिजेत आणि गरज पडल्यास सल्लागाराची मदत घेतली पाहिजे.\nलेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीचा भूगोल बदलूया\n2 माझा पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी धारणेचे उमदे व्यवसाय क्षेत्र\n3 माझा पोर्टफोलियो : मुबलक तरलता, अनावर उत्साह\nपतीचं नाव न घेणाऱ्���ा बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/raj-thackeray-slams-uttar-pradesh-government-over-hathras-incident/articleshow/78433383.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-10-28T13:50:38Z", "digest": "sha1:GVRY4MX7W4HDYHCVN3NFDWTAHOUQFRGW", "length": 15765, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "raj thackeray: Raj Thackeray: हाथरस घटनेवर राज ठाकरे संतप्त; 'ते' आज गप्प का आहेत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRaj Thackeray: हाथरस घटनेवर राज ठाकरे संतप्त; 'ते' आज गप्प का आहेत\nRaj Thackeray उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री व प्रमुख नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.\nमुंबई: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलिसांच्या कारभारावर खरमरीत सवाल करतानाच माध्यमांचाही राज यांनी समाचार घेतला आहे. ( Raj Thackeray Slams Uttar Pradesh Government Over Hathras Incident )\nराज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे. राज यांनी मोजक्याच पण नेमक्या शब्दांत या घटनेवर आपले म्हणणे मांडले आहे.\nवाचा: प्रशासनाकडून धमक्या, हाथरस पीडितेच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी\n'उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे सारंच मन विषण्ण करणारं आहे, पण त्याहून भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हा आहे', अशा शब्दांत राज यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे, असा सवालच राज यांनी विचारला.\nकाँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज जाणार होते. मात्र त्यांना त्याआधीच रोखण्यात आलं. पोलिसांनी राहुल यांना धक्काबुक्की केली त्यात ते खाली पडले. राहुल व प्रियांका गांधी यांना अटकही करण्यात आली. या प्रकारावरही राज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'पीडित मुलीच्या घरच्यांना कुणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे त्यांना धक्काबुक्की का केली जाते त्यांना धक्काबुक्की का केली जाते नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे', अशा प्रश्नांची सरबत्तीच राज यांनी केली.\nवाचा: हाथरस, बलरामपूर, भदोही... यूपीतल्या बलात्कारांची यादी काही थांबेना\n'हाथरसमध्ये जी घटना घडली आहे ती पाशवी आहे. अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचे हे होऊन चालणार नाही. ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे', असे परखड मतही राज यांनी नोंदवले.\nओरडणारे आज गप्प का आहेत\nअभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद बराच गाजला होता. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची त्याला पार्श्वभूमी होती. त्यात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं. त्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आघाडीवर होते. त्याचा थेट उल्लेख टाळत राज ठाकरे यांनी माध्यमांचा समाचार घेतला. 'महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत त्यांना जाब का विचारला जात नाहीये त्यांना जाब का विचारला जात नाहीये', असा बोचरा सवालही राज यांनी केला.\nवाचा: 'हाथरससारख्या घटनांनी तळपायाची आग मस्तकात जाते, माझीही मुलगी १८ वर्षांची आहे'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nKangana Ranaut: उद्धव ठाकरेंवर टीका करताना कंगनानं केली...\nतुमचा बाप आहेराची पाकिटं पळवणारा; दानवेंना मिळालं 'या'...\nमुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या तरुणाला अटक; अमृता फडणव...\nहोऊन जाऊ द्या एकदा... नीलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव...\nअजित पवारांनाही करोनाची लागण; ब्रीच कँडी रुग्णालयात उपच...\nCoronavirus करोना: राज्यात एकूण रुग्णसंख्या १४ लाखांवर; ११ लाख झाले ठणठणीत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\n नाही, हे तर रेल्वेचं प्रतिक्षालय \nन्यूजमुंबईत फ्रान्सविरोधात रझा अकादमीचं आंदोलन\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलिया दौरा; संघ निवडीवरून वातावरण तापले, गांगुलीकडे चौकशीची मागणी\nमुंबईरामदास आठवलेंना करोना; गृहमंत्र्यांनी दिल्या खास कवितेतून सदिच्छा\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\n तुर्कीचे राष्ट्रपती 'अर्धनग्न', तर फ्रान्सचे राष्ट्रपती 'राक्षस'\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/pune-rain-janata-vasahat-9-injuerd-parvati-water-treatment-plant-nck-90-svk-88-2304378/", "date_download": "2020-10-28T14:43:30Z", "digest": "sha1:AD4PBEPRNB3ZY7XOYQIFVQ3NBS47I4DR", "length": 11343, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pune rain janata vasahat 9 injuerd Parvati Water Treatment Plant nck 90 | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\n… तर माझं कुटुंब वाचलंच नसतं; नुकासानधारकाचे डोळे पाणावले\n… तर माझं कुटुंब वाचलंच नसतं; नुकासानधारकाचे डोळे पाणावले\nपुण्यातील जनता वसाहत येथे पाईपलाईन फुटली\nपुणे शहरातील जनता वसाहतमध्ये पर्वती जलशुद्धीकरण येथे शुक्रवारी रात्री ४५ वर्ष जुनी पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर ९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील नुकसानग्रस्त रहिवासी सूर्यकांत लोखंडे म्हणाले की, आमच्या वसाहतीमध्ये रात्री पाईप लाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेत डोळ्यासमोर घराच्या भिंती पडल्या आणि संसार वाहत गेल्याचे पाहून सर्वच संपल्यासारखे झाले. पण हीच घटना झोपेत असताना घडली असती, तर माझं कुटुंबच वाचलेच नसते, हे सांगताना डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.\nया घटनेतील नुकसान ग्रस्त रहिवासी सूर्यकांत लोखंडे म्हणाले की, मी, माझी पत्नी आणि मुलगा आम्ही सर्व जण काल रात्री गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात भूकंप झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे नेमके काय झाले आहे. म्हणून घराबाहेर येऊन पाहतो, तर पाण्याचा लोंढा वाहत येत असल्याचे दिसले. तसा मी दोघांना घराबाहेर घेऊन आलो आणि माझ्या घरात पाणी शिरले. या पाण्यात माझ्या घराच्या भिंती पडल्या, घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे. हे पाहून सर्वच संपल्यासारखे झाले. आता आमच्याकडे काहीच राहीले नाही. पण जर आम्ही झोपी गेलो असतो आणि तेवढ्यात ही घटना घडली असती, तर माझ कुटुंब वाचल नसत. हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्ये��्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 पुणे : तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या महिलेला धमक्या, शिवीगाळ\n2 पुण्यात माणुसकीला लाजवणारी घटना, करोनाच्या भीतीपोटी सहा तास मृतदेह घरातच होता पडून; अखेर…\n3 ‘या’ महिन्यात भारतामध्ये येणार करोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची महत्वाची माहिती\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/patients-are-annoyed-false-reports-corona-10853", "date_download": "2020-10-28T14:03:50Z", "digest": "sha1:EX27F2MJFUOVWRVOED7HZTNQHKHOG3AD", "length": 9384, "nlines": 139, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धक्कादायक! कोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n कोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप\n कोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप\n कोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप\nशुक्रवार, 12 जून 2020\nकोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप\nथायरोकेअर लॅबवर कारवाईची मागणी\nकोरोनाच्या आडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा\nकोरोनाच्या संसर्गाच्या काळात कुठल्याही रुग्णाला दाखल कऱण्यापुर्वी त्याची कोरोना चाचणी केली जाते. मात्र कोरोनाबाबतच्या चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णांना हकनाक त्रास सहन करावा लागतोय.\nकल्याणनजीक असलेल्या शहाड परिसरात राहणारे हे शरद पाटील..घरात पडल्याने त्यांचा हात फ्रक्चर झाला. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी शासनाच्या नियमानुसार त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आणि या टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीन��� त्यांच्या घरात आणि परिसरात जंतुनाशक फवारणी करत संपूर्ण सोसायटी सील केली. मात्र आपला अहवाल चुकीच्या असल्याच्या संशयातून पाटील यांनी पुन्हा वेगळ्या लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली. आणि त्यांचा संशय खरा ठरला..कारण दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.\nदरम्यान आपल्याला झालेला मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंडामुळे व्यथित झालेल्या पाटील कुटुंबाने संबंधित लॅबवर कारवाईची मागणी केलीय.\nगंभीर बाब म्हणजे अशा खासगी लॅबमधून दररोज महापालिकेला किमान दहा बारा रुग्णांचे पॉजिटिव्ह अहवाल प्राप्त होताय. त्यामुळे हे कोरोनाच्या आडून पैसा उकळण्याचं एखादं रॅकेट तर नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय.\nकोरोना corona आरोग्य health विभाग sections\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%86.%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-./sz6P7k.html", "date_download": "2020-10-28T14:32:15Z", "digest": "sha1:GT6CRWBW7WEQH5PXCXC7C3FKRNJGUIGK", "length": 10774, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "क���रोनाच्या लढाईत आ.पृथ्वीराज चव्हाण मैदानात . - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकोरोनाच्या लढाईत आ.पृथ्वीराज चव्हाण मैदानात .\nMay 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nमाजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाणांची कोरोना विलगीकरण कक्षाला भेट\nकोरोनाने कराड तालुक्याला चांगलाच विळखा घातला आहे. या परिस्थितीत कराड तालुक्यातील जनता भीतीच्या छायेत आहे. आपल्या भागात कोरोना बाधित सापडला किंवा विलगीकरण कक्षात जरी ठेवला तरी अश्या रुग्णांची त्यांचेच मित्र व शेजारी विचारपूस सुद्धा करीत नाहीत, कारण कोरोनाची जनतेच्या मनात असलेली भीती. अश्या परिस्थितीत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पार्ले येथील शासकीय वसतिगृह, सैदापुर येथील फार्मसी महाविद्यालय व विजयनगर येथील कृषि महाविद्यालय या सर्व विलगीकरण कक्षातील रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे तसेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, अविनाश नलवडे, इंद्रजीत चव्हाण आदि उपस्थित होते.\nयावेळी आ. पृथ्वीराज बाबांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी केली तसेच परिसराच्या स्वछतेची माहिती घेतली. विलगीकरण कक्षातील रुग्णाशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या अडचणी समजून घेत विलगीकरणाच्या सोयी सुविधांबद्दल उपयुक्त अश्या सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या तसेच तिथूनच जिल्हाधिकार्‍यांशी फोनवरून चर्चा केली. कोरोना विलगीकरणातील अनुमानित रुग्ण हे कराड तालुक्यातील आहेत, विलगीकरणातील अनुमानित रुग्णांनी पृथ्वीराज बाबांच्या भेटीने समाधान व्यक्त केले की, विलगीकरण कक्षात आम्हाला अगदीच एकटे एकटे वाटत होते अश्या मध्ये पृथ्वीराज बाबांनी प्रत्यक्ष येऊन आमची आस्थेवाईकपण��� विचारपूस केली व काहीही अडचण आली तर संपर्क साधण्यास संगितले आहे. या आमच्या लोकप्रतींनिधीच्या बोलण्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली आहे अशी भावना विलगिकरण कक्षातील अनुमानित रुग्णांनी व्यक्त केली.\nयावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी लॉकडाउन सुरू झाले पासून कराडमध्येच आहे. सुरुवातीला मी मतदारसंघातील सरपंचांशी फोनवरून चर्चा करून गावातील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे कोरोना बाधित आढळल्यानंतर मी त्या भागाला भेट दिली तसेच मतदारसंघातील काही इतरही गावांना भेटी दिल्या की जिथे मुंबई – पुण्याचे लोक आलेत अश्या ठिकाणी. मी स्वत: ध्वनिक्षेपणाद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांची कोरोना बाबत जागृती केली. त्याचसोबत कराड व मलकापुर शहाराच्या भाजी मंडई मधील वाढती गर्दी पाहता तिथेही जाऊन जनजागृती केली. आता कराड तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढत्या संख्यामुळे कराड शहर व आसपासची 13 गावामध्ये लोकांची गर्दी वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. मी वेळोवेळी जिल्हाधिकारी, प्रांत व तहसिलदार यांच्या संपर्कात आहे. जनतेची माझ्याकडे आलेली समस्या मी प्रशासनाला सोबत घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. जिथे गरज पडेल तिथे मी राज्याच्या मुख्य सचिवांसोबत व सबंधित मंत्री व सचिवांसोबत चर्चा करीत आहे. मी कॉंग्रेस पक्षाच्या टास्क फोर्स समितीचा अध्यक्ष असल्याने राज्यातील ही समस्या माझ्याकडे येत आहेत. राज्यातील समस्यांविषयी मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये काही समस्या सुटल्या देखील आहेत त्या म्हणजे कोरोना टेस्टिंगचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेत समाविष्ट करावा, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत महाराष्ट्रात आणले जावे, वर्तमानपत्रांचे वितरण सर्वत्र सुरू करावे, शेतकर्‍यांनी मागील कर्जाचे हफ्ते न दिल्यास त्यांना नवीन कर्ज मिळावे, खते व बियाण्यांची दुकाने सगळीकडे सुरू केली जावी, कृषी मशीन, ट्रॅक्टर अश्याना सर्व पेट्रोल पंपावर डिझेल मिळावे जेणेकरून शेतीची कामे वेळेत होतील. अश्या जनतेच्या अनेक समस्यांची पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून त्यामधील काही समस्यांवर अंमलबजावणी देखील झालेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-10-28T15:33:14Z", "digest": "sha1:DZJMYHFJRRCKMHFXYK4IXKZN6ZXQM2Y4", "length": 4994, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:छायाचित्रण - विकिपीडिया", "raw_content": "\nइतरत्र सापडलेला मजकूर या लेखात योग्य त्या ठिकाणी घालावा.\nअभय नातू (चर्चा) ०६:१२, २३ फेब्रुवारी २०१७ (IST)\nसध्याच्या काळात फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत कि आपला फोटो हा छान यावा त्यामुळेच आजकालच्या डिजीटल मोबाईल मध्ये कॅमेरा हा पर्याय आहे. तरी आपण फोटोग्राफीसाठी कॅमेर्याची योग्य निवड कशी करावी. आणि फोटोग्राफीसाठी प्रामुख्याने light हि खूप महत्वाची असते. आपल्याला जर आपली प्रतिमा छान यावी वाटत असेल तर सूर्यकिरण येतात त्याच्या विरूद्ध दिशेला उभे राहून फोटो काढावेत. जर आपल्याला आपले फोटो छान यावा वाटत असेल तर सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फोटो काढावेत कारण सूर्यकिरणांचा मारा जास्त प्रमाणात नसतो. व फोटो जर दुपारी काढायचे असतील तर आपल्या पूर्ण शरीरावर सावली असावी कारण त्यामुळे आपल्या शरीरावर shade पडणार नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१७ रोजी ०६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/448", "date_download": "2020-10-28T14:00:19Z", "digest": "sha1:IV5HP64HN3SJNB4VSH46RDW3DLWNQV3W", "length": 20818, "nlines": 324, "source_domain": "www.misalpav.com", "title": "जिलबी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n) - अच्रत बव्लत\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D\nनशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nशुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा\nखिदळणारे ओठ आणि सूचक नजरा\nसोनेरी पाणी व शनेलचा सुगंध\nधुंद संगीताचा मंद आवाज\n\"गरम सोबती\" बरोबर आवडती \"श्टेपनी\"\nबोला आणखी काय हवं\nकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजाganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीत\n) - अच्रत बव्लत\nनंस न ओढताही आठवत काहीबाही\nमाहितगार in जे न देखे रवी...\nकोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..\n'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप\nपितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना\nनाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत\nधोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.\nबरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे\nसुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह\nमास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान\nमुक्तकविडंबनआईस्क्रीमपारंपरिक पाककृतीराहणीव्यक्तिचित्रराजकारणअनर्थशास्त्रआजीआठवणीआयुष्याच्या वाटेवरकविता माझीकालगंगाजिलबीभूछत्रीमुक्त कविताविडम्बन\nRead more about नंस न ओढताही आठवत काहीबाही\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nराहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी\nप्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nराजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी\nआणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी\nरोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी\nआले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nमुक्तकविडंबनआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीमुक्त कविताविडम्बनहास्य\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nपेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी\n( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )\nरातराणी in जे न द��खे रवी...\n( प्राचीताई माफ करशील ना ग\nprayogअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीआशादायकइशारागरम पाण्याचे कुंडजिलबीपाऊसमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.\nRead more about ( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )\n(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\n(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )\nमुलगी घरी जायला निघते तेव्हा,\nप्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.\nफ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा\nआठवड्याची भाजी, मसाले, लोणची..\nबाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..\nडब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..\nतुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले\nदाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..\nकधी ब्यागेत भरते कोण जाणे\nइतिहासउपहाराचे पदार्थऔषधोपचारकृष्णमुर्तीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीअद्भुतरस\nRead more about (मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss youअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस\nमाहितगार in जे न देखे रवी...\nRead more about तारुण्य पुन्हा जगताना\nअत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...\nएक गोष्ट कॉमन असते.\nनवरा म्हणजे शंकराची पिंडी,\nवाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं\n''अग तुला काही होतय का \nमी स्वंयपाक करू का \n\" तुम्ही स्वयं - पाक'च करता\nतोच पिऊन मी मरू का\" (दुष्ट दुष्ट बायकू\" (दुष्ट दुष्ट बायकू\nपाकक्रियाशुद्धलेखनआईस्क्रीमओली चटणीपारंपरिक पाककृतीमायक्रोवेव्हलाडूव���ेशाकाहारीमौजमजाsahyadreeअनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभयानकहास्य\nRead more about दुष्ट दुष्ट बायको\nप्राची अश्विनी in जे न देखे रवी...\nबैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा\nमेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा.\nतीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी,\nना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा.\nव्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला\nनिवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा\nकर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे\nथांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा\nया अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां\nआजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा\n( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))\nकविताNisargकविता माझीकाहीच्या काही कविताजिलबी\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/", "date_download": "2020-10-28T13:50:19Z", "digest": "sha1:WKKLEWUUMMBRQAZ7KAYKBKPHW2L76JRS", "length": 5195, "nlines": 31, "source_domain": "digitalsatbara.mahabhumi.gov.in", "title": "Login - Digitally signed Satbara", "raw_content": "\n( १. SBI ePay द्वारे अभिलेखांच्या नक्कल वितरणाची घेण्यात येणारी फी ही अग्रीम भरणा स्वरुपाची असल्याने जर काही कारणास्तव फी भरुनही नक्कल प्राप्त झाली नाही तर संबंधित व्यक्ती / संस्था त्याच अभिलेखाची इतर कोणत्याही वेळी नक्कल घेण्यासाठी सदर अग्रीमचा वापर करु शकेल. किंवा इतर अभिलेखांची नक्कल घेण्यासाठी सदर अग्रीमचा वापर करू शकेल.)\n( २. SBI ePay चा उपयोग करुन एकदा भरलेली अग्रीम रक्कम रोख स्वरुपात किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मनी ट्रान्सफरद्वारे परत केली जाणार नाही.)\n( ३. कोणत्याही कारणास्तव कागदपत्रांच्या नकला घेण्याचे संबंधित व्यक्ती / संस्था यांनी रद्द केल्यास ती व्यक्ती / संस्था कोणत्याही परताव्याकरीता पात्र असणार नाही.)\n( ४. अग्रीम भरल्याची पावती तयार न झाल्यास अग्रीम जमा करणाऱ्या व्यक्तीस SBI ePay, च्या नियमानुसार परतावा दिला जाईल.)\n( ५. अग्रीम भरल्यानंतर विभागाच्या सेवांचा वापर करण्यास संबंधित व्यक्ती / संस्था असमर्थ असल्यास संबंधित व्यक्ती / संस्था कोणत्याही परताव्यास पात्र राहणार नाही.)\n(मी वरील सर्व मुद्दे नीट वाचले आहेत. हे सर्व मुद्दे मला मान्य/ कळले आहेत आणि माझी पुढे जाण्यास हरकत नाही)\nजर आपले ऑनलाईन पेमेंट बँकेकडून Successful झाले असेल पण या वेबसाईट वरील my balance मध्ये जमा झालेले दिसत नसेल तर 'Check Payment Status' या बटनावर क्लिक करावे व त्यासाठी आवश्यक असलेला PRN नंबर आपण लॉगिन करून Payment Status या option मधून त्या transaction साठी बघू शकता.\n(सूचना: डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/93694793392f93e90291a947-91791f-93593e91f92a-915930923947", "date_download": "2020-10-28T15:38:18Z", "digest": "sha1:4OHZB33J4XFTMZRQOWUM22VHKOWPKEN4", "length": 7453, "nlines": 104, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शेळयांचे गट वाटप करणे — Vikaspedia", "raw_content": "\nशेळयांचे गट वाटप करणे\nशेळयांचे गट वाटप करणे\nराज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.\nयोजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)\n1. शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 बोकड रू.1,74,000/-\n2. शेड बांधकाम व कुंपण रू.77,000/-\n3. खादय व पाण्याची भांडी रू.6500/-\n4. जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक व खनितविटा रू.2200/-\n6. मुरघास बॅग/टाकी रू.10,000/-\n7. कडबा कुटी यंत्र रू.17,500/-\n8. वैरणीचे बियाणे पुरवठा रू.2100/-\nलाभार्थी\tहिस्सा 50% रू.1,50,000/-\nएकूण वाटप करावयाचे गट 660 गट\nप्रति गट खर्च (अनुदान) रू.1,50,000/-\n1% प्रशासकीय खर्च रू.9.90 लाख\nस्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-if-someone-calls-me-a-ghati-i-will-break-his-mouth-says-usha-nadkarni/", "date_download": "2020-10-28T15:16:07Z", "digest": "sha1:YHNW54ARAYPAZZVKAFCDQFAELGT4JZMV", "length": 15401, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "तर मी त्याचे थोबाड फोडेन उषा नाडकर्णी | i will break his mouth says usha", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची मागणी, Bigg Boss मध्ये मराठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये, सामाजिक संघटनांची राज्य…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच\n…तर मी त्याचे थोबाड फोडेन : अभिनेत्री उषा नाडकर्णी\n…तर मी त्याचे थोबाड फोडेन : अभिनेत्री उषा नाडकर्णी\nपोलिसनामा ऑनलाईन टीम – आजवर मला कधी कुणी घाटी म्हटलेले नाही. मात्र जर कोणी मला म्हणाले तर त्या माणसाचे मी थोबाड फोडेन असे अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांनी म्हटले आहे. त्या शिवाय गुणवत्ता असूनही पैसे पुरेसे दिले जात नाहीत अशीही खंत अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांनी बोलून दाखवली.\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar ) यांनी काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांना घाटी असे बोलले जात असल्याचे वक्तव्य केले होते. नेपोटिझम हा हिंदी सिनेसृष्टीत चंद्र सूर्या इतकाच लख्ख आहे असेही त्या म्हणाल्या होत्या. एक काळात मराठी कलाकारांना हिंदी सिनेसृष्टीत फारशी बरी वागणूक मिळत नव्हती. नेमक्या याच मुद्द्यावर उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अद्याप तरी क���णीही आपल्याला असे म्हणालेले नाही.\nमराठी कलाकारांना पुरेसा आदर मिळतो मात्र आपल्याला कुणी असे म्हणाले तर मात्र मी त्या व्यक्तीचं थोबाड फोडेन अशी रोखठोक भूमिका उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांनी घेतली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput ) च्या मृत्यूबाबत बोलताना त्यांनी दुःख व्यक्त केले. खूप चांगला मुलगा होता. त्याच्याबाबतीत जे काही घडले ते अस्वस्थ करणारे असून मनाला चटका लावणारेही आहे असेही त्या म्हणाल्या.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकाँग्रेस खासदाराचे नव्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआमदार निवास बॉम्बनं उडवून देण्याचा कॉलमुळे पोलिसांची पळापळ\nMaratha Reservation : ‘माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतोय, मी आता…\nदादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, नारायण…\nथाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का , भाजपची CM ठाकरेंवर खरमरीत…\nBigg Boss 14 : साडीत रुबीना दिलैकला पाहून अभिनव शुक्ला झाला फिदा, वाचा रोमँटिक…\n शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं आईनं मुलीला पेन्सिलनं भोसकलं\n‘कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं ते रहस्यच’, शिवसेनेचा भाजपा-जेडीयू…\n28 ऑक्टोबर राशिफळ : ‘या’ 7 राशींसाठी दिवस असेल…\n‘शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार’, पंकजा…\n‘खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार…\nदररोज रात्री लावा ‘हे’ घरगुती नाईट क्रीम,…\nगेल्या 4 वर्षात मोदी-शहांपासून गडकरींपर्यंत गार्‍हाणं…\nVideo : नेहा कक्कर आणि रोहनप्रीत विवाहबद्ध \nCM उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला : देवेंद्र फडणवीस\nUnhealthy Foods : 30 वर्षे वयानंतर नाही खायला पाहिजे…\nलाल कांद्याचं लासलगाव बाजार समितीत आगमन\nमायग्रेनबाबतच्या ‘या’ 10 गोष्टी, नक्की जाणून…\n‘सूर्यप्रकाश’ दूर करतो जीवनातील…\nकानातील ‘मळ’ काढण्याचा सर्वात…\nमहिलांसाठी लसूण खाण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\nआता ‘चहा’मध्ये ‘साखर’ नव्हे तर…\nWeight Loss Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज उपाशी…\nघरी बसून काम करताना आपल्या टाइपिंग ‘पॉश्चर’ची…\nLips Care With Home Remedies : फाटलेल्या ओठांपासून मुक्त…\nVideo : नेहा कक्कर आणि रोहनप्रीत विवाहबद्ध \n‘महेश भट्टच फिल्म इंडस्ट्रीतील डॉन, ड्रग्ज कनेक्शनचीही…\n���हेश भट्ट आणि अमायरा दस्तूरने मॉडेल लवीना लोधचे सनसनाटी आरोप…\nBigg Boss 14 Weekend Ka Vaar : नोरा फतेहीने मुलांकडून करून…\nBigg Boss 14 TRP Ratings : टीआरपी चार्टमध्ये सलमान खानचा शो…\n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने…\n‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’\nShraddha Kapoor As Naagin : आता श्रद्धा कपूर बनणार मोठ्या…\nLockdown च्या दरम्यान EMI भरणार्‍यांना 5 नोव्हेंबरपर्यंत…\nDry Hands Tips : सतत हात धुण्याने त्वचा होतेय ड्राय तर फॉलो…\nGoogle Pay Payment App iOS युजर्ससाठी पुन्हा उपलब्ध,…\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची…\nमॉडेलचा ‘खून’, मोबाईलचं लॉक उघडण्यासाठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये,…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध…\n‘राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस…\nदिवाळीत विमान प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी \n‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nDry Hands Tips : सतत हात धुण्याने त्वचा होतेय ड्राय तर फॉलो करा या 5 टीप्स,…\nआदर्श शाळांचा प्रत्येक शनिवार आता होणार ‘दप्तरमुक्त’\nपोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी होतेय ‘दमछाक’ \nCoronavirus : देशात 24 तासात आढळले 43893 नवे ‘कोरोना’…\n108 कोटी खर्च करून सातारा रोड BRT यार्डातच बीआरटी सुरू करा अन्यथा…\n…तर उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन : अशोक चव्हाण\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश\nहाडे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ‘या’ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5602538115698394593", "date_download": "2020-10-28T14:08:31Z", "digest": "sha1:SBT6BKDS7TZRHD5FWCDZV72I4WDGGDZY", "length": 2000, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nकाही आक्षेपार्ह आहे का\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/new-com-nashik-took-charge-radhakrishna-game-60824", "date_download": "2020-10-28T14:57:05Z", "digest": "sha1:TH65SQDNWTHTDILU2BPNJDWQQC65YEPB", "length": 12339, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आयुक्त कैलास जाधव म्हणाले, `आधी लढाई कोरोनाशी` - New com of nashik took charge from Radhakrishna Game | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआयुक्त कैलास जाधव म्हणाले, `आधी लढाई कोरोनाशी`\nआयुक्त कैलास जाधव म्हणाले, `आधी लढाई कोरोनाशी`\nआयुक्त कैलास जाधव म्हणाले, `आधी लढाई कोरोनाशी`\nगुरुवार, 27 ऑगस्ट 2020\nमहापालिकेचे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी आज मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून कार्यभार स्विकारला. स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकने घेतलेली आघाडी कायम ठेऊ. नाशिक शहर कोरोनामुक्त करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nनाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी आज मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून कार्यभार स्विकारला. स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकने घेतलेली आघाडी कायम ठेऊ. नाशिक शहर कोरोनामुक्त करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी मावळते आयुक्त गमे यांनी, शहरासाठी मुकणे धरण थेट पाईपलाईन योजना, गंगापूर `एसटीपी` योजना मार्गी लावल्याचे समाधान असल्याचे श्री. गमे यांनी सांगितले.\nमहापालिकेचे आयुक्त गमे यांची बुधवारी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या पदावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार श्री. जाधव यांनी आज महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त जाधव यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर कोरोनामुक्त करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. प्रारंभी प्रोटोकॉ��� नुसार प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील व अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टेकर यांनी श्री. जाधव यांचे पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त जाधव यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आज दुपारी कामकाजाला सुरुवात केली. विभागनिहाय माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nनाशिक कर्मभूमी : जाधव\nयापुर्वी निफाड प्रांत व निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिकमध्ये काम केले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील महत्वाच्या प्रश्‍नांची जाण आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढताना दुसरीकडे नगरसेवकांना सोबत घेऊन समन्वयातून महापालिकेचे कामकाज करेन. मुंबई, पुणे नंतर नाशिक शहर वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे नियोजनबध्द पध्दतीने शहराचा विकास करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेवून काम करणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनाशिकचे लोकप्रतिनिधी करतात तरी काय\nनाशिक : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित 660 मेगा वॅट क्षमतेचा बदली संच दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पाच्या नंतर प्रस्ताव आलेले प्रकल्प...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nविधानसभेवर भगवा फडकणार हे तीस वर्षे एैकतोय\nनाशिक : आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल, तर त्यात फारसे वावगे काही नसते. \"विधानसभेवर भगवा फडकणार' ही भाषणे मी...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nभाजपमधील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...\nमुंबई : उत्तरमहाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर भाजपमधील अनके...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nशरद पवार म्हणाले, कांदा प्रश्‍नावर आजच केंद्राशी बोलणार\nनाशिक : कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांचे जे प्रश्‍न आहेत. त्याबाबत त्यांनी राज्य सरकारकडून अपेक्षा करु नयेत. हे प्रश्‍न राज्याच्या आखत्यारीत...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nशरद पवारांकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन\nनाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिवंगत कॉंग्रेस नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/cancel-mpsc-exam-sunday-otherwise-we-will-do-ganimi-kawa-maratha-kranti", "date_download": "2020-10-28T14:02:11Z", "digest": "sha1:3UA454UA62YISULAOU2FRD7QLPWKDEZM", "length": 13345, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "'एमपीएससी'ची रविवारी होणारी परीक्षा रद्द करा; अन्यथा गनिमी कावा करू - Cancel MPSC exam on Sunday; otherwise we will do ganimi kawa: Maratha Kranti Morcha | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'एमपीएससी'ची रविवारी होणारी परीक्षा रद्द करा; अन्यथा गनिमी कावा करू\n'एमपीएससी'ची रविवारी होणारी परीक्षा रद्द करा; अन्यथा गनिमी कावा करू\n'एमपीएससी'ची रविवारी होणारी परीक्षा रद्द करा; अन्यथा गनिमी कावा करू\nउमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो\nगुरुवार, 8 ऑक्टोबर 2020\nस्थगिती उठली नाही तर अनेक विद्यार्थी वयाच्या अटीवर आपोआप बाद होतील.\nपुणे : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात; अन्यथा येत्या रविवारी होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत गनिमी कावा ठरलेला आहे, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा देण्यात आला आहे.\nरविवारी होणाऱ्या परीक्षांचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर जाहीर करणार, असे आयोगाने जाहीर केले आहे. याचा अर्थ स्थगिती उठली नाही तर अनेक विद्यार्थी वयाच्या अटीवर आपोआप बाद होतील, त्यामुळे आयोगाने व राज्य सरकारने यात स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे रविवारी होणाऱ्या परीक्षेत गनिमी कावा करण्याचा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. मोर्चाच्या वतीने बुधवारी नवी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nराज्यात \"एमपीएससी'च्या परीक्षेला 2 लाख 61 हजार विद्यार्थी बसणार आहेत. या पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया होण्यास काही कालावधी लागणार आहे. रविवारी होणारी पूर्व परीक्षा कोरोनाचे कारण सांगून या पूर्वी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मराठा आरक्षणावर अंतरीम स्थगिती आली.\nपरीक्षेचे अर्ज भरताना \"एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाची सवलत 43 वर्षे आहे. आरक्षण स्थगितीमुळे खुल्या प्रवर्गाच्या वयाची 38 ही अट लागू झाली. 38 ते 43 व \"पीएसआय'साठी 31 ते 34 या वयाची मर्यादा कमी झाल्याने मराठा समाजातील अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाद होतील. ता. 7 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.\nकोविडची महामारी आजही कमी झालेली नसताना तसेच सर्व शासकीय कार्यालयात कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती फक्त 50 टक्के असताना आता परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी हा आमचा प्रश्‍न आहे, असे मोर्चाच्या वतीने म्हटले आहे.\nयेत्या रविवारी होणारी परीक्षा फक्त 200 जागांकरिता आहे. त्यासाठी सुमारे 2 लाख 61 हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरून परीक्षेचा अट्टाहास म्हणजे मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. त्यानंतरच आयोगाच्या परीक्षा घ्याव्यात, ही आमची भूमिका आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल\nपुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nगोपीनाथ मुंडेच्या काळात ऊसतोड संघटनांचा दबदबा; आता तो राहिला नाही..\nऔरंगाबाद ः दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात ऊसतोड कामगार, मुकादम संघटनांचा साखर संघात दबदबा होता. त्यामुळे मुंडे साहेबांनी जी दरवाढ किंवा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nगायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात मोठी फसवणूक\nपुणे : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nराष्ट्रवादीच्या आमदारकीच्या आॅफरबद्दल राजू शेट्टी म्हणाले....\nपुणे : आमदारकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मला दिलेल्या आॅफरबाबत माझ्या वक्तव्याची विपर्यास्त बातमी एका वाहिनीने केली. राज्यपालांना नावे पाठविणे हा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nपुरंदर विमानतळ जागेस विरोध, प्रकल्पास नव्हे..आमदार जगतापांचा पुनरुच्चार\nपारगाव मेमाणे (पुणे) : \"पुरंदर मधील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेस विरोध आहे. विमानतळाच्या प्रकल्पास नव्हे.'' असा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nपुणे मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मराठा क्रांती मोर्चा maratha kranti morcha सर्वोच्च न्यायालय कोरोना corona मराठा समाज maratha community\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/blogspot/", "date_download": "2020-10-28T14:48:14Z", "digest": "sha1:SBWSNL7OFV6DS5Q6MIO77I24V6MHF6GI", "length": 3456, "nlines": 69, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Blogspot Archives | Online Tushar", "raw_content": "\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nगेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला ...\nतुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e93993f93293e-93890291891f92894791a93e-92f93693894d935940-92a94d93092f94b917", "date_download": "2020-10-28T14:36:51Z", "digest": "sha1:GT5I7XLQBWWWSK6VMG6HOJVUOLBQ2NK3", "length": 17550, "nlines": 91, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "महिला संघटनेचा यशस्वी प्रयोग — Vikaspedia", "raw_content": "\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\nजरी शेतीच्या कामात महिला पूर्ण वेळ गुंतलेल्या असल्या तरी आपल्या समाजात अजूनही शेतकरी म्हणजे पुरुषच गणले जातात, महिला नाही. अगदी तामिळनाडू राज्यात देखील महिलांना पुरुषांसारखी शेत जमिनीची मालकी मिळालेली नाही. परिणामी त्यांना शेतीसाठी लागणा-या निविष्ट्रा, कर्ज इत्यादीपासून वंचित रहावे लागते. समाजात त्यांना सामाजिक दर्जा मिळत नाही . अशा अवस्थेत दलित महिला शेतकरीसोबत तामिळनाडू महिला संघटनेने १९९४ साली काम कर���यला सुरुवात केली. सुरुवातीला आरोग्याच्या विविध प्रश्नांवर कामाला सुरुवात करून हळूहळू अत्रसुरक्षेच्या शाश्वत पर्यायावर कामाला चालना दिली. तसेही आरोग्य व आहार या बाबी एकमेकांवर अवलंबून असतात. महिला संघटनेच्या मते 'कृषी पर्यावरण' म्हणजे, पारंपारिक पद्धतीने शाश्वत व स्थानिक वातावरणाशी सुसंगत व लवचिक असणारी पीक पद्धती होय.\nमहिला संघटनेने सुरुवातीला 'आरोग्यदायी अत्र व आरोग्यदायी माती' या विषयावर अनेक कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. पिकांच्या वाढीसाठी व सुरक्षेसाठी जैविक निविष्ट्रांची कशी निर्मिती करता येईल व वापरता येईल याबाबत शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातूनच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले शेण, गोमूत्र, दूध इत्यादी साहित्य शेतीच्या निविष्ठासाठी वापरून , बाहेरील निविष्ठांवर अवलंबित्व कमी करण्याची सवय शेतक-यांना लागली. या पद्धतीमध्ये कष्ट व कामे कमी होत नसली तरी निविष्ट्रांचा खर्च बराच कमी होती आणि कुटुंबाची अन्नसुरक्षा अबाधित राहुन आरोग्यदायी कुटुंब अनुभवायला मिळते.\nमहिला सदस्यांना एकपीक पद्धतीऐवजी मिश्र पीक पद्धती घेण्यास प्रोत्साहित केल्या जाते, ज्यामुळे नैसर्गिक पर्यावरण व्यवस्था व जैवविविधता टिकवणे सुलभ होते, शिवाय मातीची सुपीकता वाढते व एकंदर पिकांचे उत्पादन देखील तुलनेने वाढते. विशेषतः महिला स्वतःच्या कुटुंबाच्या अन्नविषयक गरजा भागवण्याच्या हेतूने छोट्या स्वरूपात कृषी पर्यावरण टिकवणा-या कृषी पद्धती अवलंबतात . जरी संघटनेच्या सर्वच महिला सदस्यांना अशा प्रकारची शेती करण्यासाठी जमिनी उपलब्ध नसल्या तरी घराच्या मागील जागेत सेंद्रिय परस बाग उभ्या करण्यास प्रोत्साहन दिले जाते. (बॉक्स क्र. १ पहा)\nयेथील शेतक-यांना तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नागली) घेण्यास प्रोत्साहित केले जाते. कारण येथील वातावरण व संस्कृतीशी ही हरितक्रांतीनंतर या पिकांच्या जागी तांदूळ पिकवण्यावर भर दिला गेला. वास्तविक पाहता पाण्याच्या टंचाईमुळे तामिळनाडूतील ब-याच जिल्ह्यामध्ये भाताचे पीक घेणे अवघड जाते आणि म्हणून महिला संघटनेने तणधान्याच्या उत्पादनाला जास्त प्रोत्साहन दिले. जेणेकरून पाणी टंचाईचा त्रास पिके घेताना महिलांना भेडसावणार नाही व कुपोषणावरसहजपणे मात करता येईल.\nकल्पांजा ही नागरकॉईलपासून क���ही अंतरावर असलेल्या गावात राहणारी एक महिला. आरोग्याच्या काही व्याधीमुळे ती कामावर जाऊ शकत नाही. 'आरोग्यदायी अन्न' या विषयावरील कार्यशाळेत ऐकल्यावर ती स्वतःची परस बाग निर्माण करण्यास तयार झाली. सहा महिन्यापूर्वी सेंद्रिय पद्धतीने विविध भाज्या पिकवायला सुरुवात केली. शेणखत व स्वयंपाकघरातील काडीकचराखत म्हणून वापरला. परस बाग करणे हे तिच्या मते, जास्त कष्टाचे नाही. शिवाय सर्व लागत फुकटच असते. तिची मुले देखील प्रभावित होऊन शाळेवरून येताना नवनवीन रोप घेऊन येतात. यातून प्रेरणा घेऊन ब-याच महिला विविध प्रकारची बियाणं जमा करण्यासाठी तामिळनाडू महिला संघटनेची मदत घेऊ इच्छितात.\nतामिळनाडू महिला संघटनेच्या एकूण १ लाख सदस्यांपैकी केवळ % टक्के महिलांच्या नावे शेतजमीन आहे\nअशाच एका कार्यशाळेत कन्याकुमारी जिल्ह्यातील जमिला नावाच्या एका महिला शेतकरीसोबत फिलोमिना, समन्वयक कन्याकुमारी जिल्हा यांची भेट झाली. जमिलाकडे ३ एकर जमीन आहे. जमिलाने एका अटीवर आपल्या जमिनीवर महिला संघटनेला शेती मोफत करण्याची संधी दिली. ती अट म्हणजे जमिलाला महिला संघटनेचे सदस्यत्व देणे. सहा महिलांनी एक गट करून ती शेती समूह शेती म्हणून करायला घेतली. येणारा खर्च सर्वांनी समान करायचा व येणारे उत्पादन सर्वांनी वाटून घ्यायचे. जर काही उरलेच तर ते महिला संघटनेला विकायचे असे ठरले. अशा प्रकारे जमिला व महिलांचा गट यांच्यामध्ये तसा पाच वर्षांचा करार इमाला. केळी, साबुदाणा आणि भाजीपाला लागवड करण्याचे ठरले. महिला संघटनेने सुरुवातीला ४००० रुपये गुंतवणूक म्हणून मदत केली.\nफिलोमिना आणि इतर सदस्यांना खात्री वाटत आहे की अनेक महिला या प्रयोगाची पुनरावृत्ती करतील. तामिळनाडू महिला संघटन हे नेटवर्क महिंलाच्या नावे शेती व औपचारिक बँक कर्ज अशा विषयावर काम करीत आहे. कारण दरमहा १०० रुपयेची बचत करते. त्यातून बीज, आरोग्य व शिक्षण या सोठी पैसे गरजू महिलांना कर्जरूपाने मिळतात. तामिळनाडूमध्ये महिलांच्या नावे शेती खूप कमी प्रमाणात आहे. तामिळनाडू महिला संघटनेच्या एकूण १ लाख सदस्यांपैकी केवळ १ टक्के महिलांच्या नावे शेतजमीन आहे.\nएक नेटवर्क म्हणून महिला एकमेकीसोबत काम करण्याचा आनंद घेतातच शिवाय ही एक ताकद आहे असे त्यांना वाटते. शिवाय त्यांना व्यक्त होण्याच्या व नेतृत्वामध्ये येण्या��्या संधी देखील मिळतात. असे हे सामाजिक पातळीवरचे नेटवर्क महिलांना एका पातळीपर्यंत अत्र सुरक्षासाठी उपयुक्त ठरत आहे. तर दुस-या बाजूने सामूहिक शेतीमधून होणा-या वाढीव उत्पादनामुळे गरिबीवर मात करणे शक्य झाले आहे. त्यातून त्यांना आर्थिक व सामाजिक कुटुंबातील माता व भगिनी कुटुंबाच्या जबाबदा-या व नेतृत्व त्यांच्या हातात घेताना अनुभवत आहेत. त्या आपला आवाज सर्वत्र पोहोचवताना अनुभवत आहेत. या महिला नवीन पिढींतील महिलांना कृषी पर्यावरण कसे शाश्वत शेती व पारंपारिक शेती टिकवून ठेवते याची प्रेरणा देणारे उदाहरण बनल्या आहेत.\nस्त्रोत - लिजा इंडिया\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/category/useful-apps/", "date_download": "2020-10-28T14:29:26Z", "digest": "sha1:3PREYY7WYBIJXAOT7LW5LYVGQEYPA23W", "length": 3205, "nlines": 74, "source_domain": "onlinetushar.com", "title": "उपयोगी ॲप्स Archives | Online Tushar", "raw_content": "\nक्रेडिट कार्डचं पेमेंट करा आणि कॅशबॅक मिळवा\nप्ले स्टोअरवरील पेड अ‍ॅप्स् घ्या फुकट\nअशी करा मोबाईलच्या इंटरनेट वापरात बचत\nव्हाटसॲपवर कलरफुल फॉन्ट कसे वापरावे\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु ��रावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/wordpress-pages/", "date_download": "2020-10-28T14:30:10Z", "digest": "sha1:VALNWVG637G5QWKWXHKDZ5BMPRJJZQZT", "length": 3016, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "WordPress Pages Archives | Online Tushar", "raw_content": "\nवर्डप्रेसमध्ये पोस्ट आणि पेज यात काय फरक आहे\nअनेक नवीन वर्डप्रेस युजर्स पोस्ट आणि पेज यामध्ये गोंधळून जातात. मला खूप जण विचारतात जर पेजवर पण पोस्टसारखेच लिहता येत ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-28T15:10:37Z", "digest": "sha1:LZ5NO7WQCUQYWHYMPKQJH5FYHUBFBRSY", "length": 10896, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "सत्य इतिहास | Satyashodhak", "raw_content": "\nगणपती देवता : उगम व विकास – डॉ.अशोक राणा\nमंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान\nमृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा \nछत्रपती संभाजी महाराज बलिदान दिना निमित्त आलेला दैनिक देशोन्नती मधील अमोल मिटकरी यांचा लेख मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा वाचा आणि विचार करा\nलोकप्रिय दैनिक देशोन्नती मधील गुढीपाडव्याचे रहस्यभेद करणारा अमोल मिटकरी यांचा खळबळजनक लेख. गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..\nसंभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा प्रवक्ता अमोल मिटकरी यांचा दैनिक देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणी मधील वाघ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा सडेतोड लेख.. (लेख मोठया स्वरुपात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा..)\nआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता\nकुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या\nपतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली॥ पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिंग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणार्‍या अशा अनेक चंचल नारी मराठी\n सगळे ब्राम्हण वाईट नसतात..\nफुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो आरक्षणाचा धागा हो १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nसमाज क्रांतीचा द्रष्टा - श्री शाहू राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-corona-update-157-positive-increase-336902", "date_download": "2020-10-28T14:12:09Z", "digest": "sha1:XWDBUCPP5VPNGU46DAFF66ALF7LSPQIF", "length": 16488, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corona Update : औरंगाबादेत आज १५७ रुग्ण पॉझिटिव्ह; ४ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू - Aurangabad Corona Update 157 positive increase | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nCorona Update : औरंगाबादेत आज १५७ रुग्ण पॉझिटिव्ह; ४ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू\nआता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५९६ झाली. यातील १५ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६२९ जणांचा मृत्यू झाला.\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात १५७ रुग्णांचे अहवाल आज ( ता. २३) सकाळी पॉझिटिव्ह आले. आता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५९६ झाली. यातील १५ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६२९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार ६०४ जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nलातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी\nशहरातील रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :\nऔरंगपुरा (१), एकता नगर, हर्सूल (१), पडेगाव (१), पुंडलिक नगर (१), शिवाजी नगर (२), एन सात (३), एन अकरा (१), एन सहा, अविष्कार कॉलनी (१), दिल्ली गेट परिसर (१), कैसर कॉलनी (३), छत्रपती नगर, बीड बायपास (३),बन्सीलाल नगर (२), विजयंत नगर (३), पारिजात कॉलनी, सिडको (१), गजानन कॉलनी (२), हमालवाडा (१), गारखेडा (१), गवळीपुरा (१), पीरबाजार (१), अभिनय सो., एन दोन, माया नगर (१), सातारा गाव (१), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (२), पद्मपुरा (१), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (१), एन एक सिडको (२), यशवंत नगर, बीड बायपास (३), पवन नगर, टीव्ही सेंटर (१), शांतीनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर (३), गुलमंडी (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (१), हनुमान नगर (१), इंदिरा नगर (३), जय भवानी नगर (१), बौद्ध नगर (१), बसय्यै नगर (१), एन अकरा, हडको (१), इटखेडा (१), एन बारा हडको (१), उस्मानपुरा (१), अंगुरीबाग, दिवाणदेवडी (१), एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा (१), अन्य (३२)\nला��क्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज\nग्रामीण भागातील रुग्ण -\nवाकोद, फुलंब्री (१), फुलशिवरा, गंगापूर (२), वारेगाव, फुलंब्री (१), श्रीराम नगर, वैजापूर (१), गंगापूर नर्सरी कॉलनी, गंगापूर (१), नूतन कॉलनी, गंगापूर (१), बिडकीन बस स्टँड जवळ (२), नीळज, पैठण (१), बजाज नगर (१), वळदगाव (१), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (४), शिवनगर, कन्नड (१), शांती नगर, कन्नड (२), चंद्रलोक नगरी, कन्नड (१), करमाड (१), गोदावरी कॉलनी, पैठण (२), इंदिरा नगर, पैठण (१), पोलिस कॉलनी, पैठण (२), यशवंत नगर, पैठण (१), नवीन कावसान पैठण (१), नारळा, पैठण (२), परदेशीपुरा,पैठण (२), साई कॉलनी, पैठण (१), मानेगाव, पैठण (१), पैठण (१), बाजारतळ, गंगापूर (२), समता नगर, गंगापूर (३), पोलिस स्टेशन, गंगापूर (१), मयूर पार्क, गंगापूर (१), नूतन कॉलनी,गंगापूर (२), गंगापूर (१), फुले नगर (१), मिर्झा कॉलनी,सिल्लोड (१), लेहाखेडी, सिल्लोड (२), शिवना,सिल्लोड (१), हनुमान नगर,सिल्लोड (१), समता नगर, सिल्लोड (१), शास्त्री नगर, वैजापूर (२), महाराणा प्रतापरोड वैजापूर (९), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (१)\nपरभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे. बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण...\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय...\nपहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती\nऔरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ...\nकोरोना मृत्यूचे 150 प्���स्ताव फेटाळले राज्यातील 261 पैकी 22 जणांनाच केंद्राकडून 50 लाखांची मदत\nसोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार...\nमहसूल कर्मचाऱ्यांची सामुहिक रजा, उमरगा तहसीलमध्ये शुकशुकाट\nउमरगा (उस्मानाबाद) : महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध न्याय मागण्यासाठी बुधवारपासून (ता. २८) दोन दिवस सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-aadivasi-pada-home-home-hospital-348790", "date_download": "2020-10-28T14:52:29Z", "digest": "sha1:SYQZLM7LWAKYYYVO3YGVCMKZBXVJ253D", "length": 14444, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "आदिवासी पाड्यांवर पोहचणार दवाखाना - marathi news dhule aadivasi pada home to home hospital | Marathi News - eSakal", "raw_content": "\nआदिवासी पाड्यांवर पोहचणार दवाखाना\nडॉ. वसावे यांनाही समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी स्वत:च्या डॉक्टर पेशातूनच समाजसेवा करण्याचे ठरविले व फिरत्या दवाखान्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली.\nपिंपळनेर (धुळे) : आदिवासी समाज व गोरगरिबांसाठी डॉ. उल्हास जयंत बसाये यांचा आश्रय- दुर्ग संस्थेची ‘फिरता दवाखाना’ प्रकल्पाची गाडी शनिवारी (१९ सप्टेंबर) साक्री तालुक्यातील वार्सा, मांजरी भागात फिरली. या ठिकाणी आदिवासींच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.\nडॉ. वसावे यांनाही समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी स्वत:च्या डॉक्टर पेशातूनच समाजसेवा करण्याचे ठरविले व फिरत्या दवाखान्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. या प्रकल्पाचे उद्‌घाटन माजी आमदार योगेश भोये यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सातआंबा शाळेचे शिक्षक प्रवीण गांगुर्डे यांनी आदिवासी समाजाच्या आरोग्यासंबंधी डॉ. वसावे यांच्याकडे समस्या व आदिवासी समाजबांधव अजूनही दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही, अशी व्यथा मांडलेली होती.\nपंधरा दिवसातून गाडी येणार\nआता मांजरी, शेंदवड व वार्सा या भागात हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू केला आहे. या भागात १५ दिवसांतून फिरत्या दवाखान्याची गाडी येईल, त्यात डॉक्टर, नर्स असतील. आरोग्य तपासणी होऊन रुग्णाला आता त्यांच्या दारीच दवाखाना उपलब्ध होणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांची धावपळ थांबून उपचार मिळणार आहेत.\nकार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य रमेश गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य शांताराम कुवर, जळगाव सरपंच किरण बागुल, वार्सा येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत राऊत, माजी सरपंच संजय राऊत, अहवाडांग बिजुरपाड्याचे सरपंच बाज्याही कार्यक्रमास उपस्थित होते. शिक्षक प्रवीण गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. संभाजी आंधळे यांनी सूत्रसंचालन केले.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघरात सुरू होता बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांची अचानक धाड आणि घरातून निघाला धुर \nशिरपूर : कळमसरे (ता. शिरपूर) येथे मंगळवारी दुपारी बनावट नोटा छापखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक व शहर पोलिसांनी कारवाई केली. या...\nकोरोना मृत्यूचे 150 प्रस्ताव फेटाळले राज्यातील 261 पैकी 22 जणांनाच केंद्राकडून 50 लाखांची मदत\nसोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार...\nजनावरे, पक्षांच्या मृत्यूबद्दल अनुदानाचा शुक्रवारी ॲक्शन प्लॅन\nनाशिक : (नाशिक रोड) जून ते ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. यातच ज्या प्राण्यांवर व...\nधुळे जिल्ह्यातील ३७ हजार महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मिळाला लाभ \nधुळे ः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा जिल्ह्यातील ३६ हजार ९६५ पात्र महिलांना लाभ झाला असून, १५ कोटी ४८ लाख ३३ हजारांचे अनुदान वितरित झाल्याची माहिती...\nधुळे महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडवतंय कोण \nधुळे ः महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नुकतेच २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर झाले. अंदाजपत्रकात समितीने नवीन तरतुदी सुचविताना तब्बल ३६ कोटी ५४ लाख रुपये...\nकृषी विधेयक विरोध ट्रॅक्टर रॅलीसाठी राहुल गांधींना आमंत्रण\nधुळे ः केंद्राकडून म��जूर तीन कृषी विधेयकांना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसकडून कडाडून विरोध होत आहे. त्यासाठी देशासह जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/article-shitalkumar-ravandale-campus-placement-250493", "date_download": "2020-10-28T14:46:19Z", "digest": "sha1:PRG56ONFKKBAR47MIYTNXBFVARRLPH4G", "length": 14745, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "संधी नोकरीच्या : कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय? - article shitalkumar ravandale on campus placement | Marathi News - eSakal", "raw_content": "\nसंधी नोकरीच्या : कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय\nमहाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निवडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विविध चाचण्यांतून निवड करतात त्यालाच कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात.\nमहाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निवडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विविध चाचण्यांतून निवड करतात त्यालाच कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यास त्याच्या करिअरची उत्तम सुरुवात होते. अभियांत्रिकीसारख्या कोर्सेसमध्ये वार्षिक ३ ते ३० लाखापर्यंतचे वेतन असलेले जॉबदेखील विद्यार्थ्यांना मिळाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. मात्र कॅम्पस प्लेसमेंटमधून चांगली नोकरी न मिळाल्यास विद्यार्थ्यांना स्वतःच प्रयत्न करून जॉब मिळवताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कमी पगाराची नोकरी व कमी प्रतीचे काम करण्याची तयारी ठेवावी लागते. कॅम्पस प्लेसमेंटमधून मास रिक्रूटमेंट करणाऱ्या कंपन्या TCS, CAPEGEMINI, ACCENTURE, WIPRO, INFOSYS, COGNIZANT सारख्या कंपन्या एकेका वर्षात १०,००० ते ३५,००० विद्यार्थ्यांना नोकऱ्या देतात.\nमहाविद्यालयाच्या दर्जाप्रमाणे कंपन्या वर्गीकरण करतात\n2) TIER-2 मध्यम दर्जा (शासकीय महाविद्यालये व क��ही उच्च दर्जाची खाजगी महाविद्यालये)\n3) TIER-3 साधारण दर्जा (TIER-1 व TIER-2 मध्ये न मोडणारी चांगली खासगी महाविद्यालये)\n(उदाहरणार्थ - कॅपजेमिनी कंपनी साधारण दर्जाच्या विद्यार्थ्याला ३.८ लाख रुपये व उत्तम दर्जाच्या विद्यार्थ्याला ६.८ लाख रुपये पगार देते.)\nगेली अनेक दशके या कंपन्या काही ठरावीक महाविद्यालयांच्याच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देत असत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून यातील बऱ्याचशा कंपन्या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना संधी देत आहेत. यापूर्वी कंपन्या सर्व विद्यार्थ्यांना सामान पगार देत असत. मात्र आता विद्यार्थ्यांच्या दर्जाप्रमाणे २-३ वेगवेगळ्या प्रोफाइल व टेक्नॉलॉजीसाठी विविध पगार देतात\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदाजीपूर अभयारण्य क्षेत्रात खासगी वाहनांना प्रवेश बंदी\nराधानगरी - येथून पुढे दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांच्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. पर्यटकांना स्थानिक परिस्थितीकीय समितीकडून उपलब्ध...\nखोटं बोलण्यात मोदींची बरोबरी कधीही करु शकणार नाही- राहुल गांधी\nनवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत...\nकोरोना काळात १० लाख कुटुंबांना मदत केल्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा दावा\nपुणे : कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने...\nतोंडे बघून मलकापूरात 'अतिक्रमण'ची कारवाई कशासाठी\nमलकापूर (जि. सातारा) : पालिका प्रशासनाने विनापरवाना बांधकाम हटावची मोहीम राबवली. तोंडे बघून मोजकीच कारवाई केली. या बेकायदेशीर मोहिमेचा आम्ही...\nराज्याभरातील शाळांमधून 'एक गाव एक बालरक्षक' चळवळ\nजालना : शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार तीस दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल तर तो 'शाळाबाह्य' ठरतो. परंतु चार...\nवारांगणांनाे धीर साेडू नका.. प्रशासन आहे तुमच्या मदतीला\nसातारा : कोरोनाच्या संकटाने समाजातील सर्व घटकांचे कंबरडे मोडून गेले. अनेकांचा रोजगार गेला. शरीरविक्रय करून जीवन जगणाऱ्या महिलांची तर पुरेपूर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/many-places-nanded-crops-were-destroyed-due-stagnant-water-fields-nanded-news-358159", "date_download": "2020-10-28T15:12:32Z", "digest": "sha1:VI67T3GJQ35X3VSNR2ZCRBVA25ABY2L3", "length": 17715, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडला अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके गेली नासून - In many places in Nanded, crops were destroyed due to stagnant water in the fields, Nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेडला अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके गेली नासून\nयंदाच्या वर्षी वेळेवर जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील वेळेवर खरिपाची पेरणी केली. सोयाबीन पेरणीच्या वेळी मात्र काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दरम्यान, पाऊस चांगला राहिल्याने पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकरी देखील भरघोस उत्पादन होईल म्हणून सुखावला होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले.\nनांदेड - सुरवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर संततधार पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांची नासाडी झाली आहे. कापसाची झाडे लाल पडून पाने गळून पडत आहेत. परिणामी पहिल्या वेचणीतच कापसाच्या पऱ्हाट्या झाल्याने यंदाही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी भरपाईसाठी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे.\nयंदाच्या वर्षी वेळेवर जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील वेळेवर खरिपाची पेरणी केली. सोयाबीन पेरणीच्या वेळी मात्र काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दरम्यान, पाऊस चांगला राहिल्याने पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकरी देखील भरघोस उत्पादन होईल म्हणून सुखावला होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले.\nहेही वाचा - सोमवारी ७४ अहवाल पॉझिटिव्ह, २३५ रुग्ण कोरोनामुक्त ः एकाचा मृत्यू\nजिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला होता. यासोबतच अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतात पाणी साचून पिके आडवी पडली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी राहिल्यामुळे खरिपातील कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मुग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे जमीनीत पाणी साचले आहे. त्यामुळे कपाशीची पाने लाल पडून ती गळून जात आहेत. परिणामी पहिल्या वेचणीतच कपाशीच्या पऱ्हाट्या होत आहेत. याबाबत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.\nलोहा तालुक्यातील दगडगाव येथील गंगाधर विठ्ठलराव मोहिते यांच्या साडेतीन एकरमधील कपाशी पूर्णपणे लाल पडून पाने गळून गेली आहेत. कापसाची वेचणी झाल्यानंतर उवरित बोंड काळे पडल्याने शेतात केवळ पऱ्हाट्या शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. सततच्या पावसामुळे कपाशी लाल पडून पाने गळाली. यामुळे पहिल्या वेचणीनंतर मागे काही शिल्लक राहिले नाही. यंदा कापसाचे नुकसान जास्त झाले असल्याची माहिती शेतकरी गंगाधर मोहिते यांनी दिली.\nहेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात\nशेतकऱ्यांनी कपाशीवर अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतात साचलेले पाणी त्वरित चर काढून बाहेर काढावे. मॅग्नेशिअम सल्फेट दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणात दोन ते तीन फवारण्या द्याव्यात.\n- डॉ. खिजर बेग, कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे. बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण...\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय...\nप्रभाग समिती : बाल संरक्षण समितीद्वारे बालकांचे संरक्षण- विद्या आळणे\nनांदेड : शासनाच्या निर्णयानुसार एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत शहरातील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये बाल संरक्षण समिती...\nशेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर\nनांदेड : जिल्ह्यातील तमाम शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची, जिल्ह्यातील सद्य परिस्थितीवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा...\nसर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध- उद्धव ठाकरे\nनांदेड : शिवसेना दसरा मेळाव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. २७) रात्री दहा वाजता राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांशी...\nनांदेड : आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू- प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे\nनांदेड - आरोग्य विभागातील कार्यरत आरोग्य कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नाबाबत म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=4813273494881173252", "date_download": "2020-10-28T14:22:21Z", "digest": "sha1:LC3PHSYNO2FSNXNJSX5OPQTX7BSYTAUF", "length": 2241, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nज्योतिष सेवा आणि वास्तू शास्त्रानुसार मार्गदर्शन , भाग्य रत्न सवलतीच्या दरात उपलब्ध तसेच संगणकीय कुंडली साठी संपर्क साधा 8097159102\nकाही आक्षेपार्ह आहे का\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/lotus-on-passport-issue/", "date_download": "2020-10-28T14:24:04Z", "digest": "sha1:VP7BPWK6W2V33T3WCKK7J2ZO6SC5FBAN", "length": 12899, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अंधेरा हटेगा और पासपोर्ट पर 'कमल' खिलेगा !!", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nअंधेरा हटेगा और पासपोर्ट पर ‘कमल’ खिलेगा \nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Dec 13, 2019\nपरवाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विनीत अग्रवाल नामक कार्यकर्त्याचा सभेत जीव तोडून भाषण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते बिचार ओरडत होतं\n“कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल कमल”\nआता गड्यान किती वेळा कमल उच्चारलाय हे कोणाला पण कळाल नाही. पण त्याला म्हणायचं काये ते सगळ्यांना कळाल. फक्त त्यालाच नाही भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हेच म्हणायचं होतं की अख्ख्या देशात आता फक्त आणि फक्त भाजपचीच सत्ता येणार आहे.\nमोदीजीनी पंतप्रधान होऊन हे दाखवून ही दिल. कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी पराभूत झाले, कॉंग्रेसमुक्त भारतच मोदींच स्वप्न अमित शहाजी पूर्ण करतात की काय असच वाटू लागलं होतं. पण मध्यंतरी काही राज्यातल्या निवडणुकामुळे ते स्वप्न थोड लांबलं.\nअसो विषय लांबतोय. थेट मुद्द्यावर येऊन सांगतो. प्रत्येक राज्यात नसेल पण आपल्या देशाच्या पासपोर्टवर कमळ उगवणार आहे.\nझालं अस की केरळमधले कॉंग्रेस खासदार राघवन यांच्या मतदारसंघात कोझईकोडेमध्ये नवीन पासपोर्टवाटप सुरु होते. त्यावेळी तिथल्या नागरिकांच्या लक्षात आले की या पासपोर्टवर कमळाचा वॉटरमार्क आहे. या आधी तसं काही नव्हत. आता केरळ म्हणजे भाजपविरोधकांची खाण.\nत्यांनी दंगा सुरु केला की भाजपवाले आता पासपोर्टचा सुद्धा वापर प्रचारासाठी करत आहेत.\nखासदारांनी मुद्दा सं���देत उठवला. राष्ट्रीय पातळीवर पासपोर्टवरच कमळ गाजू लागल. पासपोर्टचं सुद्धा भगवेकरण होत आहे असा आरोप विरोधकांनी केला. तेव्हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.(हे रविशकुमार वेगळे)\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nथरूर, दिग्विजय सिंह, मार्केडेय काटजू आणि आत्ता हरीष साळवे…\nरविशकुमार हे सुद्धा म्हणाले की भारताचे राष्ट्रीय चिन्ह कमळ असल्यामुळे ते पासपोर्टवर वापरले. हे सध्या टेम्पररी आहे, पुढच्या महिन्यात राष्ट्रीय चिन्हापैकी राष्ट्रीय प्राणी किंवा राष्ट्रीय झाड हे वापरण्यात येईल आणि दर महिन्याला ते रोटेट केले जाईल.\nभारताचे राजचिन्ह म्हणजे अशोक स्तंभावरचे चार सिंह हेच भारताच्या पासपोर्टवर असेल आणि आतील पानात इतर राष्ट्रीय चिन्हे वॉटरमार्क म्हणून वापरली जातील\nआता मुद्दा इथे संपायला हवा होता. पण अजून मुद्दा उपस्थित होतो की खरंच कमळ हे राष्ट्रीय चिन्ह आहे का\nकारण सरकारतर्फे याबद्दल बरच कन्फ्युजन आहे. मध्यंतरी ओरिसाचे खासदार प्रसन्न आचार्य यांनी राज्यसभेमध्ये भारताचा राष्ट्रीय पशु, पक्षी आणि फुल कोणते हा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रीजुजू यांनी सांगितलं की ,\nभारतीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय पशु वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर हे जाहीर केले आहे पण राष्ट्रीय फुलाबद्दलचे नोटिफिकेशन मंत्रालयाने कधी काढले नाही.\nयाचाच अर्थ भारताचा राष्ट्रीय फुल हा प्रकारच अस्तित्वात नाही. काही वर्षापूर्वी ऐश्वर्या पराशर या मुलीने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नात सुद्धा सरकारकडून तिला हेच उत्तर मिळाले. मग अस असेल तर आपल्याला शाळा कॉलेजमधून गेल्या अनेक वर्षांपासून हे का शिकवले जाते, अजूनही सरकारी वेबसाईटवर हीच माहिती दिसते. मग खरं काय मानायचं\nअसो. तर बाकी काही का असेना चाळीस वर्षापूर्वी अटलजीनी एक भाषण केलं होतं त्यात ते म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा. हे राजकीयदृष्ट्या खरं ठरलंच पण शिवाय पासपोर्टच्या वॉटरमार्कमूळ ते कमळ उन्हात चमकणार आहे आणि अटलजींचे शब्द खरे होणार आहेत.\nहे ही वाच भिडू.\nवाजपेयी अडवाणींना म्हणाले फिर सुबह होग���\nकॉंग्रेसला हात आणि भाजपला कमळ कसं मिळालं\nभारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आहे पण हिंदुत्ववाद एकदाही नाही \nथरूर, दिग्विजय सिंह, मार्केडेय काटजू आणि आत्ता हरीष साळवे लोकं म्हणतायत ही तर,…\nशेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत कोणी दिली.. ठाकरे, फडणवीस की राज्यपाल..\nघर एक पक्ष अनेक : कोणा-कोणाच्या घरात आत्तापर्यन्त हा फॉर्म्युला चालला आहे.\nअंजली दमानियांच्या रडारवर भलेभले नेते कसे येत गेले हे देखील एक आश्चर्य आहे..\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/nora-fatehi-hot-dance-viral.html", "date_download": "2020-10-28T14:03:24Z", "digest": "sha1:TGZXILC4TSIIOSNNRCNI7M256TEFRGEV", "length": 8676, "nlines": 81, "source_domain": "www.smartichi.com", "title": "नोरा फतेहीने 'कमरियाँ' गाण्यावर ठुमके लावताच, फॅन्स झाले क्रेझी", "raw_content": "\nHomeदेश विदेशनोरा फतेहीने 'कमरियाँ' गाण्यावर ठुमके लावताच, फॅन्स झाले क्रेझी\nनोरा फतेहीने 'कमरियाँ' गाण्यावर ठुमके लावताच, फॅन्स झाले क्रेझी\nबॉलिवूडची (bollywood)प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नोराचे फॅन्स (nora fatehi) तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. सोशल मीडियावरही (social media)ती सक्रीय असते.\nआपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर (instgram post) करत असते. ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच व्हिडीओत सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. तिचा प्रत्येक व्हिडीओ फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात.\n ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल\n2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील\n3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO\n4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO\n5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं\nनुकताच नोरा फतेहीचा आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ''कमरिया'' गाण्यावर ठेका धरताना दिसते.व्हिडिओमध्ये नोरा फतेहीची डान्स मुव्हज आ��ि तिच्या अदा पाहण्यासारखी आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्स पेजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर (instgram post) केला आहे, नोराचा हा व्हिडीओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.\nमलायका अरोराच्या कोविड -१९ पॉझिटिव्हनंतर अभिनेत्री नोरा फतेहीने भारताच्या बेस्ट डान्सर शोमध्ये स्थान मिळवले. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटात नोरा डान्सने रसिकांची मनं जिंकणार आहे. 'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यांनी नोरा फतेहीने बॉलिवूड जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण केली आहे.\nतिच्या एक तो कम जिंदगानी या गाण्याला एक वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने आता या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या गाण्याच्या रिहर्सल व्हिडिओसोबत फोटोदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. 'सत्यमेव जयते' सिनेमात नोरा फतेहीने सुष्मिता सेनचा सुपरहिट 'दिलबर गाण्याच्या रिक्रेअट व्हर्जनमध्ये डान्स केला होता.\nहे गाणेही प्रचंड हिट ठरले.रसिकांनीही गाण्याचे आणि नोराचे खूप कौतुक केले.यानंतर नोराने अनेक सिनेमांमध्ये आयटम डान्स केले आहेत. त्यापैकी मरजावां सिनेमातील गाणं एक तो कम जिंदगानीदेखील खूप गाजले होते आणि या गाण्याला आता एक वर्षे पूर्ण झाले आहे.\nनोरा फतेही (nora fatehi) काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकली होती. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते. हे ट्रोलिंग आणि त्या व्हिडीओत आता टेरेंसने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/lonar", "date_download": "2020-10-28T14:37:06Z", "digest": "sha1:KLUKUCKOFGQD3Z6WP4GQXKHS567V23RK", "length": 30833, "nlines": 317, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lonar | eSakal", "raw_content": "\nVIDEO : चंद्रपूरचा संबंध थेट ब्रिटेनशी मूल तालुक्यात सापडले तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचे नाणे\nचंद्रपूर : रोमन साम्राज्याचा शिरकाव ब्रिटेनमध्ये होण्यापूर���वी दक्षिण-पूर्व ब्रिटेनमध्ये कटूवलाऊनी या सेल्टिक जमातीचे राज्य होते. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनस हा इ.स.पूर्व २५ ते इ.स.१० दरम्यान राज्य करीत होता. या राजाचे नाणे ब्रिटन आणि युरोपमधील...\n रस्त्यावरच्या गायी अचानक होताएत गायब; महागड्या गाड्यांचा वापर\nयेवला (जि.नाशिक) : मध्यरात्रीच्या वेळेस रस्त्यावर फिरणाऱ्या गायी अचानक गायब होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. अशा घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. शहरात गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून असे प्रकार होत आहेत. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्याची मागणी...\nसंगमनेरमध्ये नवरात्रातील माळेच्या मिरवणुकीची परंपरा खंडित\nसंगमनेर ः नवरात्रात देवीला अर्पण करायची माळ मोठ्या उत्साहात, मिरवणुकीने वाजतगाजत नेण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. मात्र, यंदा कोविडमुळे वाद्यांशिवाय केवळ चौघांच्या उपस्थितीत ही परंपरा पाळणार असल्याचे आप्पासाहेब खरे यांनी सांगितले. ...\nगावाच्या नावातच 'साक्षर' मात्र बिनधास्त सुरू ढोंगीबाबाचे खेळ; कारवाईस पोलिसही करतात...\nभंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण शिकलेले म्हणजे साक्षर असतील असा विचार आपण करू. पण असा विचार शुद्ध चुकीचा आहे. नावात जरी साक्षर असले तरी या गावात भोंदूबाबावर विश्वास ठेवणारे लोक कमी नाहीत. इतकेच काय तर...\nसोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावांमध्ये पोहोचला कोरोना, 212 गावांनी रोखला कोरोना\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण 1 हजार 134 गावांपैकी तब्बल 81 टक्के गावे कोरोना बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील 922 गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. 30...\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या उपलब्धतेपासूनच झाली की त्यापूर्वीही पृथ्वीवर सजीव होते पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या उपलब्धतेपासूनच झाली की त्यापूर्वीही पृथ्वीवर सजीव होते सजीवांची निर्मिती ऑक्सिजनमुळेच झाली का सजीवांची निर्मिती ऑक्सिजनमुळेच झाली का\nघराच्या अंगात खेळणारा तीन वर्षांचा बालक झाला गायब, अपहरणाची चर्चा अन् सापडला शेतात\nलोणार (जि.बुलडाणा) : घराच्या अंगात खेळणारा तीन वर्षीय बालक बघता-बघता आईच्या डोळ्यापुढून गायब होतो...शोधाशोध सुरू होते...आईच्या जीवाची घालमेल सुरू...जीववर खाली होत असताना तब्बल २१ तासानंतर ‘त्या’ माऊलीचा जीव भांड्यात पडतो. सर्वच सुटकेचा...\nधुव्वाधार पाऊस, जनजीवन विस्कळीत... बुलडाणा जिल्ह्याला सर्वदूरपावसाने झोडपले\nबुलडाणा ः रविवारी रात्री बुलडाणा तालुक्यात व पैनगंगा नदीच्या पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण यावर्षी दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले. परिणामी पैनगंगा नदीला पूर आल्याने बुलडाणा- चिखली...\nतीन वर्षांचा मुलगा हरवल्याने सुरू होती घालमेल; अपहरणाची चर्चा, तब्बल 21 तासानंतर आईचा जीव भांड्यात\nलोणार (जि.बुलडाणा) : घराच्या अंगात खेळणारा तीन वर्षीय बालक बघता-बघता आईच्या डोळ्यापुढून गायब होतो...शोधाशोध सुरू होते...आईच्या जीवाची घालमेल सुरू...जीववर खाली होत असताना तब्बल २१ तासानंतर ‘त्या’ माऊलीचा जीव भांड्यात पडतो. सर्वच सुटकेचा निश्वास...\n‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानात पोलिसांचा समावेश करा\nनाशिक / येवला : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करावा. अभियानांतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकात पोलिसांचाही समावेश करावा, अशा सूचना पालकमंत्री...\nनदी पार करताना चार महिला अचानक पुराच्या पाण्यात पडल्या अन् पुढे पहा काय झाले\nलोणार (जि.बुलडाणा) : नदी पार करण्यासाठी तराफ्यावर बसलेल्या चार महिला अचानक पाण्यात पडल्या. दोन तरुणांनी जीवावर उदार होऊन त्यांचे प्राण वाचविण्याचे काम केल्याचा प्रकार लोणार तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या रायगाव येथे मंगळवार (ता. १५...\nपाचोऱ्यात सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजपने पोस्टरबाजीकरून फुंकले रणशिंग \nपाचोरा : येथील आमदारांच्या नेतृत्वाखालील पाचोरा पालिकेच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या जनतेच्या व्यथा प्रदर्शित करणारी अनोखी पोस्टरबाजी करून येथील भाजपतर्फे ‘होय करून दाखवलं’ या शीर्षकाखाली सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्यात आले. या पोस्टरबाजीमुळे...\n नाशिकहून नागपूर, सोलापूरसाठी आजपासून बसगाड्या; अन्‍य काही मार्गांवर बससेवा\nनाशिक : अनलॉकच्‍या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्‍हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी सोमवार (ता. १४)पासून बसगाड्या सोडण्यात येणार...\nजड वाहतुकीने रस्त्यांची ‘वाट’\nसुलतानपूर / अकोला : महामार्गाच्या बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणारे ट्रक, कंटेनरने ग्रामीण भागील रस्त्यांची पार ‘वाट’ लावली आहे. त्यात अंजनीखुर्द ते शिवणीपिसा या पाच किलो मीटर रस्त्याचाही समावेश आहे. सातत्याने होत असलेल्या जड...\nCORONAVIRUS :औरंगाबादेत चोवीस तासात दहा जणांचा मृत्यू, जिल्ह्यातील बळींची संख्या ७६७\nऔरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात घाटी रुग्णालयात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा व नगर जिल्ह्यातील लोणार येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७६७ जणांचा बळी गेला आहे....\nचोरटे शिरजोर; पोलिस कमजोर; पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्‍नचिन्ह, चोऱ्यांचे सत्र सुरूच\nश्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यात महिनाभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांच्या टोळीने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र, ही टोळी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून, तपास जैसे-थेच आहे. हिरडगाव येथील भास्कर भुजबळ यांच्या घराचा दरवाजा...\nसर्च-रिसर्च : पृथ्वीवरील ‘मंगळा’ची प्रयोगशाळा\nमहाराष्ट्रातील लोणार येथील उल्कापातामुळे निर्माण झालेल्या तळ्याचा रंग लाल-गुलाबी झाल्याच्या बातम्या आपण काही दिवसांपूर्वी पाहिल्याच असतील. पृथ्वीवर घडणाऱ्या अशा गोष्टींचा अवकाशातील इतर ग्रह आणि ताऱ्यांशी कायमच संबंध जोडला जातो. स्पेनमधील ‘रिओ टिन्टो...\nदारूड्या नातवाने केला ९० वर्षीय आजीचा खून\nलोणार (जि.बुलडाणा) : दारू पिण्यास पैसे देत नाही, या कारणावरून दारूड्या नातवाने आजीच्या गळ्यावर विळ्याने वार करत खून केल्याची घटना तालुक्यातील खुरमपुर येथे गुरुवारी (ता.३) उघडीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नातवास अटक करून गुन्हा...\nजिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींवर आजपासून ‘अधिकारी राज’ मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची कार्यवाही...\nबुलडाणा : जिल्ह्यातील ५���८ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपत आहे. यापैकी २२८ ग्रामपंचायतींची मुदत आज संपत असल्याने उद्यापासून २२८ ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांचे राज्य असणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमधील...\n\"कोरोनाने होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास व उपाययोजना करा\"\nनाशिक / येवला : कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असताना पुन्हा नव्याने रुग्ण वाढत आहे, हा चिंतेचा विषय आहे. शिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास करून मृत्युदर रोखण्यासाठी अधिक उपाययोजना कराव्यात, असे आदेश पालकमंत्री छगन...\nनगर जिल्ह्यातील ‘या’ १६ गावांचा पाणी लागला प्रश्‍न मार्गी\nसंगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील तळेगाव परिसरातील 16 गावांसाठी प्रवरा नदीवरून थेट पाईपलाईन करुन आणलेल्या योजनेचे पाणी देवकौठे गावापर्यंत पोचले आहे. याप्रमाणेच निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांचा पाणी प्रश्न या प्रादेशिक योजनेमुळे...\nकरवसुलीसोबत प्लास्टिकमुक्तीसाठी लोणार पालिकेची अनोखी शक्कल\nलोणार (जि.बुलडाणा) : शहरातील मालमताधारकांकडे असलेली कराची रक्कम वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी अनोखी संकल्पना राबवली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या लोणार शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी १०० टक्के...\nCorona Update : उस्मानाबादेत १८२ रुग्णांची वाढ, पंधराशे बाधितांवर उपचार सुरु\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर मधुन ११३ जण पॉझिटिव्ह तर ६९ जणांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. बाधितांमध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये ४५, तुळजापुर २७, उमरगा २१, कळंब २४...\nसोलापुरात कोरोनाला चार महिने पूर्ण, बाधितांनी ओलांडला 12 हजाराचा टप्पा\nसोलापूर : सोलापुरात कोरोना दाखल होऊन आज बरोबर चार महिने पूर्ण झाले. चार महिन्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील बाधितांची संख्या 12 हजार 81 झाली आहे. आज नव्या 374 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 30 तर जिल्हा परिषद हद्दीतील 344...\nह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ\nनाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...\nचोराने वधू-वरासोबत काढले फोटो आणि जाताना...\nचंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...\nजाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य\nपुणे: साप्ताहिक राशिभविष्य 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पंचमहाभूतांशी खेळू नका...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nटंगळमंगळमुळे चौपदरीकरण लांबणीवर; धुळे-औरंगाबाद महामार्गाचा प्रश्‍\nधुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...\nआरक्षणारील स्थगिती न उठल्यास राज्यभरात उद्रेक : मराठा क्रांती मोर्चाचा औरंगाबादेत इशारा\nऔरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....\nपुणेकरांच्या दुपारी झोपण्याच्या सवयीवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला; दिले मोदींचे उदाहरण\nपुणे- कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nपोटच्या मुलांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nदाभोळ : दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथील एका 26 वर्षीय विवाहितेने काल...\nसांगली जिल्ह्यात 255 कोरोनामुक्त; नवे 185 रुग्ण\nसांगली ः जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त झाले असून नवे 185 जणांना कोरोनाची...\nपुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न\nगराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-afghanistan-peace-envoy-abdullah-abdullah-recently-met-with-key-indian-leaders-abn-97-2299928/", "date_download": "2020-10-28T14:47:18Z", "digest": "sha1:XDEZAF2HJVXNQV2ATBDVGB7M765ODSMB", "length": 16662, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Afghanistan peace envoy Abdullah Abdullah recently met with key Indian leaders abn 97 | हितावह स्थितप्रज्ञता | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nअफगाणिस्तान चर्चेचा अंतिम तोडगा हा अफगाणप्रेरित आणि अफगाणहितैषी असेल, असे अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीत सांगितले\nअफगाणिस्तानचे शांततादूत अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी अलीकडेच प्रमुख भारतीय नेत्यांची भेट घेऊन, अफगाण शांतता चर्चेत भारताच्या भूमिकेचाही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे भारतीय नेत्यांना काही अंशी दिलासा मिळाला असेल. हे अब्दुल्ला गेल्या आठवडय़ात पाकिस्तानलाही जाऊन आले. अफगाणिस्तान चर्चेचा अंतिम तोडगा हा अफगाणप्रेरित आणि अफगाणहितैषी असेल, असे अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीत सांगितले. भारताची भूमिकाही यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे या मुद्दय़ावर अब्दुल्ला आणि भारतीय नेत्यांमध्ये मतैक्य आहे ही जमेची बाब. अफगाणिस्तानातील अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुबळे आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना तालिबानचा प्रभाव रोखता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळण्याची घाई अमेरिकी सैन्याचे सर्वोच्च कमांडर आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झाली होती. अफगाणिस्तानातून फौजा काढून घेऊन, त्या देशाला पुन्हा रक्तलांछित अनिश्चिततेच्या वाटेवर ढकलून दिल्याचे खापर आपल्या माथी फोडले जाऊ नये, म्हणून अफगाण शांतता चर्चेसाठी ट्रम्प यांनी लोकनियुक्त घनी सरकारसह तालिबानलाच वाटाघाटींसाठी आमंत्रित केले. याबद्दल त्यांना दोष देण्याची वेळ आता निघून गेली. कारण वाटाघाटींची ही प्रक्रिया आता खूप पुढे गेली आहे. त्यामुळे निव्वळ मतभेदांपोटी वाटाघाटींकडे पाठ फिरवण्यापेक्षा हे वास्तव स्वीकारण्याचा मार्ग गेले काही महिने भारताने स्वीकारला असून, प्राप्त परिस्थितीत तो योग्य मानावा लागेल. अध्यक्ष अश्रफ घनी हे तर भारत���ित्र आहेतच. पण त्यांचे कट्टर विरोधक आणि शांतता प्रक्रियेतील प्रमुख घटक असलेले अब्दुल्ला यांनाही भारताला विश्वासात घ्यावेसे वाटते, याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे लागेल. काही शंका तरीही उरतातच. तालिबानचे हक्कानी गट आणि आयसिसशी असलेले संबंध नजरेआड करता येत नाहीत. तालिबान, हक्कानी म्होरके, अल कैदा यांना सोव्हिएत फौजांविरोधात एके काळी अमेरिकी प्रशासन आणि सीआयएने पोसले. आज त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी, त्यांच्यातीलच काहींना अमेरिकेला वाटाघाटींसाठी बोलवावे लागते हा काव्यात्मक न्याय झाला. हक्कानी गटाचे आश्रयदाते पाकिस्तानात आहेत आणि काबूलसारख्या प्रमुख शहरांमध्ये घातपात, दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कृत्य हक्कानी अगदी अलीकडेपर्यंत करत होते. याची झळ अफगाणिस्तानील अल्पसंख्य शीख समुदायाला बसलेली दिसतेच. अब्दुल्ला हे मूळचे ताजिक आणि अफगाणिस्तानच्या उत्तरेला असलेल्या या समुदायाची भारताशी नेहमीच जवळीक राहिलेली आहे. अश्रफ घनी हे पख्तून आहेत आणि अफगाणिस्तानचे भवितव्य पख्तुनांनीच घडवावे या विचारांचे आहेत. खैबर पख्तुनख्वा या पाकिस्तानच्या अफगाण सीमेवरील राज्यातही बहुसंख्य पख्तून आहेत. पंजाबी वर्चस्ववादी मानसिकता असलेल्या पाकिस्तानी शासकाकडून आणि लष्कराकडून आपले मुस्कटदाबी होते, हा विचार या पख्तुनख्वा प्रांतात जोर धरतो आहे. त्यामुळे अश्रफ घनी यांचे सरकार अस्थिर करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. हक्कानींचा वापर पाकिस्तानकडून यासाठी प्रामुख्याने होतो. यामुळे अफगाणिस्तानवादी तालिबान नाराज होऊन पाकिस्तानी सैनिकांना अफगाण सीमेवर लक्ष करतात. अफगाण तालिबानचा म्होरक्या मुल्ला फझलुल्लानेच २०१४ मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांचा नृशंस संहार घडवून आणला होता. अशी हिंसक मानसिकता आणि पार्श्वभूमी असलेली मंडळी शांतता व स्थैर्यावर कशी काय चर्चा करणार, हा प्रश्न कोणालाही पडावा भारताने कोणत्याही प्रकारे थेट सहभागी न होता, किंवा कोणत्याही गटाची बाजू न घेता अफगाण हिताला आणि स्थिर अफगाणिस्तानला प्राधान्य असेल तो तोडगा मान्य, अशी काहीशी स्थितप्रज्ञ भूमिका घेतली आहे. तूर्त तीच हितावह ठरते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कर�� आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n2 विचारप्रवाहांचे साक्षेपी संशोधक\n3 धूसर उद्दिष्टांमुळे तथ्यहीन\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-10-28T14:18:36Z", "digest": "sha1:BEZGLKCKYA4RFQEGT6SJYYCDZZ66NCPX", "length": 3744, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किरमिरेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख किरमिरे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजव्हार तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nबारावडपाडा ‎ (← दुवे | संपादन)\nबेहडगाव ‎ (← दुवे | ��ंपादन)\nदाभलोण ‎ (← दुवे | संपादन)\nदाहुळ ‎ (← दुवे | संपादन)\nकायरी ‎ (← दुवे | संपादन)\nखंबाळे (जव्हार) ‎ (← दुवे | संपादन)\nमेढा (जव्हार) ‎ (← दुवे | संपादन)\nओझर (जव्हार) ‎ (← दुवे | संपादन)\nवावर ‎ (← दुवे | संपादन)\nतळासरी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/category/wordpress-tutorials-in-marathi/", "date_download": "2020-10-28T14:06:43Z", "digest": "sha1:3BZP2KL75KKEWJILSUMELYIQ7GHUVJ72", "length": 4300, "nlines": 83, "source_domain": "onlinetushar.com", "title": "वर्डप्रेस मराठी । WordPress Tutorials in Marathi | Learn WordPress in Marathi", "raw_content": "\nवर्डप्रेस हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा CMS आहे. जवळपास ३०% वेबसाईट्स या वर्डप्रेसवर आहेत. या ब्लॉगवर तुम्हाला वर्डप्रेस विषयी मराठीतून मार्गदर्शन करणारे लेख वाचायला मिळतील. ज्यात वर्डप्रेस प्लगिन्स, थीम्स यासह इतर वर्डप्रेस निगडित नवनवीन अपडेट्स असतील.\nDigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट\nस्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-2/", "date_download": "2020-10-28T13:46:14Z", "digest": "sha1:DMWLDZHFYOTMOU7T3KNC47TZL66XJL5X", "length": 20582, "nlines": 163, "source_domain": "sajagtimes.com", "title": "जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर | | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाश���क | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर |\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर |\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर |\nBy sajagtimes latest, Politics, जुन्नर, पुणे जुन्नर, राष्ट्रवादी काँग्रेस 0 Comments\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती\nसजग वेब टिम, जुन्नर\nजुन्नर | नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका कार्यकारिणी ची बैठक पार पडली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हि बैठक पार पडली. या बैठकीसाठी आ.अतुल बेनके यांच्या समवेत तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा सरचिटणीस दिलीप कोल्हे, युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, पं. स. सभापती विशाल तांबे, मीडिया विभाग प्रमुख विजय कुऱ्हाडे, पक्षाचे जि.प.सदस्य यांसह काही प्रमुख आणि निवडक पदाधिकारी उपस्थित होते.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी, पक्षाची भूमिका यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nजुन्नर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या शासकीय उपाययोजना व पुढील धोरणे या बाबतीत माहीती आमदार बेनके यांनी यावेळी दिली. रेशनिंग वितरण, अन्न धान्य पुरवठा तसेच कोविड केअर सेंटरची उभारणी यासंबंधीची सविस्तर माहीती बेनके यांनी दिली.\nया बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी पक्षाच्या व सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या महत्वाच्या उपाययोजनांची माहिती देत तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे व घेतलेल्या दक्षतेचे कौतुक केले.\nया प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध सुचना करून काही मागण्याही जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या. सर्व सुचनांची दखल घेत तालुक्यासाठी अधिक मदत देण्याचे आश्वासन गारटकर यांनी दिले. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांमध्ये कशाप्रकारे काम सुरू आहे, बारामती पॅटर्न काय आहे व जिल्ह्यात अनेक उपाययोजना कशा सुरू आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला.\nसध्या तालुक्यातील बहुतांश कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून आलेले नागरिक आहेत असे आढळून आले आहे यावर उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात नव्याने ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याने प्रशासनाला तशा सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.\nअनेकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली व या गंभीर संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.\nमाळशेज घाट येथे १० जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव\nमाळशेज घाट येथे १० जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन सजग वेब टिम, मुंबई मुंबई | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या... read more\nबेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक\nबेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक ‘उच्च कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याबाबत’ बैठक... read more\nपुणे विभागात कोरोना बाधित ०१ हजार ३१ रुग्ण विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती\nपुणे विभागात कोरोना बाधित ०१ हजार ३१ रुग्ण विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती पुणे विभागात १७२ कोरोना बाधित रुग्ण बरे विभागामधील... read more\nवयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची... read more\nगोपीचंद पडळकर यांच्याविरूद्ध जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक\nगोपीचंद पडळकर यांच्याविरूद्ध जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक नारायणगाव पोलिस स्टेशन व जुन्नर तालुक्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये कारवाई... read more\nतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड\nतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड सजग वेब टीम पुणे | तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे.... read more\nभाजप, प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे, ‘जायका’ प्रकल्पात दिरंगाई – खा. वंदना चव्हाण\n“भाजप, प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे, ‘जायका’ प्रकल्पात दिरंग���ई” – खासदार वंदना चव्हाण सजग वेब टीम, पुणे पुणे | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने... read more\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार पुणे विभागातील अतिवृष्टीसह पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा सजग... read more\nमला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची – विलास लांडे\nसजग वेब टीम, राजगुरूनगर चाकण | शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित... read more\nऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार\nराष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयाबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार जनतेला ताटकळत न ठेवता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न सजग... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/shivsena-mla-bhaskar-jadhav-absent-cm-uddhav-thackeray-meeting-275276.html", "date_download": "2020-10-28T14:19:38Z", "digest": "sha1:SAXMEKTNIUWX34C4PTDR3C6O4TTICNZH", "length": 17140, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मारली दांडी (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)", "raw_content": "\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nLIVE | कांदा व्यापाऱ्यांवर धाडी राज्य नव्हे तर केंद्राकडून : शरद पवार\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद\nशिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nशिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nनाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली. (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेना आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली. महाविकास आघा���ी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा आहेत. (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.\nमंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.\nकोकणातल्या विकासकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील सेना आमदार उपस्थित होते. मात्र भास्कर जाधव यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.\nभास्कर जाधव हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीत असताना त्यांना महत्त्वाच्या खात्यांवर तसंच मंत्रिपदावर कामाची संधी मिळाली. तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर देखील त्यांना काम करण्याची संधी शरद पवारांनी दिली होती. (Shivsena MLA Bhaskar Jadhav Absent Cm Uddhav Thackeray Meeting)\nमुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी\nपक्षांतरानंतरही मैत्र कायम, अजितदादांच्या गाडीचं भास्कर जाधवांकडून सारथ्य\nशिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत 'भरपाई'ची संधी\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\n...तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील, नितेश राणेंची टीका\n\"राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लानुसारच वागायला हवं\", घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा सल्ला\nमला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी, माझ्या जीवाला धोका, शिवसेनेचे खासदार…\nउद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन\n\"उद्धव ठाकरेंमुळे राणेंना स्वत:च्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले,…\nघणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज…\n...म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n'पवारसाहेब हॅट्स ऑफ', पंकजांकडून जाहीर कौतुक\nPHOTOS : तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट, दोघांच्याही…\nऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये 'गोडवा', पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर…\nनगरमधील के के रेंज प्रकरणी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नाही,…\nगोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय…\nकामाचं अपयश झाकण्यासाठी वावड्या, नगरमध्ये कोणीही भाजपातून राष्ट्रवादीत जाणार नाही,…\nमराठवाड्यात महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, यंत्रणा 5 दिवस ठप्प, शेतकऱ्यांचे पंचनामे…\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nLIVE | कांदा व्यापाऱ्यांवर धाडी राज्य नव्हे तर केंद्राकडून : शरद पवार\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद\nPHOTO | Jaan Kumar Sanu | मराठीला विरोध; कोण आहे जान कुमार सानू\nमंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा\nMaratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी\nLIVE | कांदा व्यापाऱ्यांवर धाडी राज्य नव्हे तर केंद्राकडून : शरद पवार\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद\nPHOTO | Jaan Kumar Sanu | मराठीला विरोध; कोण आहे जान कुमार सानू\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%C2%A0%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8./xM8Z3d.html", "date_download": "2020-10-28T14:08:21Z", "digest": "sha1:E46YJWKT6LLVDRSE3XP2IKV3SVO43PKJ", "length": 4921, "nlines": 40, "source_domain": "krishnakath.page", "title": "ढेबेवाडी पोलीस ठाणे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nढेबेवाडी पोलीस ठाणे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन.\nFebruary 16, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nपोलीस विभाग, महसूल विभाग,पत्रकार संघ,पोलीस पाटील यांचा सहभाग.\nप्रतिनिधी : ढेबेवाडी .ता.पाटण येथे दिनांक 15 रोजी पोलीस ठाण्याच्या ग्राउंडवर ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उत्तमराव भजनावळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.\nरोजच्या धकाधकीच्या धावपळीत वेळात वेळ काढून पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, वांगव्हॅली पत्रकार संघ व ढेबेवाडी विभाग पोलीस पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा भरपूर आस्वाद घेतला.\nपोलीस कर्मचारी यांचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे साहेब यांनी केले.महसूल विभागाचे नेतृत्व मंडळलाधिकारी प्रवीण शिंदे यांनी केले,वांगव्हॅली पत्रकार संघाचे नेतृत्व संजय लोहार यांनी केले, तर पोलीस पाटील संघाचे नेतृत अमित शिंदे व राजेश लोहार यांनी केले.\nसामन्याला पोलीस पाटील यांच्यात सुरुवात झाली, दुसरा सामना वांगव्हॅली पत्रकार संघ व पोलीस कर्मचारी यांच्यात झाला, तिसरा सामना पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांच्यात झाला तर सांगता महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यात झाला.सर्व सामन्यात पोलीस कर्मचारी यांनी विजय प्रस्तापित करून आपले वर्चस्व दाखवले.\nया क्रिकेटच्या सामन्याच्या नियोजनामुळे चार वेगवेगळ्या स्तरावरील संघाने आपले वर्चस्व दा��ण्याचे काम केले.या अनोख्या नियोजनाने सामाजिक व मैत्री पूर्ण संबंध निर्माण होतील अशी आशा सहायक पोलीस निरीक्षक भजनावळे साहेब यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2020-10-28T14:18:07Z", "digest": "sha1:TYW63MY57GL77AF7S4IM5KUG2VMS4X4S", "length": 23727, "nlines": 165, "source_domain": "sajagtimes.com", "title": "शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, महाराष्ट्र, कृषी\nशेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nशेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nशेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nशेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\n“कृषिक २०२०” प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे दि.१६ | शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.\nशारदानागर-माळेगाव ता. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित “कृषिक 2020” प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, इस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफ, सिने अभिनेते अमिर खान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ ��ुहास जोशी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, कृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेती प्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वजण पोटात अन्न जावे म्हणूनच काम करत असतात. या सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो.\nमानव कोणतीही गोष्ट तयार करु शकतो, मात्र पाणी निर्माण करू शकत नाही असे सांगत मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,भविष्याचा विचार करून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता माती विना शेती आणि हवे वरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याच प्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतात, शेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की दिशा दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी खा.शरद पवार म्हणाले, “कृषिक”च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणा, बदल आणि संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहीत करण्याची भूमीका राज्य शासन नक्की घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nकृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.\nॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी “दुष्काळ निवारण कृती आराखडा” या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आम��र खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.\nया कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनारायणगाव येथे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालयास मान्यता\nनारायणगाव येथे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालयास मान्यता सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी... read more\nजोरदार शक्तीप्रदर्शन करत बांदल यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी केली जाहीर\n किल्ले शिवनेरीवर छत्रपतींच्या जन्मस्थानी आणि शिवाईदेवी मंदिर, ओझर च्या विघ्नहर देवस्थान तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील महत्वाच्या... read more\nराष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देणार\nसजग वेब टीम, पुणे पुणे | पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार... read more\nप्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम\nप्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम सजग वेब टीम, पुणे पुणे (दि.२९) | पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना... read more\nभाजप-सेनेच्या काळात शहरांची अवस्था बिकट झाली – कल्याणच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे सरकारवर शरसंधान\nकल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले होते की, साडेसहा हजार कोटींचा आराखडा तयार आहे. आज तीन वर्षांपेक्षा जास्त... read more\nपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी\nपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर च्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनला निवेदन सजग... read more\nजीएमआरटी खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन\nजीएमआरटी खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन खोडद | जागतिक विज्ञान दिनानिमित्त २८ व २९ फेब्रुवारी या... read more\nजुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nजुन्���र तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | कोरोना च्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात... read more\nआमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेना प्रवेश\nजुन्नर | मनसेचे एकमेव आमदार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांची उद्या सोमवार दिनांक ११ मार्च रोजी... read more\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राती�� कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/haryana-cm-manoharlal-khattar-criticizes-sonia-gandhi-badly-223797", "date_download": "2020-10-28T14:29:35Z", "digest": "sha1:G42JPQQR3B6RGG7Y3KVUI5OGXSCZMTNW", "length": 13618, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "'खोदा पहाड़, निकली चुहिया, वह भी मरी हुई..'; खट्टर यांची सोनिया गांधींवर टीका - Haryana CM Manoharlal Khattar criticizes Sonia Gandhi badly | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'खोदा पहाड़, निकली चुहिया, वह भी मरी हुई..'; खट्टर यांची सोनिया गांधींवर टीका\nराहुल गांधींनंतर सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्यात आले, यावरून खट्टर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.\nचंदीगड : विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हरियानातील प्रचारसभा जोरदार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत. यातच हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. राहुल गांधींनंतर सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्यात आले, यावरून खट्टर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.\n'मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार'\nहरियानातील एका प्रचारसभे दरम्यान खट्टर म्हणाले, 'लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले व सांगितले की नवीन अध्यक्ष गांधी कुटूंबातील नसेल. या निर्णयाचे आम्ही स्वागत केले व घराणेशाहीविरूद्ध काँग्रेसने पाऊल उचलल्याने हा निर्णय चांगला घेतला होता. त्यांनी अध्यक्षपदासाठी शोध सुरू केला, आणि तीन महिन्यांनंतर पुन्हा सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्ष म्हणून जाहीर केले. म्हणजे हे असं झालं की, खोदा पहाड़, निकली चुहिया, वह भी मरी हुई...' अशा भाषेत खट्टर यांनी सोनिया गांधींवर टीका केली.\nकांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी जी के खिलाफ अपने तुच्छ बयान, महिलाओं के अपमान और असामाजिक सोच के लिए मुख्यमंत्री खट्टर को देश की समस्त महिलाओं से माफी मांगनी चाहिए\nया सर्व प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हणले आहे की, 'खट्टर यांच्या या खालच्या पातळीवरील वक्तव्य हे महिलांसाठी अपमानास्पद आहे. या असामाजित वक्तव्याचा जाहीर निषेध. या वक्तव्यासाठी सोनिया गांधी व देशातील सर्व महिलांची खट्टर यांनी माफी मागावी.' काँग्रेसने #MaafiMaangoKhattar हा हॅशटॅगही सुरू केला आहे. तसेच भाजप किती महिलांविरोधी आहे हे खट्टर यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते, असेही म्हणले आहे.\nभाजपचा बीसीसीआयमध्ये शिरकाव; अमित शहांचे पुत्र सचिव\n2014 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मनोहरलाल खट्टर यांनी आजपर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कलम 370 हटविल्यानंतरही खट्टर यांनी जम्मू-काश्मीर मधील महिलांविषयी अशोभनीय वक्तव्य केले होते. यावेळीही त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली होती.\nराम जन्मभूमीची सुनावणी पुन्हा सुरू; 17 ऑक्टोबरला होणार अंतिम सुनावणी\nपिछले 5 साल में भाजपा ने हरियाणा को \"गौरवशाली प्रदेश\" से \"अपराधयुक्त प्रदेश\" बना दिया है महिलाओं के खिलाफ अपराध का बढ़ता ग्राफ भाजपा की सोच का प्रतीक है महिलाओं के खिलाफ अपराध का बढ़ता ग्राफ भाजपा की सोच का प्रतीक है महिला विरोधी सोच भाजपा की रग-रग में समाई हुई है महिला विरोधी सोच भाजपा की रग-रग में समाई हुई है\nआज राहुल गांधी यांची हरियाना येथे जाहीर सभा होणार आहे. यामुळे खट्टर यांच्या बालेकिल्ल्यात आज राहुल गांधी त्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/timely-treatment-due-survey-diagnosis-356022", "date_download": "2020-10-28T15:38:51Z", "digest": "sha1:K3QP2T4CLQPWO34QDYMZTUINTG7KKA63", "length": 16651, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्व्हेत निदान झाल्याने वेळेत उपचार - Timely treatment due to survey diagnosis | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसर्व्हेत निदान झाल्याने वेळेत उपचार\nमाझा मित्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. मात्र, मला काही त्रास किंवा लक्षणे नव्हती. परंतु, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत गावात सर्वेक्षण सुरू होते. या पथकातील कर्मचाऱ्यांनी माझे टेंपरेचर आणि ऑक्‍सिजन लेव्हल तपासली. त्यांना संशय आल्यामुळे कॅम्पमध्ये माझी आणि पत्नीची आरोग्य तपासणी केली. तेथे वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गायकवाड यांनी आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम; जिल्ह्यात ८५ लाख नागरिकांची तपासणी\nपुणे - माझा मित्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. मात्र, मला काही त्रास किंवा लक्षणे नव्हती. परंतु, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत गावात सर्वेक्षण सुरू होते. या पथकातील कर्मचाऱ्यांनी माझे टेंपरेचर आणि ऑक्‍सिजन लेव्हल तपासली. त्यांना संशय आल्यामुळे कॅम्पमध्ये माझी आणि पत्नीची आरोग्य तपासणी केली. तेथे वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गायकवाड यांनी आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्हाला वाघोलीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. तेथेही चांगली ट्रीटमेंट मिळाली. सर्व्हेमध्ये निदान झाले म्हणूनच वेळेवर उपचार मिळाले. उशिरा समजलं असतं तर कदाचित अवघड झालं असतं... थेऊरजवळ असलेल्या कोलवडीतील इलेक्‍ट्रिक कॉन्ट्रॅक्‍टर लक्ष्मण गायकवाड ‘सकाळ’शी त्यांचा अनुभव सांगत होते.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या कोरोना सर्वेक्षण मोहिमेत शहर आणि जिल्ह्यात एक कोटी १७ लाख नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट्य आहे. त्यापैकी आजअखेर ८५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी चार हजार २५० व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. महापालिकेच्या व्यतिरिक्‍त जिल्ह्यातील १४ नगरपालिकांच्या हद्दीत सर्वेक्षण करण्यात आले. त्य��त इंदापूर, जुन्नर, लोणावळा, शिरूर, बारामती, जेजुरी, चाकण, भोर, राजगुरुनगर, आळंदी, सासवड, दौंड, वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे या नगरपालिकांचा समावेश आहे. तसेच, एक हजार ४०८ ग्रामपंचायतींपैकी एक हजार २८ गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केले आहे.\nप्रसिद्ध नृत्यांगणेनं २१ व्या वर्षी संपवलं जीवन; पुण्यात राहत्या घरी केली आत्महत्या\nजिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्वांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे संशयित रुग्ण शोधणे आणि अतिजोखमीच्या व्यक्‍तींना वेळेवर उपचार करणे शक्‍य होत आहे. नागरिकांना आरोग्य शिक्षणही देण्यात येत आहे. बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश मिळत आहे.\n- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुरूड किनारी पर्यटन व्यवसाय हळूहळू बहरतोय\nहर्णै ( रत्नागिरी ) - गेले आठ महिने खीळ बसलेल्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यवसायाला हळूहळू बहर येऊ लागला आहे. कोविडचे भय जसजसे कमी होईल तसतशी...\nप्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nसोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार...\nपिंपरी : भाजपमधील निष्ठावंतांनी महापालिकेत केला 70 पिढ्यांचा उध्दार\nपिंपरी - महापालिकेत सत्ताधारी भाजप अंतर्गत कलह किती शिगेला पोहचला आहे याची चुणुक आज (बुधवार) पहायला मिळाली. सत्तारुढ पक्षनेत्यांच्या दालनात...\nप्रभारी अतिरिक्त आयुक्तांच्या हाती आली निम्मी पिंपरी-चिंचवड महापालिका\nपिंपरी - महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार पालिकेचे फुल कारभारी झाले आहेत. निविदा काढला जाणारा मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे...\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही म���लिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-28T13:35:54Z", "digest": "sha1:RZBTRKMKP4ERBIK344I5ADMLGCRB7CBL", "length": 18069, "nlines": 161, "source_domain": "sajagtimes.com", "title": "चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, महाराष्ट्र, मावळ, भोसरी\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nनवी दिल्ली | चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. अमोल कोल्हे यांनी आज\nलोकसभेत शून्यप्रहराच्या कामकाजात सहभाग घेताना केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी चाकण या मध्यवर्ती ठिकाणी विमानतळ निर्मिती व्हावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.\nशिरुर लोकसभा मतदारसंघात आज तीन मोठ्या एमआयडीसी असून येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, छोटया मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत, सोबतच या भागातील प्रगतशील शेतकरी यांच्या कष्टामुळे मोठया प्रमाणावर जागतिक दर्जाचे शेतमालाचे उत्पन्न घेतले जाते आणि ते जगाच्या बाजारपेठेत पाठवले जाते.\nतसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात आळंदी , भीमाशंकर भक्तिपीठे आहेत, ऐतिहासिक वारसास्थळे किल्ले शिवनेरी, वढू तुळापूर, अष्टविनायकांपैकी ४ भक्तीपीठे मतदारसंघात येतात .\nखेड तालुक्यातील चाकण या ठिकाणी कृषीनिर्यात,औद्योगिक देवाण-घेवाण,करणाऱ्या विमानतळाची निर्मिती केल्यास या भागातील पर्यटन, औद्योगिक क्षेत्र व कृषीमाल निर्यात करण्यासाठी निश्चितच फायदा होईल यासाठी आज चाकण विमानतळ निर्मिती करण्याची मागणी केली खा. कोल्हे यांनी केली आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे प्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव) मंचर |... read more\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त सजग विशेष सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या... read more\nकोरोना चाचणीचा अहवाल २४ तासाच्या आत देणे बंधनकारक – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर\nकोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने २४ तासाच्या आत जाहीर करणे बंधनकारक – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर सजग वेब टीम,... read more\nखा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश, फॅबीफ्लूची किंमत केली कमी\nखा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश, फॅबीफ्लू गोळी मिळणार ७५ रुपयांत सजग वेब टीम, पुणे पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.... read more\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी रु. मंजूर\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी रु. मंजूर सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव (दि.११)| शिरूर लोकसभा मतदार संघातील शिरूर, खेड, आंबेगाव... read more\nभारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहाचे आयोजन\nभारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहचे आयोजन दिनांक ८ ते १४ मार्च या कालावधीत आधार कार्ड दुरुस्ती /... read more\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन – अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक आणि अनुकूलता सजग वेब टीम जुन्नर | ऐन... read more\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले... read more\n‘मी टू’ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून बघावी: आदित्य ठाकरे\n‘मी टू’ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासली पाहिजे, असे मत शिवसेनेचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त... read more\nखरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे- बाळासाहेब पडघलमल\nखरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे- बाळासाहेब पडघलमल सजग वेब टीम, पुणे पुणे, दि.२७ |... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5351003392002159766", "date_download": "2020-10-28T14:57:03Z", "digest": "sha1:UYV75WEFN5OODSAEXFEUDO6N6TLUBVDJ", "length": 2381, "nlines": 45, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nआमच्याकडे घरगुती पद्धतीने कोणतेही रासायनिक द्रव्य न वापरता खास दिवाळीसाठी सुगंधित उटणे तयार केले आहे त्याचे होलसेल दर खालील प्रमाणे आहेत.\nकाही आक्षेपार्ह आहे का\nबेस्ड ऑन 1 रेटिंग्स\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/mukti-mohotsav-chagan-bhujbal-dd70-2303168/", "date_download": "2020-10-28T14:35:53Z", "digest": "sha1:ZETKMFP33PBNZ3XQLYIOM5RKJR5QKAK7", "length": 15677, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mukti mohotsav chagan bhujbal dd70 | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जागृतीचा विस्तव विझू देऊ नका – पालक मंत्री छगन भुजबळ | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चू���ही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जागृतीचा विस्तव विझू देऊ नका – पालक मंत्री छगन भुजबळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जागृतीचा विस्तव विझू देऊ नका – पालक मंत्री छगन भुजबळ\nमहोत्सवाव्दारे व्याख्याने, परिसंवाद, वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमातून लोक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका. हा बाबासाहेबांचा विचार संदेशच जणू मुक्ती महोत्सवाच्या निमित्ताने पाळला गेला, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाईन संदेशातून मांडले.\nपालक मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुक्ती महोत्सव उपक्र माचे कौतुक\nनाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका. हा बाबासाहेबांचा विचार संदेशच जणू मुक्ती महोत्सवाच्या निमित्ताने पाळला गेला, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाईन संदेशातून मांडले.\nकरोना संसर्ग काळात सर्व नियमांचे पालन करत मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२० युटय़ूब चॅनलच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. महामानव डा.ॅ बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे आयोजित ‘मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत‘ केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन मुक्ती महोत्सव—२०२० साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे पालकमंत्री भुजबळ यांनी कौतुक केले. महोत्सवाचे उदघाटन कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष बुरंगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी येवल्याच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघ होते. महोत्सवाव्दारे व्याख्याने, परिसंवाद, वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमातून लोक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धर्मांतरित बौद्ध आणि भारताची जनगणना २०२१ या विषयावरील व्याख्यान्त वक्ते अ‍ॅड. अनिल वैद्य यांनी धर्मांतरित बौद्धांनी आपले प्रश्न नीट समजून घेऊन सांघिक लढा उभारण्याचे आवाहन के ले. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गायकवाड होते. प्रास्ताविक शरद शेजवळ, सूत्रसंचालन मिलिंद पगारे यांनी केले. धम्म आणि संविधान चळवळ महिलांनी ���ाती घ्यावी या विषयावर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी मार्गदर्शन केले. मानवी जीवनात शिलाचरणाशिवाय उन्नती होत नाही. उद्याच्या शीलवान समाजासाठी युवती तथा महिलांनी धम्म आणि संविधान चळवळ हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.सुवर्णा पगारे होत्या.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची समाज माध्यमे या विषयावर पत्रकार सुधीर लंके यांचे व्याख्यान झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकार जीवनात समता, मूकनायक, प्रबुद्ध भारत, जनता या पाक्षिकातून पत्रकारिता धर्म आचरण कसे असावे याचे आदर्श घालून दिले असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार कुमार कांबळे हे होते. ऑनलाईन मुक्ती महोत्सवाचा समारोप आंबेडकरवादी गझल संमेलनाने झाला. ज्येष्ठी गझलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. आंबेडकरवादी गझलकार सुनील ओवाळ (मुंबई), सूर्यकांत मुनघाटे (नागपूर), अण्णा त्रिभुवन (वाशी), सचिन साताळकर (येवला), अत्ताम गेंदे (परभणी), प्रीती जमधडे (चिमूर), छाया सोनवणे (जळगांव), संदीप वाकोडे (अकोला) यांनी आपल्या गझला सादर केल्या. मुक्ती महोत्सवाचे प्रवर्तक तथा निमंत्रक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन के ले. आभार मिलिंद गुंजाळ यांनी मानले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 मंदिरे बंद असल्याने फुलांचा बाजार निस्तेज..\n2 संशयिताच्या घरातून सैन्यदलाचा गणवेश जप्त\n3 फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांचा आधार\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/09/Filed-a-complaint-by-Arbaaz-Khan.html", "date_download": "2020-10-28T13:46:18Z", "digest": "sha1:WCYOJIU6AYN62HE7UCBPHZFDDKQX7EBT", "length": 4724, "nlines": 73, "source_domain": "www.smartichi.com", "title": "अब्रूनुकसानीचा दावा ठोकत अरबाज खानकडून तक्रार दाखल", "raw_content": "\nHomeक्राइमअब्रूनुकसानीचा दावा ठोकत अरबाज खानकडून तक्रार दाखल\nअब्रूनुकसानीचा दावा ठोकत अरबाज खानकडून तक्रार दाखल\nबॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खान Arbaaz Khan\nयानं काही सोशल मीडिया युजर्स विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकत रितसर तक्रार दाखल केली आहे. अरबाजची प्रतिमा मलिन करणाऱ्या काही पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आणि त्याची मॅनेजर म्हणून एकेकाळी काम पाहणाऱ्या दिशा सालियन या दोघांच्याही मृत्यूप्रकरणात अरबाजचं नाव चुकीच्या पद्धतीनं गोवलं गेलं. सध्या ही दोन्ही प्रकरणं तपासाधीन आहेत. अरबाजनं मुंबईतील civil court मध्ये या प्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणारी तक्रार दाखल केली आहे. २८ सप्टेंबरला न्यायालयानं सदर प्रकरणी संबंधितांना नोटीसही बजावल्याचं कळत आहे.\nअरबाजला सुशांत आणि दिशा प्रकरणात सीबीआयनं अनधिकृतरित्या ताब्यात घेतल्याचं सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. त्याचविरोधात त्यानं हे पाऊल उचलत थेट कायद्याचीच मदत घेतली. ज्याइंतर्गत आता सोशल मीडियावरील कोणत्याही संभाव्य माध्यमातून अशा प्रकारचा चुकीचा, प्रतिमा मलीन करणारा आणि अरबाज खान, त्याच्या कुटुंबीयांना चुकीच्या नजरेतून दाखवणारा तपशील प्रसिद्ध न करण्याची विचारणा करण्यात आली आहे. असा तपशील आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1665/", "date_download": "2020-10-28T14:00:04Z", "digest": "sha1:5DTLWR2I5DCDFM3YWNHXFC5YPHDMJQJG", "length": 8740, "nlines": 104, "source_domain": "marathi.gov.in", "title": "भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा | मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nभाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा\nमहाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन, मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत (सुधारणा) नियम, 2017 – इंग्रजी टंकलेखक/लिपिक टंकलेखक/ लघुटंकलेखक/लघुलेखक संवर्गासाठीच्या दि.06.05.1991 च्या “महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत” अधिसूचनेमध्ये या नियमान्वये सुधारणा करण्यात आली आहे.\nशासन अधिसूचना क्र. टंलेप्र- 2015/प्र.क्र. 176/भाषा- 2,दि. 24 मार्च, 2017\nमाजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\n“प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.\nराज्य मराठी विकास संस्था, मुंबई येथील “प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत …… डाऊनलोड करा\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nमराठी भाषा पंधरवडा – २०२० (१ जानेवारी ते १५ जानेवारी)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2020 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/ipl-2020-dc-beat-csk-by-5-wickets-shikhar-dhawan-maiden-century-psd-91-2304537/", "date_download": "2020-10-28T14:56:55Z", "digest": "sha1:QNHENCS6W4S5G6HUJLTDFY25D5INEDK3", "length": 19058, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 DC beat CSK by 5 wickets shikhar dhawan maiden century | IPL 2020 : चेन्नईची १७९ धावांपर्यंत मजल, डु-प्लेसिस – रायुडूच्या फटकेबाजीने बदललं सामन्याचं चित्र | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nIPL 2020 : शिखरच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा विजय, रंगतदार सामन्यात चेन्नई पराभूत\nIPL 2020 : शिखरच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा विजय, रंगतदार सामन्यात चेन्नई पराभूत\nचेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत नाबाद १०१ धावांची खेळी\nफोटो सौजन्य - IPL\nआयपीएलच्या कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकार लगावत दिल्लीला सामन्यात विजय मिळवून दिला. शिखर धवनने या सामन्यात नाबाद १०१ धावांची खेळी केली.\n१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासा���ी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ दिपक चहरच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही झटपट माघारी परतल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनची चांगली जोडी जमली. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. दरम्यानच्या काळात शिखरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. श्रेयस अय्यर एक बाजू लावून धरत असताना शिखरने शारजाच्या मैदानात काही सुरेख फटके खेळले.\nड्वेन ब्राव्होने अय्यरला माघारी धाडत दिल्लीला तिसरा धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेल्या अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसनेही चांगली फटकेबाजी करत शिखर धवनला साथ दिली. या काळात चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी शिखर धवनचे काही सोपे झेल टाकले. धवन-स्टॉयनिस जोडी दिल्लीला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने त्याला माघारी धाडलं. स्टॉयनिसने २४ धावा केल्या. यानंतर यष्टीरक्षक कॅरीही फारशी चमक न दाखवता सॅम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिखर धवनने मात्र अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना केला. सॅम करनच्या १९ व्या षटकात धवनने आयपीएल कारकिर्दीतलं आपलं पहिलं शतक झळकावलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकारांची आतिषबाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.\nत्याआधी, फाफ डु-प्लेसिस, अंबाती रायुडू यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने दिल्लीविरुद्ध सामन्यात १७९ धावांचा पल्ला गाठला आहे. शारजाच्या मैदानावर नाणेफेक जिंकत धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतरही चेन्नईच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना केला. फाफ डु-प्लेसिसने झळकावलेलं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत रायुडूने केलेली फटकेबाजी चेन्नईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. अंबाती रायुडूने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत २५ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली.\nनाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी धाडत चेन्नईला मोठा धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि सॅम करन या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानावर आपले पाय स्थिरावल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. डु-प्लेसिसने आक्रमक पवित्रा घेत चांगली फलंदाजी करत दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. अखेरीस नॉर्जने वॉटसनचा त्रिफळा उडवत दिल्लीला मोठं यश मिळवून दिलं. दरम्यानच्या काळात डु-प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डु-प्लेसिसने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या.\nकगिसो रबाडाने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. मोक्याच्या क्षणी चेन्नईने दोन्ही स्थिरावलेले फलंदाज माघारी परतल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला. यानंतर मैदानावर आलेल्या धोनी आणि रायुडू जोडीने फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याचं आव्हान स्विकारलं. मात्र नॉर्जच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी स्वस्तात माघारी परतला. मात्र अंबाती रायुडूने रविंद्र जाडेजाच्या सोबतीने फटकेबाजी करुन चेन्नईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीकडून नॉर्जने २ तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020 : प्ले-ऑफची शर्यत होतेय रंगतदार, तुमचा आवडता संघ आहे का या शर्यतीत\nIPL 2020 : रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईची बेंगळूरुशी झुंज\nIPL 2020 MI vs RCB Live: किंग कोहली’ स्वस्तात माघारी; बंगळुरूला दुसरा धक्का\nIPL 2020 : एक हंगाम खराब गेल्यामुळे धोनी लगेच वाईट कर्णधार ठरत नाही – अंजुम चोप्रा\nVideo: नाचोsssss दुबईमध्ये ‘टीम इंडिया’च्या महिलांचा भन्नाट डान्स\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 VIDEO: विराटचा सीमारेषेवर तेवातियाने घेतला भन्नाट झेल\n2 IPL च्या या लोगोचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का\n3 IPL 2020 : संधी मिळाली तर तेवतिया करोनावर लस देखील बनवेल – सेहवाग\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/So-coconut-is-definitely-tossed-before-doing-auspicious-work.html", "date_download": "2020-10-28T14:02:57Z", "digest": "sha1:ZEG2EXXQ5QBCHVOAQTSMWRZMEYT4PXQH", "length": 6111, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "म्हणून शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ जरुर फोडला जातो", "raw_content": "\nम्हणून शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ जरुर फोडला जातो\nbyMahaupdate.in शनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nहिंदू संस्कृतीमध्ये नारळाचे महत्वपूर्ण स्थान आहे. कुठलंही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ जरुर फोडला जातो. कोणत्याही देवी-देवताची पूजा नारळा शिवाय अपूर्ण मानली जाते. मात्र, कुठलंही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ का फोडला जातो हे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला माहिती नाहीये तर काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शुभ कार्य करताना नारळ का फोडतात ते…\nनारळ वरुन जितका कठोर असतो तितकाच सौम्य आतमध्ये असतो. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याची प्रथा प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येते. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमध्ये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांती वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. एखाद्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करताना नारळ दिला जातो.\nअसे मानले जाते की, भगवान विष्णू��े पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळी सोबत तीन गोष्टी आणल्या होत्या लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनु. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश तीनही देवांचा वास मानला गेला आहे.\nताज्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम आणि क्लोरीन असते जे आईच्या दुधासमान असते. असे म्हटले जाते की, नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते.\nनारळाला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. देवाला नारळ अर्पण केल्यास पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. तसेच घरामध्ये विधि-वत पूजा करून हे नारळ ठेवले तर धनामध्ये वृद्धी होते.\nविविध प्रकारच्या भाज्यांमध्येही नारळ किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/01/", "date_download": "2020-10-28T15:05:43Z", "digest": "sha1:NKB4U5Q6IOG7FVEECJ6KWFQS73IEMRIR", "length": 8377, "nlines": 94, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "January 2020 - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nबॉम्बे ब्लड - न्यूज\" लवकरच\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र January 14, 2020\nरक्तदान व आपल्या क्षेत्रातील न्यूज जगभरात पोहचविणारे 📲 *\"बॉम्बे ब्लड - न्यूज\"* लवकरच संस्थापक : विक्रम यादव / ...\nबाळासाहेब - वाढदिवस अभिष्टचिंतन : कृष्णाकाठ न्यूज\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र January 13, 2020\nll बाळासाहेब - वाढदिवस अभिष्टचिंतन ll पलूस - कडेगाव चे दमदार आमदार तथा आधारस्तंभ,भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत वि...\nआधुनिक युगातील चौफेर नेतृत्व - मा.ना.डॉ.विश्‍वजित कदम\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र January 12, 2020\nआधुनिक युगातील चौफेर नेतृत्व - मा.ना.डॉ.विश्‍वजित कदम - डॉ.डी.जी.कणसे प्राचार्य, भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सां...\nभिलवडी येथे स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांना अभिवादन\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र January 08, 2020\nभिलवडी येथे स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांना अभिवादन भिलवडी l ८ /१/२०२० भिलवडी येथे शिक्षण,सहकार,उद्योग तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील...\nजिंका भारत व आंतरराष्ट्रीय सहली नमो अरिहंत सोबत - आजच संपर्क करा\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र January 02, 2020\nजिंका भारत व आंतरराष्ट्रीय सहली नमो अरिहंत सोबत सांगली | २/१/२०२० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात गेल...\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nबॉम्बे ब्लड - न्यूज\" लवकरच\nबाळासाहेब - वाढदिवस अभिष्टचिंतन : कृष्णाकाठ न्यूज\nआधुनिक युगातील चौफेर नेतृत्व - मा.ना.डॉ.विश्‍वजित कदम\nभिलवडी येथे स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांना अभिवादन\nजिंका भारत व आंतरराष्ट्रीय सहली नमो अरिहंत सोबत - ...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाय���\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/ipl-2020-mi-s-quinton-de-kock-comes-out-to-bat-in-training-pant-rohit-sharma-in-splits-nck-90-2304244/", "date_download": "2020-10-28T13:58:21Z", "digest": "sha1:T4HGNTEDWF473UIMOH4NNW2OI7B2W7TE", "length": 11203, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 MI s Quinton de Kock comes out to bat in training pant Rohit Sharma in splits nck 90 | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nViral Video: पँटचा गोंधळ झाला अन् रोहित खदखदून हसला\nViral Video: पँटचा गोंधळ झाला अन् रोहित खदखदून हसला\nडिकॉकची ७८ धावांची दमदार खेळी\nआयपीएलचा १३ वा हंगाम आता ऐन रंगात आला आहे. प्रत्येक संघाचे सात पेक्षा जास्त सामने झाले आहेत. आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या उत्तराअर्धाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईने कोलकाता संघाचा ८ विकेटने दारुण पराभव केला. या सामन्यात डिकॉकने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. सामन्याचा हिरो ठरलेल्या डिकॉकच्या पँटचा गोंधळ झाला अन् रोहित सामन्यादरम्यानच खदखदून हसला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nकोलकाता संघानं प्रथम फलंदाजी करताना १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. कोलकातानं दिलेल्या आवाहानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि डिकॉक मैदानावर उतरले. पण यावेळी प्रॅक्टिसची पँट घालून आल्याचं डिकॉकच्या लक्षात आलं. त्याचंवेळी ही गोष्ट रोहितच्याही लक्षात आली. रोहितला आपलं हसू अनावर झालं अन् तो खदखदून हसू लगला. डिकॉक पँट बदलण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये माघारी जात होता. तेवढ्यात रोहितने त्याला थांबवलं. डिकॉकने प्रॅक्टिसमधील पँट घालून ४४ चेंडूत दमदार ७८ धावांची खेळी केली.\nडिकॉकच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबईनं कोलकाता संघाचा ८ विकेटने पराभव केला. धडाकेबाज अर्धशतक झळकावणाऱ्या डिकॉकला सामनाविराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या ब��तम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020: वृद्धिमान साहाची झंझावाती खेळी; केला दुहेरी पराक्रम\nIPL 2020 VIDEO: ‘बर्थडे बॉय’ वॉर्नरने केला कोणालाही न जमलेला विक्रम\nIPL 2020 : रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईची बेंगळूरुशी झुंज\nIPL 2020 : बाद फेरीची शर्यत अधिक रंगतदार\nIPL 2020: “व्वा लाला तू तर…”; राशिदच्या फिरकीवर हरभजन फिदा\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला\nकॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता दिसणार अनोख्या अंदाजात\nदेसी गर्लच्या शिरपेचात 'मिस वर्ल्ड'चा मुकुट अन् आईने दिली होती 'ही' पहिली प्रतिक्रिया\nKBC मधून कोट्यवधी रुपये जिंकलेले विजेते सध्या काय करतात\n'ती माझ्या मांडीवर बसली होती'; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली...\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 Video : चहलची होणारी बायको धनश्री म्हणते…परी हु मै \n2 महिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार\n3 अल्बर्ट आइनस्टाइनसोबत असणारी ही मराठमोळी व्यक्ती कोण ओळखलंत का\n\"मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://uat.myupchar.com/mr/medicine/relitil-forte-p37115140", "date_download": "2020-10-28T14:08:32Z", "digest": "sha1:AVDY3DB4DNSMMRQUTQMY2NKOMBWAEZQV", "length": 19788, "nlines": 321, "source_domain": "uat.myupchar.com", "title": "Relitil Forte in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Relitil Forte upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nBexol (2 प्रकार उपलब्ध) Parkin (1 प्रकार उपलब्ध) Neocalm Plus (1 प्रकार उपलब्ध) Trazine H (1 प्रकार उपलब्ध) Trazine S (1 प्रकार उपलब्ध) Risdone Plus (1 प्रकार उपलब्ध) Sizodon Plus (1 प्रकार उपलब्ध) Rispond Plus (1 प्रकार उपलब्ध)\nRelitil Forte के सारे विकल्प देखें\nखर��दने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nRelitil Forte खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी\nChlorpromazine, फेनोथीआज़ाइन एंटी प्स्य्कोटिक्स (Phenothiazine Antipsychotics) नामक दवाओं के समूह से सम्बंधित है Chlorpromazine एक रासायनिक संदेशवाहक, Dopamine के कार्य को अवरुद्ध करता है जो मनोदशा को प्रभावित करता है\nमस्तिष्क में अतिसंवेदनशीलता की गतिविधि को कम करके Trihexyphenidyl काम करता है यह मांसपेशियों के नियंत्रण में सुधार करता है और कठोरता को कम करता है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Relitil Forte घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Relitil Forteचा वापर सुरक्षित आहे काय\nRelitil Forte चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Relitil Forteचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Relitil Forteचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Relitil Forte घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nRelitil Forteचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRelitil Forte च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nRelitil Forteचा यकृतावरील परिणाम काय आहे\nRelitil Forte हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nRelitil Forteचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Relitil Forte चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nRelitil Forte खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Relitil Forte घेऊ नये -\nRelitil Forte हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Relitil Forte घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Relitil Forte घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Relitil Forte सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Relitil Forte घेतल्याने मानसिक विकारांवर उपचार होऊ शकतो.\nआहार आणि Relitil Forte दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Relitil Forte घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Relitil Forte दरम्यान अभिक्रिया\nRelitil Forte आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\nRelitil Forte के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Relitil Forte घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Relitil Forte याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Relitil Forte च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Relitil Forte चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Relitil Forte चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/01/galwan-valley-in-eastern-ladakh-in-china-india-confilct/", "date_download": "2020-10-28T14:54:05Z", "digest": "sha1:YGC6QJCFUQG5CYO3G2SRJIXCKZMSBJVC", "length": 10732, "nlines": 151, "source_domain": "krushirang.com", "title": "धक्कादायक : चीनने केलाय १००० स्क्वेअर किलोमीटरवर कब्जा; पहा काय म्हटलेय ‘हिंदू’च्या बातमीत | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर धक्कादायक : चीनने केलाय १००० स्क्वेअर किलोमीटरवर कब्जा; पहा काय म्हटलेय ‘हिंदू’च्या...\nधक्कादायक : चीनने केलाय १००० स्क्वेअर किलोमीटरवर कब्जा; पहा काय म्हटलेय ‘हिंदू’च्या बातमीत\nएकदम विश्वसनीय बातमी देणारे माध्यम समूह म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘द हिंदू’ने एकदम धक्कादायक आणि डोळे उघडायला भाग पडणारी बातमी प्रसिध्द केली आहे. त्यांनी बातमीत दावा केला आहे की, जवळपास १००० स्केअर किलोमीटर म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना कवेत घेऊ शकेल इतक्या विस्ताराची जमीन चीनने ताब्यात घेतली आहे.\nएकूणच काल पुन्हा एकदा चीनी सैन्य भारतीय हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असतानाच आता हे दुसरी बातमीही येऊन धडकली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता खूप ठिकाणाहून येत असलेल्या बातम्यांमुळे नेमकी खरी बातमी कोणती हाच संभ्रम आहे. मात्र, हिंदू दैनिकाने आपल्या बातमीत स्पष्ट दावा केला आहे की, लडाखमधील ९०० स्केअर किलोमीटर यापेक्षाही जास्त जमीन चीन्यांनी ताब्यात घेतली आहे. एकूणच या धक्कादायक बातमीमुळे उलटसुलट चर्चेला पुन्हा उधाण आलेले आहे.\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.\nकालपासून पुन्हा एकदा चीनच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत. भारताचा जीडीपी उणे २३ वर पोहोचल्याची बातमी आली आणि नंतर पुन्हा एकदा चीनच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. चीनचे ८० सैनिक भारताने मारल्याचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी सीमावादाच्या मुद्द्यावर गप्प असलेला चीन आता त्यांच्या ग्लोबल टाईम्स या मुखपत्रातून धमक्याही देत आहे. अशातच हिंदू दैनिकाने ही बातमी केल्याने तीही ट्रेंडमध्ये आहे. अनेकांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी हिंदू कधीही खोटी बातमी देत नसल्याचे सांगत ती शेअर केली आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nद हिंदू यांची मूळ इंग्रजीतील बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :\nPrevious articleरोहित पवारांनी वेधले ‘त्या’ महत्वाच्या मुद्याकडे लक्ष; पहा काय आवाहन केलेय गृहमंत्र्यांना\nNext article‘त्या’ ३०० % रिटर्नवाल्या शेअरमध्ये चुकूनही करू नका गुंतवणूक; पहा काय आहे कारण\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खर���दी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nधक्कादायक : पाकिस्तानने केली ‘ती’ घोडचूक; पहा कसे पडलेत ते तोंडावर\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhigrampanchayat.com/user/Masik_Sabha_Notice/", "date_download": "2020-10-28T14:17:21Z", "digest": "sha1:5SBDHOPZS5BGWXXO27GR22GHR5WS5YK7", "length": 6275, "nlines": 25, "source_domain": "majhigrampanchayat.com", "title": "माझी ग्रामपंचायत", "raw_content": "मासीकसभा नोटीस तयार करा\n--सभेची वेळ निवडा-- सकाळी ७ वाजता सकाळी ७:३० वाजता सकाळी ८ वाजता सकाळी ८:३० वाजता सकाळी ९ वाजता सकाळी ९:३० वाजता सकाळी १० वाजता सकाळी १०:३० वाजता सकाळी ११ वाजता सकाळी ११:३० वाजता दुपारी १२ वाजता दुपारी १२:३० वाजता दुपारी १ वाजता दुपारी १:३० वाजता दुपारी २ वाजता दुपारी २:३० वाजता दुपारी ३ वाजता दुपारी ३:३० वाजता दुपारी ४ वाजता दुपारी ४:३०वाजता दुपारी ५ वाजता दुपारी ५:३० वाजता संध्याकाळी ६ वाजता संध्याकाळी ६:३० वाजता संध्याकाळी ७ वाजता संध्याकाळी ७:३० वाजता संध्याकाळी ८ वाजता संध्याकाळी ८:३० वाजता संध्याकाळी ९ वाजता\nसभेचा प्रकार सभेचा प्रकार निवडा साधारण मासिक सभा\tखास मासिक सभा (विशेष सभा)\tसाधारण ग्रामसभा\tअसाधारण ग्रामसभा (विशेष ग्रामसभा)\tमहिला सभा\tवार्ड सभा _____________ समिती सभा\nसभेचा वार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनीवार रवीवार\nआपले सरकार ग्रामसेवक लॉगीन\nकेंद्रिय जन्म म्रृत्यु नोंदणी व प्रमाणपत्रे\nतुमच्या गावाची मतदार यादी\n१. हे शासकिय संकेतस्थळ (website) नसून खाजगी संकेतस्थळ (website) आहे. २. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ��िकाणी उपलब्ध व्हावे व त्यांना कामात सुलभता यावी यासाठी हे संकेतस्थळ बणविण्यात आलेले आहे. ३. या संकेतस्थळावर अधिकाधिक अचूक माहिती देण्याचाच कायम प्रयत्न असला तरीही कुठल्याही माहीतीची वापरकर्त्याने स्वत: शहानिशा करावी. तसेच कायदेशीर बाबीसाठी संबधित शासकिय अधिकृत माहितीचा उपयोग करावा. ४. हे संकेतस्थळ व संकेतस्थळावरील माहीती वापरणे कुणावरही बंधनकारक नाही, तसेच वापरकर्त्यास होणारी कुठल्याही प्रकारची कायदेशीर, आर्थिक व इतर जोखीम आम्ही स्वीकारत नाही.तसेच कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही. ५. शासनाने निश्चित केलेल्या नमुन्याव्यतिरिक्त या संकेतस्थळावर टाकण्यात येणारे अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, व इतर नमुने हे ग्रामसेवकाला उपयुक्त वाटल्यासच वापरावे, ते पुर्णपणे अचूक आहेत असा दावा आम्ही करत नाही. तसेच कुठल्याही नमुन्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या आपण आम्हांस स्वतंत्रपणे कळवू शकता. ६. या संकेतस्थळावरील माहिती कॉपी करून इतर खाजगी संकेतस्थळावर प्रसिद्ध करता येणार नाही. ७. या संकेतस्थळाची ग्रामसेवकाला त्याच्या कामात थोडी जरी मदत झाली, तरी हे संकेतस्थळ बनविण्याचा उद्देश सफल होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/1652-2/", "date_download": "2020-10-28T15:22:12Z", "digest": "sha1:7Z347LMCAPFEHFXDVJ4K234IYZBZK6CA", "length": 16270, "nlines": 155, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nनारायणगाव परिसरातील आधार कार्ड सुविधा केंद्र त्वरित चालू करावे – बाबूभाऊ पाटे\nसजग वेब टिम, जुन्नर\nनारायणगाव | नारायणगाव-वारूळवाडी परिसरात एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एकही आधार कार्ड केंद्र सध्या चालू नाहीये. नवीन जन्मलेल्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रात आधार मागतायेत. मुलांच्या ऍडमिशन साठी आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड मधील काही तांत्रिक दुरुस्त्या करण्यासाठी आधार केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध नाहीये. या संदर्भात अनेक तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायत कडे केल्या आहेत त्यामुळे पालक विद्यार्थी आणि इतर नागरिकांची गैरसोय होत आहे. या सुविधेसाठी नागरिकांची मागणी रास्त आहे. हे लक्षात घेऊन नारायणगाव ग्रामपंचायत ने पोस्ट ऑफिस ला ���त्र व्यवहार करुन या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.\nसरपंच बाबूभाऊ पाटे यांनी स्वतः या तक्रारीकडे लक्ष देऊन संबंधित यंत्रणा त्वरित चालू करण्याची मागणी केली आहे.\nशिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं – आमदार अतुल बेनके\nशिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं – आमदार अतुल बेनके सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव | गेल्या... read more\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे\nकर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे... read more\nखरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री\nखरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री सजग वेब टीम, बाबाजी पवळे – राजगुरूनगर राजगुरुनगर- खेड तालुक्याच्या पुर्व भागात खुलेआम गावठी दारूचे... read more\nजुन्नरच्या आदिवासी भागातील ऋतुजा राज्यशास्त्रात राज्यात प्रथम\nजुन्नरच्या आदिवासी भागातील ऋतुजा राज्यशास्त्रात राज्यात प्रथम सजग टीम, जुन्नर जुन्नर | शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा सोमतवाडी... read more\nपाहिजे ते मिळवण्यासाठी आयुष्यात बंड करता आले पाहिजे – आमदार सोनवणे\nपाहिजे ते मिळवण्यासाठी आयुष्यात बंड करता आले पाहिजे – आमदार सोनवणे -ज्ञानदीप पतसंस्था कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतर कार्यक्रम स्वप्नील ढवळे, जुन्नर... read more\nजिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नितीन बाळसराफ प्रतिष्ठान, नालंदा अ आणि कुकडी व्हॅली संघांना विजेतेपद\nजिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नितीन बाळसराफ प्रतिष्ठान, नालंदा अ आणि कुकडी व्हॅली संघांना विजेतेपद सजग वेब टीम नारायणगाव | अतुलदादा बेनके युवा... read more\n’ आ.कपिल पाटील यांचे लेखणीतून उत्तर\nपरवा खासदार गिरीश बापट म्हणाले, ‘अजित दादा कुठे आहेत’ अजित दादांनी त्यांना उत्तर दिलं असेलही. पण बापटांच्या त्या प्रश्नांने मी... read more\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस... read more\nदुष्काळप्���श्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट\nदुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा;मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याचे दिले आश्वासन सजग वेब टिम, मुंबई मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार... read more\nपिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय स्थलांतरास जुन्नर तालुक्याचा विरोध\nपिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय स्थलांतरास जुन्नर तालुक्याचा विरोध. अतुल बेनके यांचे ठिय्या आंदोलन सजग वेब टिम, जुन्नर आळेफाटा | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर च���लना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/Site/Information/Map.aspx", "date_download": "2020-10-28T14:44:38Z", "digest": "sha1:YYYICP7MAANWDCNSUQSGDYR6PLGHUUZN", "length": 3897, "nlines": 80, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१२३० आजचे दर्शक: ६८३२\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Computer", "date_download": "2020-10-28T13:46:56Z", "digest": "sha1:SB5XUU24XWFLI4HZZPMHBUP5IULGQIL4", "length": 2420, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Computer\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/a-women-supported-tanishq-advertisement-files-fir-in-pune-over-online-harassment-and-threats-aau-85-2304216/", "date_download": "2020-10-28T14:23:05Z", "digest": "sha1:MU5N4FDWWMFMXR4D32HRSNFJEXIRW63K", "length": 14042, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A women supported Tanishq advertisement files FIR in Pune over online harassment and threats aau 85 |पुणे : तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या महिलेला धमक्या, शिविगाळ | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nपुणे : तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या महिलेला धमक्या, शिवीगाळ\nपुणे : तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या महिलेला धमक्या, शिवीगाळ\nसायबर सेलकडे तक्रार दाखल\nतनिष्क या दागिन्यांच्या ब्रँडने तयार केलेल्या एका जाहिरातीवरुन देशभरात बराच कलह निर्माण झाला आहे. अद्यापही त्याचे पडसाद सुरुच आहेत. या जाहिरातीला पाठिंबा दर्शवणाऱ्या एका पुण्यातील महिलेला ऑनलाइन छळवणुकीला समोरं जावं लागलं आहे, त्यामुळे तिने पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.\nझारा परवाल असं या महिलेचं नाव असून ती पुण्याची रहिवासी आहे. तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवण्यासाठी तीने हिंदू पतीसोबतचा विवाहाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे पुढे तिला ऑनलाइन छळवणुकीला सामोर जावं लागलं. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.\nझारानं म्हटलं की, “तनिष्कच्या जाहिरातीतून देण्यात आलेल्या समाजिक संदेशाला आपला पाठिंबा आहे. मात्र, यामुळे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे मी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. माझ्या लग्नाच्या फोटोवर ट्विटरवर सुमारे ४०,००० मेसेजेसद्वारे शिवीगाळ केली जात आहे. यावरुन देशात खरोखरच बेरोजगारीने तीव्र स्वरुप धारण केल्याचं दिसतं. हे ऑनलाइन ट्रोलर्स माझ्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असून धमक्या देत आहे. या ट्रोलर्सनी झारा यांच्या घराचा पत्ता आणि फोन क्रमांक देखील सोशल मीडियावरुन लीक केला आहे. त्यामुळे त्यांना अखेर पोलिसांत धाव घ्यावी लागली. चौकशीसाठी त्यांनी तात्काळ पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे स्वतःचे आणि कुटुंबियांचे ट्विटर आणि फेसबुक अकाउंटचे आयडी सोपवले.\nझारा यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, त्या पुण्यातील ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या (एआयपीसी) सचिव आहेत. त्यांचा काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास असून पुण्यात काँग्रेससाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. दरम्यान, या ट्रोलिंगप्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरुर आणि इतर काँग्रेस नेत्यांनी झारा यांना पाठिंबा दर्शवला आहे.\nतनिष्कने आपल्या जाहिरातीतून लव्ह-जिहाद या कथीत प्रकाराचा प्रचार-प्रसार केल्याचं मत सोशल मीडियातून व्यक्त करण्यात आलं होतं. त्यासाठी सोशल मीडियातून तनिष्कवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रमही राबवण्यात आला. मोठ्या प्रमाणावर झालेल्या टीकेनंतर तनिष्कने आपली ही जाहिरात मागे घेतली. मात्र, ट्रोलर्सच्या दबावाला बळी पडून तनिष्कने जाहिरात मागे घेतल्याबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 पुण्यात माणुसकीला लाजवणारी घटना, करोनाच्या भीतीपोटी सहा तास मृतदेह घरातच होता पडून; अखेर…\n2 ‘या’ महिन्यात भारतामध्ये येणार करोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची महत्वाची माहिती\n3 मराठा आरक्षण पेचामुळे अकरावीसह आयटीआय प्रवेश प्रक्रियेची रखडपट्टी\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती ���हेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/19/onion-apmc-market-updates-maharastra-rate/", "date_download": "2020-10-28T14:51:08Z", "digest": "sha1:HXK3RXLNSVQFLSTJRSL5VZ4HA7C6OTBZ", "length": 9570, "nlines": 179, "source_domain": "krushirang.com", "title": "तरीही कांद्याचे भाव वाढतायेत; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव | krushirang.com", "raw_content": "\nHome Home तरीही कांद्याचे भाव वाढतायेत; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव\nतरीही कांद्याचे भाव वाढतायेत; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खोड घालण्याचा प्रयत्न करूनही बाजारात पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढत आहे. मात्र, जर निर्यात चालू असती तर हेच भाव सध्या ४५ रुपये किलोपर्यंत पोहोचले असते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.\nनिर्यातबंदी निर्णय घेतल्यावर बाजारातील कांदा दरवाढीचा ट्रेंड पहिले काही दिवस घसरला. मात्र, पुन्हा एकदा या नगदी पिकाने बाजारात उचल खाल्ली आहे. कालच्या तुलनेत अनेक ठिकाणी आज बाजारात ५० ते २२० रुपये इतकी सरासरी वाढ झाली आहे. अशा पद्धतीने उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा यातून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. पावसामुळे पिक खराब होत असल्याने बाजारात भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.\nशनिवार दि. १९ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :\nबाजार समिती आवक किमान कमाल सरासरी\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nPrevious articleब्रेकिंग : त्यामुळे ९ दहशतवादी झाले जेरबंद; वाचा महत्वाची बातमी\nNext articleटॉमेटोचे भाव स्थिर; किलोला ४० रुपयांपर्यंत रेट, पहा महाराष्ट्रातील मार्केट अपडेट\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकड��न जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5052816898621950857", "date_download": "2020-10-28T14:50:12Z", "digest": "sha1:OMTRHGZRAMN5YTIVGGHPGDJGFWIWNAZO", "length": 2053, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nकाही आक्षेपार्ह आहे का\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/niteh-kumar-chirag-paswan-will-fight-bhojpur-district-358013", "date_download": "2020-10-28T14:43:54Z", "digest": "sha1:UL4GRKAZXL7OBOLI5HGEDYKAUOOLC3ML", "length": 16335, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bihar Election: भोजपुरमध्ये चिराग पासवान वाढवतील नीतीश कुमारांची डोकेदुखी - niteh kumar chirag paswan will fight in bhojpur district | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nBihar Election: भोजपुरमध्ये चिराग पासवान वाढवतील नीतीश कुमारांची डोकेदुखी\nबिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया 8 ऑक्टोबर रोजी संपली. भोजपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एकूण 138 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.\nभोजपूर: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया 8 ऑक्टोबर रोजी संपली. भोजपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एकूण 138 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भोजपूर जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये गेल्या निवडणुकीत पाच विधानसभा मतदारसंघात राजदचे उमेदवार विजयी झाले होते, तर सत्ताधारी दलाच्या उमेदवाराने एक जागा जिंकली होती, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुरुष उमेदवाराने एक जागा जिंकली होती.\nयावेळी विधानसभा निवडणुकीत भोजपूरमधील जागावाटपमध्ये एनडीएकडून चार जागा भाजप आणि 3 जागा जेडीयू लढवत आहे. महागठबंधनमध्ये भोजपूर जिल्ह्यातील तीन जागा सीपीआयच्या खात्यात गेल्या आहेत. तर राजद चार जागांवर निवडणूक लढत आहे. भोजपूर जिल्ह्यामध्ये जेडीयूचे उमेदवार अगिआंव विधानसभा मतदारसंघ, जगदीशपूर आणि संदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भोजपूर जिल्ह्यात महागठबंधनला टक्कर देण्यासाठी चिराग पासवान पुर्ण दमाने उतरतील असे दिसत आहे.\nVideo: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...\nभोजपूरमध्ये संदेश विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघातील जातीय समीकरणं पाहिली तर सर्वाधिक 75 हजार यादव मतदार, 60 हजार राजपूत मतदार आणि 20 हजार इतर मतदार आहेत. इथल्या निवडणुकीत नेहमी निर्णायक भूमिका इतर मतदारच बजावतात. पण लोजपाच्या उमेदवार स्वेता सिंह यांच्या मैदानात उतरल्याने थेट राजद आणि लोजपा यांच्यात लढत होईल असं दिसत आहे. मतदारही लोजोपाच्या कल देताना दिसत आहेत.\nबिहारमध्ये काँग्रेसने धर्म आणि जातीवर आधारीत राजकारण केले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारणाची दिशा बदलली आणि विविध क्षेत्रांत बरेच काम केले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. मोदी है तो मुमकीन है, नितीश है तो प्रदेश आगे बढेगा, अशी घोषणाही त्यांनी दिली.\nहेही वाचा- काँग्रेसने खुशबू सुंदर यांना प्रवक्ते पदावरुन हटवले, भाजपत सहभागी होण्याची शक्यता\nआगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची पहिली सार्वजनिक प्रचार सभा रविवारी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नड्डा म्हणाले की, आरोग्य कल्याण, शेतकरी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास अशा क्षेत्रांत मोदी यांनी विकासात्मक बदल घडवून आणले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाठिंब्याच्या पत्रावर खोट्या स्वाक्षऱ्या असल्याचा आमदारांचा दावा; यूपीत ‘बसप’ला धक्का\nलखनौ - उत्तरप्रदेशात राज्यसभा निवडणुकीमुळे शह काटशहाचे राजकारण रंगले असताना या रस्सीखेचीत बहुजन समाज पक्षाला (बसप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे...\nखोटं बोलण्यात मोदींची बरोबरी कधीही करु शकणार नाही- राहुल गांधी\nनवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत...\nबिहारच्या राजकारणात कांद्यामुळे पाणी; लिलाव ठप्प असल्याने ���० कोटींच्या झळा\nनाशिक - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साठवणुकीच्या निर्बंधामुळे कांद्याच्या आगारातील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या दोन दिवसांपासून ठप्प...\nबिहारच्या राजकारणात नाशिकचा कांदा आणणार डोळ्यातून पाणी\nनाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साठवणुकीच्या निर्बंधामुळे कांद्याच्या आगरातील बाजार समित्यांमधील लिलाव दोन दिवसांपासून ठप्प आहेत....\nपाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास आज (दि.28)सकाळी सुरुवात झाली आहे. १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी...\nबिहार रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यातही कलंकितांची चलती\nनवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही संयुक्त जनता दल- भाजपसह राजद, कॉंग्रेस, या सर्वच मुख्य पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/group-leader-empowerment-training-gogapur-256753", "date_download": "2020-10-28T14:52:49Z", "digest": "sha1:4CO23XW44HEVW67HTVSZBTMDME7WPZGW", "length": 16919, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "गोगापूर येथे समुह नेता सक्षमीकरण प्रशिक्षण - Group Leader Empowerment Training at Gogapur | Marathi News - eSakal", "raw_content": "\nगोगापूर येथे समुह नेता सक्षमीकरण प्रशिक्षण\nशहादा: शहादा तालुक्यातील ३० गावांमध्ये गाव विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या व समाजाला जागृत करणाऱ्या समुदाय नेत्यांची बांधणी करणे तसेच जनता व शासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोगापूर (ता. शहादा) येथे लोकमंचाच्या सामुदायिक नेत्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nशहादा: शहादा तालुक्यातील ३० गावांमध्ये गाव विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या व समाजाला जागृत करणाऱ्या समुदाय नेत्यांची बांधणी करणे तसेच जनता व शासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोगापूर (ता. शहाद��) येथे लोकमंचाच्या सामुदायिक नेत्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nप्रशिक्षक म्हणून विचारधारा फाउंडेशनचे संचालक तात्याजी पवार उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व वीर एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणात गटचर्चा , खेळ, गाणी व विविध उदाहरणे देऊन भारतीय संविधानाचा सारांश असलेल्या प्रास्ताविकातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय तसेच उपासना, श्रद्धा, सर्वधर्म समभाव, सार्वभौम, अधिकृत, अधिनियमित, स्वतःप्रत व अर्पण त्याचप्रमाणे दर्जाची व संधीची समानता आणि गणराज्य, समाजवादी आदी शब्दांचे अर्थ स्पष्ट करून या प्रत्येक शब्दाला भारतीय संविधानात असलेले महत्त्व स्पष्ट केले.\nगटचर्चा व खेळाच्या माध्यमातून सामुदायिक नेत्यांना समता, बंधुता, संधीची समानता व लोकशाही इत्यादी मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.\nधडगाव येथील बालिका विद्यालयात शिक्षणात लिंग समानतावर कार्यशाळा\nसमुदाय नेत्यांनी गटचर्चा करून संविधानाच्या प्रास्ताविकेतील कठीण शब्दांची यादी तयार केली व प्रशिक्षकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केला.\nआयुष्यात प्रथमच संविधानाचा खरा अर्थ समजला असल्याच्या प्रतिक्रिया समुदाय नेत्यांनी व्यक्त केल्या आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन विचारधारा फाउंडेशन ने करावे. अशी मागणीही केली. त्याचप्रमाणे समुदाय नेत्यांनी आदिवासी समाजाच्या विकासाबद्दल मनोगते व्यक्त केले.\nयावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती ठगीबाई वसावे व आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिमसिंग पवार यांनीही समुदाय नेत्यांना समाजात एकजूट घडवून आणण्याबाबत मार्गदर्शन केले.शिबिरात शहादा तालुक्यातील तीस गावातील सुमारे ऐंशी महिला व पुरुष समुदाय नेते सहभागी झाले होते.\nजवाहर सूतगिरणीने आणली कामगारांच्या जीवनात समृद्धी\nशिबिराच्या यशस्वितेसाठी गोगापूर ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच जि.प. मराठी शाळेचा शिक्षक, आदिवासी युवा मंडळाचे सदस्य, बचत गटातील महिलांचे विशेष सहकार्य लाभले.\nशिबिराचे संयोजन श्यामलाल भील, रवींद्र ठाकरे व नल���नी पवार यांनी केले. विलास अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोटच्या मुलांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nदाभोळ : दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथील एका 26 वर्षीय विवाहितेने काल (ता. 27) रात्री आपल्या दोन लहान मुलांसह गावातील जंगलात असलेल्या...\nसांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध\nजुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात...\n''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''\nनाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी...\nपनवेल पालिकेवर भाजपचेच वर्चस्व; स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी\nपनवेल - पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून महिला व बालकल्याण...\n\"कांचन' की \"गटार' गंगा सोसायटी महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष; रहिवाशी व्यक्त करताहेत संताप\nदक्षिण सोलापूर ः सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर महापालिकेत समावेश झालेल्या सैफुल परिसरातील कांचनगंगा सोसायटीत अद्यापही रस्ते, पथदिवे अन्‌ ड्रेनेजलाईन...\n'ओबीसी' उपसमितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळाला सादर करणार - छगन भुजबळ\nनाशिक : इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा व इतर लाभांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन परिणामकारक कार्यवाही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/jilha-rugnalya-hingoli-recruitment/", "date_download": "2020-10-28T13:37:32Z", "digest": "sha1:KR5HNL42P6B4WGGDFN56UUUHCP4G7CIG", "length": 16383, "nlines": 322, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "District Hospital Hingoli Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nजिल्हा रुग्णालय हिंगोली भरती २०२०.\nजिल्हा रुग्णालय हिंगोली भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव:वैद्यकीय समन्वयक, वैद्यकीय केंद्र समन्वयक, डीईओ कम लेखाकार.\n⇒ रिक्त पदे: 03 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: हिंगोली.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.\n⇒ मुलाखतीचा पत्ता: जिल्हा सर्जन कार्यालय, हिंगोली.\n⇒ मुलाखतीची तिथि: 14 ऑक्टोबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/sharad-pawar-done-vaccination-boosting-immunity-power-serum-62958", "date_download": "2020-10-28T15:13:12Z", "digest": "sha1:RLI2W333J7VV6KYERTIQLIJ3S2FZXO34", "length": 13766, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "`होय, शरद पवारांनी सीरममध्ये जाऊन लस टोचून घेतलीय...` - sharad pawar done vaccination for boosting immunity power in serum | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`होय, शरद पवारांनी सीरममध्ये जाऊन लस टोचून घेतलीय...`\n`होय, शरद पवारांनी सीरममध्ये जाऊन लस टोचून घेतलीय...`\n`होय, शरद पवारांनी सीरममध्ये जाऊन लस टोचून घेतलीय...`\nशुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020\nपवार यांनी आज सीरममध्ये जाऊन भेट दिली.\nपुणे : कोरोनावरील लस तयार करण्याचे काम करणाऱ्या सिरम इन्स्टि्टयूटमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. या आधी पण त्यांनी सिरमला भेट दिली होती. त्यामुळे साहजिकच पत्रकारांनी याबाबत पवारांना प्रश्न विचारला. पवार कोरोनाच्या संकटात राज्यभर इतके फिरत आहेत. त्यासाठीचे ते नक्की कोणते औषध घेतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला होता. त्याचे उत्तर खुद्द पवारांनीच दिले.\nपवार हे मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटमध्ये (व्हीएसआय) साखर उद्योगावरील बैठकीसाठी आले होते. तेथे त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. व्हीए��आयमध्ये जाण्यापूर्वी ते तेथून जवळच असलेल्या सीरमलाही भेट दिली.\nते म्हणाले की सीरममध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारी लस बनविली जाते. मी घेतलेली लस कोरोनाची नाही तर प्रतिकारशक्ती वाढविणार आहे. ती लस आत्ताच घेऊन आलो आहे. (पत्रकारांत हशा) तुम्ही लोक (पत्रकार) माझ्याबद्दल अनेक गोष्टी उठवत असता. त्यामुळे मी जिथे जाईल तिथे मी कोरोनावरची लस घेतली की काय, अशी चर्चा खासगीत करतात. लोकांना वाटते की सीरमचे प्रमुख पूनावाला हे पवारांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल, पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, असे त्यांनी सांगितले.\nउत्तर प्रदेशातील दुर्दैवी घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की तेथील सरकारने कायदा हातात घेतला असून टोकाची भूमिका घेतली. या कृतीतून कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे स्पष्ट होत असून राहुल गांधी तिथे भेटण्यास जातात पण त्यांना जाऊ दिले नाही. त्यांना जाऊ द्यायला हवे होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे शांततेच्या मार्गाने तिथे गेले होते. तसंच त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायची होती. त्यांच्यासोबत जे काही घडलं तेही योग्य नाही.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार देखील कोर्टात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर दहा जणांनी जावे, असे पार्थ पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले. पार्थ यांनी आपण मराठा आरक्षणासाठी कोर्टात जाणार असल्याचे काल सांगितले होते. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावावी हीच सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nचंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असं काही घडेल यावर त्यांनी साडेचार वर्ष काढावी, असा टोमणा मारला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल\nपुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nगोपीनाथ मुंडेच्या काळात ऊसतोड संघटनांचा दबदबा; आता तो राहिला न��ही..\nऔरंगाबाद ः दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात ऊसतोड कामगार, मुकादम संघटनांचा साखर संघात दबदबा होता. त्यामुळे मुंडे साहेबांनी जी दरवाढ किंवा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nगायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात मोठी फसवणूक\nपुणे : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nराष्ट्रवादीच्या आमदारकीच्या आॅफरबद्दल राजू शेट्टी म्हणाले....\nपुणे : आमदारकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मला दिलेल्या आॅफरबाबत माझ्या वक्तव्याची विपर्यास्त बातमी एका वाहिनीने केली. राज्यपालांना नावे पाठविणे हा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nपुरंदर विमानतळ जागेस विरोध, प्रकल्पास नव्हे..आमदार जगतापांचा पुनरुच्चार\nपारगाव मेमाणे (पुणे) : \"पुरंदर मधील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेस विरोध आहे. विमानतळाच्या प्रकल्पास नव्हे.'' असा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nपुणे कोरोना corona शरद पवार sharad pawar औषध drug साखर उत्तर प्रदेश सरकार government मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण पार्थ पवार parth pawar राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress चंद्रकांत पाटील chandrakant patil निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/health-care-tips-how-to-practice-markatasana-for-lumbar-muscles-in-marathi/articleshow/78188977.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-10-28T14:03:31Z", "digest": "sha1:AOYD27LBY7JRLQJUZPGLGNJZ4U6WAWGD", "length": 15232, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nYoga Benefits कमरेच्या स्नायूंसाठी करा हे आसन, जाणून घ्या योग्य पद्धत\nआरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम अथवा योगासने करावी. सध्या बहुतांश जण वर्क फ्रॉम करत आहेत. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून काम करावे लागते. कमरेच्या स्नायूंवरील ताण कमी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.\n'मागणी तसा पुरवठा' हे आपल्या शरीराचे सगळ्यांत मूलभूत तत्त्व आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. जसे धावताना पायाकडे रक्तपुरवठा वाढवला जातो. जेवणानंतर पचनाच्या क्रियेसाठी ��क्तपुरवठा पोटाकडे जास्त प्रमाणात होतो, म्हणून जेवणानंतर वामकुक्षी घेण्याची पद्धत आहे. आपण विचार करतो किंवा बौद्धिक काम करतो, त्या वेळेस रक्तपुरवठा मेंदूकडे वाढवला जातो.\nअशाच प्रकारे ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता नाही, त्या गोष्टींचा हळूहळू वापर कमी केला जातो आणि त्याची रचनाही हळूहळू बदलते. जसे गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडिक्सचे खूप महत्त्व आहे; परंतु मनुष्यप्राण्यांमध्ये अपेंडिक्सची तेवढी आवश्यकता नसल्यामुळे ते छोटे आहे. मांसाहारी प्राण्यांमध्ये मांस फाडून खाण्यासाठी सुळे मोठे असतात; परंतु मनुष्यप्राण्यांमध्ये त्याची आवश्यकता नसल्यामुळे ते मर्यादित आहेत; तसेच चतुष्पाद प्राण्यांमध्ये शरीराचा जमिनीला समांतर तोल सांभाळण्यासाठी शेपटीची आवश्यकता आहे; परंतु द्विपाद मनुष्यप्राण्यांमध्ये शेपटीची आवश्यकता नसल्यामुळे माकडहाडाचा अगदी शेवटचा भाग एवढेच 'टेलबोन' आहे.\n मग या पाच गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष)\n'टेलबोन' छोटे असल्यामुळे पेल्व्हिसला अँटिव्हर्टेड (पोटाची बाजू वर आणि टेलबोन खाली) स्थितीत राहत नाही. त्यामुळे कमरेच्या पाचव्या मणक्यावर जास्त दाब येतो. मर्कटासनामध्ये आपण कमरेला पिळून कमरेचे स्नायू मोकळे करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे शेपूट नसली, तरी कमरेपासून खाली पायाकडे जाणाऱ्या स्नायूंच्या मदतीने आपण कमरेचा भाग मोकळा करण्याचा प्रयत्न करतो.\n(Honey Health Benefits मधाचे सेवन करण्याचे सात आरोग्यदायी फायदे)\n- पाठीवर उताणे झोपणे.\n- दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला घेणे.\n- डावा पाय गुडघ्यात दुमडून पोटाजवळ घेणे.\n- उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडणे.\n- हाताच्या मदतीने हळूहळू डावा पाय कमरेपासून उजव्या बाजूला वळवणे.\n- डाव्या पायाचे पाऊल उजव्या बाजूला जमिनीवर टेकवणे.\n- हळूहळू उजव्या हाताच्या मदतीने गुडघा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करणे.\n(Evening Exercise And Yoga संध्याकाळी योगासने किंवा व्यायाम करण्याचे फायदे)\n- सावकाश मान वळवून डावीकडे पाहणे; डावा कान टेकवण्याचा प्रयत्न करणे.\n- जो पाय (उजवा) सरळ आहे, त्या पायाचे पाऊल उजवीकडे वळलेले असेल.\n- या स्थितीमध्ये खांदे जमिनीला टेकलेले; परंतु कंबर जमिनीपासून उभ्या स्थितीमध्ये असेल.\nयामुळे कमरेचे मणके आणि कमरेचे स्नायू यांना चांगल्या प्रकारे पीळ बसतो आणि कमरेचे स्नायू मोकळे होतात.\nभुजंगासनाचा सराव कसा करावा, पाहा संपूर्ण व्हिडीओ\nभुजंगासनामुळे मान, पाठीच्या स्नायूसह संपूर्ण शरीराला मिळतील लाभ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक...\nतुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी खाता ‘हे’ पदार्थ\nHealth Care Tips ऐश्वर्या राय-बच्चनच्या फिटनेसचं ‘हे’ आ...\nअपचन, गॅस, पोटदुखी, अ‍ॅसिडिटी सर्व समस्यांतून मिळेल मुक...\nसुरक्षित अंतर, एका तासात व्यायाम लक्षात ठेवा हे १० निय...\nKnee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nमोबाइलरोटेटिंग स्क्रीनचा LG Wing स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nफ्लॅश न्यूजMI vs RCB Live स्कोअर कार्ड: मुंबई विरुद्ध आरसीबी\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारीली, पाहा संघातील बदल...\nअहमदनगरशेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजाची शेती करू द्या\nदेशबिहार निवडणूक: भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार\nन्यूजमुंबईत फ्रान्सविरोधात रझा अकादमीचं आंदोलन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/rucha-jitendra-avhad-says-i-will-donate-plazma-60181", "date_download": "2020-10-28T13:29:29Z", "digest": "sha1:SC3Y6ONIZ7Z4QBDHJEOK2DC2FLVX6T3W", "length": 14291, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ऋचा आव्हाड म्हणाल्या, `मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे` - Rucha Jitendra Avhad says i will donate Plazma... | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऋचा आव्हाड म्हणाल्या, `मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे`\nऋचा आव्हाड म्हणाल्या, `मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे`\nऋचा आव्हाड म्हणाल्या, `मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे`\nरविवार, 16 ऑगस्ट 2020\nकोरोनामुळे निर्माण होणा-या वेदना आणि संकट मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा देने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी स्वतः त्यासाठी प्लाझ्मा डोनेट करणार आहे.\nनाशिक : कोरोनामुळे निर्माण होणा-या वेदना आणि संकट मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा देने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी स्वतः त्यासाठी प्लाझ्मा डोनेट करणार आहे. सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. ऋचा जितेंद्र आव्हाड यांनी केले.\nराष्ट्रवादी युवक कॅाग्रेसतर्फे सिन्नर येथे राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होते. येथील संघर्ष ग्रुपच्या वतीने संदीप शेळके यांनी नांदूर शिंगोटे येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. सौ. ऋचा आव्हाड यांच्या हस्ते अशा वर्कर व अन्य कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.\nजनतेत वारतांना आलेल्या संपर्कातून मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनाग्रस्त झाले होते. त्यातून त्या स्वतः देखील कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, कोरोनाची भिती बाळगू नये. त्याच्याशी लढले पाहिजे.त्यामुळेच सामाजिक भान व आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टर, आरोग्य यंत्रणा, आशा सेविका भगिनी यांचा मला अभिमान वाटतो. या सर्वांनी समर्पक भावनेने आपले कर्तव्य पार पाडताना मानवता जोपासली आहे. त्यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे.\nसौ. आव्हाड म्हणा���्या, अनादिकालापासून भारतीय संस्कृती जगात महान आहे. एकत्र कुटुंब पद्धती, आपुलकी, मानवता, स्नेह ही आपली वैशिष्ट्ये आहेत. काळानुरूप त्यात बदल घडले. पूर्वी \"अतिथी देवो भवो\" असे म्हटले जायचे. कालांतराने त्याची जागा \"सुस्वागतम\"ने घेतली. पुढे त्या जागी \"वेलकम\" आले. आता हळूहळू ही पाटी गळून पडली व तुमच्या - आमच्या घराच्या बाहेर \"कुत्र्यापासून सावध रहा\" ही पाटील आली आहे.\nसमाज व आपण इतकं बदलू शकतो हीच तर खरी शोकांतिका म्हणावी लागेल. हे कमी म्हणून की काय, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर एका दिवट्याने आपल्या कोरोनाग्रस्त सख्या आईला जिवंतपणीच स्मशानभूमीत नेवून सोडले. हे प्रत्येकांनी वृत्तपत्रात वाचलेच आहे. मुंबई वरून शेकडो किलोमीटर पायी चालत आलेल्या भावाला पाहून घराचा दरवाजा बंद करण्यात आला, हे देखील अनुभवले . नोकरी - धंद्या निमित्ताने परगावी असणाऱ्या आपल्या माणसांना आपणच गावाच्या वेशिवरच गावबंदी केली. प्रत्येकाकडे आपण संशयाने बघत होतो आणि जणू काही मानवता, माणुसकीचा ऱ्हास झाला आहे. या सर्व प्रकारात दुसऱ्या बाजूला आशेचे किरण म्हणजे डॉक्टर, पोलिस, आरोग्य यंत्रणा, आशा सेविका भगिनी यांच्या रूपाने आपण अनुभवत आहोत.\nयावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकाटे, राजाराम मुरकुटे, युवक कॅाग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, योगेश आव्हाड, अमोल हिंगे, वैभव गायकवाड, शिवम म्हस्के यावेळी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nधक्कादायक : 'आरोग्य सेतू'ची सक्ती...पण अॅप बनवले कुणी हेच माहिती नाही\nनवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकार आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप्लिकेशनसाठी अतिशय आग्रही आहे. मात्र, हे अॅप कोणी बनवले, याची माहिती देण्यास राष्ट्रीय...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nआरोग्य खात्यातील नियुक्त्यांसाठी ४०० कोटींचे कलेक्शन, फडणविसांनी केली चौकशीची मागणी\nमुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमुंडे बहिण-भावाकडून धसांना धक्का देण्याचा प्रयत्न..\nऔरंगाबाद ः मी काही लेचापेचा, आंडू-पांडू नाही, असे म्हणत भाजपचे आमदार आणि ऊसतोड मुकादम संघटनचे अध्यक्ष सुरेश धस यांनी पुण्यातील ��ाखर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\n# बिहार निवडणूक ; नरेंद्र मोदी- राहुल गांधी आज आमने सामने..\nपाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी मतदानाला सुरवात झाली आहे. सोळा जिल्ह्यातील 71 मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे....\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nनगर झेडपीने 27 कोटींचे काय केले, 2.5 कोटींचे `अर्सेनिक अल्बम`ही गुलदस्त्यात\nनगर : ग्रामविकासाला खिळ घालून कोरोनासाठी निधीच्या निमित्ताने जिल्हा परषदेने 14 व्या वित्त आयोगाच्या सुमारे 27 कोटी रुपयांचे काय केले, असा सवाल...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/mumbai-indians-will-beat-chennai-super-kings-in-ipl-2020-says-gautam-gambhir-269452.html", "date_download": "2020-10-28T14:48:11Z", "digest": "sha1:UWG5YCJJJ7UKFVN45QAX7ARJZM3A2FSI", "length": 13997, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IPL 2020 | सलामीच्या लढतीत चेन्नईपेक्षा मुंबईच वरचढ : गौतम गंभीर", "raw_content": "\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nIPL 2020 | सलामीच्या लढतीत चेन्नईपेक्षा मुंबईच वरचढ : गौतम गंभीर\nIPL 2020 | सलामीच्या लढतीत चेन्नईपेक्षा मुंबईच वरचढ : गौतम गंभीर\nआयपीएलच्या 13 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचा सर्वत्र वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दिग्गज संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स कॅप्टनकूल महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल, असा विश्वास टीम इंडियाचा माजी सलामीवीर …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 13 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचा सर्वत्र वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दिग्गज संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स कॅप्टनकूल महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल, असा विश्वास टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केला. ( IPL 2020 in Dubai )\nआयपीएलच्या 13 व्या हंगामाला शनिवार दि. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात अर्थातच यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा सामना करणं चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासाठी कठीण असेल. चेन्नईच्या संघात सुरेश रैनाचीही अनुपस्थिती चिंतेचा विषय असेल, असे गौतम गंभीर म्हणाला. ( IPL 2020 in Dubai )\nदरम्यान चेन्नईमागे लागलेली अडचणींची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दोघांनीही वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएल मौसमातून माघार घेतली. यासोबतच फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही अद्याप काही दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यालाही तो मुकणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किग्जसाठी हा आणखी एक मोठा फटका आहे. या सर्व अडचणींचा सामना करत आयपीएलमध्ये टिकून राहणे चेन्नई सुपर किंग्जसमोरचं मोठं आव्हान असेल. ( IPL 2020 in Dubai )\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला…\nIPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर…\nIndia Tour Australia | के एल राहुलला कसोटीतही संधी, टीम…\nIndia Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू…\nMS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये…\nAustralia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी…\nIPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची…\nIndia Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना…\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\n‘मन्नत’ बंगला विकणार का चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परव��नगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Navbox", "date_download": "2020-10-28T15:10:17Z", "digest": "sha1:ALIOSKJ7QTOVLP7WDEWWZNAP2MWJSNDU", "length": 5878, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२०:४०, २८ ऑक्टोबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nसदस्य चर्चा:अभय नातू‎ ०३:२४ +५०१‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ →‎विनंती\nसदस्य चर्चा:अभय नातू‎ १७:०९ +३८१‎ ‎Rockpeterson चर्चा योगदान‎ →‎विनंती: नवीन विभाग\nसदस्य चर्चा:अभय नातू‎ २२:४७ +६४४‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ →‎पुर्व आफ्रिका क्रिकेट संघ\nसदस्य चर्चा:अभय नातू‎ १९:३८ -१३‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎ →‎पुर्व आफ्रिका क्रिकेट संघ\nसदस्य चर्चा:अभय नातू‎ १९:३८ +८‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎ →‎पुर्व आफ्रिका क्रिकेट संघ\nसदस्य चर्चा:अभय नातू‎ १९:३७ +१,८९५‎ ‎Aditya tamhankar चर्चा योगदान‎ →‎पुर्व आफ्रिका क्रिकेट संघ: नवीन विभाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/", "date_download": "2020-10-28T14:18:44Z", "digest": "sha1:QDI3ODEFBCC3KSWB4AR75AYO4SK77L34", "length": 8299, "nlines": 111, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Puneri Speaks", "raw_content": "\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nकुमार सानू यांचे चिरंजीव जान कुमार सानू ‘बिग बॉस 14’ च्या सीजन मध्ये प्रतिस्पर्धी आहे. यात बोलताना “मराठीत बोलल्यावर मला … Read More “मराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल”\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nअवघ्या महाराष्ट्रात विनोदाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक … Read More “लक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…”\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nएकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी प्रवेश करताना “तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल” असे उद्गार केले आणि … Read More “सीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nजगभरात कोरोना प्रसार वाढत असताना अनेकांना कोरोना होऊन गेल्यासारखे वाटत आहे. आपल्याला सुद्धा कोरोना होऊन गेला आहे असे वाटतं आहे … Read More “तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\nदेशातील अनेक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याची आपत्कालीन हेल्पलाईन सुविधा क्रमांक बदलणार आहे. पोलिसांना संपर्क साधायचा असल्यास १०० क्रमांक इतिहासजमा होणार आहे. … Read More “आता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन”\n फेसबुकवरील मैत्रीतून तरुणीवर बलात्कार\nपुणे: हडपसर भागातील तरुणीने बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. सोशल मीडियावर (फेसबुक) वरून ओळख झालेल्या आरोपीकडून बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंद … Read More “पुण्यात धक्कादायक घटना फेसबुकवरील मैत्रीतून तरुणीवर बलात्कार”\nपुण्यात चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला बक्षीस\nपुण्यातील बस स्टॉप चोरीला गेल्याचा फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेस समोरील बस … Read More “पुण्यात चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला बक्षीस”\nकोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी…\nभारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या वेषभूषाकार भानू अथैया यांच्याविषयी माहिती आपण वाचणार आहोत. त्यांचे गुरुवारी (१५ ऑक्टोबर,२०२०) मुंबईत निधन झाले. त्या … Read More “कोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी…”\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-28T14:35:33Z", "digest": "sha1:AYEZTMBJ3FGTHPPZ3X7Y7XOCRVTOJDBZ", "length": 7401, "nlines": 138, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "छायाचित्र दालन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n28.10.2020: राज्यपालांच्या हस्ते छायाचित्रकारांचा सन्मान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.10.2020 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनचे दातृत्व पुरस्कार प्रदान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n20.10.2020: पृथ्वीराज कोठारी भारत जैन रत्न पुरस्काराने सन्मानित\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n20.10.2020 : महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी घेतली राज्यपालांची भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n19.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n15.10.2020 : आरोग्य विभागातील करोना योध्यांचा सत्कार\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n15.10.2020: अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n14.10.2020: राजभवन येथे करोना देवदुतांचा सन्मान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n06.10.2020: महिला व बाल कल्याण विभागातर्फे सादरीकरण\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n05.10.2020 : अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूतनी घेतली राज्यपालांची भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n02.10.2020: महात्मा गांधींची ‘आत्मनिर्भर भारत‘ संकल्पना साकार करणे सर्वांचे कर्तव्य: राज्यपाल\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/seo/", "date_download": "2020-10-28T14:28:43Z", "digest": "sha1:5FEPJM6LY66BZCARUTI4J3UWQZWCYNDI", "length": 3122, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "SEO Archives | Online Tushar", "raw_content": "\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक व्यवसाने आणि वेबसाइटच्या मालकाने Google वर नंबर १ रँक येण्याचं स्वप्न पाहिलं आहे पण ते नेमकं होईल कसं तुम्ही वेबसाईट सुरु केली आपल्या वेबसाईटवर जास्त ट्राफिक ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/famous-choreographer-saroj-khan-passed-away-11003", "date_download": "2020-10-28T13:44:04Z", "digest": "sha1:GBCOH5ATMWAW7BVSU22TG4L7YH5ERRKK", "length": 10599, "nlines": 135, "source_domain": "www.saamtv.com", "title": "प्रसिध्द कोरिओग्रा��र सरोज खान यांचं निधन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन\nप्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन\nप्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन\nशुक्रवार, 3 जुलै 2020\nकरण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' सिनेमात सरोज खान यांनी 'तबाह हो गये' हे गाणं नृत्य दिग्दर्शित केलं होतं. या गाण्यावर माधुरी दीक्षितने ठेका धरला होता. २२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं.\nमुंबई- सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होती. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ये इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.\nकरण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' सिनेमात सरोज खान यांनी 'तबाह हो गये' हे गाणं नृत्य दिग्दर्शित केलं होतं. या गाण्यावर माधुरी दीक्षितने ठेका धरला होता. २२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं.\nप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं आज निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ते अनेक दिवसांपासून इस्पितळात भरती होत्या. गुरुवारी १ वाजून ५२ मिनिटांनी हृदयविकाराच्या धटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. याआधी त्यांची करोना टेस्टही झाली होती. पण ती निगेटिव्ह आली होती. सरोज खान यांचं जाणं हे बॉलिवूडला झटका देणारं आहे. आज मालवणी, मालाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.\nयानंतर त्यांनी काम करणं कमी केलं होतं. ८० च्या दशकात त्यांनी श्रीदेवी यांच्या सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी विशेष गाजली. कंगना रणौतच्या मणिकर्णिकी सिनेमात त्यांनी काम केलं. तसेच २०१५ मध्ये आलेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न' सिनेमासाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तसेच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'कलंक' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत अखेरचं काम केलं.\nनृत्य वर्षा varsha शिक्षण education मुंबई mumbai राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार awards मालवण\nजोन्स अपॉन अ टाईम\nडीन जोन्सचं जाणं हे जितकं चटका लावणारं होतं तितकच वैद्यकशास्त्रातल्या विज्ञानाची...\nनाचताना धक्का लागला म्हणून विद्यार्थ्याला बदडलं...\nपुणे : स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात नृत्य करताना धक्का लागल्याने काही जणांनी आपल्याच...\nनाना पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयाकडून क्‍लीन चिट\nमुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला....\nनवऱ्याची पत्नीला नग्न करून मारहाण\nलाहोर (पाकिस्तान): नवरा व त्याच्या दोन कर्मचाऱयांसमोर नृत्य करण्यास नकार दिल्यामुळे...\nभारताचा ढाण्या वाघ विंग कमांडर अभिनंदन मायभूमीत परतला\nनवी दिल्ली : अभिनंदन... अभिनंदन..., भारत माता की जय... जय हिंद. अभिनंदन वेलकम... या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/02/blog-post_70.html", "date_download": "2020-10-28T14:30:46Z", "digest": "sha1:PZKKCHSWY7IGSFUJI5R3HFFP7BJEGXIS", "length": 22300, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भारतीय मुस्लिम समाजाला न्याय मिळणार कधी? | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nभारतीय मुस्लिम समाजाला न्याय मिळणार कधी\nआपल्या देशात अनेक कारणांनी जातीय व धार्मिक हिंसाचारांच्या रक्तरंजित घटना घडतात. त्यात अनेक निरपराध मुस्लिम मारले जातात. यात गुन्हेगारांना काही राजकीय पक्ष वाचवतात. यामुळे दंगलीत सहभागी असणारे व दंगलींना खतपाणी घालणारे देशात खुलेआम फिरत असतात. या पाश्र्वभूमीवर दिल्लीतील शीख दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना शिक्षा झाली. त्याप्रमाणे बाबरी मस्जिद, गुजरात दंगल, मुजफ्फरनगर दंगल व गोध्राकांड घडविणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होईल काय व मुस्लिम समाजाला न्याय मिळणार का\nआपल्या देशात अनेक कारणांनी तसेच जातीय हिंसाचारांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ ही मोठी चिंताजनक बाब आहे. अशा हिंसाचारांमध्ये निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागतो. अनेक जण जायबंदी होतात, तर समाजाबरोबरच देशाचेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळेच अशा प्रवृत्तींना वेळीच अटकाव करणे तसेच त्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे ठरते. मात्र अशा गंभीर प्रकरणांतही राजकीय हस्तक्षेप होणं त्यातून हल्लेखोरांना पाठीशी घातलं जाणं, त्यांच्यावरील कारवाईस टाळाटाळ होणं असे प्रकार समोर येतात, ही बाब समाजासाठी व आपल्या देशासाठी हानिकारक ठरणारी असते. म्हणूनच अशा घटनांमध्ये न्यायालयाकडून संबंधितांना योग्य न्याय दिला जावा अशी अपेक्षा असते. त्या दृष्टीने आपली न्यायव्यवस्था आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहे, ही समाधानाची बाब म्हणालयला हवी.\nया पाश्र्वभूमीवरदिल्लीतील १९८४ मधील शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोवावली. यामुळे या दंगलीतील पीडितांना दिलासा मिळणं साहजिक असलं तरी ही न्यायालयीन लढाई इथंच थांबणारी नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनेंतर देशभरात निरपराध शिखांचं शिरकाण करण्यात, त्यात निष्पाप शिखांचा बळी गेला. महाराष्ट्रातही श्रीरामपूर, कोपरगावला मोठ्या रक्तरंजित घटना घडल्या होत्या. दिल्लीतही जातीय दंगली झाल्या. त्यातल्या एका प्रकरणात काँग्रेसनेते सज्जनकुमार यांना शिक्षा ठोठावण्यात आली. दिल्लीत आणि संपूर्ण भारतात जे काही घडलं ते मानवतेला काळीमा फासणारं होतं. फाळणीनंतर इतकं मोठं नृशंस हत्याकांड घडलं नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. परंतु गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर जे झ��लं ते नृशंस हत्याकांड नव्हतं का, असा प्रश्न पडतो. इतका नरसंहार करणाऱ्यांना मात्र उशिरा शिक्षा का होते\nदिल्लीतील शीख हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा झाली, परंतु आपल्या देशात गुजरात दंगल, मुजफ्फरनगर, हाशिमपुरा दंगल आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतरची दंगल करणाऱ्यांना व बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांना शिक्षा न्यायालय कधी देणार आणि कधी मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देणार आहे अजून किती वर्षे मुस्लिम समाज न्यायाची वाट पाहाणार अजून किती वर्षे मुस्लिम समाज न्यायाची वाट पाहाणार या दंगलीत हात असणाऱ्यांना शासन होईल यासाठी आवश्यक ती कारवाई न्यायालयानं करायला पाहिजे होते. अशा अनेक जातीय दंगली आपल्या देशात झाल्या आहेत आणि असे अनेक सज्जनकुमार आपल्या देशात मोकाट फिरत आहेत. शिखांचे हत्याकांड होऊन त्यांचा निकाल लागण्यास ३४ वर्षे लागत असतील तर हा शीख समाजाला मिळालेला न्याय नाही. या दंगलींच्या निकालाला इतकी वर्षं लागली तर ज्या दंगलीत अनेक आरोपी आहेत त्यांना शिक्षा करण्यासाठी अजून किती वर्षं लागतील, याचा विचार न्यायालय करणार कधी या दंगलीत हात असणाऱ्यांना शासन होईल यासाठी आवश्यक ती कारवाई न्यायालयानं करायला पाहिजे होते. अशा अनेक जातीय दंगली आपल्या देशात झाल्या आहेत आणि असे अनेक सज्जनकुमार आपल्या देशात मोकाट फिरत आहेत. शिखांचे हत्याकांड होऊन त्यांचा निकाल लागण्यास ३४ वर्षे लागत असतील तर हा शीख समाजाला मिळालेला न्याय नाही. या दंगलींच्या निकालाला इतकी वर्षं लागली तर ज्या दंगलीत अनेक आरोपी आहेत त्यांना शिक्षा करण्यासाठी अजून किती वर्षं लागतील, याचा विचार न्यायालय करणार कधी वास्तविक पाहता भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हे सर्व प्रकार थांबायला पाहिजे होते. परंतु या दंगलींत वाढच होत आहे.या दंगलींमुळे देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे.\nजगातील कुठलाही धर्म जातीयता, वर्णव्यवस्था यांचे समर्थन करीत नाही. परंतु काही स्वार्थी आणि अधर्मी लोक स्वत:च्या फायद्यासाठी आणि समाजात असलेले आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जातियतेचा वणवा सर्वत्र पसरविण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या देशात कोणत्याही समाजाची प्रगती आणि विकासाची चिंता नाही. विकासापेक्षा जातियतेला भारतात जास्त महत्त्व दिले जाते. यामुळे भारतीय मुस्लिम समाज राजकीय क्षेत्रात पिढ्यानपिढ्या मागे राहिला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फार मोठे योगदान असूनही समाजाला अजूनही राजकीय भागीदारी मिळालेली नाही, याची येथील मुस्लिम समाजाला आजही खंत वाटते. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही काही सामाजिक विषमतेविषयीची मानसिकता मात्र सरकार आणि राज्यकर्त्यांची अजूनही बदललेली नाही. या जातीय व्यवस्थेमुळे जाती दंगली होतात आणि निरपराध मुस्लिम मारला जातो. त्यांना कोणत्याही पक्षाचा आमदार, खासदार, न्याय मिळवून देत नाही. अनेक जातीय दंगलींत मरणारे निष्पाप जीव व आज हयात असलेले त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहात आहेत. आपल्या देशात ज्या दंगली होतात त्या मंदिर-मस्जिद विवादामुळे, यास जबाबदार म्हणजे येथील राजकारणी. भारतात सांप्रदायिक दंगली घडतील असे पोषक वातावरण तयार करणयाचे कार्य आजकाल मोठ्या प्रमाणात काही समाजकंटक आणि राजकीय हस्तक करीत असल्याचे आपणास जाणवते. कारण जात आणि धर्माच्या नावावर हिंदू-मुस्लिमदलित- सवर्ण असे संघर्ष निर्माण करून आपणास पाहिजे ते सर्व राजकीय फायदे हेच पुढारी करून घेतात.\n- गुलाब नजीर पिंजारी\nकुरआनच्या सत्यमार्गातून चालून आलेली ‘मलाला’\nकल्याणमध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे ‘मस्जिद परिचय’\nमुक्तीचा सर्वात उत्तम मार्ग, पवित्र कुरआन : प्रेषि...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमस्जिद परिचय – स्तुत्य उपक्रम\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nओढून घेतलेले घटनात्मक संकट\nश्रीमंत लोकांनी आपल्या मुलींच्या लग्नात साधेपणा आण...\nइस्लामी शिक्षणात सुखमय वैवाहिक जीवनाचे रहस्य - फ़रह...\nव्याज खाणे ईशकोपास आमंत्रण : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंत तुकाराम महाराज आणि इस्लाम\nभाजपचे नेते गांधी परिवारामागे\n१५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१९\nमुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित ...\nएमपीजेचे राशन वंचितांसाठी राज्यव्यापी आंदोलन\nसावधानः आत्महत्या वाढत आहे\nअन्नाचा अधिकार जगण्याचा अधिकार\nभारतीय मुस्लिम समाजाला न्याय मिळणार कधी\n‘आम्ही भारतीय’चा आवाज काळजातून बुलंद केला पाहिजे\nचोरीमध्ये धोकाधडीचा समावेश नाही : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\nसत्याचा चेहरा उजळून काढायला हवा\n68 व��्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\n०१ फेब्रुवारी ते ०७ फेब्रुवारी २०१९\nवाचाळवीर आणि सामाजिक दहशतवाद\nमुस्लिम समाजाने बौद्धिक मैफली तयार कराव्यात\nदुबईत भरला कोकणी महोत्सव\nइस्लाम ही पुरोगामी आणि संतुलित जीवन पद्धत\nसत्य प्रचार केंद्र जळगाव तर्फे मोफत पवित्र कुरआन व...\nमरणावर रडायचं की धोरणावर रडायचं\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4/u-S9Eu.html", "date_download": "2020-10-28T13:38:59Z", "digest": "sha1:SDJRUDBZ4JPABI6HJ4LP4YNNT6DAIG3A", "length": 3770, "nlines": 42, "source_domain": "krishnakath.page", "title": "जिल्ह्यात आज 8 नागरिक कोरोना बाधित - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संप��दक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nजिल्ह्यात आज 8 नागरिक कोरोना बाधित\nJune 13, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nजिल्ह्यात आज 8 नागरिक कोरोना बाधित\nसातारा दि. 13 (जि. मा. का): आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 8 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्‌यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nकोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील कोडोली येथील 42 वर्षीय पुरुष, वय 17 व 14 वर्षीय युवती.\nखंडाळा तालुक्यातील लोणंद (आनंदगाव) येथील 38 वर्षीय महिला.\nवाई तालुक्यातील शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील 25 वर्षीय पुरुष.\nकराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष\nमहाबळेश्वर तालुक्यामध्ये बेल एयर हॉस्पीटलमध्ये मुळचा चेंबूर मुंबई येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.\nआत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 726 झाली असून कोरोनातून 499 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 194 इतकी झाली आहे तर 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/99-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A4%B0-13-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/jA0Yhx.html", "date_download": "2020-10-28T15:06:53Z", "digest": "sha1:OFJ7MUPRRCETA425GD4AINGZ7U7HAS2Y", "length": 3327, "nlines": 38, "source_domain": "krishnakath.page", "title": "99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल\nMay 11, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले व��लगीकरण कक्षात दाखल\nसातारा दि. 11 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 96 असे एकूण 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.\n13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल\n10 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanvedan.com/2019/01/06/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2020-10-28T14:39:24Z", "digest": "sha1:3K25GMZVZJ7KYPJUYBPPD4RI7VJOLXFS", "length": 14635, "nlines": 65, "source_domain": "sanvedan.com", "title": "शेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe | Sanvedan", "raw_content": "\nशेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe\nशेअर बाजार वाढला की हाव आणि पडायला लागला की घबराट ह्या सामान्य मानवी भावना आहेत.\nज्या आपल्याच देशात आहेत, असं मुळीच नाही मात्र इतर देशांच्या तुलनेत आर्थिक समजच भारतात तोळामासा आहे. कोणत्याही विकसित अर्थव्यवस्थेत 50% हुन अधिक लोकसंख्या ही शेअर बाजार, व त्या संलग्न गुंतवणुका करत असते.\nभारतात हाच आकडा 4% ही नाही.\nआपले लोक केवळ शेअर बाजार पडायला लागला की आपापल्या मनातल्या अज्ञानाने केवळ अफवा पिकवायला सुरवात करतात आणि अश्या अफवा ऐकून अनेक नव-गुंतवणूकदार, आम्हा आर्थिक सल्लागारांकडे भीतीयुक्त चित्र- विचित्र शंका घेऊन येतात, म्हणुन आज जरा त्यावर चर्चा करुयाच.\nशेअर बाजार हा गेले 300 वर्षांपासून चालू असलेली व्यवस्था आहे, ज्या ब्रिटिश सरकारने आल्यावर राज्य केलं त्या ईस्ट इंडिया कंपानीचे भारतात राज्य करण्यापूर्वी पासून लंडन स्टोक एक्स्चेंजवर शेअर लिस्टेड होते.\nह्यावरून आपण अंदाज लावू शकतो, ही व्यवस्था किती जुनी आहे, आणि जाणत्या, आणि आर्थिकदृष्टया सजग गुंतवणूकदार लोकांसाठी शेअर बाजार हा पूर्वी पासून एक मुख्य पर्याय राहिला आहे. ह्या शेअर बाजाराचा वर खाली होत राहणे हा स्थायी भाव असून, तो केवळ वर आणि वरच जातो हा गैर समज आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीचा पहिला परिणाम होतो तो शेअर बाजारावर.\nपण गंमत म्हणजे हा एकमेव बाजार आहे जिथे सेल लागतो आणि लोक बाजार सोडून पाळायला पाहतात..\nवास्तविक 2 हजाराची वस्तू 500 रुपायात मिळत असेल तर बाजारात गर्दी करून विकत घेतली जाते पण शेअर बाजार असा एकमेव बाजार आहे जिथे लोक 500 ला आल्यावर ही घाबरत विकायलाकच उत्सुक असतात, कारण त्याचा भाव 2 हजार आहे तर का आहे\nतो 500 झाला तर काय असं झाल आणि का झाल ह्याचा अर्थच मुळीच माहित नसतो, म्हणून फक्त घाबराट आणि हाव इतक्याच भावना शेअर बाजारा बाबत सामान्य माणसाच्या असतात. आज जरा त्याच्या पलीकडचा अर्थ समजून घेऊया.\nआता 2007 साली जो शेअर बाजार वाढायला लागला आणि 21000 ह्या स्थराला पोहोचला आणि अमेरिकी बँकिंग विश्वात एक वादळ आलं, लिमन ब्रदर ही अमेरिकेतील, तत्कालीन नामांकित बँक बुडाली\nआणि अमेरिकी अर्थव्यवस्थेत मोठा खड्डा पडला, आता साधा प्रश्न आहे, आपल्या घरात जर एखादी आर्थिक समस्या निर्माण झाली, आणि प्रचंड चणचण निर्माण झाली, तर आपण आपल्या गुंतवणुका पहिल्या काढून घेतो,कारण आपल्याला आपल्या घरातला आर्थिक खड्डा पहिला भरून काढायचा असतो\nतेच अमेरिकेनेही केले, भारत व इतर विकसनशील रराष्ट्रांच्या शेअर बाजारात लावलेला पैसा काढून घेतला, कारण त्यांना त्यांचा घरातला आर्थिक खड्डा भरून काढायचा होता.\n21000 वरील शेअर बाजाराचा निर्देशांक पडायला लागून 9000 वर आला\nप्रचंड घाबराट उडाली..जो तो असतील नसतील ते शेअर विकायला लागला, ह्यात नवगुंतवणूकदार जास्त होते..\nत्यांना फक्त शेअर बाजार खाली जातोय आपल्या पैशाचे कमी होणारे मूल्यकेवळ वाचवायचे होते.\nज्या लोकांनी 21000 ला खरेदी केली,त्यांनी काही दिवसात 15000 ला विकून, त्या नंतर काही दिवसात झालेला 9000 चा भाव पाहून सुस्कारा सोडला, म्हणाले ”वाचलो बाबा….शेअर बाजार सट्टा आहे, 21 हजाराचे 15 हजार झाले आठवड्या भरात,विकले नसते तर 9 हजार झाले असते, वेळीच बाहेर पडलो म्हणून वाचलो आता नाही बाबा ह्या वाटेला जाणार आता नाही बाबा ह्या वाटेला जाणार\nह्या माणसाला 2018 साली 38000 झालेल्या शेअर बाजाराचा लाभ कसा मिळेल\nशेअर बाजार हा दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच भरगोस नफा मिळवून देतो\nहे 300 वर्षांचा इतिहासाने सिद्ध केलेले सत्य आहे.\nजगप्रसिद्ध गुंतवणूक गुरू वोरेन बफे साहेबांचे तर एक तत्व आहे, ते तर म्हणतात की मी जर काही शेअर विकत घेत असिन तर किमान 5 वर्ष तरी विकत नाही\nम्हणजे काय तर जास्तकाळ शेअर बाजारात घालवा किमान 5 वर्षांचा तरी गुंतवणुक कालावधी असू द्या तेव्हा तुमचे पैसे वाढताना दिसायची शक्यता तरी आहे \nशेअर बाजारात कोणीही आजतागायत रातोरात श्रीमंत झाल्याची 300 वर्षात तरी नोंद नाही, हो रातोरात गरीब झाल्याच्या नोंदी खूप सापडतील कारण योग्य मार्गदर्शका च्या मदतीने गुंतवणूका करण्या ऐवजी टीप, वगैरे ऐकून थोड्या दिवसात भरपूर पैसे कमवायला जाणारे अनेक जण असतात.\nयोग्य मार्गदर्शकाच्या साहाय्याने, गुंतवणुकी चे उद्दिष्ट ठेवत, दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका केल्या तर चक्रवाढ वाढीचा फायदा होत आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतात, मात्र इतकंच की योग्य वेळ साधायला जाऊ नका, अशी योग्य वेळ कधीच कोणालाच सांगता येत नाही, त्या ऐवजी शेअर मार्केट मध्ये जास्तवेळ गुंतवणूक करून राहा\nह्या साठी उत्तम उपाय म्हणजे SIP ज्या गुंवणूकदराने गेल्या 10 वर्षात शेअर बाजार 21 हजार ते 9 हजार आणि पुन्हा 38 हजारावर असा प्रवास झाला त्या 10 वर्षात अगदी दर महिना गुंतवले असते तरी त्यावर 17% परतावा मिळाला असता, पण त्याला जो 10 वर्ष नियमित गुंतवणूक करत राहीला, त्याची प्रत्येक स्थरावर दर महिना गुंतवणूक होत गेली, दर महिना थोडे थोडे युनिट जमा होत गेले आणि 10 वर्षांनी त्या सगळ्याच युनिट चा भाव 38 हजाराच्या लेव्हल वर गेला\nछोटी पावलं, पण नियमित पावलं आर्थिक स्थैर्य मिळवून देतात\nलेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.\nअनिश्चितता आणि शेअर बाजारात गुंतवणूक\nसध्या शेअर बाजारातील वातावरण पाहून बरेच गुंतवणूकदार हे सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. अनेक जण काय करूया म्हणून सल्ला विचारायला येत आहेत, 23 तारखे नंतर गुंतवणूक करू म्हणून अनेक जण वाट पाहत आहेत आणि सध्याचा पडझडीला घाबरलेले ही अनेक आहेत. ह्या सर्वाचा गुंतवणूक प्रवास जरा...\nइन्शुरन्स चा पांढरा हत्ती आणि फुकटाची आवड \n२५० हुन अधिक कार्यक्रम गुंतवणूक साक्षरते बाबत घेतल्यामुळे अनेक वेग वेगळी माणसं आणित्यांचा वेग वेगळ्या शंका ऐकाव्या लागतात, त्यात काहीही गरज नसताना इन्शुरन्स विकत घेतलेले महाभाग, तर कधी अगदी काही जाणांना लोन घेऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करायचा फुकटचा सल्ला बँक कर्मचारी...\nआपल्या घरात कोणी ना कोणी आज्जी आजोबा किंवा तुमचे आई बाबा तुम्ही आज जितके मोबाईल ह्या गोष्टीपासून जवळ आहात, तुम्हाला जितका मोबाईल वापरणं सोप जातंय तितकं त्यांना जात नाहीए असं वाटत असेल तर ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे. आज भारताचं आयुर्मनच वाढलंय सरासरी भारतीय माणूस ७८...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-28-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/gg7SxN.html", "date_download": "2020-10-28T13:45:03Z", "digest": "sha1:V5VM6ISX4WK56ER6VV5XS2MJN3DBNTU3", "length": 5476, "nlines": 44, "source_domain": "krishnakath.page", "title": "जिल्ह्यात पुन्हा 28 नागरिकांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nजिल्ह्यात पुन्हा 28 नागरिकांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nMay 27, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nजिल्ह्यात पुन्हा 28 नागरिकांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह;\nबेलवडी (ता. जावळी) येथील 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह\nसातारा दि. 27 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 28 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जावळी तालुक्यातील बेलवडी येथील अर्धांगवायू आणि मधुमेह असलेला 68 वर्षीय पुरुष 19 में रोजी मुंबई वरून आलेला होता. घरात विलगीकरणात होता, तिथेच चक्कर येऊन पडला, तिथेच मृत्यू झाला. त्याचा स्त्राव घेतला घेण्यात आला होता. मृत्यू पश्चात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.\nया बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील आसले येथील 26 वर्षीय महिला व 3 वर्षाची बालीका, जांभळी येथील 48 वर्षीय महिला, वेरुळी येथील 41 वर्षीय पुरुष, कोंढावळे येथील 47 वर्षीय पुरुष, किरुंडे येथील 25 वर्षीय पुरुष, वडवली येथील 30 वर्षीय महिला, वाई ग्रामीण रुग्णालय येथील 33 वर्षीय आरोग्य कर्मचारी.\nमहाबळेश्वर तालुक्यातील देवळी येथील 15 वर्षीय युवती, व 28 वर्षीय महिला, पारुट येथील वय 21 व 22 वर्षीय 2 युवती व 50 वर्षीय पुरुष, गोरोशी येथील 43 वर्षीय पुरुष.\nजावळी तालुक्यातील तोरणेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, बेलवडी येथील मृत 65 वर्षीय पुरुष.\nखटाव तालुक्यातील बनपुरी येथील 20 वर्षीय युवक, वांझोळी येथील 24 वर्षीय युवक, डांभेवाडी येथील 15 वर्षीय युवती व 39 वर्षीय महिला.\nसातारा तालुक्यातील वावदरे येथील 56 वर्षीय पुरुष\nकराड तालुक्यातील शेणोली येथील 4 पुरुष (वय 24, 28,35 व 34), 2 बालीका (वय 7 व 13) आणि 26 वर्षीय महिला.\nकोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत एकूण 422 इतकी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ledlamp.china-led-lighting.com/index.php?Dir=LedCommercialLight&Page=6&LANG=mr", "date_download": "2020-10-28T13:49:18Z", "digest": "sha1:6LFJP2QTRA55DRNTUFXWPVERFEM4PLUR", "length": 5994, "nlines": 76, "source_domain": "ledlamp.china-led-lighting.com", "title": "एलईडी लँड रोव्हर,Guzheng Town Led Home Decorative,Constant Current Led Products - चीन एलईडी लँड रोव्हर निर्माता आणि पुरवठादार", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nइतर मॉडेल पहा >>\n1. पारंपारिक नेतृत्व लटक्या प्रकाश\n2. कस्टम नेतृत्व लटकन प्रकाश\nपारंपारिक नेतृत्व लटक्या प्रकाश. कधीकधी ड्रॉप किंवा स्झेंझर असे संबोधले जाणारे लाइट लिक्विड फिक्चर असते जे एक कॉर्ड, चेन, किंवा मेटल रॉडद्वारे निलंबित केलेल्या छत पासून हँग आउट होते. लेड पेन्डंट लाइट्स बहुतेक वेळा वापरली जातात, स्वयंपाक काउंटरटॉप्सवर सरळ रेषावर हँग आउट करतात. आणि dinette सेट किंवा कधी कधी बाथरुम मध्ये पेन्डंट्स मोठ्या प्रमाणात आकारात येतात आणि मेटल ते काचेच्या किंवा ठोस आणि प्लॅस्टिकच्या सामग्रीमध्ये बदलतात. आमच्या पेंडर्स ऊर्जा वाचविणारे मॉडेल आहेत आणि सर्व वापरलेल्या कंपन्यांचा वापर करतात.( पारंपारिक नेतृत्व लटक्या प्रकाश )\nपारंपारिक नेतृत्व लटक्या प्रकाश\nपारंपारिक नेतृत्व लटक्या प्रकाश\nइतर मॉडेल पहा >>\n1. पारंपारिक नेतृत्व लटक्या प्रकाश\n2. कस्टम नेतृत्व लटकन प्रकाश\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/article-anand-mahajan-and-monita-mahajan-education-355987", "date_download": "2020-10-28T14:25:18Z", "digest": "sha1:JKMI3QGYIEZOBTN5EFFSY5F7TIEJBKVU", "length": 16447, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "मनातलं : वेगवान वाचन : मान्यता आणि वास्तव - article anand mahajan and monita mahajan on education | Marathi News - eSakal", "raw_content": "\nमनातलं : वेगवान वाचन : मान्यता आणि वास्तव\nआजच्या लेखात, आपण वेगाने शब्द वाचण्याबद्दलचे गैरसमज समजून घेऊ आणि स्पीड रीडिंग करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली पाहिजे, यावर अधिक चर्चा करू.\nप्रत्यक्षात, जे काही प्रथमच वाचले गेले आहे. त्यातील १०० टक्के आपण कधीही समजू शकत नाही. आपण प्रथमच कोणतेही पृष्ठ वाचल्यावर आपल्याला मजकूर समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. समजून घेणे वेगवेगळ्या पातळीवर येते.\nआजच्या लेखात, आपण वेगाने शब्द वाचण्याबद्दलचे गैरसमज समजून घेऊ आणि स्पीड रीडिंग करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली पाहिजे, यावर अधिक चर्चा करू.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nप्रत्यक्षात, जे काही प्रथमच वाचले गेले आहे. त्यातील १०० टक्के आपण कधीही समजू शकत नाही. आपण प्रथमच कोणतेही पृष्ठ वाचल्यावर आपल्याला मजकूर समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. समजून घेणे वेगवेगळ्या पातळीवर येते. अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्यास उतारा एकापेक्षा अधिक वेळा वाचण्याची आवश्यकता असेल. या विषयाची सखोल माहिती पूर्ण झाल्यानंतर आपण शिकण्यास आणि लक्षात ठेवण्यास सक्षम असाल. मग जलद वाचणे आणि पटकन लक्षात ठेवणे शक्य आहे. स्पीड रीडिंगचा वापर करून प्रभावी शिक्षण गेम खेळण्याइतके सुलभ असले पाहिजे.\nआपण सायकल चालविणे कसे शिकता\nप्रथम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची आवश्यकता आहे, त्यानंतर आपण कसे चालवायचे हे शिकण्यासाठी प्रशिक्षण चाके वापरता. नंतर हळूहळू आपण प्रशिक्षण चाके काढता आणि आपण सायकल संतुलित करण्याचा प्रयत्न करता. एकदा आपण स्वत: ला संतुलित ठेवण्यास शिकलात, तर ते सवयीमध्ये विकसित होईल.\nतर, वेगवान वाचन आणि आकलन हे सायकल चालविण्यासारखेच आहे.जेव्हा आपण सराव आणि लक्ष केंद्रित करून वेगाने वाचन करता, तेव्हा आकलन आपोआप होईल.\nप्रभावी शिक्षण आणि वेगवान वाचन हे एक कौशल्य आहे\nहे कौशल्य दीर्घ कालावधीत विकसित केले जाऊ शकते\nनवीन समस्या, विषय आणि जगातील ताज्या घडामोडींबद्दल नवीन साहित्य वाचणे महत्त्वाचे आहे\nनवीन शब्द शिकणे आणि शब्दसंग्रह सुधारणे खूप महत्त्वाचे आहे\nदररोज किमान १० नवीन शब्द वाचणे आणि शिकण्याचे लक्ष्य ठेवा\nप्रत्येक नवीन शब्दाचे शब्दलेखन जाणून घ्या\nशब्दसंग्रह वाढविण्यासाठी असा प्रयत्न करा\nवर्णमाला B सह प्रारंभ होणारे ४ अक्षरी शब्द लिहा\nनंतर, अक्षर S ने प्रारंभ होणारे ४ अक्षरी शब्द लिहा\nही शब्दसूची तपासा आणि आपण लिहिलेल्या शब्दांशी तुलना करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nUNLOCK 6 - शाळांसाठी मिशन बिगीन अवघडच; केंद्राच्या कठोर दिशानिर्देशाचे आव्हान\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक- ६ च्या नव्या दिशानिर्देशांनुसार कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाउन व सध्याचे अन्य निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत...\nबऱ्हाटे आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरी पोलिसांचे छापे; मोठ्या प्रमाणात बनावट स्टॅम्पसह कागदपत्रे जप्त\nपुणे : मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेला आणि फरार घोषित केलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे तसेच त्याच्या नातेवाइकांच्या घरावर बुधवारी (ता....\nऊसतोड कामगारांना १४ टक्के दरवाढ\nपुणे - ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे ऊसतोड...\n कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा\nपुणे - लॉकडाउनच्या कालावधीतील दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजमाफीचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. याचा सामान्य कर्जदारांना मिळणारा...\nपाच नोव्हेंबरला देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा विस्तार देशभरात करण्यावर शेतकरी संघटना...\nचिमुरडीच्या वेदनेवर ‘मेक अ विश’ची फुंकर\nपुणे - आठ वर्षांचं चिमुकलं वय. त्यात दुर्धर आजाराची वेदना घेऊन जगणाऱ्या कीर्तीच्या गालावरची कळी फुलली. ती हसली, खेळली आणि बागडली. ‘मेक अ विश’ आणि...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/heavy-rains-in-aurangabad-area-zws-70-2298684/", "date_download": "2020-10-28T15:04:52Z", "digest": "sha1:CL66NREP255I7QSOJFG4UOTXEZR436MD", "length": 15729, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Heavy rains in Aurangabad area zws 70 | औरंगाबाद परिसरात जोरदार पाऊस | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nऔरंगाबाद परिसरात जोरदार पाऊस\nऔरंगाबाद परिसरात जोरदार पाऊस\nमका, कापूस, बाजरी भिजली\nजोरदार पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले\nमका, कापूस, बाजरी भिजली\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहर व परिसरात शनिवारी पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. आडगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कापूस, मका, बाजरी आदी काढणीला आलेली पिके भिजून गेली असून शेतकरी कोलमडून पडला आहे.\nविजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर पाऊस आडगाव, निपाणी, परदरी, गांधेली आदी भागात झाला. पावसाने काढणीला आलेले मक्याचे पीक अक्षरश भिजून गेले गेले. आधीच काळवंडलेली मक्याची कणसं पावसाने भिजली असून ती आता जनावरांना खायला टाकायच्या लायकीचेच राहिले आहे, असे आडगाव येथील शेतकरी अशोक लोखंडे यांनी सांगितले. वेचणी सुरू असलेला कापूसही सलग दोन दिवसांच्या पावसाने भिजला असून आता त्याचाही बाजारभाव घसरण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.\nबाजरी, सोयाबीन आदी पिकांचेही नुकसान झालेले आहे. बाजरीची सध्या सोंगणी सुरू असून कणसं भिजून माल काळवंडून कवडीमोल भाव मिळण्याची भीती शेतक ऱ्यांमध्ये पसरली आहे. मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कापूस पूर्णपणे भिजला आहे. बाजारात सध्या भिजलेल्या कापसाला तीन हजारांपेक्षा अधिकचा दर मिळत नसून शेतकरी कोलमडून पडला आहे, असे शेतकरी अशोक लोखंडे यांनी सांगितले.\nऔरंगाबाद शहरात शनिवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहिल्या. मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसामुळे औरंगाबादकर पुरते वैतागले आहेत. शुक्रवारी झालेल्या दीड तासाच्या पावसाने औषधी भवन भागातील दुचाकी वाहने नाल्याच्या पाण्यात वाहून गेली. ��नेकांच्या घरात पाणी शिरले. ते काढून होण्यापूर्वी शनिवारी दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सरीवर सर असा खेळ दिवसभर सुरू होता. सप्टेंबर अखेरीस वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला.\nऑक्टोबर महिन्यातील उष्णता पुरेशी जाणवण्यापूर्वीच पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हाती राहिलेले पीकही या पावसामुळे संकटात आले आहे. सकाळी काही वेळी ऊन पडल्यानंतर आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारच्या पावसामुळे शहरातील मिटमिटा, पडेगाव, भीमनगर, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, जयसिंगपुरा, लेबर कॉलनी, सिल्कमिल कॉलनी, ज्युबली पार्वष्ठ, नंदनवन कॉलनी, संभाजी पेठ, समर्थनगर, गरमपाणी, खडकेश्वर, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, जाफरगेट, जुना मोढा, निराला बाजार, दलालवाडी, पैठणगेट येथील सखल भागात पाणी साठले होते. शनिवारचा दिवस पावसाचाच होता.\nहिंगोली: जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चार-पाच दिवसांच्या विश्रांतीने सोयाबीन काढणीची लगबग सुरू असतानाच पुन्हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दमछाक झाली. शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने शेतकऱ्याची चांगलीच दमछाक झाली.\nजिल्ह्यात या वर्षी सर्वत्र अतिवृष्टी झाली. ओढे-नाले-नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची पिके जमिनीसह खरडून वाहून गेली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी केली. पंचनाम्याचे काम सुरू आहे. १.४७ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सलग चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे एकरी उत्पादनात घट झाली असून त्यातच मजुरीचे दर वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 Coronavirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या घसरणीला\n2 औरंगाबादमध्ये करोनामुक्तीच्या प्रमाणात वाढ\n3 यांत्रिकीकरण वाढवण्याचे साखर कारखान्यांचे प्रयत्न\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/914?page=2", "date_download": "2020-10-28T14:13:31Z", "digest": "sha1:Z37M5FKPEUMVODXJTCBYAFVC6KFYHLJP", "length": 9636, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेख : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेख\nजो तुमको हो पसंद वोही बात करेंगे\nRead more about जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे\nये कौन आया रौशन हो गयी महफिल किसके नाम से\nRead more about ये कौन आया रौशन हो गयी महफिल किसके नाम से\nये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है…\nRead more about ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है…\nदिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो…\nRead more about दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो…\nरोज शाम आती थी मगर ऐसी ना थी…\nRead more about रोज शाम आती थी मगर ऐसी ना थी…\nदिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो…\nRead more about दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो…\nदिलकी गिरह खोल दो चुप न बैठो कोई गीत गाओ…\nRead more about दिलकी गिरह खोल दो चुप न बैठो कोई गीत गाओ…\nसहचरी नावाची केअर गिव्हर - डॉ. शैलेश उमाटे\nठाणे पाठपुरावा वर्धापनदिन म्हणजे एक मेजवानी असते. ��ाधव कोल्हटकरांच्या कल्पक आयोजनामुळे यादिवशी तासदीड तासाच्या कर्यक्रमात अतिशय मौलिक माहिती हा कार्यक्रमाला येणार्‍यांच्या पदरी पडते. स्वतः माधवसरांचे खुसखुशीत निवेदन, विनोदाची पखरण असतेच. त्यातून डॉ. शैलेश उमाटेंसारखे विनोदाचे वावडे नसलेले, आपले व्याख्यान अतिशय सहज, सोप्या भाषेत, घरगुती उदाहरणाने समजावून देणारे आणि त्याजोडीला अभिनयाचे अंग असलेले, तरुण व्यक्तीमत्व जर कार्यक्रमाला लाभले तर कार्यक्रमाची रंगत वाढतच जाणार यात नवल नाही. कालचा कार्यक्रमही तसाच रंगला.\nRead more about सहचरी नावाची केअर गिव्हर - डॉ. शैलेश उमाटे\nजीए कथा एक आकलन - सांजशकुन- अस्तिस्तोत्र - १\nजीएंच्या सांजशकुन मधील अस्तिस्तोत्र ही पहिली कथा. कथा फक्त चार पानांची. पण संस्कृतात सूत्र वाङ्मय असतं त्या धर्तीची आहे. सूत्रं अगदी छोटी असतात. किंबहूना ती छोटीच असावी असा नियम आहे. अल्पाक्षरत्व हा येथे फार मोठा गुण मानला जातो. मात्र या एकेका सूत्राचा आवाका प्रचंड असतो. त्यावर नाना तर्‍हेच्या टिका लिहिल्या जातात. अनेक विद्वान अनेक तर्‍हेने त्यांचा अथ लावतात. खरं तर \"सांजशकुन\" मधील सर्व कथाच सूत्राप्रमाणे आहेत. अणी मी विद्वान नसतानादेखील त्यांतील काही कथांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे.\nRead more about जीए कथा एक आकलन - सांजशकुन- अस्तिस्तोत्र - १\nसांजशकुन - जी. ए. कुलकर्णी\nRead more about सांजशकुन - जी. ए. कुलकर्णी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/kangana-ranaut-returned-on-thalaivi-set-for-shooting-276433.html", "date_download": "2020-10-28T13:58:44Z", "digest": "sha1:DMKIMKBR2VOIKQGXEVM7VMWMYCPQ453J", "length": 18776, "nlines": 207, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मोठ्या ब्रेकनंतर कंगना पुन्हा सेटवर | Kangana Ranaut returned Thalaivi shooting", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nKangana Ranaut | मोठ्या ब्रेकनंतर कंगना पुन्हा सेटवर, ‘थलायवी’च्या चित्रीकरणाला सुरुवात\nKangana Ranaut | मोठ्या ब्रेकनंतर कंगना पुन्हा सेटवर, ‘थलायवी’च्या चित्रीकरणाला सुरुवात\nकोरोना लॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण (Shooting) रखडले होते. कलाकारदेखील कोरोनाच्या भीतीने चित्रीकरण टाळत होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्यांनतर परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असून अनेक कलाकारांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतदेखील (Kangana Ranaut) सात महिन्यांच्या ब्रेकनंतर ‘थलायावी’च्या (Thalaivi) सेटवर परतली आहे (Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting).\nलॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे. ‘प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, 7 महिन्यांनंतर पुन्हा काम करणार आहे, माझा मोठा प्रोजेक्ट ‘थलायवी’साठी (Thalaivi) दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या काळात तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. मी काही सेल्फी शेअर करत आहे, आशा आहे की तुम्हाला आवडतील’, असे ट्विट करत कंगनाने (Kangana Ranaut) काही खास फोटो शेअर केले आहेत.\nतामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवन कथेवर चित्रपट\n‘थलायवी’ (Thalaivi) हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना जयललितांच्या भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. (Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting)\nए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ हा चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाल्याने, चित्रपटाचे चित्रीकरण (Shooting) वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. या चित्रपटाचे काही चित्रीकरण अद्याप बाकी आहे. तब्बल 7 महिन्यांनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरण संपल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.\nकोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.(Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting)\nकंगनाच्या आणखी दोन चित्रपटांची प्रतीक्षा\nराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ‘अपराजित अयोध्या’ या चित्रपटाची घोषणा केली होती. कंगना स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार असून, दिग्दर्शनही सांभाळणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरावर आधारित हा चित्रपट असणार आहे. याशिवाय ‘तेजस’ या आगामी चित्रपटात कंगना (Kangana Ranaut) हवाईदलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने या चित्रपटातील तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते.\nKangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत\nउर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली\nमी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत\n'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीत धर्मेश विराजमान\nKangana Ranaut | पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82…\nShraddha Kapoor | बॉलिवूडची नवी इच्छाधारी नागिण, श्रद्धा कपूरकडून आगामी…\nJaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स…\nBigg Boss 14 | 'बिग बॉस 14'च्या घरात राहुल वैद्य-जान…\nKaran Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या…\nPHOTO | मालिका विश्वातून आशा नेगीची मोठ्या पडद्यावर भरारी, अभिषेक…\nHealth | रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यातही शरीराला अधिक पाण्याची गरज\n'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीत धर्मेश विराजमान\nShraddha Kapoor | बॉलिवूडची नवी इच्छाधारी नागिण, श्रद्धा कपूरकडून आगामी…\nJaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स…\nPHOTO | सणांच्या माहौलात सोनाली कुलकर्णीचे फोटोशूट, ‘एथनिक’मध्ये खुललं अप्सरेचं…\nBigg Boss 14 | 'बिग बॉस 14'च्या घरात राहुल वैद्य-जान…\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIPL 2020, MI vs RCB Live : मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\n‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIPL 2020, MI vs RCB Live : मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/planetary-defense-coordination-office-double-asteroid-redirection-test-zws-70-2302939/", "date_download": "2020-10-28T14:15:29Z", "digest": "sha1:HVYECRQWZBJNOI2YUTPXMEEHL5SZF74Q", "length": 20296, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "planetary defense coordination office Double Asteroid Redirection Test zws 70 | क्षितिजावरचे वारे : स्टिअर क्लिअर.. | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nक्षितिजावरचे वारे : स्टिअर क्लिअर..\nक्षितिजावरचे वारे : स्टिअर क्लिअर..\nअमेरिकेचे लघुग्रह पर्यवेक्षण केंद्र अवकाशातल्या सुमारे ८ लाख वेगवेगळ्या वस्तूंवर नजर ठेवतं\nअसं म्हणतात की मानवाच्या पृथ्वीवरील ‘लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स’च्या बरेच आधीचे भाडेकरू – डायनासॉर – हे मानवाएवढेच, किंबहुना थोडेसे अधिक हुशार होते. आज उत्खननामध्ये मिळालेल्या डायनासॉरच्या सांगाडय़ांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या सापेक्ष आकारावरून काही तज्ज्ञांचा असा ग्रह झाला आहे. जे असेल ते असो, त्यांच्या कारकीर्दी��ा अंत टाळण्याची कल्पकता मात्र ते दाखवू शकले नाहीत. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या १० ते १५ किलोमीटर आकाराच्या एका उल्केने त्यांची सद्दी संपवली. येणाऱ्या संकटाची कल्पना असणं आणि त्या संकटाचा सामना करता येणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. डायनासॉर संस्कृतीत विज्ञानाची काय प्रगती होती त्यांचं तंत्रज्ञान किती पुढारलेलं होतं त्यांचं तंत्रज्ञान किती पुढारलेलं होतं याबद्दल काहीही पुरावे सापडलेले नाहीत. परंतु जर ते मानवी तंत्रज्ञानाप्रमाणे विकसित असतं तर कदाचित आज ‘डायनासॉर-मनुष्य भाई भाई’चे नारे द्यावे लागले असते\nत्या ‘डायनासॉर—किलर’ उल्केच्या आकाराची कोणतीही वस्तू आजतागायत पृथ्वीवर आदळलेली नाही, परंतु त्याहून काहीशी छोटी सुमारे ६० ते १०० मीटर आकाराची उल्का, ३० जून १९०८ रोजी रशियातील पॉदकामनाया तंगतस्का नदीलगत आदळली. या उल्केचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच, सुमारे ५-१० किलोमीटरवर स्फोट झाला. तरीही त्यात सुमारे २००० चौरस किलोमीटर जंगल उद्ध्वस्त झालं. असा उल्कापात दर काही शतकांच्या अंतराने होत असतो.\nयाहूनही छोटी, केवळ २० मीटर आकाराची उल्का २०१३ साली (पुन्हा एकदा) रशियातील चेल्याबिन्स्क प्रदेशावर आदळली. ही उल्कादेखील जमिनीवर पोहोचू शकली नाही, परंतु तिच्या वातावरणातील विध्वंसामुळे, आणि सभोवतालच्या मालमत्तेच्या पडझडीमुळे सुमारे १५०० जणांना किरकोळ दुखापत झाली, तर ११२ जणांना इस्पितळात हलवावं लागलं. या आकाराच्या उल्का दर १०-१२ वर्षांनी आपल्या ग्रहावर प्रहार करत असतात. त्यातील काही वातावरणातच विलीन पावतात, तर काही अशा हानिकारक ठरतात.\nअमेरिकेचे लघुग्रह पर्यवेक्षण केंद्र अवकाशातल्या सुमारे ८ लाख वेगवेगळ्या वस्तूंवर नजर ठेवतं. त्यापैकी सुमारे २४,००० वस्तूंच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेद देतात. त्यापैकी नेमक्या किती आपल्या भेटीला येतील त्यावर हे केंद्र पाळत ठेवून आहे. तंत्रज्ञान जसं प्रगत होतंय तशी निरीक्षणं अधिक अचूक होत आहेत आणि धोकादायक वस्तूंच्या संख्येतदेखील वाढ होते आहे.\nअशा अस्मानी संकटांचा मुकाबला कसा करावा याचा शास्त्रज्ञ वर्षांनुवर्षे विचार करत आहेत. जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्यासारखी प्रगत रा���्ट्रं आपापल्या अंतराळ संशोधन संस्थांना असे कार्यक्रम आखायला सांगत आले आहेत. परंतु यात सुसूत्रता नव्हती. एखादा लघुग्रह, धूमकेतू किंवा उल्का कुठेही आदळली तरी साऱ्या जगाला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. त्यामुळे नासाने २०१६ साली ‘प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस’ची स्थापना केली. या बहुराष्ट्रीय संघटनेने अवकाशावर नजर ठेवणे, पृथ्वीवर आदळू शकेल अशा प्रत्येक आगामी वस्तूचे निरीक्षण करणे, अशा वस्तूंची वर्गवारी करणे, प्रत्येकाकडून संभवणाऱ्या धोक्याची पातळी ठरवणे आणि त्यावर उपाययोजना राबवणे असे आपले उद्देश जाहीर केले आहेत.\n‘प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस’चा पहिला उपक्रम आहे ‘डार्ट’ – डबल अ‍ॅस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट. शास्त्रज्ञांनी या टेस्टसाठी ‘डिडमॉस’ नावाची एक उल्का-द्वयी – म्हणजेच दोन उल्कांची जोडगोळी निवडली आहे. या उल्का-द्वयीपासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. परंतु ती आपल्या काहीशी जवळून जाणार आहे. म्हणूनच प्रयोग करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी ती उत्तम उमेदवार आहे. ‘डिडमॉस- ए’ ही उल्का सुमारे ७८० मीटर आकाराची आहे, तर त्याभोवती चंद्राप्रमाणे प्रदक्षिणा घालणाऱ्या ‘डिडमॉस-बी’चा आकार काहीसा छोटा – १६३ मीटरचा आहे. या उपक्रमाचं शस्त्र आहे ‘डार्ट अवकाशयान’. २०२१च्या जुलै महिन्यात या अवकाशयानाचं प्रक्षेपण होणार आहे. डिडमॉसची आणि या अवकाशयानाची भेट २०२२च्या सप्टेंबर महिन्यात होईल असा अंदाज आहे. हे अवकाशयान छोनेखानी असलं तरी बंदुकीच्या गोळीप्रमाणे ताशी १५,००० किलोमीटर वेगाने ते ‘डिडमॉस-बी’वर आदळेल आणि त्याची ‘डिडमॉस- ए’भोवती असलेली कक्षा काही अंशाने बदलून टाकेल. म्हणजेच त्याच्या प्रदक्षिणेचा काळ काही सेकंदाने कमी होईल. डार्ट अवकाशयानाचा या गळामिठीमध्ये पूर्णपणे चक्काचूर होईल त्यामुळे ‘डिडमॉस-बी’ची कक्षा खरंच बदलली का याचं मोजमाप पृथ्वीवरील वेधशाळेतून करण्यात येणार आहे.\n‘अब्जावधी डॉलर्स खर्च करून हा छोटासा धक्का देण्यात काय मतलब’ अशी शंका उपस्थित होईल. परंतु पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या धोकादायक उल्का, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींना (वेळेवर) सूक्ष्म धक्के दिले तर त्यांचा मार्ग किंचित बदलेल आणि पृथ्वीचा धोका टळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘अर्मागेडन’ आणि ‘डीप इम्पॅक्ट’सारख्या हॉलीवूडपट��त दाखवल्याप्रमाणे अण्वस्त्र वापरून उल्केचा नायनाट करायची किंवा तिचे छोटे तुकडे करायची अजिबात गरज नसते. शिवाय अशी नासधूस मनोरंजक वाटली तरी ती करणं आपल्याला खरंच शक्य आहे का’ अशी शंका उपस्थित होईल. परंतु पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या धोकादायक उल्का, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींना (वेळेवर) सूक्ष्म धक्के दिले तर त्यांचा मार्ग किंचित बदलेल आणि पृथ्वीचा धोका टळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘अर्मागेडन’ आणि ‘डीप इम्पॅक्ट’सारख्या हॉलीवूडपटात दाखवल्याप्रमाणे अण्वस्त्र वापरून उल्केचा नायनाट करायची किंवा तिचे छोटे तुकडे करायची अजिबात गरज नसते. शिवाय अशी नासधूस मनोरंजक वाटली तरी ती करणं आपल्याला खरंच शक्य आहे का शिवाय अशा शक्तिशाली अण्वस्त्रांचं प्रक्षेपण करताना काही चूक झाली, तर ‘एक करताना दुसरं झालं’ अशी परिस्थिती होईल त्याचं काय शिवाय अशा शक्तिशाली अण्वस्त्रांचं प्रक्षेपण करताना काही चूक झाली, तर ‘एक करताना दुसरं झालं’ अशी परिस्थिती होईल त्याचं काय इत्यादी प्रश्न महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या संकटांची कल्पना आणि त्यावरील उपाययोजना, या दोन्हीतील आपली प्रगती डायनासॉरला मागे टाकेल अशी प्रार्थना करू या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n2 सदा सर्वदा स्टार्टअप : आयडियाची कल्पना\n3 फॅशनची डिजिटल इनिंग\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92b92393893e92a93e938942928-92c92893593e-92e94193093e90292c93e-91c94592e-90692393f-93594792b93094d938", "date_download": "2020-10-28T15:26:51Z", "digest": "sha1:WHP7QPP3SAATI4HTR4II2EJNAGW2TUXI", "length": 23757, "nlines": 116, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "फणसापासून मुरांबा, जॅम — Vikaspedia", "raw_content": "\nफणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात. त्यात \"अ' आणि \"क' जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्‍टर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो.\nफणसाचे फळ पोषणदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. फळातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले\nगरे रुचकर, मधुर व गोड असतात. त्यात \"अ' आणि \"क' जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. फणसाच्या बियासुद्धा खाद्य म्हणून वापरतात. बियांमध्ये कर्बोदकांचे / पिष्टमय पदार्थांचे प्रमाण मुबलक आहे. बी खाण्यासाठी वापरताना भाजून किंवा उकडून खाण्यासाठी वापरतात. बिया ओल्या असताना त्याची चिरून भाजी करतात. सुकवलेल्या अठळ्या डब्यामध्ये साठविता येतात. सुकलेल्या बिया पाहिजे त्या वेळेस भाजून वा मिठाच्या पाण्यात उकडून खातात. भाजलेल्या बियांची भाजी करण्याचीही पद्धत आहे. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्‍टर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. अशा प्रकारच्या फणसापासून लोणचेदेखील चांगले होते. फणसाच्या लाकडाचा उपयोग इमारतीसाठी वापरला जातो. फणसाचे गरे व बिया सोडून राहिलेला भाग जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो.\nपाण्यामध्ये एक टक्का सायट्रिक आम्ल टाकून एकत्र करून त्यामध्ये कापा फणसाचे गरे 20-25 मिनिटे बुडवून ठेवावेत. हे गरे जसेच्या तसे किंवा तीन-चार तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आली, की त्यामध्ये सायट्रिक आम्लाच्या पाण्यातील गरे काढून गाळा. एक उकळी आली, की गॅस बंद करून, भांड्यावर झाकण ठेवून, दहा मिनिटे तसेच स्टेनलेस स्टीलच्या चाळणीत वरील गरे व पाणी टाकून, गरे निथळून घ्यावेत. नंतर साखरेचा 65 अंश ब्रिक्‍सचा पाक करून त्यामध्ये 0.8 टक्का सायट्रिक आम्ल टाकावे. द्रावणाला चांगली उकळी आल्यानंतर द्रावण शेगडीवरून उतरून त्यामध्ये वरील निथळलेले गरे टाकावेत व शेवटी 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाकून वरील मिश्रण निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरणीत भरून हवाबंद करावे. बरणी थंड व कोरड्या जागी साठवावी.\nपिकलेल्या फणसाच्या गऱ्यांमधील बिया (आठळ्या) काढून, त्याचे तुकडे करावेत. त्या तुकड्यांमध्ये आवश्‍यकतेनुसार पाणी टाकून मिक्‍सरच्या किंवा पल्पच्या साह्याने लगदा करून घ्यावा व जॅम बनविण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य वापरावे.\nगर लगदा - एक किलो\nसाखर - 1.250 किलो\nसायट्रिक आम्ल - दहा ग्रॅम\nपोटॅशिअम मेटाबायसल्फाइट - एक ग्रॅम\nगऱ्यांचा लगदा व साखर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात एकत्र करून शिजविण्यासाठी शेगडीवर ठेवावे. मिश्रण घट्ट होत आल्यानंतर, दोन वेगवेगळ्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक आम्ल व पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट विरघळून वरील मिश्रणात टाकावे. मिश्रण शिजत असताना सतत ढवळावे. जेणेकरून भांड्याला लागणार नाही किंवा करपणार नाही. मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 68.5 अंश ब्रिक्‍सच्या वर गेल्यावर जॅम तयार झाला असे समजावे किंवा मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जॅम रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरून, हवाबंद करून, कोरड्या व थंड जागी साठवावा.\nफणसाच्या गऱ्यांमध्ये पेक्‍टीनचे प्रमाण चांगले असल्याने त्यापासून उत्तम जेली तयार होते. गऱ्यांमधील आठळ्या बाजूला करून, गऱ्यांचे बारीक तुकडे करावेत. जेली करताना गऱ्यांबरोबर सालीचा पांढरा भाग घेतल्यास उत्तम जेली होते. एक किलो तुकड्यासाठी सव्वा ते दीड लिटर पाणी टाकावे. मिश्रण 30 मिनिटे शिजवावे. मिश्रण शिजत असताना पळीने सतत ढवळावे. थंड झाल्यावर हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घेऊन उभट भांड्यात एक दिवस फ्रीजमध्ये ठेवावे. उभट भां���्यातील पारदर्शक रस वेगळा करावा. अशाप्रकारे वेगळ्या केलेल्या रसामध्ये (एक किलो रसासाठी) एक किलो साखर घालून, मिश्रण ढवळून गरम करण्यास ठेवावे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आल्यानंतर त्यामध्ये दोन वेगवेगळ्या ग्लासमध्ये वरील पारदर्शक रस घेऊन सहा ग्रॅम सायट्रिक आम्ल व एक ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट विरघळून वरील मिश्रणात टाकावे. मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 67 अंश ब्रिक्‍सच्या वर गेल्यावर किंवा मिश्रण तुकड्यात पडू लागले किंवा गोळीबंद पाकाची परीक्षा घेऊन जेली तयार झाल्याची खात्री करावी. तयार झालेली जेली निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरून हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी.\nपोळी तयार करण्यासाठी गऱ्यांमधील बिया काढाव्यात. गऱ्यांतील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण साखर टाकून 23 ते 25 अंश ब्रिक्‍स करावे. मिक्‍सरमध्ये गरे व साखर एकजीव करून घ्यावे. एकजीव केलेले मिश्रण, तुपाचा हात लावलेल्या पसरट स्टीलच्या ताटात पातळ पसरावे. उन्हामध्ये वाळविण्यास किंवा वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश तापमानास वाळवावे. गराचा एक थर वाळल्यानंतर दुसरा थर द्यावा. असे थरावर थर देऊन जाडी 1.5 सें.मी. झाली की बटर किंवा ऍल्युमिनिअम फॉईलच्या पेपरमध्ये गुंडाळून रुंद तोंडाच्या बरणीत भरून साठवितात.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nफणस रुचकर, मधुर व गोड असतो. फणस खाण्याने तृप्ती होते.\nफणस शुक्रधातू वाढविण्यास मदत करतो.\nवजन वाढविण्यास मदत करतो.\nफणस गराचे अतिप्रमाणात सेवन केल्याने छाती-पोटात दाह होऊ शकतो.कच्चा फणस खाल्ल्याने मलप्रवृत्ती कडक होऊ शकते व वातदोषही वाढू शकतो. तेव्हा फणस पिकला की मगच खाणे हितकारक आहे.\nफणसाच्या बियांमुळे मलप्रवृत्ती कडक होऊ शकते. तेव्हा मलावरोधाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी फार प्रमाणात बियांचे सेवन करू नये.\nपूर्ण परिपक्व झालेले, परंतु कच्चे फणस निवडून धारदार सुरीच्या साह्याने कापून गरे काढावेत. सुरी किंवा विळीच्या साह्याने गऱ्याचे तीन ते चार मि.मी. रुंदीचे तुकडे बिया बाजूला करून करावेत. तेल कढईमध्ये घेऊन गरम करण्यास ठेवावे. तेल व्यवस्थित गरम झाल्याची खात्री झाल्यानंतर गरे व्यवस्थित तळून घ्यावेत. असे तळून काढलेले गरे जाळीवर काही काळ ठेवावेत, जेणेकरून अतिरिक्त तेल पाझरून निघून जाईल. तळलेले गरे (वेफर्स) थ��ड झाल्यानंतर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद करावेत. काही वेळा ग्राहकांच्या पसंतीनुसार वेफर्स खारे करायचे असतील, तर वेफर्स कढईत घट्ट झाल्यानंतर थोडेसे बाजूला करून त्यावर मिठाचे संपृक्त म्हणजेच 7.5 टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे. याव्यतिरिक्त काही वेळा वेफर्सला किंचित मसाल्याचीही चव दिली जाते. बाजारातही साधे, खारे आणि तिखट अशा तीन प्रकारचे वेफर्स उपलब्ध असतात. याव्यतिरिक्त लोकांच्या आवडीनुसारही फणसाच्या वेफर्सला स्वाद देता येतो.\nचिवडा करताना दुसऱ्या पद्धतीप्रमाणे फणसाच्या तुकड्यांना वाफवून किंवा गरम पाण्यात दोन-तीन मिनिटे बुडवून, जास्तीचे पाणी निचरा करून, वाळवणी यंत्रामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाळवितात. ज्या वेळेस तुकड्यांमधील पाण्याचे प्रमाण सात टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होईल, त्या वेळेस दळणी यंत्रामध्ये दळून पावडर तयार केली जाते. अशा प्रकारे तयार झालेली पावडर (भुकटी) पॉलिथिनच्या पिशवीत भरून हवाबंद केली जाते.\nफळाच्या गऱ्यांपासून उत्तम प्रतीचा चिवडा तयार करता येतो. यासाठी काप्या फणसाचा वापर केला जातो. प्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढले जातात. गऱ्यांपासून धारदार सुरीच्या साह्याने बिया वेगळ्या करून चार मि.मी. जाडीचे तुकडे/काप केले जातात. या कापांना/तुकड्यांना एक वाफ दिली जाते किंवा उकळत्या पाण्यात दोन-तीन मिनिटे धरले जाते. जास्तीचे पाणी निथळून देऊन तुकडे तळले जातात. तळत असताना त्यावर 7.5 टक्के मिठाचे संपृक्त द्रावण शिंपडावे. तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला चोळावा. दुसऱ्या पद्धतीमध्ये वरीलप्रमाणे वाफवून घेतलेल्या तुकड्यांना वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमानास सर्वसाधारणपणे वाळेपर्यंत (16-18 तासांपर्यंत) किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाळवावेत. अशा प्रकारे वाळलेले तुकडे हवाबंद करून साठवावेत. आवश्‍यकतेनुसार तेलात तळून त्याला मीठ व चिवडा मसाला लावून खाण्यासाठी वापरावेत.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D", "date_download": "2020-10-28T15:25:07Z", "digest": "sha1:K24KJXHYLSEY6NFCYGUUFFH4IVHAIFDL", "length": 7263, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "पूर्ण एक मुलगी वीस-सात वर्षे प्रेम आणि संबंध मीन राशिचक्र साइन इन करा. नोंदणी न करता. रिअल फोटो", "raw_content": "पूर्ण एक मुलगी वीस-सात वर्षे प्रेम आणि संबंध मीन राशिचक्र साइन इन करा. नोंदणी न करता. रिअल फोटो\nजाणून कोणत्याही वयाच्या एक ठेवायची कार्य असू शकते, आणि बैठक चाळीस लोक अशक्य दिसते.\nआणि प्रश्न कुठे पूर्ण केल्यानंतर चाळीस वर्षे फार महत्वाचे ठरते. आपण एक स्त्री किंवा एक माणूस, आपण बेजार एकटे नाही, तर आपण बोलू इच्छित, प्रेम किंवा फक्त ऑनलाइन डेटिंगचा, नंतर डेटिंगचा क्लब पेक्षा अधिक चाळीस. एक डेटिंगचा साइट लोक वयाच्या चाळीस परिपूर्ण ठिकाण आहे तारीख, विशेषतः जर आपण थोडे लाजाळू किंवा कसे माहीत नाही वर पूर्ण रस्त्यावर, एक रेस्टॉरंट किंवा बार. आपण वाया घालवू नाही वेळ जिवावर उदार होऊन शोधत एक आत्मा सोबती वर गर्दीच्या रस्त्यावर. एक डेटिंगचा क्लब चाळीस वर्षे जुन्या, आपण पूर्ण करू शकता, एक मनोरंजक व्यक्ती. एक प्रचंड डेटाबेस प्रोफाइल पुरुष आणि महिला आपापसांत, जे आपण नक्कीच शोधू आवडले व्यक्ती आहे. आवडत्या भौगोलिक अर्थाने शब्द आणि बंद करण्यासाठी व्याज, वय, मध्ये. फक्त निवडा वैशिष्ट्ये एक संभाव्य भागीदार शोध फॉर्म.\nप्रत्येकजण त्यांच्या स्वत: च्या कथा आहे\nआम्ही सर्व प्रेम आहे किमान एकदा आपल्या जीवनात, पण दुर्दैवाने नाही प्रेम होते. तर होय, नंतर सर्वकाही आहे, ह्याला वेगळ्या.\nते यापुढे काळजी, नृत्य, किंवा पिण्यासाठी\nते शोधत आहेत अंत: करणात एक चांगली व्यक्ती आहे जीवन आनंद. दुर्दैवाने, आधुनिक तंत्रज्ञान, अधिक आणि अधिक कठीण कोणीतरी पूर्ण. नाही कारण त्या मध्ये त्यांच्या इंच झाले आहेत अधिक राखीव, पण कारण ते खूप सोपे आहे ते समोर बसून एक संगणक किंवा टीव्ही आणि रिकामा भरण्यासाठी एक निरर्थक उत्पादन किंवा मनोरंजन जीवन आहे. तो धैर्य घेते मात करण्यासाठी स्वत: ला आणि, काही हरकत नाही काय. आमच्या वेबसाइटवर होते खास तयार करण्यात मदत करण्यासाठी लोकांना त्यांच्या जुन्या वयाच्या दुसरी संधी मिळेल शोधण्यासाठी एक नवीन एक प्रेम किंवा एक नवीन मित्र. जीवन आहे, आणि कोणीही कधीही माहीत असेल काय ते चालू होतील. त्यामुळे आपण एकच आहेत आणि आपण आहात चाळीस वर्षे जुन्या, तो याचा अर्थ असा नाही, की आपल्या जीवनात प्रती आहे — तो फक्त आहे याचा अर्थ असा की एक नवीन अध्याय आपले जीवन तयार केले जात आहे निर्माण. अनेक पुरुष आणि स्त्रिया वयाच्या चाळीस विविध कारणांमुळे करू इच्छित नाही दिसत दुसऱ्या सहामाहीत या वयात. काही भीती आहे की, हा परिणाम होईल, त्यांच्या संबंध त्यांच्या मुलांना काही मार्ग आहे, कारण काही आधीच करत आहेत ते, इतर फक्त असुरक्षित वाटते आणि भीती, अपयश. पण ते स्वत: विचारू आवश्यक महत्त्वाचा प्रश्न — किती जीवन मी आहे का आणि फक्त एक उत्तर आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि घाबरु जीवन आहे.\nआपण घेऊ एक पाऊल आणि सर्व कार्य करते\nलोक वयाच्या चाळीस माहीत नाही जेथे सुरू करण्यासाठी एक नवीन भागीदार शोधत आणि आत्मा सोबती. मात्र, तो याचा अर्थ असा की आपण एक आहेत किंवा ज्यांनी एक आहेत आढळले एक विश्वासार्ह मार्ग आहे. आता आपण करावे लागेल सर्व आहे, नोंदणी आणि प्रोफाइल तयार क्लब»डेटिंग प्रती क्लब»\n← एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन व्हिडिओ गप्पा\nगंभीर डेटिंगचा, व्हिडिओ गप्पा →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/up-cm-yogi-adityanath-behave-like-a-general-dyer-in-caa-protesters-firing-case-says-nawab-malik-45634", "date_download": "2020-10-28T15:16:04Z", "digest": "sha1:5XOTYK4GSBUBPUJRO56FL7SFH7WQQBFS", "length": 10045, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nयोगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक\nयोगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक\nनवाब मलिक (nawab malik) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर असल्याचं मलिक म्हणाले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nसुधारीत नागरिकत्व कायद्या (CAA) विरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर असल्याचं मलिक म्हणाले आहेत.\nहेही वाचा- ‘या’ प्रकरणात फडणवीस यांना जामीन मंजूर\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधता उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसह देशातील अनेक भागात हिंसक आंदोलन होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये (lucknow) झालेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं. या हिंसक आंदोलनात २२ लोकांचा मृत्यू झाल्याचं उत्तर प्रदेश सरकारने (up government) म्हटलं होतं.\nत्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं. आंदोनात ठार झालेल्यापैकी कोणीही पोलिसांच्या गोळीने मरण पावलेलं नाही. मृत्यू झालेले सर्वजण हिंसा घडविणाऱ्यांच्या गोळीने मृत्यूमुखी पडले आहेत. जर कोणी लोकांना ठार करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरत असेल, तर तो मरतो किंवा पोलीस कर्मचारी मरतो. शेवटी मरायला आले असतील, तर जिवंत कसे जातील, असं योगी म्हणाले होते.\nहेही वाचा- महाराष्ट्र सदनात धक्काबुक्की, ‘त्या’ अधिकाऱ्यांचं निलंबन\nयोगी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, ''मरायला आले असतील तर जिवंत कसे जातील हे योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारे खपवून घेतलं जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही लोकांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. असं असूनही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. योगी आदित्यनाथ हे जनरल डायरसारखे वागत आहेत, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.''\nनवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १८१ रुग्ण\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८३ नवीन कोरोना रुग्ण\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, ���ेवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nमराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाची मागणी पुन्हा करणार- अशोक चव्हाण\nशिवसेनेचे २३ उमदेवार बिहारच्या रिंगणात\nbigg boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/best-christmas-markets-germany/?lang=mr", "date_download": "2020-10-28T14:44:46Z", "digest": "sha1:WJPOOXWWZFXMVYS42UWZ7UTWRT55RI5Y", "length": 20781, "nlines": 101, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "5 सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट मध्ये जर्मनी | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > 5 सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट मध्ये जर्मनी\n5 सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट मध्ये जर्मनी\nट्रेन प्रवास जर्मनी, प्रवास युरोप\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 01/01/2020)\nआपण जवळजवळ पुन्हा वर्षाच्या त्या वेळी विश्वास करू शकता हे वर्ष सर्वात सुंदर वेळ आहे हे वर्ष सर्वात सुंदर वेळ आहे खरंच जर्मनी मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस बाजारपेठा आत्मा येणे खरंच जर्मनी मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस बाजारपेठा आत्मा येणे नाताळच्या होईपर्यंत उशीरा नोव्हेंबर पासून, सर्व जर्मनी प्रती शहर चौरस ख्रिसमस मार्केट सह गुणगुणणे आहेत. Deutschland सर्वात पडणाऱ्या परंपरा एक म्हणून (जर्मन मध्ये जर्मनी), मोठ्या शहरात आणि लहान शहरे तसेच घटने किंवा प्रसंगाचे आगमन हंगाम साजरा. त्यामुळे gluhwein एक गरम घोकून घोकून झडप घालतात आणि या शकत नाही नाही सुट्टी हॉट स्पॉट उघडे आग भरडसर घड्याळ चेस्टनट तयार.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती जगातील एक गाडी जतन करा स्वस्त रेल्वे तिकीट वेबसाइट.\n1. फ्रांकफुर्त Romerberg आणि सेंट. Pauls चौरस ख्रिसमस मार्केट\nया जर्मनी स्वप्ने मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट केले जातात काय आहे. शहर जुने शहर आत फ्रांकफुर्त घाई पडा, जे dreamland ख्रिसमस हंगामात एक ख्रिसमस मध्ये वळते. Romerberg आणि जमाती. Pauls चौरस नयनरम्य अर्धा लाकडाचे बांधकाम असलेली वास्ती घरे बनलेले आहे. ते दिवे सह झाकून लाकडी झोपड्या भरले आहेत, दागिने, आणि द प. लोकप्रिय चुकणे नाही याची खात्री करा घंटा pealing, एक नाताळच्या परंपरा जुन्या शहराचे चर्च घंटा एक आश्चर्यकारक मैफिलीचा अनुभव जिल्ह्यात संपूर्ण सुसंवाद बाहेर रिंग ज्या.\nफ्रांकफुर्त पेक्षा लहान प्रकरण, पण फक्त जादूचा या बेल्जियम सीमेवर पर्वत आत nestled हे लहानसे गाव आहे. Monschau खरोखर जर्मनी मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस बाजारपेठा ख्रिसमस वेळी जिवंत येतो.\nशहर ख्रिसमस सजावट स्थानिक ख्रिसमस हाऊस फेरीत एक वर्ष उघडला आहे जेणेकरून लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे, if you do not like ख्रिसमस, नंतर हे निश्चितपणे जगणे स्थान नाही एक दिवस ट्रिप पासून क्योल्न किंवा ड्यूसेल्डॉर्फ, जा पाहू, शहर भ्रमनिरास येथे संधिप्रकाश तर nibbling त्यांच्या प्रादेशिक Monschauer Dutchen spongecake आणि पित टीव्ही बघत mulled वाइन आधी आपण परत डोके शहर. त्याच्या फरसबंदी रस्त्यावर सह, बर्फ उघडकीस अर्धा इमारती घरे, आणि प्रवाह वळण तो सुंदर काही औरच आहे.\nहे निश्चितपणे युरोप सर्वात एक आहे सुंदर मध्ययुगीन शहरे. त्यामुळे नयनरम्य अधिक एक मूव्ही संच दिसते आहे. या ख्रिसमस वेळी विशेषत: खरे आहे आणि जर्मनी मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस बाजारपेठा काही होस्टिंग ठळक आहे.\nगेट आणि संरक्षण टॉवर छायचित्र एक काल्पनिक कथा कथा तेज प्रकट. आपण जुन्या दरवाजे माध्यमातून प्रवेश, आपण ताबडतोब सुरक्षित वाटत वेळेत पुरस्काराने सन्मानित भिंती या रोमँटिक ठिकाणी. Rothenburg जादू गेल्या पराभव आहे 1,000 वर्षे आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागत वर त्याच्या मूठ चालू आहे.\n15 व्या शतकात असल्याने, एक आश्चर्यकारक ख्रिसमस मार्केट नेहमी सणाच्या ख्रिसमस हंगाम एक वैशिष्ट्य केले आहे. या बाजारात पाहू शकता परत एक 500 वर्ष परंपरा, आणि या वेळी पासून ते योग्य पद्धतीने त्याच्या ऐतिहासिक उत्पत्ति पासून फार थोडे बदलले आहे. असंख्य सांस्कृतिक कार्यक्रम या बाजारात संयोगाने आयोजित केले जातात. बाजार हायलाइट, मात्र, आहे देखावा Rothenburg रायडर्स, तसेच त्याचे नाव या बाजारात दिली. ऐतिहासिक मूळ रायडर्स आम्हाला येतो पासून मंद आणि लांबच्या गेल्या. आमच्या पूर्वजांना ते दुसर्या जगात भेटायला होते की विश्वास, wintertime मध्ये मृत आत्मे सह आकाश माध्यमातून मागविल्या कोण. पण या बनावट वर्ण प्रतिमा शतके बदलले आहे. या गुढ आकृती मान भीतीने थरकाप करण्यासाठी वापरले, तर, आज, तरुण आणि वृद्ध परत करण्यात उत्सुक. वन्य घोडदळ एक स्नेही दूत बनले आहे.\nRothenburg ob डर Tauber गाड्या ते स्टटगर्ट\nRothenburg ob डर Tauber गाड्या फ्रांकफुर्त\n4. म्यूनिच Marienplatz ख्रिसमस मार्केट\nम्यूनिच ख्रिसमस मार्केट राजा आणि जर्मनी मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट एक. या Christkindlmarkt Marienplatz मध्ये आढळू शकते, म्यूनिच मुख्य चौरस, मोहक स्टॉल जवळच्या ��ध्ये बाहेर स्थगित सह खरेदी रस्त्यावर सुद्धा.\nकारण म्यूनिच ओल्ड टाऊन मध्ये त्याच्या मध्यवर्ती स्थान, हे आतापर्यंत सर्वात touristy आणि गर्दीच्या बाजार आहे, पण तो लोकप्रिय आहे कारण: पारंपारिक हाताने तयार केलेला, कलाकुसर फुले नंतर स्टॉल, मनमोहक खाद्यपदार्थ खरेदी करणे आणि सर्व खूप रोमँटिक पार्श्वभूमीवर Neues Rathaus. अधिक स्टॉल आणि Christkindl पोस्ट ऑफिस पाहण्यासाठी Rathaus वाड्यात परतले खात्री करा, आपण आपल्या पोस्टकार्ड / पत्र विशेष Christkindl मुद्रांक मिळवू शकता, जेथे.\nPS: अतिरिक्त जादूचा दृश्य मिळवण्यासाठी, खात्री चढणे सेंट पीटर्स चर्च टॉवर नंतर सूर्यास्त खूप\nम्यूनिच गाड्या ते ड्रेस्डेन\nनुरिमबर्ग Christkindlesmarkt, or Nuremberg Christmas Market, निर्विवाद Germanys सर्वात प्रसिद्ध ख्रिसमस मार्केट. ख्रिसमस मार्केट वर Nurembergs मुख्य बाजार चौरस परत शोधता येते कागदपत्रे प्रथम उल्लेख वर्षी 1628, पण Nurembergers तो अगदी पुढील परत तारखा विश्वास.\nपरंपरा पाळणे आवश्यक आहे, आणि त्यांच्या वस्तूंपेक्षा विक्री स्टॉल बहुतांश सर्व प्रादेशिक केले जातात की गोष्टी विक्री. जरी लाकडी स्टॉल स्वत: प्रादेशिक मिळालेल्या ऐटबाज बनलेले आहेत\nआपल्याला आढळेल 180 ते शहर मर्यादेत उत्पादन आणि तंतोतंत वजन असाल तर जसे फक्त नाव जाऊ शकते की मूळ Nuremberger करण्यासाठी Christmastime येथे Nurembergers घरे सुशोभित पारंपारिक मनुका पुरुष सर्वकाही विक्री लाकडी झोपड्या 23 ग्रॅम.\nजर्मनी मध्ये सर्वोत्तम ख्रिसमस बाजारपेठा भेट देऊन ख्रिसमस जादू वाटत सज्ज मग प्रती वर डोके एक गाडी जतन करा आणि काही मिनिटातच एक तिकीट बुक\nDo you want to एम्बेड आमच्या ब्लॉग पोस्ट “5 सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट मध्ये जर्मनी” आपल्या साइटवर वर You can either take our photos and text and give us क्रेडिट with a link to this blog post. किंवा येथे क्लिक करा: https://embed.ly/code\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/it_routes_sitemap.xml, आणि आपण बदल करू शकतो /ते /fr किंवा /डी आणि अधिक भाषा.\nमी पुढे वक्र राहण्याचा प्रयत्न, मी प्रेक्षकांना आकर्षित करणे आणि ड्राइव्ह प्रतिबद्धता की आकर्षक कल्पना आणि कथा विकसित. मी प्रत्येक सकाळी आणि विचारमंथन मी आज लिहीन का�� जागे करू. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nयुरोप मध्ये सर्वात निसर्गरम्य रेल्वे ट्रिप\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास नॉर्वे, ट्रेन ट्रॅव्हल स्कॉटलंड, प्रवास युरोप\nयुरोपियन सहल: पर्यटकांना ट्रेन आणि नाही प्लेन का घ्या\nट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\n5 सर्वोत्तम युरोपियन राजधानी प्रवास करून रेल्वे\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 युरोपमध्ये आपण टाळावे अशी प्रवासी चुका\nट्रेनचे साहस आणखी अधिक कसे बजेट-मैत्रीपूर्ण करावे\n5 युरोपमधील सर्वाधिक अविस्मरणीय निसर्ग साठा\n10 युरोपमधील कौटुंबिक सुट्टीसाठी टिप्स\n7 युरोपमध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात परवडणारी ठिकाणे\n5 युरोपमधील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक आश्चर्य\n7 युरोपमधील मैदानी उपक्रमांसाठी सर्वोत्कृष्ट शहरे\n10 युरोपमधील निसर्गरम्य गावे\n5 युरोपमधील सर्वोत्तम पिकनिक स्पॉट\n5 युरोपमधील बेस्ट पार्टी शहरे\nकॉपीराइट © 2020 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_78.html", "date_download": "2020-10-28T14:29:30Z", "digest": "sha1:TFROS4HH64Q77DQKFBHPGYO4RC6AMPVQ", "length": 21127, "nlines": 182, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(१५४) त्या दु:खानंतर मग अल्लाहने तुम्हांपैकी काही लोकांवर अशी समाधानाची स्थिती पसरविली की ते पेंगू लागले.११२ पण एक दुसरा गट ज्याच्यापाशी सर्व महत्त्व केवळ आपल्या स्वत:च्या फायद्याचेच होते, अल्ला��च्या बाबतीत तर्हेतर्हेचे अज्ञानपूर्ण विचार करू लागला जे संपूर्णपणे सत्याविरूद्ध होते. हे लोक आता म्हणतात, ‘‘या आदेश देण्याच्या कार्यवाहीत आमचादेखील काही वाटा आहे’’ यांना सांगा, ‘‘(कोणाचाही कसलाही वाटा नाही) या कामाचे सर्व अधिकार अल्लाहच्या हातात आहेत’’ वास्तविक पाहाता या लोकांनी आपल्या मनात जी गोष्ट लपवून ठेवली आहे ती तुमच्यासमोर प्रकट करत नाहीत. त्यांचा खरा उद्देश हा आहे की, ‘‘जर नेतृत्वाचे अधिकारांत आमचा काही वाटा असता तर तेथे आम्ही मारले गेलो नसतो.’’ यांना सांगा, ‘‘जर तुम्ही आपल्या घरातदेखील असता तर ज्या लोकांचा मृत्यू लिहिलेला होता ते स्वत: होऊन आपल्या मृत्यू-स्थानाकडे निघून आले असते.’’ आणि हा प्रसंग ओढवला तो अशासाठी होता की जे काही तुमच्या मनांत लपलेले आहे, अल्लाहने त्याची परीक्षा घ्यावी आणि जे काही तुमच्या हृदयात आहे. ते साफ करून टाकावे. अल्लाह मनांची स्थिती चांगलीच जाणतो.\n(१५५) तुमच्यापैकी जे लोक सामन्याच्या दिवशी पाठ दाखवून गेले होते त्यांच्या या डळमळण्याचे कारण असे होते की, त्यांच्या काही उणिवांमुळे शैतानने त्यांचे पाय डळमळीत केले होते. अल्लाहने त्यांना माफ केले, अल्लाह फार क्षमाशील व सहनशील आहे.\n(१५६) हे ईमानधारकांनो, काफिर (अधर्मी)प्रमाणे गोष्टी करू नका ज्यांचे आप्तेष्ट व नातेवाईक एखादे वेळी जर प्रवासाला जातात अथवा युद्धात सामील होतात (आणि तेथे एखाद्या अपघाताला बळी पडतात) तर ते म्हणतात की जर ते आमच्याजवळ असते तर मारले गेले नसते अथवा त्यांची हत्या झाली नसती. अल्लाह अशा तर्हेच्या गोष्टींना त्यांच्या मनांतील शल्य व दु:खाचे कारण बनवून टाकतो.११३ एरवी खरे पाहता मारणारा व जीवन देणारा तर अल्लाहच आहे आणि तुमच्या सर्व कृतीचा तोच निरीक्षक आहे.\n(१५७) जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात मारले गेला अथवा मेला तर अल्लाहची जी कृपा व क्षमा तुमच्या वाट्यास येईल ती त्या सर्व वस्तूपेक्षा जास्त उत्तम आहे, ज्या हे लोक जमा करतात.\n(१५८) आणि मग तुम्ही मरा अथवा मारले जा कोणत्याही परिस्थितीत तुम्हा सर्वांना एकवटून अल्लाहकडेच रुजू व्हावयाचे आहे.\n(१५९) (हे पैगंबर (स.)) ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी शीघ्रकोपी स्वभावी व निष्ठूर असता तर हे सर्वजण तुमच्यापासून विभक्त झाले असते. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्म-कार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा. मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात.\n(१६०) अल्लाह तुमच्या मदतीला असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही आणि जर त्याने तुम्हाला सोडून दिले तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल तर मग जे खरे ईमानधारक आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे.\n(१६१) कोणत्याही नबीचे हे काम असू शकत नाही की त्याने अपहार करावा११४ - आणि जो कोणी अपहार करील तो आपल्या अपहारासहित पुनरुत्थानाच्या दिवशी (कयामत) हजर होईल, - मग प्रत्येक जीवाला त्याच्या कमाईचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावर काहीही जुलूम होणार नाही.\n११२) हा एक असा विचित्र अनुभव होता जो त्या वेळी इस्लामी सैन्याच्या काही लोकांना आला होता. माननीय अबू तलाहा (रजि.) जे त्या लढाईत सामील होते, स्वयं वर्णन करतात की त्या स्थितीत आमच्यावर अशी ग्लानि आच्छादित झाली होती की तलवार हातातून निसटत होती.\n११३) म्हणजे या गोष्टी वास्ताविकतेवर आधारित नाहीत. सत्य तर हेच आहे की अल्लाहचा निर्णय एखाद्याच्या टाळल्याने टळत नाही. परंतु जे लोक अल्लाहवर ईमान राखत नाही आणि सर्व काही आपल्या प्रयत्नांवर आणि उपायांवर आश्रित समजतात; त्यांच्यासाठी अशाप्रकारचे अनुमान दु:खदायी बनतात आणि ते पश्चात्ताप करू लागतात की असे न करता तसे\nकेले असते तर हे न घडता ते घडले असते.\n११४) ज्या धनुष्याधाऱ्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी खिंडीत सुरक्षेसाठी नियुक्त केले होते, त्यांनी जेव्हा पाहिले की युद्धसंपत्ती गोळा केली जात आहे तेव्हा त्यांना वाटले की आता सारी युद्ध संपत्ती (गनीमत) त्याच लोकांना मिळेल जे लोक त्यास गोळा करीत आहेत आणि आम्ही गनीमत वितरणाच्या वेळी त्यापासून वंचित राहू. याच कारणाने त्यांनी आपली जागा\nसोडली होती. युद्धसमाप्तीनंतर जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे परत आले तेव्हा त्यांनी त्या लोकांना बोलावून अवज्ञेचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी (सैन्याने) असे बहाणे प्रस्तुत केले जे अतिफुटकळ होते. यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``खरे हे आहे की तुम्हाला आमच्यावर विश्वास नव्हता. तु��्ही विचार केला की आम्ही तुम्हाला धोका देऊ आणि तुम्हाला हिस्सा देणार नाही.'' या आयतचा संकेत याचकडे आहे. अल्लाहच्या कथनाचा हा अर्थ आहे की जेव्हा तुमच्या सेनेचे कंमांडर स्वत: अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) होते आणि सर्व त्यांच्या हातात होते. तेव्हा तुमच्या मनात ही शंका कशी आली की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातात तुमचे हित सुरक्षित राहणार नाही काय अल्लाहच्या पैगंबरांपासून तुम्ही ही अपेक्षा ठेवता की जो माल त्याच्या निगरानीत असेल तो ईमानदारी आणि न्यायोचित पद्धतीऐवजी दुसऱ्या पद्धतीने वितरीत होऊ शकतो\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा ���डफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-silver-recover-today-after-sharp-fall-in-previous-session/articleshow/78248708.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-28T14:51:07Z", "digest": "sha1:DNMDLFB4PU2XZK7YYUFEKHTDDNC2L7EK", "length": 14328, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्या काय आहे आजचा भाव\nकरोना संकट आणि कृषी विधेयकांवरून देशांत निर्माण झालेली राजकीय अस्थिरता यामुळे सोमवारी भावंडली बाजारात मोठी पडझड झाली. याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटले. गुंतवणूकदारांनी नफावसुली केलेल्या सोमवारी सोने दरात १२०० रुपयांची तर चांदीमध्ये ६००० रुपयांची घसरण झाली होती.\nमुंबई : नफेखोरांच्या धक्क्यातून सोने आणि चांदी आज सावरले आहेत. आज मंगळावारी सोने आणि चांदीने सकारात्मक सुरुवात केली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात १७९ रुपयांची वाढ झाली असून प्रती १० ग्रॅम भाव ५०६५० रुपये आहे. चांदीच्या दरात किलोला ५५५ रुपयांची वाढ झाली असून भाव ६१८७१ रुपये आहे.\nसोने आणि चांदीमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली होती. सोन्याचा भाव १२०० रुपयांनी कमी झाला. तर चांदीमध्ये ६३०० रुपयांची घसरण झाली होती. भांडवली बाजारातील घसरणीचे पडसाद बाजारात उमटले. त्याचबरोबर जागतिक बाजारात देखील सोन्याचं दरात ३ टक्के घसरण झाली. सोन्याचा भाव प्रती औंस १८८२.७० डॉलरपर्यंत खाली आला होता. अमेरिकी डॉलरचे मूल्य वधारल्याने हा परिणाम झाल��. डॉलरचे मूल्य सहा महिन्यांच्या उच्चांकवर गेले आहे.\nकर्जदारांना खूशखबर; 'एसबीआय'कडून कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु\ngoodreturns या वेबसाईटनुसार मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१३१० रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ६१३०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०२१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५४७७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०७४० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३४४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३५० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३८३० रुपये आहे.\nनवीन टीव्ही घेताय ; केंद्राच्या या निर्णयाने तुम्हाला मोजावे लागतील जादा पैसे\nरिटेल विक्रीतील घसरण, ग्राहकांच्या खर्चातील मंदी आणि कमकुवत कामगार मार्केट अशी स्थिती असूनही अमेरिकी फेडरलने पुढील काही महिन्यांत आर्थिक सुधारणा वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याच्या दर वाढीला मर्यादा आल्या. व्याज दर कमी ठेवणे आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणखी प्रोत्साहन देण्याच्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीतील नफ्याला मर्यादा आल्या.\nशेअर बाजार गडगडला ; गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा झटका\nमागील काही दिवस सोने आणि चांदीमध्ये घसरण सुरु आहे. सराफ व्यवसायिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. लॉकडाउनमुळे गेले सहा महिने सराफा बाजाराची लय गेली होती. मात्र याच काळात सोन्याचे दर उच्चांकी स्तरावर गेले. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून घसरण सुरु आहे. गेल्या महिन्यात कमॉडिटी बाजारात सोने ५६००० रुपयांवर गेले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Price In India सोने सावरले, चांदी स्वस्त ; दसऱ्याल...\nGold Rate Today खूशखबर ; सोने दरात घसरण, 'या' कारणामुळे...\nDussehra Gold Buying काय म्हणतात तज्ज्ञ; दसऱ्याला सोने ...\nराज्यात 'इलेक्ट्रिक कार'चे हब; जगप्रसिद्ध 'टेस्ला' कंपन...\nकर्जदारांना सुखद धक्का, व्याजमाफी नक्की; योजनेची मार्गद...\npetrol diesel rate cut today : डिझेल कपात सुरूच ; सलग ���हाव्या दिवशी झाले स्वस्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेशBihar Election Polling Live: संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाले ५३.४६ % मतदान\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईचा आरसीबीला पहिला धक्का, १ बाद ७१\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nकोल्हापूरप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर डल्ला; आणखी धक्कादायक माहिती उघड\nन्यूजरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/914937927940-93592893894d92a924940-92a93f915947/917935924940-91a93993e-93293e917935921", "date_download": "2020-10-28T14:34:01Z", "digest": "sha1:5MXT6GNEGOH6AQTJ6USEQO5XETG2U23W", "length": 6351, "nlines": 94, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गवती चहा लागवड — Vikaspedia", "raw_content": "\nगवती चहाची लागवड वर्षभर करता येते.\nलागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी.\nलागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.\nलागवडीसाठी ओडी-440, सीकेपी-25, आरआरएल-16 या जातींची निवड करावी.\nलागवड 75 सें.मी. बाय. 75 सें.मी. अंतराने करावी. हेक्‍टरी 22 हजार ठोंब लागतात.\nलागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी.\nत्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी.\nपहिल्या दोन वर्षांत हेक्‍टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते.\nगवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण 75 टक्के असते.\nयामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते.\nतेल रंगाने पिवळस��� असून, त्याला लिंबासारखा वास असतो.\nऔषधी व सुगंधी वनस्पती योजना,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2020-10-28T14:29:39Z", "digest": "sha1:T34DLXQGKDHADSRXL36NL26XM2P42OHF", "length": 4880, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंडोज लाइव्ह कॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखाते · व्यवस्थापन केंद्र · दिनदर्शिका · संपर्क · डिव्हाइसेस · गॅलरी · संघ · सदन · हॉटमेल · आयडी · ऑफिस · वनकेअर सेफ्टी स्कॅनर · छायाचित्रे · प्रोफाइल · स्कायड्राइव्ह\nएसेन्शल्स · Family Safety · मेल · मेश · मेसेंजर · चलचित्र निर्माता · फोटो गॅलरी · रायटर\nविंडोज फोन लाइव्ह · संदेशवाहक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१८ रोजी ११:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2020-10-28T14:35:00Z", "digest": "sha1:2BGVKXX4HA2J7RXZVC2QYXNNUT3SYACP", "length": 3153, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "लोकलहोस्ट Archives | Online Tushar", "raw_content": "\nलोकलहोस्टवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nनवीन थीम्स, प्लगिन आणि प्रोजेक्ट टेस्ट करण्यासाठी लोकलहोस्ट फार उपयोगी पडते. तुम्हाला वर्डप्रेस शिकण्यासाठी देखील लोकलहोस्ट उपयोगी ठरते. लोकलहोस्टवर वर्डप्रेस ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/914?page=7", "date_download": "2020-10-28T14:10:23Z", "digest": "sha1:YPGYVRE5IZP7IFY63PXKTQTDWP2IJSKY", "length": 16705, "nlines": 213, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेख : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेख\nते Subjective म्हणतात तसं असतं...ज्याचं त्याच वेगळं...त्याच्यापुरतं असलेलं...\nफारसा गाजावाजा नसतो त्याचा..सगळ्यांना सांगून नाही येत ते....\nबऱ्याचदा ते सगळ्यांना सांगण्यासारखं नसतंच..ते एकट्याचंच असतं,एकट्यासाठी असतं \nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nफाटक्या माणसानं चंद्राची अपेक्षा ठेऊ नये.. त्याच्याकडे चंद्राच्या प्रतिबिंबाशिवाय काहीच हाती येत नाही\nप्रेम करावं ते मुली गटवण्यात हुशार असलेल्यानं, धंदेवाईक तोंडावर गोड बोलून स्तुतीसुमनं उधळून फ्लर्टींग येणार्‍यानं मनात खरं प्रेम बाळगणार्‍या साध्या लोकांनी नाही. कारण आज ना उद्या त्यांचं हरणं निश्चित असतं\nमॉलमध्ये तिला इनडायरेक्टली प्रपोज करणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. यासाठी नाही की तिला ते आवडलं नाही पण यासाठी की तसं करुन मी तिला सगळ्यात जास्त दुखावलं होतं.\nसंपूर्ण प्रवासात ती घुम्यासारखी एकटी बसून होती. माझ्याकडे साधं बघायलाही ती तयार नव्हती.\nRead more about जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nती माझ्याबरोबर जास्त बाहेर येत नव्���ती. आत्ताच नाही याच्या अगोदरही.\nकधीही कुठे ये म्हटलं तर तिचं आपलं, नको घरी जायचं आहे, उशीर होईल, पप्पा काय बोलतील\nअगं कधीतरी हो म्हण\nहा तर तिला उपजतच देवाने गिफ्ट म्हणून दिला असावा. मी काहीही ठरवावं आणि हीला कंटाळा आला नाही असं कधी झालंच नाही.\nएकदा तिनं क्लासला दांडी मारली होती. मी समोरच्या एका पब्लिक बुथवरुन तिला फोन लावला. चार वेळा रिंग वाजल्यानंतर एकदाचा तिचा पार आळसाटलेला आवाज आला-\nRead more about जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nमी कितीतरी वेळ असा वेड्यासारखा स्वत:शीच हसत होतो.\nखरं म्हणजे तिची आठवण येऊन मला तिचे मॅसेज वाचण्याची तिव्र इच्छा होणं आणि नेमकं त्याच वेळी तीनं असा मॅसेज पाठवणं- ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच नव्हती. होता तो निव्वळ योगायोग. पर्फेक्ट टाईमिंग जुळवून घडून आलेला\nRead more about जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nकाही काही चित्रं असतात… स्वप्नांमधली.. आठवणींमधली.. ती असतात आपल्याबरोबर. नेहमी. त्यांचं असणंही पुरेसं असतं कधी कधी, दिलासा द्यायला, दिशा द्यायला...\nरात्री झोपताना असंच एक चित्र हल्ली बऱ्याच वेळा माझ्या डोळ्यासमोर येतं...\nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\n ही पोरगी म्हणजे फार टीपिकल गोष्ट झालेय. काही कळायलाच मार्ग नाही. तीच्या वागण्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता.\nहक्क गाजवत ही माझ्याशी अशी का वागतेय ना ही माझी गर्लफ्रेंड, ना हीच्यात आणि माझ्यात काही होण्याची सुतराम शक्यता. मग प्रत्येक गोष्टीत तिचा- असं अधिकाराने बोलण्याचा अर्थ तरी काय\nम्हणजे हीनं तासनं तास तीच्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारलेल्या चालतात. पण मी कोणाशी बोलायचं म्हटलं तरी तीचं डोकं तापलं पाहिजे\nRead more about जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nमला लिहायला आवडतं पण……\nनवीन लिहिताना पहिल्यापासून भीती वाटते…आता कधीकधी वाटतं ती वाढत चाललीये...कारण लिहिण्यासारखं आता खूप काही आहे माझ्याकडं \nलिहायला बसण्याची वेळ माझी कधीच नक्की नसते...अजूनही...कितीही शिस्त वगैरे लावायचं ठरवलं तरीही अजुनपण काहीतरी खरंच सुचल्याशिवाय आणि लिहावंसं वाटल्याशिवाय लिहिलंच जातं नाही...कधी पटपट सुचत..कधी थोडंफारच सुचत आणि ते लिहून झालं कि तिथंच अडकतो...मधेच कुठंतरी लोंबकळल्यासारखी अवस्था असते... आधी जे लिहिलेलं असतं त्याच कौतुक होतं पण परत काहीच लिहायला,किंवा 'पूर्ण' लिहायला जमलेलं न��तं\nअकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित \"फिस्टफूल ओफ डॉलर्स\". पुढे ओळीने \"फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर\" आणि \"द गुड, द बॅड अँड द अग्ली\" हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना डावलून पुढे जाताच येणार नाही.\nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nवास्तविक तीने जायला हवं होतं, पण ती गेली नाही.\nमी इतकं तुसडेपणाने ‘हो’ म्हणूनदेखील ती न जाता निमुटपणे माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसली. आणि टूकूर-टूकूर आपली क्लासरुम न्याहाळू लागली. कधी प्रॅक्टीस करणार्‍यांकडे तर कधी घरी जाणार्‍या स्टुडंटकडे एवढंसं तोंड करुन बघू लागली. मध्येच समोर बसलेल्या मुलामुलींच्या थट्टा मस्करीकडे बघून स्वत:शीच जणू केविलवाणी हसू लागली. तिच्या त्या प्रकाराकडे बघून मला कसंसंच झालं. प्रॅक्टीकलवरचं लक्षच उडालं आणि पुन्हा एकदा आमच्या मनाने कच खाल्ली\nRead more about जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nजस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nमुलींचा माझ्याशी ‘क्रश’ म्हणून जास्त असा संबंध आला नाही. आला तो अगदीच मोजक्या मुलींच्या बाबतीत आला. तुल्लू ही त्यातलीच एक. दुसरी- जेव्हा मी ‘एफ.वाय.जे.सी’ च्या सुट्टीत बोरिवलीला सेल्स एजेंट म्हणून काम करत होतो तेव्हाचा.\nकाही कामानिमित्त गोरेगावला गेलेलो असताना रात्री परतायला उशीर झाला. म्हणजे जवळजवळ अकराच वाजले होते. त्यावेळी एक मुलगी स्टेशनवर आली होती. आता तो प्लॅटफॉर्म, जागा, ठिकाण, मला काही-काही आठवत नाही. आठवतात ते फक्त तीचे डोळे\nRead more about जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry", "date_download": "2020-10-28T15:07:21Z", "digest": "sha1:7ALSUZ6MW4566SGEVDGC4PDRYVGI32VN", "length": 10250, "nlines": 94, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पशूपालन — Vikaspedia", "raw_content": "\nया विभागात पशुपालना विषयी इतर माहिती देण्यात आली आहे.\nइमू पालन मोठ्या प्रमाणावर दोन हेतूंसाठी केले जाते. पहिले म्हणजे पुनरुत्पादान करून सक्षम व पूर्ण वाढ झालेले इमू नर-माद्या बाजारात विकणे. आणि दुसरा महत्वाचा हेतू म्हणजे इमूच्या शरीरापासून निर्माण होणारी इतर उत्पादने. इमुंचे तेल त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, तसेच इमुची नखे, कातडी, हाडे, पिसे यांना देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या किमतीला मागणी आहे.\nकोंबडी पालन / कुक्कुटपालन / पोल्ट्री. संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून तसेच खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे\nया विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.\nटर्की हा कोंबडी सारखा मोठा पक्षी आहे. टर्की पालन हा व्यवसाय आता आपल्या देशातील ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगाराचा एक उत्तम पर्याय होऊ पाहत आहे\nज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे बदक पालन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात. बदकांची अडी सकस, बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनाकरीता केला जातो.\nमेंढी पालन हा कोरड्या जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी फार महत्वाचा भाग असून कमीतकमी गुंतवणूक करून किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग बनू शकतो. तसेच मेंढी पालन हे छोट्याशा जागेवर किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते.\nलाव पक्षी तुलनात्मक रीत्या बळकट असतात. कमीतकमी जागेची गरज, कमी भांडवलाची गरज, पांच आठवड्यांसारख्या लहानशा वयात विक्रीसाठी तयार, जलद लैंगिक परिपक्वसता – वयाच्या सहा किंवा सातव्या आठवड्यात अंडी देण्यास सुरूवात करतात.\nडुक्कर हे अखाद्य, काही घाण्यानच्या मिल मधून मिळणारे उत्पाेद, मांस, क्षतिग्रस्त खाद्य आणि कचरा यासारख्या गोष्टींचे रुपांतर मूल्यवान पोषक पदार्थात करतात. ह्यातील बहुतेक पदार्थ हे मानवाच्या उपयोगाचे आणि खाण्यायोग्य नसतात किंवा मानवासाठी नुकसानकारक असतात. डुक्कर भराभर वाढते आणि विपुल प्रजनन दाखविते, एका वेळी १० ते १२ पिले देते.\nभारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शेळीपालन हा जोड व्यवसाय करतात. हा एक अत्यंत फायदेशीर व पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर���थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-10-28T14:37:35Z", "digest": "sha1:VXBEI3PTY4WZMATZKFGDAWY5WPEUPYCW", "length": 3489, "nlines": 53, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"गांव-गाडा/सारासार\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"गांव-गाडा/सारासार\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गांव-गाडा/सारासार या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपान:गांव-गाडा.pdf/18 ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा/फसगत ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा/वाट-चाल ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40506", "date_download": "2020-10-28T13:38:15Z", "digest": "sha1:AZQOW7P6WMNKWYZF3JUY7RNR7TG2BWDT", "length": 60858, "nlines": 364, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे पासपोर्ट सेवा केन्द्रमध्ये पासपोर्टसाठी अपोइन्टमेन्ट घेणे. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्���ोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे पासपोर्ट सेवा केन्द्रमध्ये पासपोर्टसाठी अपोइन्टमेन्ट घेणे.\nपुणे पासपोर्ट सेवा केन्द्रमध्ये पासपोर्टसाठी अपोइन्टमेन्ट घेणे.\nमला माझ्या आई वडिलांचा पासपोर्ट काढायचा आहे. त्यासाठी नविन प्रक्रियेनुसार मी ऑनलाइन फॉर्म भरला. आता पुढची पायरी म्हणजे जवळच्या PSK मध्ये पासपोर्ट सबमिशनसाठी appointment घेणे. मी एक महिना झाले, रोज प्रयत्न करत आहे, appointment घेण्याचा. पण ३० ते ४० सेकंदातच सर्व appointment बुक होतात. बरोबर ३ वाजता स्लोट सिलेक्ट केला, तरी पेज हँग होउन एक्स्पायर होते. कोणी यावर उपाय सुचवेल का\nप्रयत्न करत राहणे एवढाच उपाय\nप्रयत्न करत राहणे एवढाच उपाय माझ्या मैत्रीणीने अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एकदाची मिळाली तिला अपॉईंटमेंट...\nहाच अनुभव मला ठाण्याला आला.\nहाच अनुभव मला ठाण्याला आला. नंतर चेक केलं तर समजलं की १५ वर्षां खालील मुलांना व ६० वर्षां पुढील सीनीयर लोकांना अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. सरल वॉक इन करायचं.....\nआर्थात प्रत्येक PSK चा रुल वेगळा आहे. तुम्ही जरा साईट वर उजव्या हाताला 'न्युज\" सरकत असतात. तिकडे तुमच्या PSK ची न्युज पहा. किंवा सरळ फोन करा. १० ते १२.३० असा डायरेक्ट जाण्याची वेळ आहे.\nमागच्या आठवड्यातला सुखद अनुभव सांगते. माझ्या मुलीचा ( वय १२) पासपोर्ट रीन्यु करायचा होता. पत्ता बदल वगैरे नव्हता...\nआम्ही ऑनलाईन फॉर्म १२/१/२०१३ ला तात्काळ मधे भरला. मग ओनलाइन अपाँइंटमेंट च्या मागे लागलो. अचानक हे सापडले... मग १७/१/२०१३ ला तिकडे गेलो. मायनर तात्काळची आणि नॉर्मल ची लाइन वेगवेगळ्या होत्या. सरळ टोकन मिळालं आणि पुढ्ल्या प्रोसीजर भराभर करुन आम्ही दीड तासात घरी पण गेलो. आश्चर्य म्हणजे १९ तारखेला पासपोर्ट आला सुध्धा\nतुमच्या साठी = जर दोघांचे वय ६० च्या वर असेल, तर चेक करा ...पण ९९% डायरेक्ट जाता येतं.... पहिल्यांदाच पासपोर्ट काढत असाल तर तिकडे PSK मधे काही वेळ लागत नाही, फक्त पोलीस तपासणी होवुन पासपोर्ट ताब्यात मिळतो. त्यातही तात्काळ असेल तर शुल्क ३०००/- भरुन, पोलिस तपासणी होवुन १० दिवसात पापो येतोच घरी.... नॉर्मल असेल तर १ महिना....\nपण मी खुप खुश आहे... उत्तम सर्व्हीस मिळाली.....\nसाइट वर सगळे एजंट आपली दुकानं उघडुन ३ वाजता लॉक करुन टाकतात... त्या मुळे आपल्याला टाईम मिळत नाही.....\nमाझ्या वडिलांचे वय ५८ आहे.\nमाझ्या वडिलांचे वय ५८ आहे. आणि आईचे ५५. त्यामुळे सिनियर सिटिझनमधे ते बसत नाहीत.\nऑनलाईन फॉर्म नॉर्मल मधे भरला की तात्काळ मधे कारण तिकडे ( ठाण्याला ) पापो सेवा केंद्रात तात्काळ वाले डायरेक्ट साधारण २५ जण घेतले .. जे पहिले आले त्यांना घेतले...\nलक बघा.... नाहीतर आहेच मग ऑनलाईन करत रहाणं.....\nनॉर्मल मधे भरला आहे\nनॉर्मल मधे भरला आहे\nमोकिमी ते ठाण्याचे केंद्र\nमोकिमी ते ठाण्याचे केंद्र कुठे आहे मद्त करा. मुलगी अजून १५ च्या आत आहे त्यामुळे काम करून टाकते. बरोबर काय डॉक्स नेलेलेत. मद्त करा. मुलगी अजून १५ च्या आत आहे त्यामुळे काम करून टाकते. बरोबर काय डॉक्स नेलेलेत. मजकडे येथील रेशन कार्ड नाही अजून.\nसिनियर सिटीझन असूनही फायदा\nसिनियर सिटीझन असूनही फायदा नाही. माझ्या आईवडलांनाही शेवटी एजंटकरवी घ्यावी लागली भेटण्याची वेळ.\nपेरु- तोच इश्यु आहे. ३ मिनिटांचा फंडा.\nसिनियर सिटीझन असूनही फायदा\nसिनियर सिटीझन असूनही फायदा नाही>>>>\nपुणे केंद्रात चालत नाही का \nठाण्यात मी गेले तेंव्हा तर काठी टेकत अनेक लोक आले होते. डायरेक्ट.... चटकन काम झालं....\npassportindia.gov.in ही साईट पहा. ठाण्याला वागळे इस्टेटला\n१. नीदान एक दिवस आधी पास्पोर्ट अ‍ॅप्लीकेशन भरुन नंबर जनरेट करा. त्याचं प्रिंट नक्की बरोबर घ्या.\n२. जाताना सकाळी १० च्या ठोक्याला तिकडे जा.\n३. बरोबर रेशनकार्ड किंवा आधारकार्ड, किंवा टेलीफोन बील ( यादी साईट वर दिलेली आहे) ती सगळी कागदपत्रे व त्यांच्या २ फोटो कॉपीज घेवुन जा\n४. शाळेचे आयकार्ड बरोबर असु दे\n५. साइट नीट बघा एक दोन अनेक्शर्स आहेत .. मायनर साठी.. ती लागली नाही तरी उगाचच भरुन घेवुन जा... ( माझ्या कडे आयत्या वेळी त्याने एक मागितलं... होतं म्हणुन नशीब)\n६. दोन्ही पालकांचे पासपोर्ट बरोबर लागतात. एखादा पालक हयात नसेल तर डेथ सर्टिफिकेट\n७. तीन ठीकाणी ओरीजनल तपासतात....\n८. २ तासाचा वेळ काढुन जा....\nअमा अजुन एक... आजकाल ठाणे\nआजकाल ठाणे केंद्रावर क्रेडिट कार्ड चालते. किंवा कॅश पण घेतात... डी.डी. न्यायची कटक्ट नाही... तात्काळ मधे अर्ज केला असेल तर ३०००/- पोलिस व्हेरीफिकेशन चा पण फॉर्म भरुन घेवुन जा.... तात्काळ मधे साधारण १५ दिवसात पापो हातात\nनॉर्मल मधे अर्ज केला तर १ महिना... शुल्क रु.१०००/-\nघाई नसेल तर नॉर्मल मधेच भरा... सेवा केंद्रात तेवढाच वेळ लागतो... १२ पर्यंत मोकळे.... कागद मात्र चोख पाहिजेत....\nमोहन कि मीरा, मला हि अगदी\n��ला हि अगदी तुमच्यासारखाच अनुभव आला. मला आईचा passport काढायचा होता, पुणे psk मधे. पहिल्या वेळेस online appointment घेऊन घेलो होतो. २ ची वेळ मिळाली होती. पण आमचा नंबर यायला ३.३० वाजले. नंतर तिथल्या अधिकार्यांनी १-२ कागदपत्र नाहीयेत अस सांगून बोळवण केली. अख्खा दिवस वाया गेला.\nजाताना तिथल्या 'enquiry encounter' वरच्या मुलानेच सांगितले कि तुमच्या आईचे वय ६१ आहे. त्यामुळे तुम्हाला appointment ची गरज नाही.\n८ दिवसांनी परत गेलो (डिसें.च्या पहिल्या आठवड्यात)राहिलेली कागदपत्र घेऊन तेव्हा direct गेलो appointment न घेता. १० वाजता आत गेलो, कुपन मिळालं आणि सगळी प्रोसीजर होऊन आम्ही १ वाजता तिथून बाहेर पडलो.\nआता पोलिस enquiry सुद्धा झाली. पासपोर्ट यायला हरकत नाही पुढच्या महिन्याभरात.\nआईकडे marriage certificate नाहीये आणि तिचा लग्नानन्तर नाव change केलं होत. त्यामुळे ' name change affidavit' करून आणायला सांगितलं होत. शिवाय २०११-१२ दोन्ही वर्षांचे बँक passbooks बघायला मागितले.\nआवश्यक कागद पत्रात तुम्ही\nआवश्यक कागद पत्रात तुम्ही म्हणता ते पेपर्स लागतात... पास बुक १८ वयावर कंपलसरी आहे....\nहो कम्पल्सरी आहे. म्हणजे\nहो कम्पल्सरी आहे. म्हणजे आम्ही फक्त २०१२ चं नेलं होतं, १ वर्षाच. २०११ चं नाही. म्हणून ते पण आणायला सांगितलं.\nपेरू.. ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळणं हे जिकिरीचं आणि नशीबाचं काम आहे. अनेक ब्लॉग्स निघालेत या अनुभवावर एका ब्लॉगनुसार तुम्ही जर ऑफिसमधून (किंवा इंटरनेट कॅफेतून) अपॉइंटमेंट घ्यायचा प्रयत्न करत असाल तर थोडं मुश्कील आहे कारण ते IP Address ट्रॅक करतात. एका दिवसात जास्तित जास्त ३ अपॉइंटमेंटस् एका IP Address वरून घेता येतात. तर एकदा घरुन ट्राय करून बघा.\nमी स्वतः एजंटकडून काम करून घ्यायच्या विरोधात आहे पण जर तुम्हाला बाहेर जायची घाइ असेल तर एजंटला गाठून अपॉइंटमेंट घ्या. पुण्यात ५०० पासून १५०० रेट्स आहेत. हल्ली एजंट लागला तर फक्त अपॉइंटमेंट घेण्यासाठीच लागतो कारण प्रत्येकाला पासपोर्ट सेवा केंद्रात जावेच लागते.\nपुण्यात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना नॉर्मल पासपोर्टसाठी walk-in चालतं (तात्काळसाठी walk-in नाही), अपॉइंटमेंटची गरज नाही. पण हे नेहमी बदलत असतं. त्यांच्या वेबसाइटवर अपडेटस् असतात काही बदल असतील तर\nमला कलकत्त्यात अपॉइन्टमेन्टसाठी असाच प्रॉब्लेम आला. शेवटी रेग्युलर एजन्टकडून न करून घेता आमच्या नेहमीच्या ट्रॅव्हल एजन्टकडून हजार रुपये देऊन करून घेतलं (निदान नित्यसंपर्कातल्या वैयक्तिक संबंध असलेल्या माणसाला पैसे दिले एवढंच काय ते\nतत्काळमधे काढला. पण बाकी अनुभव अतिशय सुखद. अतिशय मदततत्पर कर्मचारी, आदबशीर वागणूक, इ. ३ दिवसांत पापो हातात आला. पोलिस व्हेरिफिकेशनही त्यातच होऊन गेलं..\nमीही एजंटाकडून अपॉईंटमेन्ट घेतली. माझा तत्काळ मध्ये नव्हता. सावकाश तीन महिन्यांनी मिळाला. सर्वात जास्त वेळ पोलिसांनी लावला\nधन्यवादम. फेब मध्ये टु डू\nधन्यवादम. फेब मध्ये टु डू लिस्ट वर आहे.\nसावकाश तीन महिन्यांनी मिळाला.\nसावकाश तीन महिन्यांनी मिळाला. सर्वात जास्त वेळ पोलिसांनी लावला >> आजच पेपरमध्ये पण आलंय. महाराष्ट्रात पासपोर्ट मिळायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि तो मेनली पोलिस व्हेरिफिकेशन वेळेवर होत नसल्यानं\nबाकी अनुभव अतिशय सुखद. अतिशय मदततत्पर कर्मचारी, आदबशीर वागणूक, इ. >> यासाठी वरदाला परत एकदा अनुमोदन\nपुण्याला पासपोर्ट सबमिशनसाठी appointment घेत आहात तर वेबसाईट अ‍ॅड्रेस कस्ट्मर सर्व्हिस वाल्यांना कॉल करुन confirm करुन घ्या. मी जून मधे आईच्या पासपोर्ट रिन्युअल चे काम केले त्यामुळे अनुभव आहे.\nमी गुगल सर्च करुन पुण्याची वेबसाईट अ‍ॅक्सेस केलि आणि appointment घेतली पुण्याच्या सेनापती बापट रोड च्या ऑफिसमधे. सगळे रिन्युअल साठि चे पेपर नेले होते. पण तिथे गेल्यावर document चेक करणार्‍याने काहितरि अ‍ॅफिडेविट मागितले. मी म्हटले हे लिहिले नाहिये तुमच्या वेब्साईट वर, तिथला माणुन काहिहि सांगायला तयार नव्हता, म्हणे हे वर लिहिले ते वाचा, मग त्याच्या मागे लागुन आणि तिथेले वाचुन कळाले ति ब्रँच फक्त तात्काळ साठि आहे. मग तिथुन थोडि माहिति काढुन कोंढव्याच्या ऑफिस मधे गेले, तर तिथे कळाले ते लोक २ वेबसाईट मेंटेन करत आहेत, मी ज्या वेबसाईट वरुन फॉर्म घेतला तो कोंढव्याला चालणार नाहि. मग तिथल्या एका मुलिने मला वेबसाईट चा नीट पत्ता दिला, आणि मी मग सगळे पेपर चेक करुन घेतले कि हेच लागतिल ना रिन्युअल साठि म्हणुन. मग घरी जावुन नविन फॉर्म भरुन कोंढव्याला appointment घेतली आणि मग तिथे सगळे फॉर्म सबमीट केले. ३ आठवड्यात आईचा नविन पास्पोर्ट घरि आला होता.\nकोंढव्याला अशी बरिच लोक होति जी माझ्यासारखा चुकिचा फॉर्म घेवुन आली होति. आता जर त्यांची एकच वेब्साईट असेल तर प्रोब्लेम नाहि येणार.\nकोंढव्याला मला अतिशय चांगली cusromer service मिळालि, निट समजावु�� सांगणारे लोक होते. I was shocked to see it. चांगला फीड्बॅक देवुन आले मी त्यांना. सेनापति बापट रोड वर तुम्हाला कुठल्याहि भारतिय सरकारी ऑफिसात मिळणारि service मिळाली.जमिन-आसमानाचा फरक आहे दोन्हि ठिकाणी.\nमलाही हाच अनुभव येत होता आधी\nमलाही हाच अनुभव येत होता आधी की कधीच स्लॉट रिकामे दिसत नव्हते. त्यानंतर माझ्या एका मित्राने सांगितले की रोज संध्याकाळी ७ वाजता पुढल्या १५व्या दिवसाची (की १४व्या दिवसाचे) स्लॉट उघडतात. बरोबर ७ वाजता मी लॉगिन करून स्लॉट घेतला तेव्हा मिळाला. ही गोष्ट साधारण २०१२ जुन-जुलै मधली आहे.\nओके. नेहेमीप्रमाणे आज पण\nओके. नेहेमीप्रमाणे आज पण ट्राय केले आणि स्लॉट सिलेक्ट केल्यावर पेज हँग झाले. मग क्लोज करण्याआधी परत अपॉइन्ट्मेंट वर जाउन बघितले तर मिळाली होती. ग्रेट. सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.\nमी ठाणे केंद्रात स्वत\nमी ठाणे केंद्रात स्वत पासपोर्ट काढला होता. सगळी कागद पत्र निट असली कि लगेच काम होत हा माझा अनुभव,अर्ज दिल्यापासून १५ दिवसात पोलिस वेरिफ़िकेशन आल होत. परंतु पोलिसांचा अनुभव फार विचित्र होता.प्रत्येक वेळेस काहीतरी कागदपत्र, साक्षीदार,शेजारी कारण सांगून पुढच्या वेळी बोलवायचे जवळ जवळ ३ महिने खेपा घालत होतो.काहीच नाही तर साहेब आले नाहीत असा म्हणायचे.पैसे हवेत का हे तरी कस विचारणार हे तरी कस विचारणार शेवटी ३ महिन्यांनी तो सुवर्णक्षण आला. एका शनिवारी पोलिसांनी आम्हाला फोन करून बोलावलं. आम्ही गेलो तर तिथे एका खोलीसमोर मोठी रांग होती. माझे कागद देऊन त्यात उभा राहायला सांगितलं, आत गेले तर इक उग्र चेहर्याचा मिशावाला साहेब बसला होता. त्याने नाव विचारलं सही केली. तिथून बाहेर आले तर नेहमी आम्हाला परत परत बोलावणारे दोन पोलिस टेबल टाकून बसले होते. मी जाऊ लागताच म्हणाले ३०० रु द्या. नंतर सगळा प्रकार लक्षात आला कि ३ महिन्यात आलेल्या सगळ्या वेरीफिकेषन केसेस त्यांनी अडकवून ठेवल्या होत्या एका दिवशी सगळ्यांना बोलावून क्लिअर केल्या मी गेले होते तेव्हा साधारण पने १०० लोक तरी होते आणि आणखी येत होता.पासपोर्ट प्रकारानुसार कोणाकडून ३००,५०० असे पैसे घेत होते. माझा पासपोर्ट त्यानंतर १५ दिवसात आला. या हि गोष्ट ६ वर्षापूर्वीची आहे पण आठवली आणि शेअर करावीशी वाटली इतकेच.\nमी पहिल्यांदा पासपोर्ट मुंबईत\nमी पहिल्यांदा पासपोर्ट मुंबईत काढला होता १९९८ मध्ये... माझे पोलिस व्हेरिफिकेशन काळाचौकी पोलिस स्टेशन मध्ये होतं.. मी खूपदा ऐकले की पोलिस स्टेशन मध्ये टेबलखाली द्यावे लागते आणि काळाचौकी पोलिस स्टेशन हिंदी चित्रपटात खूप बदनाम होते.. म्हणून मी जरा सांशक होतो.. पण सगळे सोपस्कार नियमानुसार झाले... असाच अनुभव दुसर्यादा पासपोर्ट (घरचा पत्ता बदलला होता, २००६ ) काढताना आला - नेरुळ पोलिस स्टेशन मध्ये.. सर्वसाधारणपणे लहान मुंलाचा पासपोर्ट लवकर येतो.. बहुतेक पोलिस व्हेरिफिकेशन नसावे.. नंतर स्त्रीयांचा आणि नंतर पुरुषांचा पासपोर्ट (पुरुषांची लाईन स्त्रींयापेक्षा जास्त असावी) येतो..\nपासबुक खरच कंपलसरी आहे क\nपासबुक खरच कंपलसरी आहे क माझ्या आईचे नाहीये पासबुक\nऑनलाइन अपाँटमेंटचा प्रकार नविन चालु झाला आहे का\nबाकी पुण्याच्या पासपोर्ट ऑफिसबाहेरचे एजंट लोक फक्त पैसे काढतात. क्षीरसागर म्हणजे मराठी नाव हे बघुन बघुन त्याला काम दिले. पठ्याने थापा मारण्यापलिकडे काहीच केले नाही. सगळी कामे मलाच करावी लागली. परत हा म्हणतो की आमचे आतुन कनेक्शन असतात आणि मी सांगितले म्हणुनच तुमचे काम झाले.\n(एजंट कडे जाणार असलाच तर ह्या क्षीरसागर नावाच्या एजंट कडे बिलकुल जाउ नका)\nपेरु, ऑनलाईन चेक कर ना.\nपेरु, ऑनलाईन चेक कर ना. रेसिडेन्स प्रूफ म्हणून कुठली कागदपत्रं चालतात त्याची यादी आहे. पासबुक नसेल तर इतर कागदपत्रं आहेत का बघ.\nआणखी एक. जर ग्रॅज्युएशन अ‍ॅण्ड अबव्ह असं शिक्षण नमूद केलं असेल तर डिग्री सर्टीफीकेट घेऊन जावं लागतं. दहावीच्या सर्टीफिकेटवर जन्मतारीख असते ते लागतंच लागतं.\nपेरू... पासपोर्ट सेवा केंद्राच्या वेबसाइटवरती सगळी माहिती दिलेली आहे.\nइकडं तिकडं जास्त विचारत बसण्यापेक्षा त्यांच्या वेबसाइटवर थोडा शोध घेतला तर तुम्हाला पाहिजे ती माहिती अचूक मिळेल. नसेल तर तुम्ही त्यांच्या कॉल सेंटरला कॉल करा ते तुम्हाला सांगतील. तुम्ही जर पत्त्यासाठी रेशन कार्ड देणार असाल तर त्याबरोबर अजून एक अ‍ॅड्रेस प्रूफ द्यावे लागेल ज्यात पासबूक आले. ही माहिती त्याच वेबसाइटवरून.\nपत्त्याशिवाय जन्मतारखेचे प्रूफ द्यावे लागेल.\nशिवाय Non-ECRसाठी एक प्रूफ द्यावे लागेल.\nवत्सला, पासपोर्ट अवैध व्हायच्या साधारण ६ महिने आधी तुम्ही रिन्यूअल करू शकता. हल्ली रिन्यूअल म्हणजे पासपार्ट रि-इश्यूच असतो. नवीन पासपोर्टप्रमाणेच सर्व प्रोसेस असते. मी वर दिलेल्या लिंकवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल.\nहल्ली रिन्यूअल म्हणजे पासपार्ट रि-इश्यूच असतो. नवीन पासपोर्टप्रमाणेच सर्व प्रोसेस असते>>>>>>> अरे बाप रे ज्ये नां ना परत सगळे डॉक्युमेंटस गोळा करावे लागणार ज्ये नां ना परत सगळे डॉक्युमेंटस गोळा करावे लागणार पण त्यांना डायरेक्ट जाता येते हाच काय तो दिलासा\nलिंक बघितली. तीन ज्ये.ना.\nलिंक बघितली. तीन ज्ये.ना. पैकी दोघांचा पत्त बदलला आहे त्यांनाच १-२ जास्तीचे डॉक्यु द्यावे लागतील. पण एकुणात सोपी प्रोसिजर वाटतेय. त्यांचे काम झाल्यानंतर काय अनुभव होता ते नक्की लिहीन.\nएक थोडा वेगळा पण पासपोर्ट\nएक थोडा वेगळा पण पासपोर्ट संबंधी अनुभव.\nमाझी मुलगी व मी दोघी पासपोर्ट ऑफिसमधे जावून तिचा पासपोर्ट प्रोसेस करून आलो. पोलीस एन्क्वायरी वगैरे पण पार पडली. (तिथेही आम्ही दोघीच गेलो होतो)व २ महिन्यांनी पोस्टमन पासपोर्ट घेवून घरी आला तेव्हा मी व मुलगी दोघीच घरी होतो. ती मायनर असल्यामुळे पासपोर्ट मला (आईला) मिळू शकणार नाही असे पोस्टमनने सांगितले पासपोर्टची डिलीव्हरी फक्त बाबांकडेच दिली जाते असा नियम आहे असे म्हणाला. मी तिची आई आहे. माझी सही पासपोर्ट पेपर्स वर आहे, मी तिच्याबरोबर पालक म्हणून गेले होते हे काहीही उपयोगी पडले नाही. पासपोर्ट वडिलांच्याच हातात दिला जाईल अन्यथा परत जाईल ह्यावर तो ठाम होता. तसा रुल आहे म्हणाला. वडिल बाहेरगावी होते त्यांना लगेच येता येणे शक्य नव्हते. फोनवर मी पोस्ट्मनशी बोलणेही करून दिले परंतु आलेला पासपोर्ट मला द्ययला तो तयार नव्हता. नियम पाळला नाही तर माझी नोकरी जाईल म्हणाला.\nमी त्याला विचारले की वडील नसतेच तर मी आणि नवरा सेपरेटेड असतो तर मी आणि नवरा सेपरेटेड असतो तर - उत्तर्...मग तुम्हाला मिळाला असता, कारण मग तुम्ही सिंगल पेरेंट असता व मग नियमाप्रमाणे तुम्हाला पासपोर्ट देणे शक्य होते.\nमग त्यावेळी पासपोर्ट परत गेला व नंतर नवरा घरी आल्यानंतर पोस्टात जावून त्याने पासपोर्ट आणला.\nमला राग ह्या गोष्टीचा येतोय, की आई पापो प्रोसेस करू शकते, पालक म्हणून बरोबर जावू शकते पण पासपोर्ट तिच्या हातात मात्र मिळत नाही. तिथे तो फक्त वडिलांच्याच हातात दिला जातो. हा कायदा असा विचित्र का आहे काही कारण असेल का त्यासाठी \nसुमेधाव्ही, मला नाही वाटत असा\nसुमेधाव्ही, मला नाही वाटत असा ���ाही कायदा असेल म्हणून. पोस्टल रूल्स वेगळे असतील तर कल्पना नाही. तरी या लिंकला जाऊन बघा : http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/faqPostalDispatchTra...\nसुमेधाव्ही, >> हा कायदा असा\n>> हा कायदा असा विचित्र का आहे काही कारण असेल का त्यासाठी \n किंवा 'पितृसत्ताक' 'राज्यपद्धती' 'आपली'\nघटनेतली लिंगनिरपेक्षतेची तरतूद उघडपणे धाब्यावर बसवली आहे.\nह्म्म्...तसेही असू शकेल परंतु\nह्म्म्...तसेही असू शकेल परंतु त्या दिवशीचा पोस्ट्मन असे म्हणाला होता की वडिलांच्या हातीच सोपवायचा असा नियम आहे. मी त्याची काही दिवाळी वगैरे अशी अपेक्षा असावी अश्या अंदाजाने आडून चौकशी केली असता त्याने नियम न पाळल्यास माझी नोकरी जाईल असे सांगितल्याने माझी पंचाईत झाली. पोस्ट्मन वयस्कर होता त्यामुळे तो खरे बोलत असावा असे वाटते. खरंच असा काही नियम आहे का ते कसे चेक करणार\nज्याचे नाव पाकिटावर आहे\nज्याचे नाव पाकिटावर आहे त्याच्याच हातात ते पाकिट द्या असे पासपोर्ट ज्या पाकिटातुन येतो त्यावर छापलेले असते. पण असे असले तरीही शेवटी कोणाच्या हातात द्यावा ते पोस्टमनवर अवलंबुन असते.\n१ महिन्यापुर्वी एकाचा पासपोर्ट जो त्याने माझ्या पत्त्यावर बनवलेला, पोस्टाने आला. पोस्टमनने संबंधित माणुस घरात नाहीये हे ऐकल्यावर पुढे काही बोलाय्ची संधी न देता लगेच पावती फाडुन दिली आणि नंतर पोस्टऑफिसात दिडेक तास वाया घालवल्यावर पासपोर्ट हाती मिळाला. गेल्या आठवड्यात माझा पासपोर्ट मात्र मी घरी नसतानाही पोस्टमनने दिला. मी मुलीला विचारले की यावेळेस पासपोर्ट कसा काय तुझ्याकडे दिला तर ती म्हणाली गेल्या वेळचा पोस्टमन वेगळा होता, यावेळेस आपल्याकडे नेहमी येणारा पोस्टमन होता, त्याने काही न विचारता पासपोर्ट दिला.\nसाधना +१ माझ्या नवर्‍याचा\nमाझ्या नवर्‍याचा रीइश्यूड पापो घरी आला तेव्हा मी घरी होते. माझ्या नावाने सही करून घेऊन (आडनाव वेगळं असतानाही) पोस्टमनने मला दिला. माझा पापो आला तेव्हा दार मी उघडलं नाही तर माझ्याशिवाय कुणाला देणार नाही असं पोस्टमन म्हणाला. मी होते म्हणून पोस्टाची चक्कर वाचली. दोन्ही वेळा वेगळा पोस्टमन होता. (त्यातला कुणीच नेहमीचा नव्हता).\nपासपोर्ट अप्प्लाय करताना आईची\nपासपोर्ट अप्प्लाय करताना आईची सही लागते लहान मुलांसाठी.तसेच आई वडिलांशिवाय दुसर्या कोणाला तो अप्प्लाय करता येत नाही पण तो हातात बाबांच्याच द्���ायचा असा काहीही नियम नाही. माझ्या मुलांचा पासपोर्ट ती ६ महिन्यांची असताना काढला तेव्हा त्यांचा बाबा परदेशी होता. त्यांचा पासपोर्ट आला मुंबईच्या आजोबांच्या पत्त्यावर आणि तेव्हा मी पुण्याला होते. म्हणजे आई बाबा नसतानाही पासपोर्ट दिलेल्या पत्त्यावर मिळाले. सुमेधाना पासपोर्ट न देण्यामागे पोस्टमन चा गैरसमज किंवा दुसर काहीतरी कारण असाव.\nवरदा, मृण्मयी, साधना, गापै\nवरदा, मृण्मयी, साधना, गापै प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nमी ह्या गोष्टीवरून एवढी चिडले होते ना त्या दिवशी, की मी खूप वाद घातला त्या पोस्ट्मनशी. मी त्याला विचारले होते की मी हा प्रकार तुमच्या वरिष्ठांकडे नेणार आहे. त्यावर त्याने मला त्यांचा फोन नं दिला व फोन करा असे सांगितले. तो पुढे जाऊन असेही म्हणाला होता..(शब्दशः आत्ता आठवत नाहीये) की कोणत्या तरी डिव्होर्स केस मधे आईकडे पापो आल्यामुळे ती मुलीला घेवून परदेशी निघून गेली व नंतर त्यावरून पण कोर्ट केस झाली. त्यामुळे मायनर व्यक्तीचा पापो वडिलांकडेच दिला पाहिजे असा नियम अहे.\nमी जेव्हा पोस्ट्मन आलाय आणि वडिलांकडेच पापो देणार आहे असे म्हणतोय असे फोनवर नवर्‍याला सांगितले, तेव्हा तो काही महत्वाच्या कामात होता व बाहेरगावीही होता. त्याने त्यावेळेस माझ्यावरच चिडचिड केली व पोस्टाचा असला फालतुपणा असेल तर पापो नकोच आपल्याला, आपण नंतर एजंटकडून काढून घेवु वगैरे वक्तव्ये केली...त्यामुळे मला फारच हेल्प्लेस वाटत होते व रडायलाही हेत होते. कारण डोळ्यासमोर दिसत असलेला पापो मला मिळत नव्हता कारण मी मुलीची आई होते व वडिल नव्हते. हे सगळे म्हणजे मी केलेले सर्वच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडणार होते. तेव्हा मी पोस्टमनला विचारले होते की लग्न व नवरा दोन्हीही आहे पण वडिल येणार नाहीत अशी कॅटेगरी नाही का तुमच्याकडे त्यावर त्याने \"नाही\" असे सांगितले होते. ज्या लोकांना पापो मिळाला, त्यांचे पोस्ट्मन कदाचित नियम धाब्यावर बसवत असावेत ...मला खरंच असा नियम आहे का हे कळून घ्यायला आवडेल.\nएकदा सबमिट केलेला फॉर्म\nएकदा सबमिट केलेला फॉर्म पुन्हा बदलता येतो का\nहो ... बदलता येतो . पुन्हा\nहो ... बदलता येतो . पुन्हा एकदा फॉर्म upload करा.\nपण आठवणीने appointment घेताना नविन फॉर्म सिलेक्ट करा.\nआजचा माझा पासपोर्ट सेवा केन्द्र, पुणे चा अनुभव खुप चान्गला होता. मोजून दोन तासात काम होवुन ब���हेर पडता आले.\nफॉर्म submit करून झालाय.\nफॉर्म submit करून झालाय. Appoinment मिळालीय या महिना अखेर अन् आत्ता लक्षात येतेय की Birthplace भरताना जिल्हा कोल्हापूर न भरता चुकुन पुणे भरलाय. काय करता येईल आता. कृपया कोणी सांगू शकेल का \nसुप्रिया वर चित्राने लिहीलेले\nसुप्रिया वर चित्राने लिहीलेले वाचा.\nहो, ते वाचले मी पण त्यात\nहो, ते वाचले मी पण त्यात लिहिलेय कि <<पण आठवणीने appointment घेताना नविन फॉर्म सिलेक्ट करा.\nमी चूक असलेला फॉर्म सिलेक्ट करून appointment घेऊन झालीय.\nत्यामुळे मला प्रश्न पडलाय कि आता काय करावे\nमग पासपोर्ट केन्द्राला फोन\nमग पासपोर्ट केन्द्राला फोन अथवा इमेल करुन विचारा की नवीन फॉर्म परत घेउन सबमिट करु द्याल का ते. असे होते की नाही मला माहीत नाही, पण पर्याय शोधुन बघा.\nधन्यवाद रश्मी , प्रयत्न चालूच\nप्रयत्न चालूच होता call center ला फोन करण्याचा.\nआत्ताच माहिती मिळाली कि appoinment च्या दिवशी तिथे गेल्यावर तिथले लोक सांगतील कि काय करायचे ते.\nमी सुधारित Form घेऊन जाईन , बघूया काय होते…\nपासपोर्ट काढायचा आहे . काही\nपासपोर्ट काढायचा आहे . काही प्रश्न. इथेच विचारले होते प्रश्न अगोदर. पण आता नवीन धागा काढला आहे.\n१)स्वतःचे व वडलांचे नाव नंतर\n१)स्वतःचे व वडलांचे नाव नंतर आडनाव्,पुढे.\n२)बाहेरून प्रिंट काढता येते.अकौंट लॉग इन करून.फॉर्म-प्रिंट लागत नाही.फक्त अ‍ॅपॉइनमेंट फॉर्मची प्रिंट पुरेशी आहे.\n३)नातेवाईक्,कुटूंबातील सोडून कोणीही जे तुम्हाला एका वर्षापेक्षा जास्त ओळखतात आणि घराच्या आसपासचे शक्यतो किंवा तिथे राहणारे ज्यांना तुम्ही ओळखता.\n४)रेफ. सिग्नेचर एकच असते.कुणाचीही चालते.पण ओळखीचा हवा.परत एक वर्षापेक्षा जास्त ओळख हवी.सोबत त्याचे ओळखपत्रही लागते.आपल्याला पो. फोन करतात तेव्हा तिथे जायचे.पोलिस घरी येत नाहीत.ती पद्धत बंड झाली आहे.\nइतर काही प्रश्न असतील तरी तुमच्याकडूनच विचारा म्हणजे स्पेसिफीक उत्तरे देता येतील.\nपत्ते योग्य टाकावेत.खरी माहीती भरावी.एवढे व्यवस्थित करा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/chankya-chya-mate-stree-ne-ya-goshti/", "date_download": "2020-10-28T13:34:26Z", "digest": "sha1:3KVEGKU3U5PJX5QT4MB4LI6VSJEBI5UM", "length": 8004, "nlines": 82, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "चाणक्याच्या मते, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या या 4 गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत..! – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nचाणक्याच्या मते, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या या 4 गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत..\nचाणक्याच्या मते, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या या 4 गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत..\nमित्रानो, आजही चाणक्य यांचे धोरण लोकांच्या कामी येत आहे. आजही त्यांच्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी येत असतात. त्यांच्या धोरण आत्मसात करून आजही अनेक संकटे आपण टाळू शकतो.\nम्हणून आज मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक पत्नीने इतरांपासून नेहमीच गुप्त ठेवले पाहिजे. कारण जेव्हा या गोष्टी समाजातील लोकांना माहिती पडतात तेव्हा तुमच्या पतीच्या जीवनात यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. म्हणून या गोष्टी तुम्ही नेहमीच गुप्त ठेवल्या पाहिजे.\n1) मित्रांनो,पत्नीने कधीच आपल्या कुटुंबात कधीही परस्पर भांडणाबद्दल इतरांशी बोलू नये. पतीशी भांडण झाल्यानंतर पत्नीने रागाच्या भरात त्या गोष्टी इतरांना सांगू नये. कारण जेव्हा इतर लोकांना या भांडणाबद्दल कळते तेव्हा ते आपली चेष्टा करू लागतात, त्यामुळे पतिपत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.\n2) पत्नीने पतीचा कमीपणा कधीच इतर लोकांना सांगू नये. तुमचा पती कुणाला घाबरतो या गोष्टीदेखील कुणाला सांगू नये. जेव्हा पतीचा कमकुवतपणा समाजातील लोकांना ज्ञात होतो, तेव्हा याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट कृत्ये करु शकते. म्हणून पत्नीने ही गोष्ट नेहमीच गुप्त ठेवली पाहिजे.\n3) आपल्या पतीला काही आजार असल्यास समाजातील लोकांना ही गोष्ट कधीही सांगू नका. केवळ डॉक्टरांना याबद्दल माहिती असावी. जेव्हा लोकांना तुमच्या पतीच्या आजाराबद्दल कळते तेव्हा ते लोक तुमच्या पतीपासून दूर जाऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या पतीच्या अडचणी वाढू शकते आणि त्याला समाजात वावरताना देखील अडचण होऊ शकते.\n4) पत्नीने पतीची कमाई नेहमीच गुप्त ठेवली पाहिजे. पत्नीने पतीची कमाई समाजातील इतर महिलांना कधीही सांगू नये. कारण बर्‍याच जेव्हा तुमच्या नवऱ्याची कमाई लोकांना माहिती असते, तेव्हा ते याचा गै���फायदा घेऊ शकतात. किंवा लोक तुम्हाला उधार मागू शकतात ज्याने तुम्हालाच नंतर मनस्ताप होईल.\nया कारणामुळे जु ळे मुले होतात, आपल्याला देखील जु ळे होवू शकतात, “जाणून घ्या” यामागील कारण.\nचीअरगर्ल्सचे आयुष्य खूपच वाईट असते, जॉब नंतर करावे लागते असे वाढीव काम, जाणून घ्या त्यांच्या कामाबद्दल..\nनवरी स्टेजवर येताच नवऱ्याने केले असे काही की नवरी लागली ओरडायला, बघून लोक झाले हैराण…\nफेसबुकवरील मैत्रिणीशी अ श्लील चॅटिंग करायचा हा पोलीस, प्रत्यक्षात भेटला तर निघाली बायको, पुढे झालं ते वाचून पाया खालची जमीन सरकेल\nमुली जोडीदार निवडताना मुलांमधील या 5 गुणांना अधिक महत्व देतात, जाणून घ्या या 5 गुणांबद्दल ज्यामुळे मुली होकार देतात..\n या सख्या भावा-बहिणीने केले एकमेकांसोबत लग्न, शेजारांनी केली पोलिसात तक्रार, यामागचे कारण जाणून तुमचे होश उडेल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90590292493093e933-91593e92f92693e", "date_download": "2020-10-28T14:42:51Z", "digest": "sha1:LW7Q2LTCZHMBG4PUAKE7EZS353IJ636Y", "length": 11644, "nlines": 84, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अंतराळ-कायदा — Vikaspedia", "raw_content": "\nअंतराळातील दळणवळणासंबंधी कायदा. विमानांचा सर्रास वापर सुरू झाल्यानंतरच, म्हणजे विसाव्या शतकात या कायद्याबद्दल विचार सुरू झाला. १९१९ व १९४४ साली आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. प्रत्येक राष्ट्राचे अंतराळावरील सार्वभौमत्व हा त्यांचा चर्चाविषय होता. त्या परिषदांतील ठरावांनुसार अनेक देशांत परिस्थितीनुसार कायदे तयार करण्यात येऊ लागले. विमानांची नोंदणी, उड्डाणक्षमता, वैमानिकांसाठी परवाने व सुरक्षिततेसाठी निर्बंध; तसेच विमानतळावरील आवाज, धक्के, नजीकच्या इमारतींची उंची व तेथील दिवे, विमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व प्रवाशांचा आणि मालाचा विमा हे त्या कायद्यांचे विषय होते. यासंबंधात भारतात १९३४ चे २० व २२ हे अधिनियम तयार करण्यात आले आहेत. ‘इंडियन एअर लाईन्स’ व ‘एअर इंडिया’ स्थापित करणारा १९५३ चा २७ हा अधिनियमही तयार करण्यात आला आहे.अवकाशात रॉकेटच्या साहाय्याने उपग्रह पाठविण्याचा यशस्वी विक्रम १९५७ साली रशियाने केला व त्यानंतर पृथ्वीप्रदक्षिणा व चंद्राशी संपर्क वगैरे पुढील टप्पे फारच जलद गाठण्यात आल्यामुळे अंतराळासंबंधी आंतरराष्ट्रीय नियम करण्याची आवश्यकता भासावी, यात नवल नाही. या बाबतीत १२ डिसेंबर १९६३ रोजी सयुंक्त राष्ट्रांची आमसभा भरली होती. त्यामध्ये अंतराळातील संचाराबद्दलची तत्त्वे एकमताने घोषित करण्यात आली. अंतराळावरील राष्ट्रीय सार्वभौमत्व नाकारुन मानवजातीचे हित, शांतता व सुरक्षितता यांसाठी परस्परांच्या मदतीने कोणत्याही राष्ट्राने अंतराळविषयक संशोधन करावे ह्या मूलभूत सिद्धांतावर ही तत्त्वे आधारलेली आहेत. ज्या राष्ट्राने अवकाशयान सोडले असेल, त्या राष्ट्राचा त्या यानावरील अधिकार कोणत्याही परिस्थितीती नष्ट होऊ नये, त्या यानामुळे दुसऱ्या देशास उपद्रव झाल्यास यान सोडणारे राष्ट्र नुकसानभरपाईस जबाबदार असावे, ते यान दुसऱ्या देशात उतरले तर ते ज्याचे त्याला द्यावे, अंतराळवीरांना मानवजातीचे प्रातिनिधिक दूत मानून त्याना मदत करावी आणि ते परदेशात उतरले तर त्यांना त्यांच्या देशाकडे तात्काळ परत करावे, या तरतुदी त्यांमध्ये आहेत.\nसदर आमसभा ही कायदे करणारी संस्था नव्हे. तरी पण तिने घोषित केलेली तत्त्वे ही आंतरराष्ट्रीय आचारसंहितेची प्रतीके ठरतील आणि या विषयावर होणाऱ्या नवीन कायद्याचा गाभा बनतील. या कायद्याचे स्वरुप कसे असावे, इकडे अनेक देशांतील न्यायपंडितांचे लक्ष वेधले गेले आहे. हे कायदे अत्यंत विशिष्ट स्वरुपाचे असल्याने ते करणाऱ्यांना उत्तम तांत्रिक ज्ञान असावे लागेल.त्या कायद्यांची व्याप्ती बहुविध स्वरुपाची असल्यामुळे हा विषय आंतराष्ट्रीय भूमिकेवरून हाताळावा लागेल. बाह्य अंतराळ याची व्याख्या करावी लागेल. दूरसंचारणाचा वापर सर्व राष्ट्रांसाठी खुला ठेवावा लागेल. यानांची प्रवासक्षमता, अपघात, यानाखेरीज इतर आनुषंगिक कारणांनी घडणारी अपकृत्ये, गुन्हे, यानातील नोकरीबाबतच्या व अन्य अंतराळसंविदा, अंतराळात मरण आल्यास त्याचे परिणाम, नुकसानीपासून बचाव इ. गोष्टीच्या निर्णयावरच ह्या कायद्यांना निश्चित स्वरुप प्राप्त होईल.\nमाहिती स्रोत :मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sakore_Smita", "date_download": "2020-10-28T15:40:24Z", "digest": "sha1:CO6SFVDLVFFET4Q6YEQWHIC244DZHN3P", "length": 3351, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Sakore Smita - विकिपीडिया", "raw_content": "\nमाझे नाव :स्मिता सुनील साकोरे आहे . मी पाबळ या गावात राहते . मला वाचनाची आवड आहे . मी श्री पद्मनी जैन कॉलेज पाबळ येथे शिकत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१८ रोजी १५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bokyasatbande.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2020-10-28T15:28:29Z", "digest": "sha1:HASQN4UAPFEZWRU43PEAZ7J6NW7HYPO4", "length": 6395, "nlines": 30, "source_domain": "bokyasatbande.com", "title": "भारताच्या सुरक्षा उपायात लुडबूड करू नका | Bokya Satbande", "raw_content": "\nभारताच्या सुरक्षा उपायात लुडबूड करू नका\nभारतीय लष्कराने चिनी सैन्याला भरला सज्जड दम\nनवी दिल्ली: भारतीय सीमांवर असलेले संभाव्य धोके आणि ते टाळण्यासाठी करण्याच्या उपाययोजना याबाबत निर्णय घेण्यासाठी भारतीय लष्कर मुखत्यार असून त्यामध्ये बीजिंगच्या दबावाला बाली पडणार नाही. त्यामुळे भारताच्या सुरक्षा उपायांमध्ये लुडबूड करणे चिनी सैन्याने थांबवावे; अशा शब्दात भारतीय लष्कराने सज्जड दम भरला.\nअरुणाचल प्रदेशाच्या काही भूभागावर चीनने केलेला दावा आणि चिनी लष्कराने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे वाढते प्रकार; या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने चीनच्या सीमेवरील सुरक्षा अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुणाचल प्रदेशात स्वनातीत ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्रे लष्कराने तैनात केली आहेत. मात्र, भारताच्या या कृत्याने चीनच्या तिबेट आणि युन्नान या प्रदेशातील सुरक्षितता धोक्यात आली असून हे कृत्य चिथावणीखोर आहे; अशी टीका चिनी सैन्याने केली होती. मात्र या टीकेला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देताना; भारतीय भूभागातून भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यापासून भारतीय लष्कराला चीन रोखू शकत नाही; असे नमूद केले आहे.\n‘ब्राम्होस’ हे भारतीय लष्कराच्या ताफ्यातील अत्यंत शक्तिशाली स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा पाणबुडीतून, युद्धनौकेतून, विमानातून, जमिनीवरून प्रभावी वापर करता येतो. तब्बल ३०० किलो स्फोटके धारण करण्याची क्षमता असलेले ‘ब्राम्होस’ जमिनीवर अथवा समुद्रात लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. लष्कराच्या ताफ्यात सन २००७ पासून कार्यरत असलेल्या ‘ब्राम्होस’ची हवाई दलाच्या सुखोई आय-३० या लढाऊ विमानातून त्याचा वापर करण्याच्या चाचण्या सुरू आहेत.\nअरुणाचल प्रदेशसह ईशान्य भारतात चीनच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता भारताने भारत चीन सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. ‘ब्राम्होस’ तैनात करण्याबरोबरच सीमावर्ती भागात अनेक रस्ते आणि अत्याधुनिक धावपट्ट्या भारताकडून उभारल्या जात आहेत.\nचाकरमान्यांना खुशखबर; गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी\nसॅमसंगचा अवघ्या ४५९० रुपयात ४जी फोन\nमध्य इटलीमध्ये भूकंप, अख्खे गावच ढिगाऱ्याखाली\nभारताच्या पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक\nगाय ही मुस्लीमांचीही माता- स्वामी स्वरूपानंद\nगुजरात विधानसभा; काँग्रेसच्या ५० आमदारांचे निलंबन\nडाएट म्हणजे उपासमार नव्हे\n‘राष्ट्रवाद हे आपले शक्तिस्थळ’\nभारताच्या सुरक्षा उपायात लुडबूड करू नका\nडाळीचे दर समान ठेवणार – गिरीष बापट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/covid-19-code-of-conduct-for-citizens-in-pune-now-know-the-rules-before-leaving-home/", "date_download": "2020-10-28T13:56:45Z", "digest": "sha1:ADYGPKL7RPDENZXL7SHJEFYDXGCXLLOO", "length": 15686, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "Covid-19 : पुण्यात आता नागरिकांसाठी 'आचारसंहिता' ?, जाणून घ्या | covid 19 code of conduct for citizens in pune now know the rules before leaving home | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 288 नवे पॉझिटिव्ह तर 17…\nFatima Sana Shaikh On Nepotism Meter : फातिमा सना शेखनं नेपोटिझम मीटरवर सिनेमांना रेट…\nPune : माजी खासदार राजू शेट्टी रुग्णालयात दाखल\nCovid-19 : पुण्यात आता नागरिकांसाठी ‘आचारसंहिता’ \nCovid-19 : पुण्यात आता नागरिकांसाठी ‘आचारसंहिता’ \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिका आता कोरोनाला रोखण्याासाठी नव्या उपाय योजना करणार आहे. पुण्यातही आता मुंबई प्रमाणे आचारसंहिता लागू करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होऊ शकते आहे. कोरोनाचा प्रसार वेगानं होत असल्यानं महापालिका नवे नियम लागू करण्याची शक्यता आहे. जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंड करण्यात येण्याचीही शक्यता आहे.\nया नियमांमध्ये 2 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभं राहता येणार नाही. यापूर्वी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा विनाकारण रस्त्यावर फिरता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टेंन्सिंगचं पालनही सक्तीचं करण्यात येणार आहे.\nजे दुकानदार सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करत नाहीत त्यांच्याविरोधात कारवाईलाही महापाालिकेनं सुरुवात केली आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध महापालिकेनं कारवाई केली आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात सध्यातरी नागरिकांसाठी आचारसंहिता लागू नसल्याचे म्हंटले आहे पण सर्वांनी मास्क वापरावे आणि इतर नियम पाळावे असे आवाहन केले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसदाभाऊ खोत यांच्यासह 8 जणांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये FIR\nजादा भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई, पुणे RTO कडून दरपत्रक जाहिर\n‘राज्यपाल कोट्यातील 1 जागा देण्याचं 3 महिन्यांपूर्वीच ठरलं होतं, आता…\nPune : आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची…\nलग्नामध्ये अडथळा आणल्यामुळे संतापला तरुण, JCB द्वारे उध्दवस्त केलं शेजारच्याचे दुकान\nPune : माजी खासदार राजू शेट्टी रुग्णालयात दाखल\nअंबानींची Z+ सुरक्षा, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nमहिलांचे आरोग्य महत्त्वाचे डाॅ.अनुप ताम्हणकर\nशिळ्या पोळीपासून स्क्रब आणि फेस पॅक कसा बनवायच�� \nभाजपचा एकही आमदार एकनाथ खडसेंच्या संपर्कात् नाही\nPune : 2 वेगवेगळया अपघातात ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू,…\nPune : विकासकामांना गती द्या, भाजपचे आयुक्तांना साकडे\nसांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी मार्गदर्शक…\nदेशात पहिल्यांदाच हायकोर्टाची YouTube वर Live सुनावणी \n‘राणे यांची वैद्यकीय तपासणी करावी’ : शिवसेना\nPM नरेंद्र मोदी 24 ऑक्टोबर रोजी सुरु करणार ‘किसान…\nNITI Aayog Recruitment 2020 : नीती आयोगात नोकरीची संधी, अनेक…\nडोळ्यांना वेळावेळी सूज येणं ‘या’ गंभीर आजाराचं…\nCoronaviras च्या युद्धात प्रभावी ठरतोय ‘हठ’ योग…\nDinner Habits : तुम्हाला जर लठ्ठपणापासून सुटका हवी असेल तर…\nतासगाव तालुक्यात डेंग्यूमुळे विद्यार्थीनीचा मृत्यू\nरोजच्या जगण्यात ‘हे’ सोपे बदल करून कायमचंच दूर…\nTurmeric Benefits : स्वच्छ आणि उजळदार चेहऱ्यासाठी हळद वापरून…\nCoronavirus : एप्रिलमध्ये येऊ शकते ‘कोरोना’ची…\nCorona Virus : स्पेनमध्ये फोफावला ‘कोरोना’…\nरात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात \nकरीना कपूरला आठवले सैफ अली खान सोबतचे डेटिंगचे दिवस, शेअर…\nEros Now च्या नवरात्रीविषयी आक्षेपार्ह पोस्टवर भडकली कंगना,…\n‘दबंग 3’ नंतर असे बदलले सई मांजरेकर यांचे आयुष्य…\nनेहा आणि रोहनप्रीत सिंगचे ‘रोका’ सेरेमनीचे फोटो…\nआदर्श शाळांचा प्रत्येक शनिवार आता होणार…\nPune : विरोधातील व्हिडीओ WhatsApp वर टाकल्यानं सराईतानं…\n‘राज्यपाल कोट्यातील 1 जागा देण्याचं 3 महिन्यांपूर्वीच…\n‘रिपब्लिक’चे मालक, चालकही अडकले TRP घोटाळ्यात, TV…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nNITI Aayog Recruitment 2020 : नीती आयोगात नोकरीची संधी, अनेक…\nमहिलांना ‘सेक्स स्लेव्ह’ बनविणाऱ्या कथित…\n‘राज्यपाल कोट्यातील 1 जागा देण्याचं 3 महिन्यांपूर्वीच…\nUnlock 6 : शाळा आणि महाविद्यालयांसाठी शासनाची नवीन…\nPune : आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या…\nलग्नामध्ये अडथळा आणल्यामुळे संतापला तरुण, JCB द्वारे…\nPune : माजी खासदार राजू शेट्टी रुग्णालयात दाखल\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 288 नवे पॉझिटिव्ह…\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी NCB ने टाकला छापा,…\n‘इंडेन’च्या ग्राहकांना आता गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी नवीन…\nChanakya Niti : वाईट आणि कठीण काळात साथ देतात ‘या’ 5…\n25 वर्षांनंतर आदित्य पुरी यांनी HDFC बँकेला दिला निरोप \nवडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस, Video व्हायरल\n वाळू माफियांनी थेट मंडल अधिकारी अन् तलाठयाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला\nजगाला प्रत्येक आपत्तीची माहिती देईल ISRO आणि NASA चा NISAR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/jobs/work-in-trivandrum-for-az203,developing-solutions-for-microsoft-azure/6", "date_download": "2020-10-28T14:22:47Z", "digest": "sha1:WVHLU5AJBLDKSWUPTJI5DZHD35233FAH", "length": 7158, "nlines": 170, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Career opportunities for microsoft azure jobs – Salaries, Educational qualification, Current openings", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nसर्व कार्यकर्ते नोकरी शोधक आणि स्वतंत्ररित्या त्यांचे स्वतःचे प्रतिभा येथे मिळविलेले आहेत आणि त्यांना थेट भरती करता येते.\nMicrosoft Azurework नोकरी Trivandrum For Az203-Developing Solutions मध्ये साठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\n साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nMicrosoft Azure नोकरी Trivandrum For Az203-Developing Solutions मध्ये साठी कोणती सर्वोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nMicrosoft Azure नोकर्या Trivandrum For Az203-Developing Solutions मध्ये साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/22/It-should-be-a-grand-monument-but-.html", "date_download": "2020-10-28T13:53:39Z", "digest": "sha1:DQLMIHIIXG7BODUXK2P5VZMTJJG6KFPH", "length": 16862, "nlines": 14, "source_domain": "www.evivek.com", "title": " It should be a grand monument, but ... - विवेक मराठी", "raw_content": "भव्य स्मारक व्हावे, पण...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रदीर्घ काळ आंदोलन झाले आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित केला, पण तो होऊ शकला नाही. मात्र या निमित्ताने स्मारकाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर 'सर्वांचा सहभाग, सर्वांचे प्रेरणास्थान' हे सूत्र घेऊन पुढे कसे जायचे, याचा विच��र करायला हवा.\nमुंबईतील इंदू मिल येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दोन वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. या भूमिपूजनानंतर जागेची साफसफाई व जुन्या वास्तू पाडण्याचे कामही वेगाने सुरू झाले होते. रामजन्मभूमी पायाभरणी सोहळा संपन्न झाल्यावर देशभरात उत्साह संचारला असताना महिन्याभरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने इंदू मिलच्या जागेवर पायाभरणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. निवडक सोळा लोकांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम रद्द झाला. कार्यक्रम रद्द होण्याची कारणे काय आहेत हा वेगळ्या चर्चेचा विषय असला, तरी या निमित्ताने काही गोष्टींना तोंड फुटले आहे, याचा विचार करायला हवा.\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण व्हावे, यासाठी दीर्घ काळ आंदोलन झाले आहे. चैत्यभूमीला लागून असलेल्या इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक व्हावे, यासाठी सुरुवातीला अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दोन एकर जमीन दिली, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संपूर्ण साडेबारा एकर जमीन या स्मारकासाठी दिली. वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीची जमीन स्मारकासाठी संपादित करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयभावातून त्यांनी हा निर्णय घेतला होता.\nअशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पायाभरणी कार्यक्रम होणार होता, तोही रद्द झाला. या प्रस्तावित कार्यक्रमास निवडक सोळा लोकांना आंमत्रित केले होते, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांपैकी कुणाचाही समावेश नव्हता. या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, \"पुतळा उभारण्याला माझा विरोध आहे. पुतळा उभारण्याऐवजी एक बौद्धिक विचार केंद्र निर्माण व्हावे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. या जागेबाबतच्या अटलजींच्या पत्राचे अध्ययन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करावे.\" प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. माध्यमांतून प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेची थोडीबहुत चर्चा झाली असली, तरी ती पुरेशी नाही. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातून आपल्याला कोणत्या प्रेरणा जागवायच्या आहेत याचा विचार करायला हवा आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करायला हवा.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह कशासाठी केला नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा आग्रह कशासाठी केला नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा आग्रह कशासाठी केला १९३५ साली धर्मांतराची घोषणा का केली १९३५ साली धर्मांतराची घोषणा का केली भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणत्या मूलभूत तत्त्वावर भर दिला भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणत्या मूलभूत तत्त्वावर भर दिला आणि शेवटी तथागतांचा धम्म का स्वीकारला आणि शेवटी तथागतांचा धम्म का स्वीकारला या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्रित द्यायची, तर असे म्हणता येईल की, आपल्या समाजातील कुप्रथा दूर व्हाव्या, जातिभेद, अस्पृश्यता संपावी आणि आपला समाज समतेच्या पायावर उभा राहून एकात्म व्हावा, सर्वांना समान संधी मिळावी यासाठी सामाजिक एकात्मता हीच राष्ट्रीय एकात्मतेची पूर्वअट आहे. समाजातील हीनपणा संपावा आणि बंधुभावाची वाढ व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण चळवळ चालविली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, \"आपण बंधुभावाचे तत्त्व आचरणात आणत नाही ही आपल्यामधील उणीव आहे. हिंदी लोक हे परस्परांचे सख्ये भाऊ होत, ही सर्व हिंदी जनता एका जिव्हाळ्याची एकच जनता आहे अशी जी भावना असते, ती बंधुभाव या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृतसिंचन जर कोणते तत्त्व करीत असेल, तर ते बंधुभावाचे तत्त्व होय. राष्ट्र या पदाला पात्र होण्याची आपणास खरोखरच इच्छा असेल, तर आपण सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते, तेथेच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो.\" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा आत्मा असणारा एकात्मभाव त्यांच्या स्मारकातून कशा प्रकारे साकार करता येईल, हा विचार केला पाहिजे.\nमहापुरुष हे राष्ट्रीय संपत्ती असतात आणि त्याच भावनेने महापुरुषांची चरित्रे अभ्यासली गेली पाहिजेत. महापुरुष जातीय अस्मितांचे ऊर्जाकेंद्र न हो���ा त्यांच्या जीवनातील समतेचा विचार संपूर्ण समाजाला उपयुक्त आहे ही भावना कशी जागेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशातील सर्व महापुरुष हे संपूर्ण देशाचे आहेत व त्यांचे विचार आणि कार्य हे संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम करतात, ही भावना जागृत होणे आवश्यक आहे.\nया दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी काय विचार करता येईल सा. विवेकच्या माध्यमातून याआधी दोन-तीन वेळा याच विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरूष आहेत, म्हणून त्यांच्या स्मारक उभारणीत संपूर्ण राष्ट्राचा सहभाग असायलाच हवा अशी आमची भूमिका आहे. जोपर्यंत स्मारक उभारणीत प्रत्येक भारतीय नागरिकाला सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत स्मारकाचा विषय हा तथाकथित समाजाच्या अस्मिता जागृत करण्यापुरताच मर्यादित राहील आणि म्हणून सर्व समाजबांधवांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करायला हवा. 'सर्वांचा सहभाग, सर्वांचे प्रेरणास्थान' या भूमिकेतून या विषयावर चिंतन केले पाहिजे, असे आम्हाला वाटते.\nहा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण आपणच मागच्या शतकात अशा सर्व सहभागातून एक भव्य स्मारक निर्माण केले आहे, हे आपण विसरता कामा नये.\nकन्याकुमारी येथे श्रीपाद शिलेवर स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक निर्माण झाले, ते भारतीय नागरिकांनी दिलेली एक एक रुपया देणगी जमा करून जमा झालेल्या निधीतून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हाच प्रयोग करता येऊ शकतो का प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे पुतळा नको, स्टडी सेंटर उभे करावे यावर तपशीलवार चर्चा करून मार्ग निघू शकतो. स्मारकाचे स्वरूप आणि भव्यता निश्चित करताना भविष्याचा विचार केला पाहिजेच. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्याऐवजी भव्य ग्रंथालय उभारा अशी मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबतही असा कालसापेक्ष विचार करायला हरकत नसावी. मात्र ही चर्चा करताना संपूर्ण भारत या स्मारकाशी कशा प्रकारे जोडता येईल यांचा विचार करायला हवा. भव्यदिव्य पुतळा प्रेरणादायक मानणारा खूप मोठा समूह आपल्या देशात आहे, हे न विसरता त्यांच्या भावना जपत संपूर्ण समा�� या स्मारकाशी कशा प्रकारे जोडता येईल असा विचार करून तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाची आपल्या देशाला गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व अन्य मंडळींनी पुढाकार घेऊन असे नेतृत्व विकसित केले पाहिजे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान इंदू मिल मुंबई", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-silver-recover-today-after-sharp-fall-in-previous-session/articleshow/78248708.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2020-10-28T14:08:04Z", "digest": "sha1:QNOKMARZ5ZI36PGOLEMV4VXUCKGZA5NF", "length": 14459, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्या काय आहे आजचा भाव\nकरोना संकट आणि कृषी विधेयकांवरून देशांत निर्माण झालेली राजकीय अस्थिरता यामुळे सोमवारी भावंडली बाजारात मोठी पडझड झाली. याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटले. गुंतवणूकदारांनी नफावसुली केलेल्या सोमवारी सोने दरात १२०० रुपयांची तर चांदीमध्ये ६००० रुपयांची घसरण झाली होती.\nमुंबई : नफेखोरांच्या धक्क्यातून सोने आणि चांदी आज सावरले आहेत. आज मंगळावारी सोने आणि चांदीने सकारात्मक सुरुवात केली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात १७९ रुपयांची वाढ झाली असून प्रती १० ग्रॅम भाव ५०६५० रुपये आहे. चांदीच्या दरात किलोला ५५५ रुपयांची वाढ झाली असून भाव ६१८७१ रुपये आहे.\nसोने आणि चांदीमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली होती. सोन्याचा भाव १२०० रुपयांनी कमी झाला. तर चांदीमध्ये ६३०० रुपयांची घसरण झाली होती. भांडवली बाजारातील घसरणीचे पडसाद बाजारात उमटले. त्याचबरोबर जागतिक बाजारात देखील सोन्याचं दरात ३ टक्के घसरण झाली. सोन्याचा भाव प्रती औंस १८८२.७० डॉलरपर्यंत खाली आला होता. अमेरिकी डॉलरचे मूल्य वधारल्याने हा परिणाम झाला. डॉलरचे मूल्य सहा महिन्यांच्या उच्चांकवर गेले आहे.\nकर्जदारांना खूशखबर; 'एसबीआय'कडून कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु\ngoodreturns या वेबसाईटनुसार मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१३१० रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ६१३०० रुपये आहे. ��िल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०२१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५४७७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०७४० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३४४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३५० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३८३० रुपये आहे.\nनवीन टीव्ही घेताय ; केंद्राच्या या निर्णयाने तुम्हाला मोजावे लागतील जादा पैसे\nरिटेल विक्रीतील घसरण, ग्राहकांच्या खर्चातील मंदी आणि कमकुवत कामगार मार्केट अशी स्थिती असूनही अमेरिकी फेडरलने पुढील काही महिन्यांत आर्थिक सुधारणा वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याच्या दर वाढीला मर्यादा आल्या. व्याज दर कमी ठेवणे आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणखी प्रोत्साहन देण्याच्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीतील नफ्याला मर्यादा आल्या.\nशेअर बाजार गडगडला ; गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा झटका\nमागील काही दिवस सोने आणि चांदीमध्ये घसरण सुरु आहे. सराफ व्यवसायिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. लॉकडाउनमुळे गेले सहा महिने सराफा बाजाराची लय गेली होती. मात्र याच काळात सोन्याचे दर उच्चांकी स्तरावर गेले. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून घसरण सुरु आहे. गेल्या महिन्यात कमॉडिटी बाजारात सोने ५६००० रुपयांवर गेले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Price In India सोने सावरले, चांदी स्वस्त ; दसऱ्याल...\nGold Rate Today खूशखबर ; सोने दरात घसरण, 'या' कारणामुळे...\nDussehra Gold Buying काय म्हणतात तज्ज्ञ; दसऱ्याला सोने ...\nराज्यात 'इलेक्ट्रिक कार'चे हब; जगप्रसिद्ध 'टेस्ला' कंपन...\nकर्जदारांना सुखद धक्का, व्याजमाफी नक्की; योजनेची मार्गद...\npetrol diesel rate cut today : डिझेल कपात सुरूच ; सलग सहाव्या दिवशी झाले स्वस्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलIPL 2020: रोहित शर्मा आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, पाहा काय आहेत अपडेट्स...\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\n नाही, हे तर रेल्वेचं प्��तिक्षालय \nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nदेशदारूचा अभिषेक घालून आमदाराने केले रस्त्याचे भूमिपूजन\nदेशबिहार निवडणूक: भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार\nक्रिकेट न्यूजरोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; BCCIच्या दुखापत व्यवस्थापनवर प्रश्न चिन्ह\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/36-murdered-not-six-santosh-pol-appeal-in-court/", "date_download": "2020-10-28T14:44:26Z", "digest": "sha1:FHCRYR2TM6A5MLMM4J5DDCURFBR6T4CX", "length": 4754, "nlines": 66, "source_domain": "punerispeaks.com", "title": "सहा नव्हे, ३६ खून केले; संतोष पोळचा न्यायालयात अर्ज - Puneri Speaks", "raw_content": "\nसहा नव्हे, ३६ खून केले; संतोष पोळचा न्यायालयात अर्ज\nसहा नव्हे, ३६ खून केले; संतोष पोळचा न्यायालयात अर्ज\nया प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे.\nवाईजवळील धोम येथील गाजलेल्या साखळी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष पोळ याने मी ६ नाही, ३६ खून केले असल्याचा अर्ज सातारा न्यायालयात सादर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nदरम्यान, या अर्जानुसार त्याच्याकडे अधिक चौकशी करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पोळ आणि त्याची साथीदार ज्योती मांढरे यांनी मिळून वाई तालुक्यातील धोम येथे सहा जणांचे साखळी पद्धतीने खून केल्याचे उघड झाले होते. याबाबत पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात सातारा जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू असताना पोळ याने काही दिवसांपूर्वी आपण ६ नाही, तर ३६ खून केले असल्याचा अर्ज न्यायालयात सादर केला. त्याच्या या अर्जामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अर्जावर गुरूवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी पोलिसांनी पोळ याच्या या नव्या अर्जानुसार त्याची फेरचौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.\nPrevious articleवयाच्या ६ व्या वर्षी कमावतो ६० लाख रुपये महिना\nNext articleशू …..बोलायचं नाही झाला सोशल मिडिया वर वायरल\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ten-patients-ventilator-jalna-311697", "date_download": "2020-10-28T15:37:05Z", "digest": "sha1:B4JBY7TOOHTL4FPRZYVJDAJQOGPRJC2B", "length": 17948, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "जालन्यात दहाजण व्हेंटिलेटरवर - Ten patients on ventilator in Jalna | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दहाजण व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.\nजालना - जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दहाजण व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.\nदरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यवस्‍थ स्थितीत उपचारासाठी दाखल झालेल्या भोकरदन शहरातील साठवर्षीय रुग्णांचा सोमवारी (ता. २२) मृत्यू झाला. या रुग्णाच्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा बारावर पोचला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) सहा नवीन रुग्णांची भर पडली, तर नऊजणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.\nहेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण\nशहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जालना शहराची चिंता वाढत आहे. सोमवारी शहरात विविध भागांत सात रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी पुन्हा सहा संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात पाच रुग्ण हे जालना परिसराती��� असून, यामध्ये इंदेवाडी येथील दोन, जालना शहरातील संभाजीनगर येथील दोन आणि रामनगर परिसरात असलेल्या तेली समाजमंदिर भागातील एकाचा समावेश आहे. तर भोकरदन शहरातील नूतन कॉलनीमधील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण बाधितांपैकी नऊ रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील अलंकार टॉकीज परिसरातील एक, राज्य राखीव दलातील तीन जवान, समर्थनगर येथील एक, उतारगल्लीतील दोन व सोनक पिंपळगाव येथील दोघांचा समावेश आहे.\nहेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार\nदरम्यान, मंगळवारी मृत्यू झालेला रुग्ण श्‍वसनाचा त्रास होत असल्याने ता. १९ जून रोजी भोकरदन शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती झाला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुन्हा जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सोमवारी शेवटी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात २२५ व्यक्तींचे संस्‍थात्मक अलगीकरण\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २२५ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात १४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १९, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २६, तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ५९ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ६, अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात २, तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ११ व्यक्ती अलगीकरणात आहेत. बदनापूरमधील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १५, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १३ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे; तसेच जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात १२, आयटीआय कॉलेजमध्ये ४१, टेंभुर्णीतील ई.बी.के. विद्यालयात ४ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुरूड किनारी पर्यटन व्यवसाय हळूहळू बहरतोय\nहर्णै ( रत्नागिरी ) - गेले आठ महिने खीळ बसलेल्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यवसायाला हळूहळू बहर येऊ लागला आहे. कोविडचे भय जसजसे कमी होईल तसतशी...\nप्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nसोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार...\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nउस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mycarimport.co.uk/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T15:20:13Z", "digest": "sha1:UL6VOY5TMIIUGWTJSC7LOZRITBNGTNIT", "length": 21957, "nlines": 189, "source_domain": "mr.mycarimport.co.uk", "title": "पोलंड पासून युकेला कार आयात करणे | माझी कार आयात", "raw_content": "आपला शोध वर टाइप करण्यास प्रारंभ करा आणि शोधाकडे परत दाबा.\nयुरोपियन युनियन ते यूके\nउर्वरित जग ते युके\nयूकेकडून एनझेड मधील कार खरेदी करा\nयूकेला गाडी पाठवित आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nयुरोपियन युनियन ते यूके\nउर्वरित जग ते युके\nयूकेकडून एनझेड मधील कार खरेदी करा\nयूकेला गाडी पाठवित आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nयूकेचे अग्रगण्य कार आयात करणारे\nयूकेचे अग्रगण्य कार आयात करणारे\nआपण आपले पोलिश वाहन युनायटेड किंगडममध्ये आयात करण्याचा विचार करीत आहात\nयेथे एक कोट मिळवा\nआमचे कोट पूर्णपणे समावेशक आहेत आणि पूर्णपणे आपल्या आवश्यकतांवर आधारित आहेत. आपण या पृष्ठावरील वाहन आयात करण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक शोधू शकता परंतु स्टाफच्या सदस्याशी संपर्क साधण्यास आणि बोलण्यास अजिबात संकोच करू नका.\nवाहन आयात करण्यासाठी आपल्याला किती कर भरावा लागेल\nपोलंडहून युकेला कार आयात करतांना आपण संपूर्णपणे करमुक्त असे करू शकता जे वाहन 6 महिन्यांहून अधिक जुन्या असेल आणि नवीन पासून k००० कि.मी. अंतरावर असेल.\nनवीन किंवा जवळपास नवीन वाहन आयात करताना, व्हॅट यूकेमध्ये भरणे आवश्यक आहे म्हणून कृपया आपल्या नियोजनाच्या संदर्भात आमच्या मागून काही शंका घेण्यास अजिबात संकोच करू नका. आयात कर खरेदी करण्यापूर्वी.\nयेथे एक कोट मिळवा\nवाहन बदल आणि प्रकार मंजूरी\nदहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या वाहनांसाठी, यूके आगमन झाल्यावर, आपल्या वाहनास यूके प्रकाराच्या मंजुरीचे पालन करावे लागेल. आम्ही हे एकतर परस्पर ओळख किंवा प्रक्रियेद्वारे करू शकतो आयव्हीए चाचणी.\nप्रत्येक कार वेगळी असते आणि प्रत्येक उत्पादकाकडे त्यांच्या ग्राहकांना आयात प्रक्रियेद्वारे मदत करण्यासाठी वेगवेगळ्या समर्थन मानक असतात, म्हणून कृपया चौकशी करा जेणेकरून आम्ही आपल्या वैयक्तिक परिस्थितीसाठी इष्टतम वेग आणि किंमतीच्या पर्यायावर चर्चा करू.\nआम्ही आपल्या वतीने संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थापित करतो, जरी ते आपल्या वाहन उत्पादकाच्या होलोगोलेशन टीमबरोबर किंवा परिवहन खात्याशी व्यवहार करीत असेल तर आपण कायदेशीररीत्या नोंदणीकृत आहात या ज्ञानामुळे आपण आराम करू शकत��. डीव्हीएलए कमीत कमी वेळेत.\nफ्रान्समधील डाव्या हँड ड्राईव्ह कारला काही बदल आवश्यक आहेत, ज्यात येणा traffic्या वाहतुकीची चकाकी टाळण्यासाठी हेडलाइट पॅटर्नसह, मैदाना प्रति तास वाचन करण्यासाठी स्पीडो आणि आधीपासूनच सर्वत्र सुसंगत नसल्यास मागील धुक्याचा प्रकाश यासह काही गोष्टी आवश्यक आहेत.\nआम्ही आयात केलेल्या वाहनांच्या मेक आणि मॉडेल्सची विस्तृत सूची तयार केली आहे जेणेकरून आपल्या वैयक्तिक कारसाठी काय आवश्यक असेल याचा आपल्याला द्रुत किंमतीचा अंदाज दिला जाऊ शकतो.\nदहा वर्षांहून अधिक जुन्या वाहने\n10 वर्षापेक्षा जास्त जुन्या कार आणि क्लासिकला मान्यता मंजुरी प्रकारची सवलत आहे, परंतु अद्याप नोंदणीपूर्वी एमओटी चाचणी आणि काही बदल आवश्यक आहेत. बदल वयावर अवलंबून असतात परंतु सामान्यत: हेडलाईट आणि मागील धुक्यासाठी असतात.\nयेथे एक कोट मिळवा\nआम्ही संपूर्ण आयात सेवा ऑफर करतो\nसीमाशुल्क कागदपत्रे, आयात शुल्क आणि कर यासह सर्व व्यवहार.\nआमच्या परिसराची पूर्णपणे विमा उतरविली.\nआपली कार यूके रोड नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.\nआपले वाहन जेथे पाहिजे तेथे पोचवले.\nयेथे एक कोट मिळवा\nआम्ही आयात केलेली काही नवीन वाहने पहा\nहा त्रुटी संदेश केवळ वर्डप्रेस प्रशासनास दृश्यमान आहे\nत्रुटी: कोणतीही पोस्ट आढळली नाहीत.\nया खात्यात इन्स्टाग्राम डॉट कॉमवर पोस्ट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करा.\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nसुपरकारपासून सुपरमिणीपर्यंत आयात आणि नोंदणीकृत यूकेमध्ये काही असले तरीही तज्ञ\nकित्येक दशकांच्या कार आयात आणि विक्रीच्या अनुभवासह, टिमने ज्या प्रकारचा व्यवहार केला नाही तेथे असे काही दिसत नाही\nव्यवसायाचे मार्केटिंग करेल, चौकशीचे व्यवहार करेल, ग्राहकांचे व्यापार करेल आणि व्यवसाय नवीन प्रदेशात आणेल.\nविक्की कॉग्स व्यवसायात बदलत ठेवतो आणि व्यवसायात गुंतलेली सर्व प्रशासकीय कामे सांभाळतो.\nफिल जगभरातील ग्राहकांशी व्यवहार करतो आणि प्रत्येक मार्गाने त्यांना मदत करतो.\nजेड हे यूकेमध्ये वाहन चाचणी आणि नोंदणी सबमिशनमध्ये तज्ञ आहेत.\nआमचे ग्राहक काय म्हणतात\nप्लेट्स आल्या आहे��, तुमच्या सर्व सहकार्याबद्दल तुमचे आभार, तुमच्या कंपनीशी वागताना मला आनंद झाला आणि मला हा शब्द पसरविण्यात काहीच अडचण येणार नाही.\nमोठी म्हणायला फक्त एक द्रुत टीप धन्यवाद आणि कार्यसंघातील उर्वरित सर्व. मला गाडीबद्दल काळजी वाटली आहे, मला वाटते की तुला हे माहित आहे आज सांगितले जाऊ शकते की आयव्हीए चाचणी होता ही फक्त एक चांगली बातमी होती. पुन्हा धन्यवाद, आपण एक चांगले कार्य केले आहे आणि मी उत्सवाच्या विश्रांतीनंतर सर्व काही बोलण्याची आणि आपल्याला पाहण्याची उत्सुक आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nमाझी कार आयातीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मला माहित आहे की हे विशेषतः आव्हानात्मक होते, परंतु आपल्या संपर्कांमुळे धन्यवाद योग्य भाग प्राप्त करण्यास सक्षम होते आणि त्वरित आणि समाधानकारकतेने सर्व समस्यांचे निराकरण करण्यात सक्षम होते.\n2008 फेरारी एफ 430 स्कूडेरिया\nमाझ्यासाठी हे इतक्या द्रुत आणि कार्यक्षमतेने केल्याबद्दल तुमचे आणि कार्यसंघाचे खूप आभार. मी भविष्यकाळात इतर कोणत्याही छान कार आयात करण्याची आवश्यकता असल्यास मी भाग्यवान असेल तर मी पुन्हा आपल्या सेवा वापरण्याची खात्री करुन घेईन.\nआमचे वाहन यूकेला आणण्यासाठी आणि आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्यात चांगली नोकरी केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही शक्य तितक्या दुबई ग्राहकांना आपला मार्ग पाठविण्याचा प्रयत्न करू.\nनील आणि कारेन फिशर\nयुनिट्स 5-,, विलो इंडस्ट्रियल पार्क, विलो रोड, कॅसल डोनिंग्टन, डर्बशायर, डीई 9 74 एनपी.\nआयात करण्यासाठी किंवा एखादे कोट मिळविण्यासाठी आपली वाहन विनंती कृपया बाजार विनंती अर्जावर भरुन द्या\nइतर सर्व चौकशीसाठी कृपया +44 (0) 1332 81 0442 वर कॉल करा\nहे मॉड्यूल बंद करा\nमाझी कार आयात करुन आपले वाहन आयात करण्यासाठी एक कोट मिळवा\nमाय कार इंपोर्टने प्रारंभ पासून समाप्त होईपर्यंत हजारो वाहन आयात यशस्वीरित्या केले आहेत. आपले वाहन जगात कुठेही आहे, आम्ही आपल्या आयात आणि नोंदणी प्रक्रियेची प्रत्येक पायरी हाताळू शकू. आपले वाहन जेथे जेथे आहे तेथे आम्हाला अद्ययावत स्थानिक ज्ञान आणि आत्मविश्वास देण्यासाठी आमच्याकडे प्रत्येक खंडातील एजंट्सचे जागतिक नेटवर्क आहे.\nआमच्या साइटसाठी डीव्हीएसए मंजूर चाचणी सुविधेसाठी आम्ही यूकेमध्ये एकमेव कार आयातकर्ता आहोत ज्याने महत्त्वपूर्�� गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ डीव्हीएसए निरीक्षक आमच्या ग्राहकांच्या वाहनांना वैयक्तिक प्रकारची मंजुरी देण्यासाठी आमच्या ऑनसाईट टेस्टिंग लेनचा वापर करतात. आमची जगभरातील उपस्थिती आणि यूकेच्या अनुपालनातील सर्व पैलूंबद्दल सतत वचनबद्धतेसह, आम्ही आमच्या क्षेत्रातील बाजाराचे नेते आहोत.\nकोट मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nहा संदेश पुन्हा कधीही पाहू नका\nहे मॉड्यूल बंद करा\nयुनायटेड किंगडममध्ये आपले वाहन आयात करण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी कोट मिळवा\nमाय कार इम्पोर्टने हजारो आयात केलेल्या वाहनांची नोंदणी यशस्वीरित्या केली आहे. आपले वाहन जगात कुठेही आहे, आम्ही आपल्या आयात आणि नोंदणी प्रक्रियेची प्रत्येक पायरी हाताळू शकू.\nआमची जगभरातील उपस्थिती आणि यूकेच्या अनुपालनातील सर्व पैलूंबद्दल सतत वचनबद्धतेसह, आम्ही आमच्या क्षेत्रातील बाजाराचे नेते आहोत. आपण वैयक्तिकरित्या आपले वाहन आयात करीत असाल, व्यावसायिकपणे अनेक वाहने आयात करीत असाल किंवा आपण तयार करीत असलेल्या वाहनांना कमी प्रमाणात मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीत असलात तरी आमच्याकडे आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि सुविधा आहेत.\nआमचा कोट विनंती फॉर्म भरुन अजिबात संकोच करू नका जेणेकरून आम्ही युनायटेड किंगडमला आपले वाहन आयात करण्यासाठी कोटेशन देऊ शकू.\nकोट विनंती फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा\nनाही धन्यवाद, मला रस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/blog/", "date_download": "2020-10-28T15:13:05Z", "digest": "sha1:X27OJPIDJ5BDGBE6UEXXY3X7GTEJBXDQ", "length": 2950, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Blog Archives | Online Tushar", "raw_content": "\nवेब होस्टिंग म्हणजे काय\nआजच्या लेखात सोप्या भाषेत आपण होस्टिंग म्हणजे नेमकं काय असतं होस्टिंग कशी काम करते होस्टिंग कशी काम करते त्याचे प्रकार कोणते\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/blogger-to-wordpress/", "date_download": "2020-10-28T13:39:15Z", "digest": "sha1:JU7VRTK5BSIKPH2OECLEDNZROTTAOLSV", "length": 3060, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Blogger To WordPress Archives | Online Tushar", "raw_content": "\nब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा\nगेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathijagruti.com/blogdiwali-badalatya-vakye/", "date_download": "2020-10-28T14:38:06Z", "digest": "sha1:MU2VGAY2XSXFU3HB7CFAITP4DRU4ATP7", "length": 22213, "nlines": 363, "source_domain": "zeemarathijagruti.com", "title": "उत्साह बदलत्या दिवाळीचा! | Zee Marathi Jagruti", "raw_content": "\n‘दिवाळी’ म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज असे तब्बल सहा दिवस सारं जनजीवन हर्षमय करणारा दिवाळी सण. ज्याच्या प्रत्येक दिवसाला आहे खास महत्त्व मिथ्यकथांच्या आख्यायिकेसोबत शास्त्रीय कारणांनी परिपूर्ण असलेला हा सण साजरा करण्याच्या पद्धतीला काळानुरुप नवे स्वरुप येताना दिसते आहे. नोकरीमय झालेल्या जीवनात सुट्ट्यांची गणितं वर्षाच्या सुरुवातीलाच पक्की करावी लागतात. मग जेमतेम एखादं दोन दिवस या सणाला घरी असण्याचा योग जुळून येतो. ‘छोटी कुटुंब, सुखी कुटुंब’ वाटली तरी संस्कार, रुढी यांच्यापासून मात्र वंचित रहातात. त्यामुळे, दिवाळीतील दिवसांचं महत्त्व लक्षात न घेता पिढीजात प्रथांचा गाडा ओढला जातो व लहान मुलंदेखील ‘माझा आवडता सण’ या निबंधापूर्ती सणाची माहिती मिळवून समाधानी होतात. पूर्वी हेच लहानगे आठवडाभर अगदी बेधुंद होऊन फटाके वाजवायचे. पावसाळ्यात घराजवळ वस्तीला असलेले किटक, साप आवाजाने दूर पळून जावेत हे देखील फटाके वाजवण्यामागील महत्त्वाचे कारण होते. या फटाक्यांच्या लांबचलांब माळा लावून केलेला अतिरेक प्रदुषणाला कारणीभूत ठरला व त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणाच्या दृष्टीने फटाक्यांना विरोध करणे अत्यावश्यक बनले.\nया सणाच्या निमित्ताने आणखी एक गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली जायची. ती म्हणजे, दिवाळी सेल किंवा दिवाळी ऑफर. दुकाने गि-हायिकांनी सजायची, गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्की सहन करत हौसेने नव्या कपड्यांची खरेदी व्हायची. मुख्यत्वे ह्याच दिवाळी खरेदीसाठी पगारातील रक्कम राखून ठेवलेली असायची. सध्या वर्षभर सुरु असणा-या ऑनलाईन सेलमुळे कदाचित याची क्रेझ कमी झाली असावी. दुकानदार व गि-हाईक यांची भेट आता ऑनलाईन होऊ लागली आहे. या शॉपिंगसारखाच फराळाही मोठा मान. विविध पदार्थांनी सजलेलं फराळाचं ही दिवाळीची खरी मेजवानी स्त्रिया एकत्र जमून एकमेकींना मदत करत फराळ तयार करायच्या. आता, व्यस्त दिनक्रमामुळे एकत्र जमणं दूर, घरच्याघरी फराळ उरकण्याचीही उसंत मिळत नाही. यावर उपाय म्हणून रेडीमेट फराळ घरपोच पोहोचतो. पण त्यामध्ये मिसिंग असतो घरच्या सुगरणीचा आपलेपणा स्त्रिया एकत्र जमून एकमेकींना मदत करत फराळ तयार करायच्या. आता, व्यस्त दिनक्रमामुळे एकत्र जमणं दूर, घरच्याघरी फराळ उरकण्याचीही उसंत मिळत नाही. यावर उपाय म्हणून रेडीमेट फराळ घरपोच पोहोचतो. पण त्यामध्ये मिसिंग असतो घरच्या सुगरणीचा आपलेपणा रांगोळीही ‘ती’ चं हक्काचं क्षेत्र. तासनतास कंबरमोडून तयार केलेली रांगोळी मोठ्या उत्साहाने अंगण सजवायची. बाजारात मिळणा-या तयार रांगोळीने तिचीही जागा पटकावली. कंदील आणि पणत्या घराची प्रकाशयोजना सांभाळणा-या मुख्य बाबी. ह्यामध्ये फोल्डींग कंदील, धुता येईल अशा कंदीलाला नक्षीदार पणत्यांनी दिली.\nया सा-यातून कमी वेळात दिवाळीचा संपूर्ण आनंद मिळवण्याची हळवी धडपड दिसून येते. दिवाळीचा साग्रसंगीत घाट दुर्मिळ झाला असला, तरी या शॉर्टकटच्या जमान्यात सणाचे महत्त्व मात्र टिकून रहायला हवे. तरंच, पुढची पिढी मोठ्या आतुरतेने दिवाळीची वाट पाहिल आणि सणाचा उत्साह मनामनात टिकून चिरकाल टिकून राहिल.\nरेसिपी – उपवासाचे थालीपीठ\nअसे करा घरच्याघरी निर्माल्याचे खत\nरेसिपी – राघवदास लाडू\nजागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार \nलग्नांतरही छंद जोपासावेत ‘हे’ असे\nरेसिपी – मूग डाळ कचोरी\nहाकेच्या अंतरावर पावसाळी टूर\nहोईल स्क्रिन टाईम कमी, वेळ लागे सार्थकी\nतरच, लहानग्यांस वाचनाची आवड लागेल\nनाईटआऊट संस्कृती नव्याने रुजू पाहतेय…\nरेसिपी – कैरीची डाळ\nरेसिपी – गुलकंद पुरणपोळी\nआजही महिला कामगार ‘दीन’च\nमतदान – परम अधिकार की आदय कर्तव्य\nवसुंधरेचे संवर्धन – बदलत्या काळाची गरज\nमस्करा वापरण्याच्या टिप्स व ट्रिक्स…\nझटपट बनवा सुट्टीतला पोटभरु खाऊ…\nउन्हाळी सुट्टीसाठी गंमतीशीर गोष्टींची यादी\nमामाचा गाव आणि पत्र दोन्ही हरवलं…\n“हो, आहे मी जाड त्यात काय\nमराठीस हवंय अभिमानाचं खत पाणी\nझटपट पौष्टिक टिफीन बॉक्स\nचामड्याचे बूट झटपट करा चकाचक, हे असे….\nछोट्यांना “नाही… नको…” सांगाव कसं\nलग्नसोहळ्यासाठी अनोख्या हेअर स्टाईल्स\nवर्ष २०१८ गाजविणा-या या ‘८’ कतृत्त्ववान महिला\nसाडीहून देखणा फॅशनेबल ब्लाऊज\nतुमच्या मेकअप किटमध्ये काय काय असतं\nरेसिपी – मुगडाळीचा डोसा\n‘सर्व्हिंग ट्रे’ असावेत जरा हटके\nआणि ‘त्या’ पुन्हा दिसू लागल्या\nप्रत्येकीनं आधी स्वत:वर प्रेम करायला हवं\nरेसिपी – फरसाण कचोरी\nरेसिपी – फराळी पॅटिस\nरेसिपी – पापड रोल\nछोट्या मोठ्या कुटुंबाच्या गंमतगोष्टी\nआई ‘गोष्ट’ सांग ना…\nआता, पालेभाज्या आनंदानं पोटात जातील\nरेसिपी – चॉकलेट मोदक\nनेलपेन्ट लावताच क्षणार्धात सुकेल, हे असे\nस्लो कुकर वापरण्याआधी ‘हे’ वाचा\nअतिकाळजी करणा-या पालकांनो, इथे लक्ष द्या\nयोग्य लिपस्टिक निवडावी अशी….\nनेमकं काय म्हणायचं असतं…\nडोहाळेजेवणानिमित्त मैत्रिणींसाठी धम्माल खेळ\nरेसिपी – पिझ्झा मफिन्स\nवापरुया स्टाईलीश कापडी पिशव्या\nएकटीनं प्रवास करताय, मग आधी हे वाचा\nतुमच्या किचनमध्ये आहेत का ‘या’ वस्तू\nअशी करावी छत्रीवर कलाकुसर…\nबालमनावर स्त्री-पुरुष समानता रुजवावी अशी\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल मेकओव्हर\nबलात्कारास कपडे जबाबदार नसतात\nकाय आहे #MeToo मोहिम\nपिकल्या पानांच्या छायेतलं घरकुल\nरेसिपी – कुरकुरे लॉलीपॉप्स\nरेसिपी – व्हेज चीज पराठा\n१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’\nरेसिपी – लेमन पुडींग\nइनडोअर बागेत लावावीत ‘ही’ झाडे\nसाड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय\nमेकअप करताना होतात ‘या’ चुका\nरेसिपी – गार्लिक ब्रेड\nशिळ्या भ��ताच्या चवदार रेसिपीज\nझटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स\nरेसिपी – साबुदाणा पुरी\nयापैकी एका तरी छंदाशी मैत्री करावीच\nवर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला\nअसे बनवता येईल ‘किचन गार्डन’\nरेसिपी – मिरीयुक्त रस्सम\nनववर्षी करु असे ‘भन्नाट संकल्प’\nरेसिपी – बिनअंड्याचा केक\nजुन्या साड्यांचा फॅशनेबल उपयोग\nरेसिपी – चना चिली\nरेसिपी – पोह्यांचा ढोकळा\nलग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न\nरेसिपी – सोया नगेट्स\nरेसिपी – काश्मिरी मटण चॉप्स\nरेसिपी – बटर मुरुक्कु\nदिवाळीची सुट्टी मिळत नसेल, तर हे वाचा\nरेसिपी – बंगाली मिठाई ‘संदेश’\nमहिलांना श्रावण आवडतो, कारण….\nलहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…\nअशी असते माझी ‘दुपार’\nइथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात\nअसा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल\nविश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी\nरेसिपी – सोयाबीन कटलेट\nब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक\nऑक्टोबर हिट, आईस्क्रीमची ट्रिट\nअसा निवडा चेह-याला साजेसा ‘हेअर कट’\nमुलांसोबत पालकही होत असतात ‘मोठे’\nफळांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी\nअंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’\nमी आहे माझ्या बाबांची लाडकी\n‘नाताळ’ होईल अधिक चविष्ट\nदिवाळी रंगे, फराळा संगे\nझटपट बनणारे पौष्टिक पदार्थ\nसणांचे क्षण करा आणखी गोड\nप्रत्येकीला माहित हवे हे ‘कायदे’…\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची \nझटपट होणारे काही गोडाचे पदार्थ\nस्वत:तील ‘स्व’चा शोध घ्यायचायं\nमैत्रिणींसाठी नववर्षी स्वसंरक्षणाचा संकल्प….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-28T15:40:12Z", "digest": "sha1:EMAHI5HD57C3OCDGE7IRXH4COSLW5AC4", "length": 3241, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०२० मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १०२० मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १०२० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्��ा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १०२० मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १०२० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1725/", "date_download": "2020-10-28T14:56:08Z", "digest": "sha1:PPI2FS3UMKFZFSTG5LRHF5IVS22F72PZ", "length": 8865, "nlines": 104, "source_domain": "marathi.gov.in", "title": "केंद्रशासनाचे भाषेसंदर्भातील नियम तसेच राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये/सार्वजनिक उपक्रम इ. करीता केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचे आदेश | मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nकेंद्रशासनाचे भाषेसंदर्भातील नियम तसेच राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये/सार्वजनिक उपक्रम इ. करीता केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचे आदेश\nकेंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे , महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. मध्ये ज्या बाबींमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषेचा वापर करावयाचा आहे त्या सर्व बाबी नमूद करुन त्यामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या सूचना एकत्रितरित्या या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.\nशासन परिपत्रक क्र.मभावा-२०१६/ प्र.क्र.८२/भाषा २,दि.५ डिसेंबर, २०१७\nमाजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य ��ंमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\n“प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.\nराज्य मराठी विकास संस्था, मुंबई येथील “प्रशासकीय अधिकारी” हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत …… डाऊनलोड करा\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nमराठी भाषा पंधरवडा – २०२० (१ जानेवारी ते १५ जानेवारी)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2020 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/tya-eka-photo-mule-mamta-banli-hoti-superstar/", "date_download": "2020-10-28T14:41:24Z", "digest": "sha1:GO3J6C46GYJNKIGS2YA7OYOCNUJ6MOOC", "length": 10172, "nlines": 86, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "त्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार! – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n९० च्या काळात बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारल्यावर अनेकांच्या ओठी अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव यायचं. ममताचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील चाहत्यांमध्ये आजही तिच्या चर्चा रंगतात. विशेष म्हणजे ममता तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली.\nत्या काळी टॉपलेस होऊन फोटोशूट करणारी ती बोल्ड अभिनेत्री ठरली होती. एका मासिकासाठी ममताने टॉपलेस फोटोशूट करुन अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या होत्या. इतकंच न��ही तर या फोटोशूटमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली होती..सुरुवातीच्या काळात ममताला करिअरमध्ये मोठा संघर्ष करावा लागला.\nसलमान खान, आमिर खान अशा सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतरही तिच्या विशेष प्रसिद्धी मिळाली नव्हती. याच काळात तिच्याकडे १९९३ साली ‘स्टारडस्ट’ मासिकासाठी फोटोशूट करण्याची ऑफर आली. या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट करायचं होतं.\nप्रथम ममताने ही ऑफर नाकारली होती. मात्र नंतर विचार करुन तिने ऑफर स्वीकारली आणि तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. इतकंच नाही तर तिच्याकडे सुपरहिट चित्रपटांच्या रांगा लागल्या. १९९३ साली स्टारडस्ट या मासिकासाठी ममताने टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटसाठी प्रथम अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला या अभिनेत्रींना ऑफर देण्यात आली होती.\nमात्र या अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर फोटोग्राफर जयेश सेठ यांनी ममता कुलकर्णीला या फोटोशूटसाठी विचारणा केली. मात्र ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी ममताने फोटोग्राफरसमोर एक अट ठेवली. या अटीनुसार हे फोटोशूट केल्यानंतर सगळ्यात पहिले फोटो ममता स्वत: पाहिलं. ही अट मान्य केल्यानंतर फोटोशूट करण्यात आलं.\nदरम्यान, हे मासिक प्रकाशित झाल्यानंतर ममता रातोरात स्टार झाली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे इतकंच नाही तर राकेश रोशन, राज कुमार संतोषी या सारखे दिग्गज कलाकारही तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी उत्सुक होते\nप्रथम ममताने ही ऑफर नाकारली होती. मात्र नंतर विचार करुन तिने ऑफर स्वीकारली आणि तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. इतकंच नाही तर तिच्याकडे सुपरहिट चित्रपटांच्या रांगा लागल्या. १९९३ साली स्टारडस्ट या मासिकासाठी ममताने टॉपलेस फोटोशूट केलं होतं.\nत्या फोटोशूटसाठी प्रथम अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला या अभिनेत्रींना ऑफर देण्यात आली होती. मात्र या अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर फोटोग्राफर जयेश सेठ यांनी ममता कुलकर्णीला या फोटोशूटसाठी विचारणा केली. मात्र ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी ममताने फोटोग्राफरसमोर एक अट ठेवली. या अटीनुसार हे फोटोशूट केल्यानंतर सगळ्यात पहिले फोटो ममता स्वत: पाहिलं.\nही अट मान्य केल्यानंतर फोटोशूट करण्यात आलं. दरम्यान, हे मासिक प्रकाशित झाल्यानंतर ममता रातोरात स्टा��� झाली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे इतकंच नाही तर राकेश रोशन, राज कुमार संतोषी या सारखे दिग्गज कलाकारही तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी उत्सुक होते\nअभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, झी मराठी वरच्या या सिरीयल मध्ये करते काम…\nपहा, WWE रेसलर्सच्या सुंदर मुली, यातील नंबर 3 तर सर्वात हॉ*ट प्लेअर आहे…\nरात्रीस खेळ चाले २ नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, तुमची आवडती मालिका संपणार..\nया कारणामुळे तुमची आवडती मयंती लँगर यावेळी अँकरिंग करत नाहीये, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल…\nचालू शो मध्ये “टेरेंसने नोरा ला चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श” नोरा म्हणाली त्याने मला मुद्दाम. . व्हिडीओ झाला व्हायरल. .\nवयाचे १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच या 4 मुली झाल्या व्हायरल, एकीचा तर तसला व्हिडीओ इंटरनेटवर झाला होता लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/action-without-masked-walkers-vavi-nashik-marathi-news-349868", "date_download": "2020-10-28T15:28:33Z", "digest": "sha1:XLBMOTJIBNVXRQRDVLJHCXWOL3YRAYMA", "length": 15991, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "वावीत विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - action on without masked walkers in vavi nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nवावीत विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nसिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सुदैवाने ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य विभागानने योग्य नियोजन केले वावी गावात लोकांची वाढती वर्दळ असतानाही परिस्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी आता लोकांकडून सामाजिक अंतराचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.\nनाशिक/सिन्नर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर आज (दि.23) वावी ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. गावात विनामास्क फिरणाऱ्या 19 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंडवसुली करून पुन्हा विनामास्क न फिरण्याची तंबी देण्यात आली.\nसिन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सुदैवाने ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य विभागानने योग्य नियोजन केले वावी गावात लोकांची वाढती वर्दळ असतानाही परिस्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी आता लोकांकडू��� सामाजिक अंतराचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपण आपले रक्षक ही मोहीम गावपातळीवर राबवली जात आहे.असे असताना स्वतःच्या आरोग्याविषयी निष्काळजीपणा दाखवत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांविरोधत दंडात्मक कारवाई करत आज (दि.23) ग्रामपंचायत प्रशासनाने तीन हजार 800 रुपयांची दंड वसुली केली. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या सूचनेवरून ग्रामविकास अधिकारी परेश जाधव, लिपिक संदीप सरवार, नारायण गोराणे, कर्मचारी तात्या वरपे यांनी ही कारवाई केली. रस्त्यावरून विनामास्क जाणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे वावरत इतरांच्या आरोग्यास अपाय करणाऱ्या 19 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. पुन्हा विनामास्क न फिरण्याची तंबी देखील यावेळी संबंधितांना देण्यात आली.\nशासनाने लॉकडाऊन नियमांत शिथिलता देत विस्कळीत झालेले अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, लोकांडून याचा चुकीचा अर्थ घेतला जात असून कोरोना संसर्गाची भीती बाळगली जात नाही. यामुळे आजार बाळावण्याची शक्यता अधिक आहे. कामाशिवाय घराबाहेर पडणे चुकीचे असून सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्याशिवाय प्रवेश देऊ नये. परेश जाधव, ग्रामविकास अधिकारी\nसंपादन - रोहित कणसे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑक्टोबर महिना ठरतोय दमदार जिल्ह्यात परतीच्या पावसाची विक्रमी नोंद; अजूनही फटकेबाजी सुरुच\nनाशिक : यंदा ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार...जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे...\n मुबलक पावसामुळे यंदा पॅटर्न बदलणार\nयेवला (जि.नाशिक) : अर्ध्यावर जिल्ह्यात रब्बी हंगाम पावसावर अवलंबून असतो. यंदा अद्यापही पावसाची हजेरी सुरू असून, खरिपाच्या पिकांची नासधूस या...\nसमृद्धीने लावली ग्रामीण रस्त्यांची वाट प्रशासकीय यंत्रणांचे मात्र दुर्लक्षच; नागरिकांचा संताप\nनाशिक/सिन्नर : फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प असणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ठाकरे सरकारने पूर्णत्वाकडे नेण्यास���ठी कंबर...\nआता जनावरांनाही मिळणार 'आधार' स्वतंत्र नोंदणी करून लावणार टॅग; संपूर्ण डाटा शासनाकडे\nनाशिक : (सिन्नर) माणसांप्रमाणे स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी आधारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून जनावरांची नोंदणी करून त्यांच्या कानात टॅगिंग (...\n कोरोनाकाळात सिन्नरमध्ये ४१ संसार सुरळीत\nसिन्नर (जि.नाशिक) : कोरोनाकाळात येथील महिला समुपदेशन केंद्राने तुटण्याच्या मार्गावर असलेले ४१ संसार पुन्हा सुरळीत केले. सिन्नर पोलिस...\nविमा कंपन्यांचे सुविधा केंद्र बंद; पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी ई-मेल करण्याची सूचना\nनाशिक/सिन्नर : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी सैरभैर झाला आहे. ही एक अडचण असताना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/kalyan-police-vs-kdmc-officers-on-penalty-book-276434.html", "date_download": "2020-10-28T14:33:22Z", "digest": "sha1:JMMUGMQRNHBXKLBKWDEL7I4QAA3JD3YN", "length": 16473, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Kalyan Police Vs KDMC Officers", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nपावती बुकमुळे खोळंबा, जमत नसेल तर करु नका, पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना खडसावलं\nपावती बुकमुळे खोळंबा, जमत नसेल तर करु नका, पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना खडसावलं\nकल्याणमध्ये पालिकेचे अधिकारी वेळेवर न आल्याने आणि पावती बुक नसल्याने पोलीस आणि नागरिक रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागले.\nअमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण-डोंबिवली\nकल्याण : कल्याणमध्ये पालिकेचे अधिकारी वेळेवर न आल्याने आणि पावती बुक नसल्याने (Kalyan Police Vs KDMC Officers) पोलीस आणि नागरिक रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागले. यावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी महाप���लिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “तुम्हाला जमत नसेल तर नका करु, कामाची ही पद्धत नाही”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं (Kalyan Police Vs KDMC Officers).\nकल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकं आहेत जे नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत. पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्त कारवाई सुरु आहे. आतापर्यंत लाखोचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही काही नागरिक ऐकायला तयार नाही. आज देखील कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आपल्या पोलीस पथकासोबत पोहोचले. जवळपास एक तास पोलीस कायदा मोडणाऱ्या नागरिकांना एका बाजूला उभं करुन ठेवले होते.\nवारंवार विनंती करुन देखील पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पावती बुक घेऊन पोहोचले नाही. पावती फाडण्याची जवाबदारी ही महापालिकेची असल्याने, पोलिसांना आणि नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. महापालिकेचा एक कर्मचारी याठिकाणी आला. मात्र, त्यांच्याकडे पावती बुक नव्हती, एका तासानंतर पालिकेचे अधिकारी भागाजी भांगरे पोहचले. भांगरे यांना पोलीस अधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले.\n“तुम्हाला काम करायचं नसेल तर नका करु, आम्हालाही कामाला नका लावू, एक पावती पुस्तक घेऊन यायला एक तास लागतो. ही कामाची पद्धत नाही. कृपा करुन असं करु नये”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं. यानंतर देखील महापालिकेचे अधिकारी शिस्त पाळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nआधी घरात जोरदार गणेशोत्सव, मग एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोना संसर्गhttps://t.co/VLbiGok90Z\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप\nलोकलमधून चोरट्याचा बिनबोभाट प्रवास; मोबाईल चोरताना प्रवाशांकडून चोप; कल्याणमधील धक्कादायक…\nपतीची प्रेयसीवर उधळपट्टी, संतप्त पत्नीचा 'तिच्या'वर प्राणघातक हल्ला\nबनावटी तूप मोठ्या ब्रॅण्डच्या नावाने विकणारी टोळी गजाआड, कल्याण क्राईम…\nकल्याण-शीळ फाट्यावर 6-6 तास कोंडी, दोन दिवसात ट्रॅफिक सुरळीत करा,…\nकल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांचा प्राणघातक हल्ला, चौघांना अटक\nगाडीत पेट्रोल भरलं की पाणी, जाब विचारणाऱ्या तरु��ांना पेट्रोल पंप…\nलग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात…\nशिवसेनेने इंगा दाखविताच शाळेकडून 35 टक्के फी कमी; पालकांना मोठा…\nओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यानंतर नराधमाच्या मुसक्या…\nLIVE | प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष…\nनागपुरात कुख्यात गुन्हेगाराला शिताफीने पकडलं, 2 लाखाचे ड्रग्ज जप्त\nभाजपची भूमिका डबल ढोलकी, पैसे खर्च केले नसते तर आरोप…\nअल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, नराधमाला अटक\nलग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा…\nKangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82…\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIPL 2020, MI vs RCB Live : मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\n‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण\nशिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली\nमहापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना\nIPL 2020, MI vs RCB Live : मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/slow-down-the-spread-of-covid-19-in-aurangabad-zws-70-2299186/", "date_download": "2020-10-28T14:26:29Z", "digest": "sha1:VUPGJ62DTLXY7XRLROC4BNRHGQMAYRNS", "length": 13132, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Slow down the spread of Covid 19 in Aurangabad zws 70 | करोना प्रसाराचा वेग मंदावला! | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nCoronavirus : करोना प्रसाराचा वेग मंदावला\nCoronavirus : करोना प्रसाराचा वेग मंदावला\nऔरंगाबादमध्ये मृतांचा आकडा हजाराच्या उंबरठय़ावर\nऔरंगाबादमध्ये मृतांचा आकडा हजाराच्या उंबरठय़ावर\nऔरंगाबाद : मराठवाडय़ातील करोना प्रसार कमी होत असल्याची आकडेवारी दिसून येत असून महापालिका क्षेत्रात पहिल्यांदा शंभरापेक्षा कमी रुग्ण आढळून आले. दरम्यान आतापर्यत जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ९९६ एवढी झाली आहे. मराठवाडय़ात एक दिवसात होणारी वाढही एक हजाराच्या आत आली आहे. मराठवाडय़ात आतापर्यंत तीन हजार २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आता करोना संसर्गातून बरे होण्याचा दर ८५ .०८ वर गेला आहे. दरम्यान, खाटा रिकामा राहण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, पावसाळी वातावरणामुळे संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकारी आवर्जून सांगत आहेत.\nकरोना संसर्गाचा आकडा घसरणीला लागलेला असला तरी प्रशासकीय पातळीवर संपर्कशोध आणि त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील हे प्रमाण अजून प्रत्येक रुग्णामागे २० आणि २३ असल्याचे सांगण्यात येत आहे. लातूरमध्येही संपर्काची पद्धत अगदी पहिल्यासारखी सुरू असल्याचे सांगण्यात येते. समूह संसर्ग झालेला असला तरी सरकारी पातळीवर तो स्वीकारला जात नाही. मात्र, काही जिल्ह्यात संसर्ग नियंत्रणाची पकड कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यात असणारे मृत्यूचे प्रमाणही आता प्रतिदिन २० पर्यंत खाली आले असल्याचे रविवारी दिसून आले. दरम्यान रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तीन जणांचा मृत्यू झाला. गुलमंडी सराफ भागातील ८० वर्षांच्या तसेच कांचनवाडी येथील ८५ वर्ष वृद्धाचा मृत्यू झाला. या दोन्ही वृद्ध व्यक्तींना अन्य कोणतेही आजार नव्हते. ���र वैजापूर तालुक्यातील राजूरा येथील ८० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयातील मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ७७६ एवढी झाली आहे. पण गेल्या काही दिवसात दररोज गंभीर अवस्थेत दाखल झाल्यानंतर संसर्गमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. मराठवाडय़ातील करोना रुग्णांचा मृत्यू दर आता २.८५ वर पोहोचला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nचोवीस तासांत देशात करोनाबाधितांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे; संसर्गाच्या प्रमाणात घट\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nCoronavirus : पुण्यात दिवसभरात १७ मृत्यू , २८८ नवे रुग्ण\nबिहारमध्ये प्रचार करत असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी करोना पॉझिटिव्ह\nकरोनामुळे मेंदूचं वय वाढतंय, मानसिक स्थितीही खालावतेय; संशोधनातून धक्कादायक खुलासा\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 औरंगाबाद परिसरात जोरदार पाऊस\n2 Coronavirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या घसरणीला\n3 औरंगाबादमध्ये करोनामुक्तीच्या प्रमाणात वाढ\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/02/blog-post_28.html", "date_download": "2020-10-28T13:44:53Z", "digest": "sha1:FPDLD6KZSKZSTAGSXEC2WZM2GTFXIF5Q", "length": 14243, "nlines": 186, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "काँग्रेसच्या अडचणीत वाढ! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nदै.इन्कलाबच्या 16 जानेवारीच्या संपादकीयमध्ये सपा आणि बसपा यांच्या युतीबाबत भाष्य केलेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांना नजरेत ठेऊन उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाने युती करून 38- 38 जागा वाटून घेतल्या आहेत. रायबरेली आणि अमेठी मध्ये उमेदवार न देण्याचा दोन्ही पक्षांनी निर्णय घेतलेला आहे.\nदोन्ही पक्षांचा उत्तर प्रदेशच्या जनमानसावर असलेला प्रभाव पाहता भाजप आणि काँग्रेस दोहोंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राज्यात फारसे अस्तित्व नाही मात्र 80 पैकी 72 जागांवर मागच्या लोकसभा मतदार संघामध्ये विजय मिळवून भाजपने सगळ्यांना चकीत केले होते. त्यावेळेस सपा, भाजपा हे वेगवेगळे लढलेले होते. आता धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभागणी सुद्धा होण्याची दाट श्नयता आहे. कारण काँग्रेस सर्व जागांवर लढण्याच्या तयारीला लागलेली आहे.\n17 जानेवारीच्या उर्दू टाईम्समध्ये फारूख अन्सारी यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. 32 न्यायाधिशांची सेवा ज्येष्ठता डावलून दोन न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात नियु्क्ती देण्याच्या कॉलेजीयमच्या निर्णयाविरूद्ध एक सेवानिवृत्त न्यायाधिश कैलास गंभीर यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून विनंती केली की, या दोन न्यायाधिशांच्या नियु्क्तीला त्यांनी मंजूरी देऊ नये. मात्र राष्ट्रपतींनी या नियु्क्तींना हिरवा कंदील दाखविल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधिशांच्या नेमणुकांमध्ये कॉलेजीयममध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना नेहमीच वादाची किनार राहिलेली आहे हि भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.\nकुरआनच्या सत्यमार्गातून चालून आलेली ‘मलाला’\nकल्याणमध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे ‘मस्जिद परिचय’\nमुक्तीचा सर्वात उत्तम मार्ग, पवित्र कुरआन : प्रेषि...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमस्जिद परिचय – स्तुत्य उपक्रम\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nओढून घेतलेले घटनात्मक संकट\nश्रीमंत लोकांनी आपल्या मुलींच्या लग्नात साधेपणा आण...\nइस्लामी शिक्षणात सुखमय वैवाहिक जीवनाचे रहस्य - फ़रह...\nव्याज खाणे ईशकोपास आमंत्रण : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंत तुकाराम महाराज आणि इस्लाम\nभाजपचे नेते गांधी परिवारामागे\n१५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१९\nमुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित ...\nएमपीजेचे राशन वंचितांसाठी राज्यव्यापी आंदोलन\nसावधानः आत्महत्या वाढत आहे\nअन्नाचा अधिकार जगण्याचा अधिकार\nभारतीय मुस्लिम समाजाला न्याय मिळणार कधी\n‘आम्ही भारतीय’चा आवाज काळजातून बुलंद केला पाहिजे\nचोरीमध्ये धोकाधडीचा समावेश नाही : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\nसत्याचा चेहरा उजळून काढायला हवा\n68 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\n०१ फेब्रुवारी ते ०७ फेब्रुवारी २०१९\nवाचाळवीर आणि सामाजिक दहशतवाद\nमुस्लिम समाजाने बौद्धिक मैफली तयार कराव्यात\nदुबईत भरला कोकणी महोत्सव\nइस्लाम ही पुरोगामी आणि संतुलित जीवन पद्धत\nसत्य प्रचार केंद्र जळगाव तर्फे मोफत पवित्र कुरआन व...\nमरणावर रडायचं की धोरणावर रडायचं\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/bhiwandi-building-collapse-guardian-minister-eknath-shinde-visited-the-spot/articleshow/78229749.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-28T15:00:09Z", "digest": "sha1:WXIU3ZIW4IU6QBFWPR3J7CKFA5DJJCOI", "length": 13466, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत धाव; केली मोठी घोषणा\nEknath Shinde in Bhiwandi: भिवंडी येथील तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची पाहणी केली.\nठाणे: भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.\nवाचा: भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, आठ जणांचा मृत्यू\nइमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.\nवाचा: फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारबद्दल शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट\nया दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले.\nइमारत दुर्घटनेबाबत नारपोली पोलीस ठाण्यात सदर इमारतीचे मालक सय्यद अहमद जीलानी याच्याविरुद्ध भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकारी यांचे तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३३७, ३३८, ३०४(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.\nमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख\nभिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचाव कार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'हे म्हणजे माणुसकीची खालची पातळी गाठण्यासारखं'...\nकबुतरांना खायला घालणं यापुढं महागात पडणार...\nविविध गुन्ह्यात फरारी असलेल्या तरुणाला अटक...\nरेश्मा आर्दाडकर : यशस्वी ‘धाव’...\nमहिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चाकूने भोसकले; विरारम...\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nकोल्हापूरप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर डल्ला; आणखी धक्कादायक माहिती उघड\nअहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोना��ी लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nन्यूजरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/fight-between-kings-eleven-punjab-captain-lokesh-rahul-and-mayank-agarwal-for-the-orange-cap-276507.html", "date_download": "2020-10-28T14:01:10Z", "digest": "sha1:664WPK3EFIHCYMSNSSQKZYBXDM2PZ4EB", "length": 16663, "nlines": 206, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IPL 2020, KXIP vs MI : ऑरेंज कॅपसाठी मयंक अगरवाल-लोकेश राहुलमध्ये कडवी झुंज", "raw_content": "\nखरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच, शिवसेनेचा केंद्रासह कंगनाला टोला\nफेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री\nLIVE – वसई-विरार-नालासोपाऱ्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण घटले\nIPL 2020, KXIP vs MI : ऑरेंज कॅपसाठी मयंक अगरवाल-लोकेश राहुलमध्ये कडवी झुंज\nIPL 2020, KXIP vs MI : ऑरेंज कॅपसाठी मयंक अगरवाल-लोकेश राहुलमध्ये कडवी झुंज\nकेएल राहुलसमोर ऑरेंज कॅप राखण्याचे आव्हान आहे. तर मयंकला ऑरेंज कॅपसाठी 1 धावेची गरज आहे.| (Fight Between Lokesh Rahul and Mayank Agarwal For The Orange Cap)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 13 वा सामना आज (1ऑक्टोबर) खेळण्यात येणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्यात पंजाबचे सलामीवीर फंलदाज लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यांच्यात ऑरेंज कॅपसाठी (Orange Cap) कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. केएल राहुलसमोर ऑरेंज कॅप राखण्याचे आव्हान आहे. तर मयंकला ऑरेंज कॅपसाठी 1 धावेची गरज आहे. केएल राहुल सर्वाधिक धावांच्या यादीत पहिल्या क्रमावर आहे. तर त्या खालोखाल मयंक अगरवाल आहे. (Fight Between Lokesh Rahul and Mayank Agarwal For The Orange Cap)\nकर्णधार केएल राहुलने यंदाच्या मोसमात 3 सामन्यात 222 धावा केल्या आहेत. यात एका दणदणीत शतकाचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर पंजाबचा मयंक अगरवाल आहे. मयंकच्या नावावर 221 धावांची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आहे. प्लेसिसने 3 सामन्यात 173 धावा केल्या आहेत.\nत्यामुळे मुंबई विरुद्धच्या सामन्यात ऑरेंज कॅपसाठी लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांच्यात काटे की टक्कर असणार आहे. या सामन्यात या दोघांपैकी जो सर्वाधिक धावा करेल, त्याला ऑरेंज कॅपचा बहुमान मिळेल. या दोन्ही खेळाडूंनी मोसमाच्या सुरुवातीपासून धडाकेबाज खेळी केली आहे. त्यामुळे पंजाबच्या समर्थकांना आजही या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.\nगोलंदाजांच्या यादीत खगीसो रबाडा (Khagiso Rabada) अग्रस्थानी आहे. रबाडाने 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. पंजाबचा मोहम्मद शमी (Mohmmed Shami) 7 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडाच्या तुलनेत शमीचा बोलिंग एव्हरेज जास्त असल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शमीला पर्पल कॅपसाठी (Purple Cap) अवघ्या 1 विकेटची गरज आहे.\nदिल्ली कॅपिट्लस पहिल्या क्रमांकावर\nदिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. तर राजस्थानला पराभूत केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. राजस्थानची पराभवामुळे तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर तगडा संघ समजला जाणारा चेन्नई सुपर किंग्जस चक्क शेवटच्या म्हणजेत आठव्या क्रमांकावर आहे.\nIPL 2020, KXIP vs MI, Live Score : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने\nIPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला…\nIPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर…\nIndia Tour Australia | के एल राहुलला कसोटीतही संधी, टीम…\nIndia Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू…\nMS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये…\nAustralia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी…\nIPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नि���ड होण्याची…\nIndia Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना…\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला…\nIPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर…\nIndia Tour Australia | के एल राहुलला कसोटीतही संधी, टीम…\nIndia Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू…\nMS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये…\nIndia Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना…\nIndia Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'हिटमॅन'…\nखरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच, शिवसेनेचा केंद्रासह कंगनाला टोला\nफेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री\nLIVE – वसई-विरार-नालासोपाऱ्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण घटले\nPhoto | दिग्दर्शक महेश भट्टवर गंभीर आरोप, पाहा काय आहे प्रकरण\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nखरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच, शिवसेनेचा केंद्रासह कंगनाला टोला\nफेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री\nLIVE – वसई-विरार-नालासोपाऱ्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण घटले\nPhoto | दिग्दर्शक महेश भट्टवर गंभीर आरोप, पाहा काय आहे प्रकरण\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/02/", "date_download": "2020-10-28T13:40:13Z", "digest": "sha1:V36NTMDK6UMEYP7E266SKBUQQBRKLYZL", "length": 6495, "nlines": 82, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "February 2020 - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\n१० वी बोर्ड परीक्षेला जाताना \"ही\" काळजी नक्की घ्या - PNG Science Academy, Sangli\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र February 26, 2020\n१० वी बोर्ड परीक्षेला जाताना \"ही\" काळजी नक्की घ्या फेब्रुवारी-मार्च महिना म्हणजे बोर्ड परीक्षांचा हंगाम. या परीक्षा देणाऱ्या...\nभिलवडीत कृष्णाकाठ संस्थेतर्फे जि.प.विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र February 03, 2020\nभिलवडीत कृष्णाकाठ संस्थेतर्फे जि.प.विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन भिलवडी | ३/२/२०२० जिल्हा परिषद शाळा,भिलवडी मार्फत सर्वसामा...\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n१० वी बोर्ड परीक्षेला जाताना \"ही\" काळजी नक्की घ्या...\nभिलवडीत कृष्णाकाठ संस्थेतर्फे जि.प.विद्यार्थ्यांना...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/05/02/rani-durgavati-poem/", "date_download": "2020-10-28T14:10:30Z", "digest": "sha1:XX4OB2D7AORV7L3RJO6CIGSRABATPGMP", "length": 5304, "nlines": 88, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "राणी दुर्गावती – कलापुष्प", "raw_content": "\nगढ मंडलाची दिव्य राणी, राणी दुर्गावती\nकथा तुझ्या शौर्याची आजही लोक तिथे सांगती\nचंदेलांची रुपवती कन्या असे शूर वीर\nगोंड राजा दलपतशहाला मनी मानीला वर\nयुद्ध करूनी गोंड राजा जिंकी दुर्गावतीला\nकृष्णाने जणू पळवुन नेले प्रिय रुक्मिणीला\nवीर नारायण वंशांकुर तो आला जन्माला\nपरी अचानक काळ घाली राजावर घाला\nधैर्यवान दुर्गावती परि नच सोडी धीर\nपुत्रा साठी शिरी घेतला सर्व राज्य भार\nवर्षे पंधरा गोंडवनीचे राज्य राणीचे\nविद्या, कीर्ति, ऐश्वर्याने सुखी समाजाचे\nधर्म, न्याय, सेवा याने लोकप्रीय राणी\nदिगंत कीर्ति होती पसरली लोक गाती गाणी\nदुष्ट दृष्टि पण पडे अचानक अकबर राजाची\nकेली मागणी त्याने होण्या मांडलिक मुघलांची\nस्वाभिमानी राणीने त्याला उत्तर पाठविले\nनाही देइन राज्य तुला मी प्राण जरी गेले\nदिल्लिश्वर मग धाडि गोंडवनी आसफ खानाला\nचालुन आला राणीवरती घेउन सैन्याला\nशूर राणी जाई चालुन थोपविण्या त्याला\nसिंगुरगडच्या पायतळाशी शह देई त्याला\nअवघड जागी बांधुन मोर्चे केला संग्राम\nलढे राणीचे सैन्य घेऊनी मुखि दुर्गा नाम\nहत्तीच्या अंबारित बसुनी ती चालवी चाप बाण\nदुर्गेचा होई भास ती करिता शत्रूचे दमन\nखानाने मग केला चालू तोफांचा भडिमार\nसैन्य राणीचे झाले हतबल लढले परि वीर\nभीष्मापरि ती विद्ध जाहली शत्रूच्या बाणांनी\nपरी म्हणे ती नाही जायचे येथुन परतोनी\nजाणिव झाली राणीला की अंतसमय आला\nखुपसुन घेऊन हृदयी खंजिर प्राणत्याग केला\nजाता राणी, गोंडवन गेले मुघल राज्यात\nनाही राहिले धर्म राज्य या कुठेच देशात\nदुर्गेचाच अंश होती राणी दुर्गावती\nवंदन करुया तिला आणिक गाऊ तिची आरती\nधन्य गोंडवन, धन्य मंडला धन्य नर्मदा तीर\nधन्य भारत भू जिथे जाहली दुर्गावती थोर\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #८ – नवनिर्मिती\nNext Post: शोधयात्रा भारताची #९ – जनापदांचा उदय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/education/93693f91594d93792393e91a93e-90592793f91593e930", "date_download": "2020-10-28T14:27:24Z", "digest": "sha1:VLS7HHCBNKJPN5AE2TCM7MWNP3MS4WNZ", "length": 17813, "nlines": 129, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शिक्षणाचा अधिकार — Vikaspedia", "raw_content": "\nअपंग: कल्याण व शिक्षण\nजन्मजात अपंग व जन्मानंतर झालेले अपंग, असे अपंगाचे दोन मूलभूत प्रकार आहेत. अपंगांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. निरनि��ाळ्या साधनांचा वापर करून पूर्णत: स्वावलंबी होण्यासारखे, केवळ संरक्षित वातावरणात कार्य करू शकणारे आणि अर्थोत्पादनास अयोग्य, असे अपंगांचे तीन वर्ग आहेत.\nराष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.\nएचआयव्ही बाधित आणि पीडित मुलांसाठी योग्यश निवारा व संरक्षण, संपत्ती अधिकार वंचना आणि कलंक यांसारख्या विचारणीय बाबी उदयास आल्या\nशिक्षणशास्त्रातील एक आधुनिक कल्पना. औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या प्रचलित स्वरूपात विशिष्ट वयोगटांसाठी, ठराविक जागी, ठराविक वेळी, ठराविक अभ्यासक्रम शिकविण्याची सोय असते.\nनुकसान भरुन निघेल का \nसंपूर्णतः किंवा अंशतः पत्रव्यवहाराने शिक्षण देण्याची पद्धती. व्यक्तीला आपल्या व्यावसायिक, सांस्कृतिक वा शैक्षणिक गरजांनुसार शिकता यावे, म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.\nडॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचे अनेक पैलू पडतात. कृषिरत्न, कृषकांचे कैवारी, समाजसुधारक शिक्षण महर्षी अशा अनेक उपाधींनी नटलेल्या या महापुरुषाला स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री बनण्याचा मानही मिळाला आहे.\nसामान्यत: ‘प्रौढ’ म्हणजे सार्वत्रिक आणि सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा संपलेली व स्वत:ची उपजीविका स्वत:च करावयास लागलेली व्यक्ती. शिक्षणाच्या दृष्टिकोणातीन साधारणत: सतरा-अठरा वर्षांच्या वयापलिकडील व्यक्तीस प्रौढ संबोधतात\nभारतात पुणे विद्यापीठाने १९४९ साली बहिःशाल शिक्षणाचा उपक्रम सुरू केला\nशाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत.\nमाध्यमिक शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व व्यावसायिक कार्यक्षमता या दोन्ही उद्दिष्टांना धरून अभ्यासक्रम असावेत, ही बहुउद्देशी शिक्षणामागील मूळ कल्पना आहे.\nसरकार, गैर सरकारी संगठना आणि इतर सर्व एकत्र आले आहेत व प्रथम भरतातील मुलांच्या काही खास प्रश्नांवर प्रकाश टाकत आहेत. त्यात मुलांबद्दल व त्यांच्या कामाबद्दलचे मुद्दे आहेत, बालमजुरीवर देखील ते काम करत आहेत, लहान मुलींवर होणारे अत्याचार व भेदभाव, रस्त्यावरील मुलांना वर आणणे, अपंग मुलांच्या गरजा समजणे, प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेल हे पाहणे ही त्यांची प्रथम पटावरील कामे आहेत.\nबाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग\nह्या विभागामध्ये बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगाची रचना, उद्दिष्टे व कार्याबद्दल माहिती दिली आहे.\nबाल अधिकारसाठी काम करणाऱ्या विविध संस्था व त्यांची कार्ये तसेच त्यांनी केलेल्या कामामुळे कसा बदल घडून आला ह्या विषयी.\nआपल्या राष्ट्रासमोर बालमजुरीचा विषय नेहमीच एक प्रश्न आहे. सरकार नेहमी हा सोडविण्यासाठी पाऊले ऊचलत असते. पण, हया प्रश्नाचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की हा जनता व सरकार दोघांचा प्रश्न आहे.यासाठी प्रत्येक भागातून योग्य ती पाऊले ऊचलून हा प्रश्न सोडवला पाहिजे\nआपल्या देशातील कायद्यानूसार, १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्तिला विचार व अधिकार मांडण्याचा हक्क आहे आणि या गोष्टीला जागतीक कायदेशीर व्यवस्थापनाने देखील मान्यता दिली आहे. ह्या पुस्तिकेमध्ये बालहक्क संबंधी योग्य प्रकारे माहिती दिली आहे.\nबाल हक्कांवरील अभिसंधी संबधीची विविधअनुच्चेद अनुच्छेदाब्द्दल माहिती दिली आहे.\nबालशिक्षण हक्क - अपंग मुले\nबालशिक्षणहक्क कायद्यात अपंग मुलांकरता विशेष फायदे का आहेत\nशालेयपूर्व वयातील मुलांच्या शिक्षणाची पद्धती.\nमायमराठी पासून तोडू नका\nज्या पालकांना आपल्या पाल्यांसाठी प्रथमच शाळा प्रवेश घ्यायचा आहे असे पालक अत्यंत भांबावलेल्या अवस्थेत दिसले.मराठी व इंग्रजी माध्यमांच्या बहुतेक शाळांमध्ये कमी अधिक प्रमाणात हेच दृष्य पाहायला मिळाले.\nजेथे संवाद आहे, खुली चर्चा आहे, भावनांची उत्कटता आहे, निःपक्षपाती वातावरण आहे; स्वागत, सभा, चळवळी, संमेलनेस प्रेम यांचे जीवन आहे, ते विद्यापीठ म्हणजे मुक्त विद्यापीठ होय. मुक्त विद्यापीठाच्या चळवळीने तरुण मनाला सर्जनशील मार्गाकडे वळविले.\nभारत सरकारने सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शपथ घेतलेली आहे; पण, आशिया खंडात भारतात अजूनही सर्वात कमी मुलींच्या शिक्षणाचा आकडा दिसतो. १९९१ मध्ये, ४० टक्क्यापेक्षा कमी ३३० मिलीयन मुलींमधून ७ वर्षीय मुली व मोठ्या अशिक्षित आहेत, त्यावरुन असे लक्षात येते की २०० मिलीयन बायका अशिक्षीत आहेत.\nशिक्षण पद्धतीमध्ये बदल आवश्यक\nआपला भारत देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. भारतामध्ये शिक्षण पद्धती चूकीची आहे, अस��� मी मनात नाही.\nशिक्षण मानवाचा मुलभूत अधिकार\nरत्येक भारतीयाला शिक्षणाचा अधिकार आहे. दिशा दाखविणारी काही पायाभूत मुलतत्वे अशी आहेत - कमितकमी बालवाडी व प्राथमिक वर्गाना, शिक्षण विनामुल्य असावे; प्राथमीक शिक्षण हे गरजेचे आहे.\nसर्व शिक्षा अभियानाची चौकट\nशालेय यंत्रणेच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा प्रयास करणे, हा सर्व शिक्षा अभियानाचा हेतू आहे.\nजे शिक्षण माणसाची विचारधारा निर्माण करते ते सामान्य शिक्षण होय. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक शक्तींचा उगम, विकास, परिपोष आणि त्याचा बुद्घिपुरस्सर अवलंब होय.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/health/child-health", "date_download": "2020-10-28T14:15:04Z", "digest": "sha1:ZJ2W5YITUW5IL6XQQ4VUULIVOHUZCW3Y", "length": 14506, "nlines": 139, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बाल आरोग्य — Vikaspedia", "raw_content": "\nअपु-या दिवसांचे मूल- जन्मत: कमी - वजनाचे मूल\nआईच्या मागील पाळीपासून ते जन्मापर्यंत 37 आठवडे होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला 'पूर्ण दिवसांचे' म्हणता येईल.\nरक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.\nया विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आहेत याची माहिती दिली आहे.\nआजीबाईचा बटवा - इतर आजारांसाठी\nआजीबाईचा बटवा - लहान मुलांमधील पोटदुखी\nआजीबाईचा बटवा-लहान मुलांमधील पोटदुखी\nआजीबाईचा बटवा- उन्हाळ्याचा होणारा त्रास\nउन्हाळ्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण लहान मुलांना त्रास हा त्यांना प्रत्येक वेळेला शब्दात मांडता येत नाही. त्यासाठी आपणच काही उपाय करावेत.\nआजीबाईचा बटवा- सर्दी व खोकला\nआजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत, आजार गंभीर वाटल्यास लगेच रोग्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.\nआपले मूल कुपोषित नाही ना\nमुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.\nब-याच मुलांना हा आजार 'जन्मजात' असतो. काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो.\nपुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.\n'कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग' या विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून श्रीमती इंदवी तुळपुळे यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...\nगालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते.\nबाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा.\nहा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला 'लहान गोवर'असेही म्हणता येईल.\nजीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार\nअ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार हल्ली कमी झाले आहेत. याला कारण अ जीवनसतवाचा वाटपाचा कार्यक्रम.\nजुनाट मायलोसायटिक ल्यू्केमिया (CML) कोणत्या ही वयोगटाच्यास आणि लिंगाच्या व्याक्तीस प्रभावित करू शकतो पण 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांमध्यें हा असामान्य‍ आहे.\nपाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे.\nकाही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे,मुठी आवळणे, इत्यादी लक्षणे दिसतात.\nतीन ते पाच वर्षातील वाढ-विकास\nवजन व उंची वाढण्याचा वेग तीन ते पाच वर्षे या वयामध्ये कमी असतो\nतीव्र कुपोषण : सर्वांगसूज आणि रोडपणा\nकुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे\nल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्या‍मध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्सच्या स्वारूपात वाढणार्‍या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात.\nदमा फुफ्फुसाची एक पुनरावर्ती शोथ-अवस्था (ज्यायमध्ये फुफ्फसांवर सूज येते) आहे.\nदुस-या वर्षातील वाढ आणि विकास\nदुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.\nनव्याने जन्मलेल्या अर्भकास प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्यांच्या काळात ‘नवजात अर्भक’ म्हणतात व या काळाला अर्भकाच्या संदर्भात ‘नवजात काल’ म्हणतात.\nनवजात अर्भक - 1 ते 7 दिवस\nजन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.\nनवजात बालकांची काळजी भाग 2\nनवजात बालकांची काळजी कशी घ्यावी यासंबधी आणखी माहिती यामध्ये दिली आहे\nनवजात बालकाची काळजी भाग १\nया विभागात बाळ जन्मल्याबरोबर काय आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.\nनवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया\nप्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.\nनवजात बाळाच्या काही समस्या\nकधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात.\nया आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://plantix.net/community/mr/", "date_download": "2020-10-28T13:52:48Z", "digest": "sha1:LR3EVBUPAX4LKTSOCNUJJIDJAYSQFZNX", "length": 6424, "nlines": 228, "source_domain": "plantix.net", "title": "समुदाय | Plantix", "raw_content": "\nआपला ईमेल पत्ता द्या\nगुगल वापरुन साइन अप करा\nफेसबुक वापरुन साइन अप करा\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nचांगल��� आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\n124 दिवसाची पपई आसून फूले येताहेत 12-61-00 ची फवारणी घ्यवी का\n124 दिवसाची पपई आसून फूले येताहेत 12-61-00 ची फवारणी\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nडाळिंब पानावर खूप प्रमाणात तेलकट काळे डाग आहे व पानगळ होते उपाय सांगा\nतेलकट वर उपाय सांगा\nचांगली आणि वाईट मते\nपोस्टना वाईट मत देणे\nउत्तरांना निराकरण म्हणुन चिन्हांकित करणे\nनिराकरण म्हणुन चिन्हांकित केले जात आहे\nबोरान + 00 52 34 ही फवारणी तुर या पिकावर करायला चालेल काय..\nजास्तीत जास्त फुल काढणे करीता.. सध्या असलेल्या फुलाचे शेंगामध्ये रुपांतर होण्याकरीता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/5", "date_download": "2020-10-28T14:42:26Z", "digest": "sha1:LP6DT6IYWQQF7CVTXR2UMLGUDXSF3NJK", "length": 14919, "nlines": 245, "source_domain": "www.misalpav.com", "title": "संस्कृती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिवाळी अंक २०१५: आवाहन\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nRead more about दिवाळी अंक २०१५: आवाहन\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nबिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं\nRead more about महामानवास अभिवादन\nनीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं\nगावातील मोठ्या चौकात,मध्यभागी एक मोठा आड.\nचौकाभोवती देशमुखांची पंधरा सोळा घरे.\nदोन मोठी चिरेबंदी वाडे .\nभाद्रपद वद्य ( पितृपक्ष)\nसंपायच्या आधी चार पाच दिवस ,म्हणजे\nनवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या\nओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील\nखोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण.\nअंगणाच्या भिंतींना पिवळी खडी.\nअंबाडीचे कुंच्याने किंवा पिकांवर,\nRead more about गावाकडचे नवरात्र\nप्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे\nसतीश विष्णू जाधव in जनातलं, मनातलं\nप्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे\nकाही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात.\nमुंबई ते पंढरप���र सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. लक्ष्मण नवलेंचे मित्र श्री प्रकाश बाबुराव सरवदे\nRead more about प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे\nडॅनी ओशन in जे न देखे रवी...\nजाप करा हो जाप करा\nया मंत्राचा जाप करा \nरोग मुळातच भ्रम असे,\nउपचारांची का भ्रांत असे \nजादू आपल्यात सुप्त असे\nगुरूंनी ती जागविली असे \nमंत्र असे हा साधा सोप्पा\nघोका, न मारता फुकाच्या गप्पा\nतर तर तर तर तर ......\nम्हारे हिवडा में नाचे मोर...\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं\nराम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल.\nRead more about म्हारे हिवडा में नाचे मोर...\nअचुम् आणि समुद्र (भाग १)\nडॅनी ओशन in जनातलं, मनातलं\nRead more about अचुम् आणि समुद्र (भाग १)\nबाहेरील रुपाला आतील विषयाइतकेच महत्त्व\nकेदार पाटणकर in जनातलं, मनातलं\nअगदी आताआतापर्यंत अशी समजूत होती की, कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. काही प्रमाणात खोटे. खोटे अशाकरता की, आपण सगळे राहतो अशा समाजात ज्यात डोळे आहेत. कोणतीही गोष्ट कशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते. म्हणजेच, दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढे जाण्याचा निर्णय लवकर होतो.\nRead more about बाहेरील रुपाला आतील विषयाइतकेच महत्त्व\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/93093e93794d91f94d93094092f-92a936941927928-90592d93f92f93e92893e-90590292493094d917924-91594790292694d930-92a94193093894d915943924-92f94b91c92893e", "date_download": "2020-10-28T15:18:44Z", "digest": "sha1:6BNUJTCDGCPIDU3JLHXDMWRWAJ3DFQZE", "length": 14787, "nlines": 99, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पशुधन - केंद्र पुरस्कृत योजना — Vikaspedia", "raw_content": "\nपशुधन - केंद्र पुरस्कृत योजना\nपशुधन - केंद्र पुरस्कृत योजना\nराष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना\nमंगळवार, 14 जुलै 2015 07:28 शेवटचा बदल केलेला दिनांक गुरुवार, 16 जुलै 2015 05:47\nप्रकल्प किंमत ( रुपये )\nअनुदानाचे ( टक्के )\n१. वैरण बियाणे उत्पादन, संकलन व वितरण योजना वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी ज्वारी/मका/बाजरी/बरसिम/ लुसर्ण इ. वैरण पिकांच्या सुधारीत प्रजातीच्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेऊन पशुपालकांना वितरीत करणे -- ७५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n२. वनक्षेत्र नसलेल्या नापिक जमिनी / गायरान जमिनी / गवती कुरण क्षेत्र व पडीक जमिनी क्षेत्रातून वैरण उत्पादन करणे हलक्या नापिक / पडीक / गायरान / गवती कुरण क्षेत्र जमिनी विकसित करुन त्यावर योग्य प्रकारच्या एकदल व द्विदल बहुवार्षिक वैरण पिकांची व गवतांची लागवड करुन वैरणीचे उत्पादन घेणे रु. ३०,०००/- ते रु. १,००,०००/- जमिनीच्या प्रकारानुसार ७५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n३. हस्तचलीत कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन भारतीय मानक प्रमाणकानुसार असलेल्या हस्तचलित कडबाकुट्टी यंत्राचे वितरण रु. ५,०००/- प्रति युनिट ७५ टक्के, रु. ३,७५०/- पर्यंतच्या मर्यादेत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n४. विद्युतचलीत कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन भारतीय मानक प्रमाणकानुसार असलेल्या विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्राचे वितरण रु. २०,०००/- प्रति युनिट ५० टक्के रु. १०,०००/- पर्यंतच्या मर्यादेत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n५. मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करणे वर्षा ऋतुत अतिरीक्त हिरवी वैरण उत्पादित करुन, मुरघासमध्ये रुपांत��ीत करण्याकरीता अनुदान रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- क्षमतेनुसार ७५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n६. उच्च क्षमतेच्या वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट स्थापन करणे कृषि पिकांच्या दुय्यम उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैरणीच्या विटामध्ये रुपांतर करणे, अशा वैरणीच्या विटा टंचाई, अतिवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये उपयोगात आणण्याकरीता राखीव साठा तयार करणे यासाठी अनुदान रु. १५०.०० लक्ष प्रति युनिट ५० टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. ७५ लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n७. लघु क्षमतेचे ट्रॅक्टरला जोडता येणारे वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट / गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन / वैरण कापणी यंत्राचे वितरण कृषि पिकांच्या दुय्यम उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैरणीच्या विटामध्ये रुपांतर करणे, अशा वैरणीच्या विटा टंचाई, अतिवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये उपयोगात आणण्याकरीता राखीव साठा तयार करणे यासाठी अनुदान रु. २०.०० लक्ष प्रति युनिट ५० टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. १० लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n८. क्षेत्रनिहाय विवक्षित प्रभागानुसार क्षारमिश्रण, पशुखाद्य कांडी व पशुखाद्य निर्मिती केंद्राची स्थापना पशुखाद्य व विवक्षित भागातील क्षारांच्या कमतरतेनुसार त्या भागात आवश्यक घटकद्रव्यांसह क्षारमिश्रणाचे उत्पादन करण्यासाठी अनुदान -- २५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. २०० लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n९. बायपास प्रोटीन उत्पादन केंद्राची स्थापना उच्च दुध उत्पादन देणाऱ्या दुधाळ गाई / म्हशींच्या पोषणासाठी उत्तम दर्जाचे खाद्य घटक वापरुन या खाद्याचे पोषणमुल्य वाढविण्याबरोबरच ते पशुधनाच्या आहारासाठी पुरेपुर उपयोगात आणणे याकरीता अनुदान -- २५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. २०० लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\n१०. परसातील कुक्कुट पालनास चालना देणे. मागास जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानाने ४ आठवडे वयाचे ३ टप्प्यात ४५ पक्षी पुरविणे व निवा-यासाठी रु. १,५००/-प्रती लाभधारक अनुदान देणे. एका मदर युनिटमध्ये ३९३ लाभार्थी. मदर युनिट धारकास रु. ५०/- प्रति पक्षी पुरवठयानंतर रु. ६०,०००/- अनुदान. १०० टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती\nस्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2020-10-28T15:37:02Z", "digest": "sha1:64W25QHZ4ZTZOZDDCWIDYBS7FOX2JWLZ", "length": 8565, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोगवे - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ०.४९८११ चौ. किमी\n• घनता २,४८५ (२०११)\nसोगवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे सोगवे रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nहे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४७१ कुटुंबे राहतात. एकूण २४८५ लोकसंख्येपैकी १२०५ पुरुष तर १२८० महिला आहेत. गावाची साक्षरता ४१.१२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४९.१७ आहे तर स्त्री साक्षरता ३३.६६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४९१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.७६ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय ���सून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरुन उपलब्ध असतात.\nठाकूरवाडी, वाकी, झराळी, कैनाड, आंबेसरी, कोसबाड, नांदरे, कासारा, लष्करी, कंकराडी, रायपाडा ही जवळपासची गावे आहेत.सोगवे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२० रोजी ०७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2019/09/kalingad-lagwad-mahiti-ani-vyavsthapan.html", "date_download": "2020-10-28T14:58:10Z", "digest": "sha1:HE4WKWWOF65JT4ZI2H3WDMM6TZIEGCXR", "length": 23263, "nlines": 156, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कलिंगड लागवड माहिती व पीक व्यवस्थापन : Kalingad Lagwad Information in Marathi - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nकलिंगड लागवड माहिती व पीक व्यवस्थापन : Kalingad Lagwad Information in Marathi\nमहाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची २३८ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. महारष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पत्रात तसेच बागायती पिक म्हणून घेतले जाते. कच्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कालीन्ग��दाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना , फॉस्फरस ही खनिजे व अ ,ब ,क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nमध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते या पिकांकरता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्णव कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यकअसतो.\nविलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८ अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.\nया पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते.\nकालीगंडासाठी हेक्टरी२.५ ते ३ किलो बियाणे व खाजुरासाठीहेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे.\nशेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले १५ ते २० गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.\nकलिंगड व खरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते.\n१. आळे पद्धत – ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोक्याव्यात.\n२. सरी वरंबा पद्धत – 2 X ०.५ मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावाव्यात\n३. रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीतलागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.\nखते व पाणी व्यवस्थापन\nदोन्हीपिकासाठी५० किलो नत्र,५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व लागवडीनंतर १ महिन्यांनी ५०किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा.\nजमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्��ा काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ते १० दिवसांच्याअंतरानेपाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे१५-१७ पाळ्या द्याव्या लागतात.\nबी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवावे. रानातील म्होठले तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्या नंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे.\nअर्का ज्योती – ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकराचे फिकट हिरव्यारंगाचे व गडद हिरवे पट्टेअसलेले असून गरगडदगुलाबी व गोड असतो. ही जात साठवणूकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ८०० क्विंटल मिळते.\nअर्का माणिक – या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती ,साल पातळ हिरव्या रंगाची असून गडद हिरवे पट्टे असतात. फळाचे वजन ६ किलो पर्यंत असते. हेक्टरी उत्पादन ६०० क्विंटल मिळते.\nआशियाई यामाटो – ही जपानी जात असून मध्यम अवधीत तयारे होते. फळांचे सरासरी वजन ७ ते ८ किलो असते. फळ फिकट रंगचे व गडद पट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो.\nशुगर बेबी – ही जात महारष्ट्रात लोकप्रिय आहे. फळ मध्यम आकाराचे ४ ते ५ किलो चे असून फळाचा रंग कळपात हिराव असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात.\nन्यू हँम्प शायर – ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर हिरवे पट्टे असणारी असून गर गडद लाल व गोड असतो.\nया शिवाय दुर्गापुर केसर,अर्का माणिक,पुसा बेदाणा या जाती लागवडीस योग्य आहेत.\nपुसा शरबती – या जातीची फळांचा आकार गोल,किंचित लांबट ,साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे ,गर नारंगी रंगाचा व जाड असतो.\nहरा मधु – ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो,\nअर्का राजहंस – ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे १ त्ये १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवनुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.\nदुर्गापूर मधु – मध्यम अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.\nअर्का जीत – ही लावकर येणारी जात असून फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल, आकर्षक व पिवळ्या रंगाचे असते.\nया शिवाय लखनऊ सफेदा, खारीधारी, फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत.\nभुरी – या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.\nउपाय – डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी.\nकेवडा – पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.\nउपाय – डायथेन झेड -७८ ०.२% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.\nमार – हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मारतात.\nउपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.\nफळमाशी – या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते . त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.\nउपाय – कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.\nतांबडे भुंगे – बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.\nमावा – हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.\nउपाय – किड दिसल्यास मँलाँथीआँनहे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.\nकलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षाथोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु होते व ३ ते ४ आवडयात पुर्ण होते. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत.\nकलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली कि ते तयार झाले असे समजावे.\nतयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. मात्र कच्चेअसल्यास ध्तुच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.\nकलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .\nतयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.\nफळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.\nकलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल आणि १०० ते १५० क्विंटल येते.\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/post-monsoon-affects-rabbi-season-big-damages-marathwada-359477", "date_download": "2020-10-28T15:03:54Z", "digest": "sha1:J5TEAJCS5EFR7PK5KKXYTHXT4RQUUWWD", "length": 16006, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान - Post Monsoon Affects Rabbi Season, Big Damages In Marathwada | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nखरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान\nपरतीच्या पावसाने मराठवाड्याच्या विविध भागात मोठे नुकसान केले आहे. पण रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे.\nऔरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्याच्या विविध भागात मोठे नुकसान केले आहे. पण रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे.मराठवाड‌यात गेल्या शुक्रवारपासून औरंगाबादसह काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले नगदी पीक हिरावून नेले. काढणी करून शेतातच ठेवलेली खरीप पिके पाण्यात गेली आहेत.\nऔरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड\nहा परतीचा पाऊस की एखादे वादळ आहे याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, की बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे वादळ अरबी समुद्रात स्थिरावेल. तामिळनाडू, कर्नाटक करत महाराष्ट्रात हे वादळ धडकले आहे. यात विशेषतः: मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्हे तर बीड जिल्ह्याचा काही भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हवामान खात्याने याला ईशान्य मान्सून वारेच म्हटले आहे. मात्र हे वादळ आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत वादळानेच पाऊस पडत आला आहे मात्र यावेळच्या वादळाने मराठवाड्याचे नुकसान केले आहे.\nविभागीय आयुक्त केंद्रेकरांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न, जाळून घेणाऱ्यास वाचविले\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयक कृषी हवामान योजनेचे कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले, की साधारणतः ८ ते १२ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपून जातो. मात्र बंगालच्या सागरातून आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मान्सून लांबला. आणखी आठवडाभर अशीच स्थिती राहून या महिन्याच्या अखेरपर्यंत हळूहळू मान्सून कमी होईल. या पावसाने खरिपाचे नुकसान केले आहे. तर रब्बीच्या पेरणीवरही परिणाम होणार आहे. सोयाबीनची काढणी झाली की, रान मोकळे झाले आणि पाऊस परत गेला की रब्बीची पेरणी केली जाते मात्र आता सतत पाऊस सुरू असल्याने जमीन वापसास्थितीत नाही. पर्यायाने रब्बीच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे डॉ. डाखोरे म्हणाले.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे. बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण...\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय...\nपहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती\nऔरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ...\nकोरोना मृत्यूचे 150 प्रस्ताव फेटाळले राज्यातील 261 पैकी 22 जणांनाच केंद्राकडून 50 लाखांची मदत\nसोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार...\nमहसूल कर्मचाऱ्यांची सामुहिक रजा, उमरगा तहसीलमध्ये शुकशुकाट\nउमरगा (उस्मानाबाद) : महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध न्याय मागण्यासाठी बुधवारपासून (ता. २८) दोन दिवस सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-report-positive-jalna-322255", "date_download": "2020-10-28T15:40:02Z", "digest": "sha1:H2OZZO6NVDATHKTBCYLXRJLUV3A6WKGE", "length": 19297, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "जालन्याच्या संभाजीनगरात ३६ जणांना कोरोनाचा संसर्ग - Corona report positive in Jalna | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nजालन्याच्या संभाजीनगरात ३६ जणांना कोरोनाचा संसर्ग\nजालना शहरात मागील अकरा दिवसांपासून कडकडीत लॉकडाउन असतांना देखील कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. गुरूवारी (ता.१६) जिल्ह्यात तब्बल ८० कोरोना बाधित रूग्णांची भर पडली आहे, यात संभाजीनगरातील ३६ जणांचा समावेश आहे.\nजालना - शहरात मागील अकरा दिवसांपासून कडकडीत लॉकडाउन असतांना देखील कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. गुरूवारी (ता.१६) जिल्ह्यात तब्बल ८० कोरोना बाधित रूग्णांची भर पडली आहे, यात संभाजीनगरातील ३६ जणांचा समावेश आहे. तर उपचारादरम्यान दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल ५१ जणांचे बळी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही एक हजार १८२ वर जाऊन पोहचली आहे.\nजालना शहरात सध्या सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यामुळे जालना शहरात ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजेपासून कडकडीत लॉकडाउन लागू आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी ३८८ जणांचे कोरोना चाचणीचे आहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात २९५ जण निगेटिव्ह आले. १३ जणांचे अहवाल हे बाद झाले आहेत.\nहेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग\nगुरुवारी तब्बल ८० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात शहरातील संभाजीनगर येथील तब्बल ३६ जण कोरोना बाधित निघाले आहे. तर लक्कडकोट येथे सहा, मस्तगड येथे पाच, पाणीवेस, हिरखान रोड, नेहरू रोड येथे प्रत्येकी दोन जण, रूख्मिणीनगर चार, पोलिस गल्ली, पुष्पकनगर येथे प्रत्येकी तीन, तट्टुपरा, आनंदीस्वामी गल्ली, नाला जालना, खडकपुरा, मोदीखाना, संजयनगर, मित्तलनगर, दुःखीनगर, गोकुळविहार, अंबर हॉटेल परिसर, कालीकुर्ती, लक्ष्मीनगर, बुऱ्हाणनगर, निमलनगर, चंदनझिरा येथील सत्यनारायणनगर, शंकर नगर, सिद्धीविनायकनगर येथे प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे.\nहेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा\nशहरातील मिल्लतनगर येथील ६० वर्षीय पुरूषाचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना श्वसनासह उच्च रक्तदाब, मधुमेह व न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १२ जुलै रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले हो���े. शहरातील दुखीनगर येथील ४४ वर्षीय महिलेला श्वासनाचा व न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. गुरूवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण ५१ जणांचा बळी गेला आहे.\nहेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण\nजिल्ह्यात आतापर्यंत ७२७ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. यात गुरूवारी (ता.१६) बारा जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये काद्राबाद येथील तीन, नाथबाबागल्ली, मंगळबाजार, रोहिला गल्ली, मस्तगड, इतवारा मोहल्ला, बुंदेले चौक, कडबीपुरा, सकलेचानगर, झाशीची राणी चौक येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाले आहेत.\nजिल्ह्यात ५२२ जण संस्थात्मक अलगीकरणात\nजिल्ह्यातील ५२२ जणांना बुधवारी (ता.१५) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ६४, गुरू गणेश भवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४९, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे एक, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे २६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे १०७, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे ५४, परतूर येथील केजीबीव्ही येथे सात, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे आठ, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पाच, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३४, बदनापुर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १०, घनसवांगी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १२, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदूस्थान मंगल कार्यालय येथे पाच जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.\n(संपादन : संजय कुलकर्णी)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुरूड किनारी पर्यटन व्यवसाय हळूहळू बहरतोय\nहर्णै ( रत्नागिरी ) - गेले आठ महिने खीळ बसलेल्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यवसायाला हळूहळू बहर येऊ ल��गला आहे. कोविडचे भय जसजसे कमी होईल तसतशी...\nप्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nसोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार...\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nउस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/theft-incidents-are-increasing-nagpur-read-full-story-339127", "date_download": "2020-10-28T14:31:26Z", "digest": "sha1:VZKAVASRXC3ZD4UKYYYCCVDM5UOBB6AD", "length": 15848, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर - theft incidents are increasing in Nagpur read full story | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर\nत्यात भर म्हणून चार नव्या घटना प्रतापनगर, हिंगणा, सोनेगाव, यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.\nनागपूर : शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, चोरी, जबरी चोरीच्या अनेक घटना काही दिवसांपासून समोर येत आहेत. त्यात भर म्हणून चार नव्या घटना प्रतापनगर, हिंगणा, सोनेगाव, यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.\nप्रतापनगर हद्यीतील अग्ने ले-आऊट, खामला येथील रहिवासी श्रेय शशिकांत बागडे (३२) मंगळवारी रात्री घराला कुलूप लावून परिवारासह वर्धा येथे महालक्ष्मीसाठी गेले होते. त्यांच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व ६० हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ३० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.\nक्लिक करा - आयुक्त मुंढेच्या बदलीसाठी कोणी केला समझोता\nमाजरी सातमा मस्जिदजवळील रहिवासी तबस्सूम खातून अमजद अली (३२) गुरुवारी रात्री मुलगा अल्तमस (१२) याला सोबत घेऊन कामठी नाक्याजवळील आयसीआयसीआय बँकच्या एटीएममध्ये गेल्या. एटीएममधून १५ हजार रुपये काढले. रक्कम आणि एटीएम कार्ड पर्समध्ये ठेवून पायी येत असताना पाटीलनगरकडे जाणाऱ्या पुलाजवळ रोडवर अंदाजे २० वर्षे वयोगटातील एक अनोळखी मागून आला. रोख रक्कम, एटीएम, आधार कार्ड असलेली पर्स बळजबरीने हिसकावून नेली.\nमॉर्डन हाउसिंग सोसायटी, प्रतापनगर येथील रहिवासी योगेश नागपुरे (४०) यांनी २४ ऑगस्टला बांधकामासाठी संगम खैरी येथील हायवेवरील पुलाजवळ लोखंडी प्लेट, तराफे, कपलॉक, बिम असे एकूण १ लाख ६० हजारांचे लोखंडी साहित्य आणून ठेवले होते. चोरट्याने हे साहित्य चोरून नेले. २५ ऑगस्टला ही घटना उघडकीला आली.\nजाणून घ्या - रोजगार मिळावा म्हणून विकली वडिलोपार्जित शेती.. पण पैसे देताच बाहेर आले धक्कादायक सत्य; नक्की काय घडले\nनरेंद्रनगरातील रहिवासी सचिन माणीकराव वंजारी (३७) यांनी सोनेगाव हद्यीतील पोलोसर इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. खापरी मेट्रोस्टेशनचे बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये एमएच पावडर परफोरेट व पीव्हीसी पाईप असा एकूण ७० हजारांचा मुद्येमाल ठेवला होता. गोडाउनमधील स्टोअर कीपर सचिन भलावी याने गुरुवारी पहाटे पाहणी केली असता ७० हजारांचा माल दिसला नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तीन ते चार आरोपी हे साहित्य गोडाऊनच्या आवारातून घेऊन जाताना दिसले.\n.संपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगोदाकाठी ऊसाचा फड गजबजला; यंदा ९ हजार ३०० हेक्टरवर ऊसाची लागवड\nनाशिक/पिंपळगाव बसवंत : धुव्वाधार पाऊस व रोगांचे आक्रमण अशा प्रतिकुल स्थितीत निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाचविलेल्या ऊसाचा फड तोडणीच्या लगबगीने...\nमहापौर-राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील बागेच्या कुंपणाला भगदाड\nसांगली- महापौर आणि राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील त्रिकोणी बागेच्या कुंपणाला गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडले आहे. लोकप्रतिनिधींच्या...\nजायकवाडी मुख्य जलवाहिनी फुटली, जालना शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद\nजालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनी पैठण-पाचोड रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून बुधवारी (ता.२८) फुटली आहे....\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय...\nप्रभाग दोन होतोय कोरोनामुक्‍त नगरसेवकांची साद अन्‌ नागरिकांच्या संकल्पामुळे मिळाले यश\nसोलापूर : शेळगी, दहिटणे, मित्र नगर, जोशी गल्ली, चिराग भवन, दयानंद कॉलेज परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आता कोरोनाचा संसर्ग आटोक्‍...\nलोणावळ्यातील बहुचर्चित राहुल शेट्टी हत्येप्रकरणी हल्लेखोरासह एकास अटक\nलोणावळा : लोणावळ्यातील बहुचर्चित राहुल उमेशभाई शेट्टी हत्या प्रकरणातील हल्लेखोरासह एकास पोलिसांनी अटक केली आहे. इब्राहीम युसूफ खान (वय-३०, रा....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Agriculture-Postponement-Bill.html", "date_download": "2020-10-28T13:51:48Z", "digest": "sha1:V66RIVF35TRTRLI4KUXWTWWOZ4HQO4LA", "length": 6080, "nlines": 78, "source_domain": "www.smartichi.com", "title": "कृषी स्थगिती विधेयकाची होळी", "raw_content": "\nHomeराजकीयकृषी स्थगिती विधेयकाची होळी\nकृषी स्थगिती वि��ेयकाची होळी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारने दोन्ही सभागृहामध्ये ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर केले आहे. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या कृषी विधेयकाला स्थगिती दिली आहे. या स्थगिती विरोधात इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत स्थगिती विधेयकाची होळी करण्यात आली.\nमागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात कृषी विधेयक बहुमताने मंजूर केले. सदर विधेयक शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. या ऐतिहासिक विधेयकाला देशातील इतर सर्व राज्यांनी मंजुरी दिली असताना शेतकर्‍यांप्रती बेगडी प्रेम असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेत त्याला स्थगिती दिली आहे.\n1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...\n2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा\n3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान\n4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय\n5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय\nशेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी व्हावी यासाठी भाजपाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर स्थगिती विधेयकाची होळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, पुंडलिक जाधव, धोंडीराम जावळे, प्रसाद खोबरे आदी मान्यवरांची भाषणे झाली.\nया आंदोलनास बाबासाहेब महाजन, राजाराम खोत, शहाजी भोसले, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, अमर कांबळे, विनोद कांकाणी, सतीश पंडित, भरत जोशी, राजेंद्र पाटील, सौ. पुनम जाधव, सौ. विजयाताई पाटील, सौ. अश्‍विनी कुबडगे, सुधीर पाटील, सतीश नर्मदे, राजकुमार पाटील, पांडुरंग म्हातुकडे, मिश्रीलाल जाजू, नगरसेवक अजित जाधव, वृषभ जैन आदींसह पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/navodaya-vidyalaya-pune-recruitment/", "date_download": "2020-10-28T14:00:13Z", "digest": "sha1:YDWOXVUG64ILEFMSPRUSX7BMV3I74YN5", "length": 16973, "nlines": 326, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Jawahar Navodaya Vidyalaya Pune Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nजवाहर नवोदय विद्यालय पुणे नवीन 96 जागांसाठी भरती जाहीर |\nजवाहर नवोदय विद्यालय पुणे भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव:संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी (पुरुष), पीईटी (महिला), कर्मचारी परिचारिका, आणि ग्रंथपाल.\n⇒ रिक्त पदे: 96 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल).\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 31 ऑक्टोबर 2020.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: संबंधित दिलेल्या इमेल पत्त्यावर.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/ghar-chi-mahiti/", "date_download": "2020-10-28T14:03:39Z", "digest": "sha1:PJJGKBCYI7YE6WGYLUEXAEYHMKUUM434", "length": 10993, "nlines": 75, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Ghar Chi Mahiti | Biography in Marathi", "raw_content": "\nदुसरा फरक: फ्लाइट पॅटर्न\nआजच्या आर्टिकल मध्ये आपण Ghar Chi Mahiti जाणून घेणार आहोत.\nGhar ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात.तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.\nघारीचे अनेक प्रकार आहेत.\nकाळी घार अथवा कापशी\nघारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.\nGhar ही आकाराने लहान असून तिची लांबी 50 ते 60 सेंटिमीटर असते तसेच तिचा रंग व तपकिरी असतो डोळे बसके असतात. तिची चोच आकडी सारखे असते. चोचीच्या बुडाला मांसल भाग पिवळसर डोळे तपकिरी पाय आखूड व पिवळे असून त्यावर तपकिरी पिसे असतात नखे तीक्ष्ण व काळी असतात पंख लांब व टोकदार असतात आणि शेपूट लांब व दुभागलेले असते.\nआकाशात उडताना दुभंगलेल्या शेपटीमुळे तिला ओळखणे खूपच सोपे जाते.\nकधी कधी आपण घार आणि गरुड यांच्यामध्ये फरक लवकर समजून येत नाही.\nगरुड घार आणि ससाणा हेफॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील पक्षी असून त्यांना शिकारी पक्षी म्हणून ओळखतात तीक्ष्ण दृष्टी, शक्तिशाली टालोन्स आणि टोकदार चोच ही यांची वैशिष्ट्ये आहेत हे पक्षी दिवसा सक्रिय राहून अन्न शोधतात . तीक्ष्ण दृष्टी त्यांना उडताना अचूकपणे अन्न शोधण्यास , मजबूत पाय भक्ष्य पकडण्यासाठी आणि वक्र चोच मांस फाडण्यासाठी मदत करते.\nघार या पक्षाला इंग्रजीमध्ये (black kite) असे म्हटले जाते.\nगरुड ॲक्सिपिट्रिडी पक्षिकुलातील असून घार व ससाणा हुन मोठा आकार, उडण्याचा प्रचंड वेग, तीक्ष्ण आणि मजबूत चोच, मोठ्या अणकुचीदार नख्या, यासारख्या खुणांनी पटकन ओळखता येतो . गरुडाच्या ४-५ जाती भारतात दिसतात शरीराची लांबी ६०-९० सेमी. असते. शरीर सामान्यतः तपकिरी असते पण पुष्कळदा रंग मळकट पिवळसर, तपकिरी किंवा तांबूस तपकिरी असतो. शेपूट गडद करड्या तपकिरी रंगाचे असते. डोक्याचा माथा बसका, चोच जाड, मजबूत, टोकाशी वळलेली व तीक्ष्ण असते. पाय बोटांपर्य़ंत पिसांनी झाकलेले असून रंगाने तपकिरी पिवळे असतात. पायाची बोटे पसरट असतात. नख्या बाकदार व टोकदार असतात. नर व मादी रंगरूपाने सारखे दिसतात. मादी ही नरापेक्षा मोठी असते.\nगरुड पंखाची फडफड न करता फक्त तरंगत मोठे अंतर तो पार करतो.ते उडताना पंखांची टोके पसरलेल्या हाताच्या पंजांसारखी दिसतात. पंखाची फडफड न करता फक्त तरंगत मोठे अंतर तो पार करतो.\nससाणा हा आकाराने कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. याच्या वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी असतो. पोटाखालचा रंग पांढरा, छाती व पोटावर तांबूस रंगाचे जवळ जवळ असलेले पट्टे, पिवळे डोके, गालावर तांबूस चट्टा असे नर ससाणाचे वर्णन आहे. मादीच्या वरील भागाचा रंग गडद तपकिरी व छाती आणि पोट पांढरे व त्यावर गडद करड्या तांबूस रंगाचे जवळ जवळ पट्टे असतात. गालावर पट्टे नसतात, पण शेपटीवर गडद रंगाचे पट्टे असतात.\nसाधरणपणे पक्षांच्या पंखाचा आकार , उडण्याची पध्दत तसेच डोके व पाय पाहून ओळखता येतात तसेच विविध पक्षांच्या मधील फरक सांगता येतो . त्यामुळे गरुड , घार व ससाणा यांचे ही हे गुणधर्म पाहून फरक कळतो .\nपंखाचा आकार : ससाण्याचे पंख लांब सडपातळ असून टोकदार असतात . ससाणा अचूकतेपेक्षा वेगाने अधिक पारंगत असतात, जे त्यांचे वायुगतिशास्त्रीय आकार स्पष्ट करतात.\nगरुडाच्या, पंखांच्या टोकांवर वेगळे, वेगळे पिसे असतात ज्यामुळे ते अधिक अचूकपणे जास्त वेळ टेहळणी करू शकतात\nदुसरा फरक: फ्लाइट पॅटर्न\nया तिन्ही पक्ष्यांच्या फ्लाइटचे बारकाईने नमुन्यांचे केल्यास असे दिसते की ससाण्याचे पंख अधिकसडपातळ असल्याने ते पंखाची हालचाल उडताना थोडा वेळ वेगाने करून उडतात दुसरीकडे, गरुड घार यांचे पंख शरीराच्या जास्त पृष्ठभागाच्या क्षेत्रामुळे त्यांचे पंख हळूहळू फडफडतात.\nडोक्याचा आकार :, पक्ष्याच्या डोक्याचा आकार पाहून पक्षी ओळखता येतात . ससाण्याचे डोके सामान्यत: लहान आणि गोलाकार असते तर गरुडाचे डोके टोकदार दिसते.\nपक्षी ओळखण्यासाठी व त्यांचा मधील फरक हे पक्षी निरीक्षणाच्या जास्त सरावाने शक्य होते . आपणास पक्षी निरीक्षणाची आवड असल्यास विविध पक्षी विविध ठिकाणी बघण्याचा जास्त सराव करा व गरुड , घार व ससाणा यातील फरक अचूक ओळखा.\nघार – घार अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.\nसबस्क्राईब करा बायोग्राफी इन मराठी यूट्यूब चैनल ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/22-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A4%B0-411-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE/706V9m.html", "date_download": "2020-10-28T14:21:15Z", "digest": "sha1:TNM32PEWDTGT26QH447STAK7OSOQ7B3W", "length": 5189, "nlines": 48, "source_domain": "krishnakath.page", "title": "22 नागरिकांना डिस्चार्ज तर 411 नागरिकांचे नमुने तपासणीला - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n22 नागरिकांना डिस्चार्ज तर 411 नागरिकांचे नमुने तपासणीला\nJuly 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n22 नागरिकांना डिस्चार्ज तर 411 नागरिकांचे नमुने तपासणीला\nसातारा दि.6(जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बऱ्या झालेल्या 22 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nबऱ्या होवून घरी सोडलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील वय 76,22, 27,28,48,50 व 21 व 22 वर्षीय पुरुष आणि 25 व 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 53 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय महिला, चरेगाव येथील 32 वर्षीय महिला आणि 4 वर्षीय बालक, जखीणवाडी येथील 19 वर्षीय युवक, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,\nवाई तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष.,\nसातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील 45 वर्षीय महिला.,\nखटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला आणि वय 24 व 26 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.\n411 नागरिकांचे नमुने तपासणीला\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यथील 70, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 65, वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 48, कोरोना केअर सेंटर रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 10, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 24,दहिवडी येथील 39, खावली येथील 15 अशा एकूण 411 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nघरी सोडण्यात आलेले 813\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/notice-category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T13:34:20Z", "digest": "sha1:P2G7MHY2I7RK7JSZWSMN7NGTHGZRSSNK", "length": 3361, "nlines": 78, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "निविदा | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nप्रकाशित तारीख प्रारंभ तारीख शेवट तारीख\nकोणतीही सूचना आढळली नाही\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-10-28T14:22:08Z", "digest": "sha1:I3C56D5SXB35T4LSDCBNUBZ7DSGQGCFE", "length": 7939, "nlines": 78, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "सह्याद्री Archives ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nताहुली’च्या वाटेवर : डोंगर भटकंती\nताहुली’च्या वाटेवर : डोंगर भटकंती\nअजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला ‘सह्याद्री’ त्याचं हे ‘रौद्र’ पण तितकंच ‘वडीलधारी रूप’ मनाशी एकदा का पांघुरल��� गेलं की, त्याची ‘सांगता’ हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच, हे ठरलेलंच.जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं अन आपलं, म्हणूनचपाऊलं वळततात ती,आपणास पुजणीय अश्या ह्या ‘सह्यदेहाकडे’ ..शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव ‘सह्यसख्याकडे’ बेलाग- बुलंद ह्या ‘सह्यरुद्राकडे ‘ सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन…तिच्याच उबदार घन सावलीत,अनवट कुठल्याश्या वाटेतनं.. सुखाची एक एक पाऊलं टाकत.. ताहुलीच्या वाटेवर प्रति 1 तर , बरेच दिवस होऊन गेले..कुठे काही जाणं न्हवतं. भटकणं न्हवतं.मित्राचे फोन खणखणू लागायचे,”अरे चल ..मी…अमुक तमुक ह्या ठिकाणी उद्या निघतोय…\nमहिपतगड_सुमारगड_रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट\nमहिपतगड_सुमारगड_रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट\nगर्द वनातील त्रिकुट : महिपतगड_सुमारगड_रसाळगड नभा नभातुनी दऱ्या खोऱ्यांतुनि गर्जितो माझा सह्याद्री … दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री … दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री … मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन म्हणूनच सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं … महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड हि अशीच आमची एक सुंदर, गर्द वनातलि त्रिकुट मोहीम …चार मित्रांसमवेत, ३ दिवस अनुभवलेली . चला तर मग त्या…\nमाझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..\nमाझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..\nह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय … त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन .. कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे …..एक एक माणसं. मग ती सह्याद्रीतल्या नंद्वनात म्हणजेच , खेड्या पाड्यातून …साधसं जीवन जगणारी , साधीशीच पण मनाचं मोठेपण जपणारी प्रेमळ माणसं असतील किंव्हा शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी , इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि शहरी माणसं असतील. दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं…. जी जोडली जातात….\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमर��ठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/vasantdada-patil-with-revolutionary-breaks-sangli-jail/", "date_download": "2020-10-28T15:17:59Z", "digest": "sha1:NZUXOM4G47KUXNOUKQZOYEMPSA4L3UTY", "length": 23632, "nlines": 121, "source_domain": "bolbhidu.com", "title": "वाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, \"वसंतदादाने जेल फोडला \"", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nवाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, “वसंतदादाने जेल फोडला “\n24 जुलै 1943, स्थळ-गणेश किल्ला तुरुंग सांगली.\nसकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. जेलर च्या डोकेदुखीला कारणीभूत असणारे काही कैदी तुरुंगात आहेत.\nखर तर आज त्यांचा निकाल होता व त्यांनतर त्यांची रवानगी साताऱ्याच्या जेल मध्ये होणार होती पण ऐनवेळी त्यांचा वकील अनुपस्थितीत राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अजून दोन दिवस तरी ह्यांच्यापासून सुटका नाही ह्या विचाराने जेलर आणखीन त्रासाला आहे.\nकोण होते हे कैदी \nस्वतः ला गांधीबाबाचे भक्त म्हणवून घेणारे पण बंदुकाचा बॉम्ब चा वापर निर्धास्तपणे करून जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांना धडा शिकवणे, सरकारी ऑफिस ताब्यात घेणे, रेल्वे लुटणे अशा उचपत्या करणारे तरुण.\nदेशाला इंग्राजांच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा विधिनिषेध ते बाळगत नव्हते. 1942 च्या काँग्रेस अधिवेशनातील “करेंगे या मरेंगे ” या घोषणेला मंत्र मानून त्यानी क्रांतिकार्य सुरू केले होते. यातच त्यातील काही जणांना अटक झाली होती.त्यात होते हिंदुराव पाटील,गणपतराव कोळी, जयराम कुष्टे,जिनपाल खोत, सातलींग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावन्त, मारुती आगलावे,अण्णासाहेब पत्रावळे,बाबुराव जाधव,विठ्ठल शिंदे,जयराम बेलवलकर,दत्तात्रय पाटील,नामदेव कराडकर, कृष्ण��� पेंडसे,बाबुराव पाचोरे,तात्या सोनीकर.\nत्यांचा म्होरक्या होता वसंता बंडू पाटील…\nजुन्या किल्ल्यामध्येच तुरुंग बनवण्यात आले होते..सभोवताली भक्कम तटबंदी व त्यापलीकडे खंदक…जागोजागी सशस्त्र पोलिसांचा पहारा होता. वसंतराव पाटील यांना स्वतंत्र खोलीत डांबण्यात आले होते व त्यांच्यावर विशेष पाळत होती. दिवसातून दोन वेळा शौचासाठी म्हणून त्यांना बाहेर आणलं जाई. ह्या शौचालयातच एक कट शिजत होता.\nअण्णासाहेब पत्रावळे आणि बाबुराव जाधव हे अल्पवयीन असल्याने त्यांना तुरुंगात थोडी फार मोकळीक असायची. वसंतराव पाटील आणि हिंदुराव पाटील यांच्या सुपीक डोक्यातून बनलेले सांकेतिक भाषेतील संदेश इतरांपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत होते. प्लॅन बनला होता. दिवस ठरला होता.\nसकाळीच हिंदुराव पाटलांनी संदेश दिला की आज पत्रावळेच्या लग्नाला जायचं. दुपारी 2.30 वाजता वसंतरावांना शौचासाठी बाहेर आणण्यात आलं. अण्णासाहेब पत्रावळे तेव्हा मधल्या मोकळ्या मैदानात पांढरा रुमाल घेऊन उभा राहिला व सगळ्यांना इशारा मिळाला.\nशौचाचेच निम्मित करून बाहेर आलेल्या हिंदुराव पाटलांनी सोबतच्या पहारेकऱ्यावर पहिला हल्ला चढवला व त्याची बंदूक ताब्यात घेतली.\nवसंत रावांनी देखील सोबतच्या पहारेकऱ्यावर हल्ला केला. दोन्ही पहारेकर्यांना तुरुंगात कोंडले व इतर सहकाऱ्यांची सुटका केली. सर्व जण मुख्य ठाण्याकडे शस्त्रे व काडतुसे मिळवण्यासाठी धावले. वेळ खूप कमी होत. मुख्य कार्यालयात 15 बेसावध पोलीस होते. बाहेरून एक पोलीस तिकडे जायचा प्रयत्न करत होता तर त्याच्यावर पत्रावळे नी गोळी चालवली. तसाच जखमी अवस्थेत तो मुख्य इमारतीच्या दिशेने सरकु लागला.\nहा प्रकार पाहून प्रवेशद्वारावरील पहारेकरी घाबरले आणि बंदुका टाकून हात वर करून ते उभे राहिले.तुरुंगातील घंटी च्या ठिकाणच्या रखवालदारावर देखील हल्ला करून त्याची पण बंदूक काढून घेण्यात आली.\nतुरुंग कर्मचार्यांना बाहेर काय चालू आहे याचा काहीच अंदाज लागत नव्हता. ह्या हलकल्लोळात जिनपाल खोत यांनी ठाणे ताब्यात घेतले. तिथल्या कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवून पुढे याला तर जीवे मराल अशी धमकी दिली. तशातच एका पोलिसाने बंदूक उचलायचा प्रयत्न केला तर गणपतराव कोळी ने त्याला बंदुकीच्या दस्त्याने तडाखा दिला. तो वार इतका ताकदीचा होता की बंदुकीचे दोन तुकडे झाले.\nशस्त्रास्त्रे खोली तुन बंदुका काडतुसे पिशवीत भरण्यात आली व सगळे क्रांतिकारक तटाकडे धावले.गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेरच्या तबेल्यातून हत्यारबंद घोडेस्वार शिपाई तटाकडे आले तर हिंदुराव पाटलांनी गोळीबार करून त्यांना तिथून पांगवले.तटावरून पाण्याने भरलेल्या खंदकात सर्व प्रथम जिनपाल खोत यांनी उडी मारली.\nभारतमातेचा जयजयकार करत वसंतराव पाटील व इतर क्रांतिकारकांनी उड्या मारल्या. हिंदुराव पाटील तटावर पाय रोवून उभे होते. सर्व क्रांतिकारक तटावरून उतरे पर्यंत एकाही पोलिसाला पुढे येऊ दिले नाही. सगळ्यात शेवटी त्यांनी खंदकात उडी मारली मात्र दुर्दैवाने त्यांची उडी चुकली व काठावरच्या दगडाचा मार त्यांना लागला. तसेच उठून पळण्याचा त्यांनी निषफळ प्रयत्न केला मात्र त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते.\nशनिवार हा सांगलीचा आठवडी बाजाराचा दिवस होता सर्वत्र वर्दळ होती. अशात कैद्यांनी तुरुंग फोडला अशी आवई सुरू झाली आणि गोंधळ सुरू झाला.\nभर पावसात बाजारातून शिवाजी महाराज की जय , वंदे मातरम आशा आरोळ्या देत कैदी वेड्यासारखे धावतायत पाठीमागून पोलीस पाठलाग करत आहेत असे ते चित्र होते. पोलिसांची 125 जणांची तुकडी घोडेस्वार तसेच लष्कराच्या दोन गाड्या असा फौजफाटा चवताळलेल्या लांडग्याच्याटोळीप्रमाणे क्रांतिकारकांच्या पाठीवर होते. गोळीबार होत होता. मारुती मंदिर च्या पाठून गावभागातून नदिपूलाकडे क्रांतिकारक धावत होते. हरिपूर ला असलेल्या कृष्णा वारणा संगमा पलीकडे कोल्हापूर संस्थान हद्दीत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्लॅन सरळ दिसत होता. पोलीस अधिकाऱ्याने दोन होड्या सज्ज करण्याचे आदेश दिले.\nसर्व दिशेने सुटनाऱ्या गोळ्या पासून वाचण्यासाठी लोक घरात दडले .पोलीस व क्रांतिकारक यांच्यात अवघे काहीच अंतर उरले मग वसंतराव, जयराम कुष्टे व गणपतराव कोळी यांनी पोलिसांना रोखायचे व बाकीच्यांनी नदी पार करायची असा निर्णय झाला. काही क्रांतिकारकांनी पेरूच्या बागेत आश्रय घेतला पण त्याचया पलीकडे पाणी असल्यामुळे त्यांना पुढे सरकता येईना.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस…\nजिनपाल खोत व अजून दोन साथीदारांनी रोरावणार्या कृष्णेच्या महापुरात उडी मारली.\nदरम्यान अण्णासाहेब पत्���ावळे चा पाय गाळात अडकला आणि पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या गोळी ने त्यांना टिपले. पोहत नदी पार करत असणाऱ्या बाबुराव जाधवला पण गोळी लागली.\nत्यांचा लालभडक मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.हे दोन्ही मृत्यू डोळ्यासमोर झाल्याने क्रुद्ध झालेले वसंतराव त्वेषाने लढू लागले. जयराम कुष्टेनी त्यांना तुम्ही पुढे जा आम्ही पोलिसांना थांबवून धरतो असं सांगितलं.\n“लहान मुलांचा बळी देऊन मला जायचे नाही आता मेलो तरी बेहत्तर”\nजिनपाल खोत आणि सहकारी पलीकडच्या काठावर पोहचले.एव्हाना पेरूच्या बागेतील क्रांतिकारक पोलिसांच्या हाती लागले होते.\nउंबराच्या झाडामागे लपून लढणाऱ्या वसंतरावांच्या बंदुकीची कळ ऐनवेळी निकामी झाली आणि पोलिसांच्या गोळीने त्यांच्या उजव्या खांद्याचा अचूक वेध घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध झालेल्या वसंतराव पाटलांना पोलिसांनी जेरबंद केले. 3 क्रांतिकारक वगळता सर्व क्रांतिकारक पोलिसांना सापडले. दोन जण शहीद झाले.त्या दोघांच्या मृत्यूचे व्रण आयुष्यभरासाठी वसंतदादाच्या मनावर उठले.\nएखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही थरारक घटना. रूढार्थाने म्हणावं तर ही मोहीम फसली. मात्र ह्या क्रांतिकारकांचे कार्य वाया गेले नाही. कधीही सूर्यास्त न होणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या किल्ल्याला भगदाड पडता येऊ शकते ही प्रेरणा सह्याद्रीच्या असंख्य तरुणांच्या मनात जागली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढणारया क्रांतिकारकांच्या प्रतिसरकारची दखल ब्रिटिश संसदेत सुद्धा घेण्यात आली. स्वातंत्र्य संग्रामा मध्ये आपला वाटा आशा परीने मराठी क्रांतिकारकांनी उचलला.\nसर्व क्रांतीकारकांना कडक शिक्षा झाल्या पण काही वर्षांनी जनतेच्या दबावामुळे सगळ्यांची सुटका झाली. सर्वत्र जल्लोषात यांचे स्वागत करण्यात आले.\nपुढे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हे क्रांतिकारक परत आपल्या उद्योगाकडे लागले.काही जण शेतीकडे वळले, काही जण नोकरी ला लागले. बंदुका व बॉम्ब खेळवणारे हात सगळे विसरून तुमच्या आमच्या गर्दीतील एक भाग बनून सामान्य आयुष्य जगू लागले.\nवसंतदादा पाटलांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. अंगात असलेल्या पहिलवानकीप्रमाणे रांगड राजकारण केलं , मुख्यमंत्री पद भूषवल पण कधी मातीला विसरले नाहीत.. त्यामुळे त्यांची जनतेचा मुख्यमंत्री ही बिरुदावल�� कोणी हिरावू शकले नाही.\nसरस्वतीच्या उपासकांचा वरदहस्त डोक्यावर नसल्यामुळे इतिहासाने या क्रांतिकारकांच्या वर अन्याय च केला.\nया घटनेचे अखेरचे साक्षीदार स्वातंत्र्यसेनानी जयराम कुष्टे यांचे आज वयाच्या १०४ व्या वर्षी सांगलीमध्ये निधन झाले. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करू.\n“मांडियला यज्ञ तो न अजून संपला| वेगाने तो तर मग परत पेटला |\nक्षण आता एक न पुरे दास्य जाळण्या | तो क्षण दे मायभूमी एकदा पुन्हा || “\n(या लेखासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा या राजा माने यांच्या पुस्तकाची व क्रांतिकारक जयराम कुष्टे या पुस्तकाची मदत झाली)\nअण्णासाहेब पत्रावळेकृष्णा पेंडसेक्रांन्तीकारकगणपतराव कोळी\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/gram-vikas-vibhag-maharashtra-recruitment/", "date_download": "2020-10-28T14:45:01Z", "digest": "sha1:KOXPKQ6QZX6ZBNNXL7AHTBVY7EVAONQE", "length": 17163, "nlines": 322, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Gram Vikas Vibhag Maharashtra Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nग्राम विकास विभाग मध्ये नवीन 288 जागांसाठी भरती जाहीर |\nग्राम विकास विभाग भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: सनदी लेखपाल.\n⇒ रिक्त पदे: 288 पदे (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे).\n⇒ नोकरी ठिकाण: प्रत्येक जिल्हा.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 08 ऑक्टोबर 2020 .\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५, माझंबान पथ फोर्ट मुंबई 400001 / [email protected]\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nग्राम विकास विभाग अहमदनगर मध्ये 729 जागांसाठी भरती २०१९\nउमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान मध्ये 42 जागांसाठी भरती २०२०\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2019/04/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6.html", "date_download": "2020-10-28T13:56:06Z", "digest": "sha1:BCHG7CQTX2GSW6SPQPGWBZKGVV7ZC3RJ", "length": 8185, "nlines": 103, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पंतप्रधानांविरोधात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तेलंगणाचे शेतकरी वाराणसीच्या दिशेने रवाना - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nपंतप्रधानांविरोधात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तेलंगणाचे शेतकरी वाराणसीच्या दिशेने रवाना\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nआम्ही कास्तकार, निजामाबाद: तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांचा समूह वाराणसीच्या दिशेने रवाना झाला आहे. अशी माहिती या शेतकरी समूहाचे नेता गंगा रेड्डी यांनी दिली आहे.\nशेतकऱ्यांच्या समस्यांना वाच्या फोडण्यासाठी हे शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. हळद आणि ज्वारी या पिकांना हमीभाव मिळावा, या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार केला आहे. हे सर्व शेतकरी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे.\nयाशिवाय हळद मंडळाची स्थापना करण्याची इच्छा असलेले तामिळनाडूमधीलही ५० शेतकरी वाराणसीच्या दिशेने निघाले आहेत. अशी माहितीही गंगा रेड्डी यांनी दिली आहे. दरम्यान, वाराणसी लोकसभा मतदार संघासाठी पाचव्या टप्प्यात १९ मे रोजी मतदान होणार आहे.\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\n���ाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/19-09-2020-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-28T15:19:35Z", "digest": "sha1:JTB7WK5UZ4YEKSX6WIBUDMN5M5CELMS4", "length": 5645, "nlines": 79, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "19.09.2020 : रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n19.09.2020 : रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n19.09.2020 : रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nमहाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ साम्यवादी नेत्या श्रीमती रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.\nश्रीमती रोझा देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त समजुन वाईट वाटले. आपले वडिल, ज्येष्ठ साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्याकडून प्राप्त झालेला समाजसेवेचा वसा त्यांनी आयुष्यभर निष्ठेने चालविला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात तसेच गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. महिला तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2020-10-28T14:39:33Z", "digest": "sha1:3N6W3ZIYH2RBDKEEK2IT566WPKPJUGBH", "length": 19079, "nlines": 157, "source_domain": "sajagtimes.com", "title": "संभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात ? सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा ! | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nसंभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा \nसंभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा \nसंभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा \nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र मनोज आखरे, महाराष्ट्र, संभाजी ब्रिगेड, हिंगोली 0 Comments\nहिंगोली – संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे.अॅड.आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या जागेवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.अॅड.मनोज आखरे हे सुद्धा हिंगोलीचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी काॅंग्रेसकडे सदर जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते.तर या मागे राजीव सावत व अॅड.आखरे यांच्या मधील स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.\nअॅड.मनोज आखरेंच्या माध्यमातून हिंगोलीची लोकसभेची जागा काॅंग्रेसने संभाजी ब्रिगेडला सोडण्यासाठी सध्या एक शिष्ठमंडळ दिल्ली येथे ठाण मांडून असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळामध्ये संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर व गंगाधर बनबरे आदीचा समावेश असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळाने का���ंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन,त्यांचे कडे सदर जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्यासंदर्भात जोरदार मागणी केल्याचे व राजीव सातव यांच्या निष्र्कियेतेचा पाढा वाचल्याचे सुञांकडून समजले आहे.काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीला वरिष्ठापर्यंत पोहचवण्याची भुमिका घेऊन,धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकञित लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली असली तरी अंतिम निर्णय काय झाला.हे अद्याप समजलेले नाही.परंतु,या निमित्ताने अॅड.मनोज आखरे व खासदार राजीव सातव यांच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील जागेवर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.\nशिवनेरी विकास कामांंसाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर (दि.१९) | किल्ले शिवनेरी... read more\nभाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंकिंग घसरले – खासदार वंदना चव्हाण\n“भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंकिंग घसरले” – खासदार वंदना चव्हाण सजग वेेब टीम, पुणे पुणे | स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक आता... read more\nशौर्यपदक सन्मानित वीर जवान प्रसाद बाजीराव थोरात यांचे दुःखद निधन\nप्रमोद दांगट, आंंबेगाव (सजग वेब टीम) मंचर | चांडोली बु. ता. आंबेगाव येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले शौर्य... read more\nनोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य – दिलीप वळसे पाटील\nनोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य – दिलीप वळसे पाटील सजग वेब टीम, मुंबई मुंबई | महाराष्ट्र इमारत... read more\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे सजग वेब टिम, महाराष्ट्र नवी दिल्ली | चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे... read more\nराहत्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या\nसजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद) बेल्हे | बेल्हे-मंगरुळ रस्त्यावर असणाऱ्या मटाले मळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील... read more\nजुन्नरच्या आदिवासी भागाती��� ऋतुजा राज्यशास्त्रात राज्यात प्रथम\nजुन्नरच्या आदिवासी भागातील ऋतुजा राज्यशास्त्रात राज्यात प्रथम सजग टीम, जुन्नर जुन्नर | शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा सोमतवाडी... read more\nशाश्वत संस्थेच्या विधायक कामाला समाजधुरितांनी भौतिक हातभार लावावा – बाळासाहेब कानडे\nप्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम) आजच्या काळात शिकलेले पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून धडपडतात,पण शिक्षणाचा गंधही नसलेल्या... read more\nसमर्थ इन्स्टिट्यूट व टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा.लि.यांच्यात तिसरा सामंजस्य करार\nसजग वेब टिम, जुन्नर (सुधाकर सैद) बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे व टोयोटा... read more\nप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर लोकसभा लढवणार\nसजग वेब टीम शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता पुणे | छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे चर्चेत... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/446", "date_download": "2020-10-28T13:52:50Z", "digest": "sha1:XDTK7RGA5VMSWEMS2QEUDVYCWHAZPYPJ", "length": 29268, "nlines": 129, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लेखन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nद.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)\nद.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो. मालिकांमधील प्रेमप्रकरण ज्या भूमिकेमधून पाहायचे त्याच भूमिक���तून मुंबईवरील हल्ल्याची दृश्ये पाहणे ही संवेदनहीनतेची वृत्तीच होय.\nफंदी, अनंत कवनाचा सागर\nअनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा सागर’ असे अनंत फंदी यांच्या रचनाबहुलतेचे वर्णन केले आहे. तथापि त्या कवनाच्या सागरातील काहीच रचना उपलब्ध आहेत. फंदी यांचे सात पोवाडे, पंचवीस-तीस लावण्या आणि ‘माधवनिधन’ हे काव्य आहे. त्यांनी कटाव व फटके लिहिले आहेत. अनंत फंदी यांची चंद्रावळ ही लावणी प्रसिद्ध आहे. त्या लावणीत ‘कथा कृष्णाची परंतु रूप मात्र सर्वसामान्य माणसाचे आहे’. त्यांच्या विनोदात ग्राम्यता आणि अश्लीलता जाणवते, त्यांच्या लावण्यांतून प्रतिभेची चमक दिसत नाही, परंतु त्यांची सामाजिक जाणीव मात्र जागृत होती. अनंत फंदी रक्ताक्षी संवत्सरावर इसवी सन 1744 मध्ये जन्मले. त्यांना नाथपंथीय भवानीबुवा यांची कृपादृष्टी लाभली. त्यानंतर, फंदी यांची काव्यसृष्टी बहरली.\nमाझे चिंतन - ग.प्र. प्रधान\nग. प्र. प्रधान 18/11/2019\nमानवी जीवनात सुख आणि दुःख हे प्रकाश व छायेसारखे असते. सुख मिळाले, की मनुष्याला जीवन प्रकाशमान झाल्यासारखे वाटते. त्या उलट, दुःख भोगण्यास लागले, की जीवनावर दुर्दैवाचे सावट पडले आहे असे वाटू लागते. काही सुखे शारीरिक असतात. सुग्रास जेवणाने भूक भागली, की मनुष्याला शारीरिक सुख मिळते. गरम पांघरूणामुळे थंडीमध्ये जी ऊब मिळते ती सुखद वाटते. हवेतील उष्णतेमुळे अस्वस्थ वाटत असताना, आकस्मिक येणारी वाऱ्याची झुळूक किंवा पावसाची सर यांच्यामुळे मानवी शरीर सुखावते. सुगंधी फूल, सुरेल संगीत, निसर्गाचे सौंदर्य, बालकाचे निरागस हास्य, तरुण स्त्रीचे विभ्रम हे सारे सुखदायी असतात. काही सुखे बौद्धिक असतात, बुद्धीच्या दर्ज्याप्रमाणे सुख देणारे अनुभवही वेगवेगळे असतात. काही जणांना ललित साहित्य वाचून आनंद होतो, तर काहींचे मन विचारप्रधान ग्रंथांमध्ये रमते. शास्त्रज्ञांना संशोधनामध्ये आनंद मिळतो, तर तत्त्वज्ञांना तत्त्वचिंतनामध्ये. काही सुखे मानसिक असतात. प्रिय व्यक्ती भेटली, की आनंद होतो. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यश मिळाले, की त्या व्यक्तीला, परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला, की विद्या���्थ्याला किंवा नफा झाला, तर व्यापाऱ्याला स्वाभाविकपणे आनंद होतो.\nमराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)\nमराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव, हनुमन्नाटक(प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ), शकुंतला यांसारख्या संस्कृत काव्यातील विषयांना त्यांच्या काव्यलेखनाचे विषय म्हणून निवडले. मुक्तेश्वर, वामनपंडित, रघुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत या कवींना पंडितकवी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या रचना मुख्यत: संस्कृत काव्याच्या वळणावर, विविध गणवृत्तांवर आधारित लिहिलेल्या आख्यानपर होत्या.\nमध्ययुगीन मराठी वाङ्मयात पंडिती काव्याचे दालन समृद्ध आहे. पंडिती काव्याचा कालखंड यादवकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ असा आहे. त्या काळातील पंडित विद्वानांनी विद्वान वाचकांना समोर ठेवून जी काव्यनिर्मिती केली त्या रचनेला पंडिती काव्य ही संकल्पना वापरली जाते.\nमोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे अनेक वर्षें होते. पुढे कित्येक घराणी कोकणातून 1700 ते 1715 या पंधरा वर्षांच्या कालावधीत देशावर आली. त्यामध्ये मोरोपंतांचे वडील रामाजीपंत आणि गोळवलीकर पाध्ये यांच्यापैकी केशव व गणेश पाध्ये यांचाही समावेश होता. ते पन्हाळगड येथे येऊन शाहू महाराज यांच्याकडे देशकार्यात दाखल झाले. त्यामुळे मोरोपंत यांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. रामाजीपंत यांना तीन मुले आणि एक मुलगी. मोरोपंत त्या तीन मुलांमधील तिसरे. मोरोपंतांच्या वडिलांनी तत्कालीन वैदिक शिक्षणपद्धतीप्रमाणे मोरोपंत यांच्याकडून लिहिणे, वाचणे, स्तोत्रपठण, पुराणांचे वाचन करवून घेतले. मोरोपंत यांनी संस्कृत, काव्य, नाटक व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये यांच्याकडून आठ वर्षें करून घेतले. मोरोपंत यांनी चाळीस संस्कृत ग्रंथ त्या कालावधीत लिहिले. पुढे, त्यांचे वडील श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या आश्रयास बारामतीला आले. बाबूजी नाईक यांनी मोरोपंत यांच्या अंगी असलेले विद्वत्तेचे गुण पाहून वाड्यात पुराणाचे कथन करण्यास ठेवले. आनंदी आणि लक्ष्मीबाई या त्यांच्या दोन पत्नी होत्या. नाईक यांनी त्यांच्या वाड्याशेजारीच दक्षिणेलाएक वाडा मोरोपंत यांना राहण्यास दिला. नाईक यांच्या प्रेमाबद्दल मोरोपंत यांनी लिहिले आहे -\nविश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत\nश्रीराम कामत हे ‘विश्वचरित्रकोशाचा अखेरचा खंड’ आणि ‘बोरकरांचे समग्र साहित्य प्रकाशन’ असे दोन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून निवृत्त होणार होते; पण, तोच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला त्यातील शोकात्म नाट्य असे, की कामत यांनी त्यांना कोशाच्या कामी मदत करणारे वाईचे सु.र. देशपांडे यांना मृत्यूच्या त्या रात्री तातडीने फोन केला. ते दोघे अर्धा-पाऊण तास बोलत होते. “आता, माझ्यानंतर उरलेले काम तुम्हालाच पूर्ण करायचे आहे. अन्य सहकारी मदत करतील. पण, मुख्य भार तुम्हाला उचलायचा आहे” असे ते आर्जवून सांगत होते. उलट, देशपांडे “ठीक आहे. मग बोलू. फार बोलू नका” असे त्यांना बजावत होते. त्यांचे ते संभाषण संपले आणि तासाभरात श्रीराम कामत यांची प्राणज्योत मावळली. त्यांना संशोधन कार्याच्या ध्यासात असा मृत्यू आला\nकामत यांनी विश्वचरित्र कोशाचे फार मोठे कार्य अंतिम टप्प्यापर्यंत आणून पोचवले होते, पण त्यांना त्या स्वप्नपूर्तीचा आनंद काही उपभोगता आला नाही. मात्र त्यांनी ‘विश्वचरित्रकोश’ या एकमेवाद्वितीय प्रकल्पाचे शिवधनुष्य जिद्दीने उचलले, त्याकरता तेहतीस वर्षें अथक परिश्रम केले. ‘महाराष्ट्राचा विश्वकोश’ प्रकल्प सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना पंचेचाळीस वर्षें रेंगाळला; श्रीराम कामत यांनी मात्र प्रचंड काम एकट्याच्या हिंमतीवर, आर्थिक पाठबळ नसताना तीसएक वर्षांत पूर्णत्वास नेले ही बाब कोणाही माणसाला अभिमानास्पद वाटावी अशीच आहे.\nगाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा \n‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झाला. तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेता येतो. महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषेची जडणघडण, तिचा उगम व विकास, भाषेची प्राचीनता आणि मौलिकता या गोष्टी त्या काव्यग्रंथामधून सिद्ध होतात. ‘अभिजात मराठी ��ाषा समिती’ने मे 2013 साली तो अहवाल शासनाकडे सुपूर्द केला आहे. ती समिती महाराष्ट्र शासनानेच नियुक्त केली होती. तिनेही मराठी भाषेच्या अस्तित्वाचे लिखित पुरावे दर्शवण्यासाठी त्या ग्रंथाला प्रमाणभूत मानले आहे. ‘नाणेघाट’ (तालुका जुन्नर) येथे इसवी सनपूर्व दोनशेवीसमधील शिलालेख सापडला आहे. अशा मराठी भाषेच्या खुणा सातवाहन राजवटीपर्यंत सापडतात.\nसातवाहन राजवट इसवी सनपूर्व 250 ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होती.\n‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ पहिल्या शतकात ‘हाल सातवाहन’ या राजाने सिद्ध केला. सातवाहन राजांनी त्यांचा राज्यविस्तार थेट उत्तरेपर्यंत नेला. त्यामुळे तो ग्रंथ भारतातील विविध ठिकाणी प्रसारित झाला. संस्कृत कवी बाणभट्ट, राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्तशती’ ग्रंथाचा उल्लेख आणि गौरव केला आहे, तर पाश्चात्य जर्मन पंडित ‘वेबर’ यांनीही त्या ग्रंथाचा परिचय पाश्चात्य जगताला करून दिला आहे. अशी ती ‘लोकगाथा’ जागतिक परिमाण लाभलेली आहे.\nसुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)\nवामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते.\nहा ही लेख वाचा - मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)\nअनंत भालेराव - लोकनेता संपादक\n‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार वापरत, जी उदाहरणे देत, परंपरेने घडवलेले आणि विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले जे शब्द उपयोगात आणत, तेच सगळे अनंतराव यांच्या शैलीचा भाग झाले होते. अनंतराव यांनी त्यांचे लिखाण ललित व्हाव���, रंजक व्हावे अशा उद्देशाने कधी लिहिले नाही. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे आशयाबरोबरच भाषेबद्दल आणि शैलीबद्दलसुद्धा खरे आहे. सहज आणि सोपे मराठी लिहिणारे गद्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांना ओळख आहे. बाबासाहेब हैदराबादला एकदा आले असताना, ‘मराठवाडा साहित्य परिषदे’च्या त्या वेळी इसामिया बाजारात असलेल्या कार्यालयात अनौपचारिक भेटीसाठी आले. अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. अनंतराव त्या बैठकीला परिषदेचे कार्यकर्ते आणि ‘मराठवाड्या’चे सहसंपादक या दोन्ही नात्यांनी उपस्थित होते. अनंतराव यांनी ‘आपल्या या चर्चेचा वृत्तांत प्रसिद्ध केला तर चालेल काय’ असा प्रश्न आंबेडकर परत जाण्यास निघाले असता त्यांना विचारला.\nबब्रूवान रुद्रकंठावार (Babruvan Rudrakanthawar)\nबब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले; त्याचे कारण म्हणजे त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. त्यांचे चिंचोली - लिंबाजी हे गाव. ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर लिहिणारे लेखक आहेत. ते दैनिक तरुण भारत, देवगिरी (औरंगाबाद) येथे पत्रकार होते.\nत्यांचा जन्म 11 जानेवारी 1965 रोजी करकंब (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) या त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले. ते त्रेपन्न वर्षाचे आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Scorpio-future_9.html", "date_download": "2020-10-28T13:29:17Z", "digest": "sha1:KFWPNOBX6FLJAUCFL5PQLWGQHM7BNOUI", "length": 3262, "nlines": 70, "source_domain": "www.smartichi.com", "title": "वृश्चिक राशी भविष्य", "raw_content": "\nScorpio future रक्तदाबाचा विकार असणा-यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होई��. संद्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.\nउपाय :- भगवान गणेशाची पूजा केल्याने आर्थिक जीवन सुखकर होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-28T15:01:21Z", "digest": "sha1:SFJVM272MDKD2DO3W5UGHSNED42FT7UL", "length": 6386, "nlines": 110, "source_domain": "ainnews.tv", "title": "मनसेच्या गुढीपाडव्याच्या निमंत्रणात झाली मोठी चूक", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nमनसेच्या गुढीपाडव्याच्या निमंत्रणात झाली मोठी चूक\nमनसेच्या गुढीपाडव्याच्या निमंत्रणात झाली मोठी चूक\nगुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे विविध महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहेत. त्यामुळे या सभेची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.\nमनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेचे निमंत्रण आतापर्यंत सर्वांना पोहोचले आहे. मनसेने अधिकृत फेसबुक पेजवरूनही याबाबत माहिती दिली आहे. पण हे निमंत्रण देताना मनसेकडून एक मोठी चूक झाली आहे. सभा संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत असताना सकाळच्या ५ ते ९ ची वेळ या निमंत्रणात देण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर AM आणि PM चा घोळ झाल्याचे दिसते आहे. मनसेची ही चूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी\nधोनी फॅमिलीसोबत एन्जॉय करतोय सुट्या, व्हिडीओ केला शेअर\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nमी कुठेही असलो तरी भगवानगड हृदयात – धनंजय मुंडे\nराष्ट्रवादीचे अनिल गोटेंचे भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांना ‘परत…\nसाताऱ्यात 400 फूट खोल दरीत कोसळली स्विफ्ट कार, महिलेचा जागीच मृत्यू\nसंरक्षणमंत्री झाल्याशिवाय नगरचे प्रश्न सुटणार नाहीत, सुजय विखेंची…\nराज्यपाल न��युक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/about-my-lab-info/", "date_download": "2020-10-28T14:05:52Z", "digest": "sha1:Y7DONULMGZTVY5ZVTVF2OSLJCILXLEZA", "length": 13309, "nlines": 102, "source_domain": "bolbhidu.com", "title": "स्टार्टअपला पाण्यात पहाणाऱ्यांनो, मायलॅब या पुण्याच्या कंपनीचा इतिहास एकदा वाचा.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nस्टार्टअपला पाण्यात पहाणाऱ्यांनो, मायलॅब या पुण्याच्या कंपनीचा इतिहास एकदा वाचा.\nकाय करतो MBA, काय करतो इंजिनिरिंग, काय करतो BCA/BBA, काय करतो MPSC, UPSC आणि त्यानंतर आली पिचर सिरीज. २०१८ पासून सुरू झाला तो स्टार्टअप चा काळ. चार मित्र एकत्र येतात आणि कंपनी उभा करतात.\nत्यानंतरच्या काळात प्रश्न विचारला जावू लागला काय करतो तेव्हा उत्तर मिळतं, स्टार्टअप आहे.\nसर्वसामान्य उत्तरांमुळे स्टार्टअप म्हणलं की वर्षाभरात बुडणारं प्रकरण म्हणून लोक पाहू लागले. एक किस्सा असाही ऐकण्यात येतो की किर्लोस्कर कंपनी सुरू झाली तेव्हा त्यांच्या मालकांच लग्न ठरत नव्हतं. का तर म्हणे मुलाचा स्वत:चा व्यवसाय आहे. काय सांगा उद्या मुलगा बुडला तर. पण त्याच कंपनीत काम करणाऱ्यांची मात्र चांगला हुंडा देवून लग्न व्हायची. कारण तो मुलगा नोकरीला असायचा. आजही स्वत:च काहीतरी करतो म्हणल्यानंतर तोंड मुरगळणाऱ्यांची संख्या अफाट आहे.\nआत्ता समजाची तोंड बंद करणं महात्मा फुलेंपासून शाहू महाराजांना अवघड गेलं तर स्टार्टअप सुरू करणारे काय चिझ आहेत. पण असाच एखादा स्टार्टअप जेव्हा विस्तारतो आणि मागून येणाऱ्यांसाठी आदर्श होतो तेव्हा त्यांच्या सक्सेसची गोष्ट सांगण मस्ट असतं.\nही गोष्ट सध्या दोन चार दिवासांनी पेपरमध्ये नाव येणाऱ्या मायलॅब या पुण्याच्या स्टार्टअपची.\nमाय लॅब ही दोस्तांनी मिळून सुरू केलेली कंपनी. काल या कंपनीने भारतातले पहिले स्वदेशी स्वयंचलित निदान यंत्राचे अनावरण केले. यामुळे एक व्यक्ती दिवसाला ४०० टेस्ट करू शकणार आहे. कोरोनाचं निदान करणं यामुळे सोप्प झालं आहेच पण टॅक्नोलॉजी आणि रिसर्च च्या क्षेत्रात भारताने टाकलेलं एक पाऊल म्हणून देखील या गोष्टीकडे आपण पहायला हवय. कॉम्पॅक्ट एक्स एल अस या यंत्राच नाव आहे. ७०० स्वेअर फुट इतक्या कमी जागेत एकावेळी ३२ चाचण्या घेणं यामुळे शक्य आहे.\nया कंपनीची सुरवात केली ती शैलेंद्र कवाडे व हसमुख रावळ या मित्रांनी.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nशैलेंद्र कवाडे बायोटेक्नॉलॉजी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते लॅब इंडिया या कंपनीत नोकरी करत होते. इथेच त्यांचा सहकारी हसमुख रावळ हा मित्र भेटला. आपल नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करू अस मत शैलेंद्र कवाडे यांनी मांडल. हसमुख रावळ यांचा त्याला पाठिंबा होता. दोघांनी मिळून व्यवसाय करूया हे पक्क झालं. प्रतिमा कवाडे या फॉरेंसिक लॅबमध्ये कार्यरत होत्या मात्र मॉलिक्युलर बॉयोलॉजित काम करण्याच स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्या देखील आपली नोकरी सोडून मायलॅबमध्ये दाखल झाला.\n२०१४ साली मायलॅब ही कंपनी स्थापन करण्यात आली.\nफक्त ट्रेडिंग म्हणून कंपनी सुरवातीला काम करू लागली. त्यानंतर राहूल आणि देबार्षी हे दोन मित्र आले आणि २०१५ पासून रिसर्च डेव्हलपमेंट विभाग सुरू करुन रिएजेंट्स, टेस्टिंग किट्स सुरू करण्यात आले. सुरवातीला ते किट्स बनवायचे. HIV, HBV, HCV अशा प्रकारच्या व्हायरस स्क्रिनिंग करणाऱ्या किटचे ते उत्पागन करतात. सोबतच H1N1, स्वाईन फ्ल्यू, टिबी, कॅन्सर अशा किटचे देखील ते उत्पादन करतात. अशा क्षेत्रात प्रामुख्याने परदेशी कंपन्याचे वर्चस्व आजही कायम आहे. त्यावेळी २०१९ मध्ये त्यांना FDA ची मान्यता मिळाली. त्यामुळेच NAT किट्स चे उत्पादन घेणारी ती एकमेव भारतीय कंपनी म्हणून समोर आली.\nकोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सहा आठवड्यात माय लॅबने कोरोना टेस्ट किट यशस्वीपणे तयार केले. आज मायलॅबमधून दिवसाला दोन लाख वेगवेगळे किट्स तयार केले जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अचूक निदान कमी वेळेत होईल यासाठी ते सध्या काम करत आहेत.\nप्रतिमा कवाडे, शैलंद्र कवाडे, हसमुख रावळ यांच्यासह पन्नास ते साठ व्यक्तिंचा स्टाफ हा आज स्वदेशीचा झेंडा उंचावत आहे. त्यामुळे भिडूंनो स्टार्टअप असो की MPSC, नाहीतर BCA असो कि MBA नॅट लावून धरलं की सरळं होत असतय.\nसंदर्भ : बेटर इंडिया/साप्ताहिक सकाळ\nहे ही वाच भिडू\nभारतातली पहिली फेअरनेस क्रीम ज्याची जाहिरात खुद्द महात्मा गांधींनी केली होती.\nहाच तो शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या भारत बायोटेकने कोरोनावर लस तयार केली\nया बाईमुळे पोलिओ, स्वाईन फ्लू ते कोरोनाची लस शोधणं सोप्प जातं\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nअहिल्यादेवींच्या चोख उत्तराने राघोबा पेशव्यांना इंदौर राज्यावरचा हल्ला रद्द करावा…\nदुष्काळी मायणी भागात फ्लेमिंगो कधीपासून येऊ लागले..\nतुम्ही विसरला असलात तरी राम रहीमला आजही टनाने पत्रे येत असतात..\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/how-do-you-prepare-jee-main-242739", "date_download": "2020-10-28T13:38:08Z", "digest": "sha1:R5PSN3G7GO4VN3UPCDFQ3USURZWIXMGD", "length": 14324, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "जेईई मेनची तयारी कशी कराल? - How do you prepare for JEE Main | Marathi News - eSakal", "raw_content": "\nजेईई मेनची तयारी कशी कराल\nजेईई मेनच्या तयारीसंदर्भात काल आपण काही टिप्स पाहिल्या. आपण आज उर्वरित टिप्स आणि माहिती पाहूयात.\n१) तुमचा वेळ अत्यंत काटेकोरपणे वापरा. प्रत्येक विभागासाठी ५५ मिनिटे राखीव ठेवा, कारण कोणता विषय तुलनेने सोपा व कठीण येईल हे आपल्याला माहीत नसते.\n२) शेवटच्या पंधरा मिनिटांत दुसऱ्या टप्प्यासाठी घेतलेले कठीण प्रश्‍न सोडवा, आणि शेवटची मिनिटे अत्यंत काटेकोरपणे वापरा.\nवाटा करिअरच्या - अरुण जैन, जेईई तज्ज्ञ, शाखाप्रमुख, एलन करिअर इन्स्टिट्यूट\nजेईई मेनच्या तयारीसंदर्भात काल आपण काही टिप्स पाहिल्या. आपण आज उर्वरित टिप्स आणि माहिती पाहूयात.\n१) तुमचा वेळ अत्यंत काटेकोरपणे वापरा. प्रत्येक विभागासाठी ५५ मिनिटे राखीव ठेवा, कारण कोणता विषय तुलनेने सोपा व कठीण येईल हे आपल्याला माहीत नसते.\n२) शेवटच्या पंधरा मिनिटांत दुसऱ्या टप्प्यासाठी घेतलेले कठीण प्रश्‍न सोडवा, आणि शेवटच��� मिनिटे अत्यंत काटेकोरपणे वापरा.\n३) अंकात उत्तर लिहिण्याच्या पाच प्रश्‍नांसहित एकूण ७५ प्रश्‍न असल्यामुळे तार्किक व विश्‍लेषणात्मक (लॉजिकल ॲनालिटिकल) प्रश्‍न अधिक असण्याची शक्‍यता आहे.\n४) सरतेशेवटी जेईई मेन २०२० तयारीसाठी मी सल्ला देईन की, ब्लॉक वाइज म्हणजेच गट पाडून तयारी केल्यास चांगले गुण प्राप्त होऊ शकतात. या नवीन पद्धतीनुसार १, २, ३ या प्रत्येक ब्लॉक किंवा गटात प्रत्येकी ३० ते ३५, २२ ते २५ व १० ते १५ प्रश्‍न येण्याची शक्‍यता आहे.\nप्रत्येक विषयाचे उरलेले सर्व धडे Block 3 म्हणजे गट 3 मध्ये\nगट १ - ३० ते ३५\nगट २ - २० ते २५\nगट 3 - १० ते १५ प्रश्‍न अपेक्षित आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा\nमुंबईः सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद होत असतात. स्पर्धकांची एकमेकांसोबत रोजचं भांडणं सुरु असतात. आता शोमध्ये...\nकोरोना योद्‌ध्यांची अवहेलना थांबवा; पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण्यांकडून चिखलफेक\nजीवनाची स्वप्ने घेऊन काही जण काही महिन्यांपूर्वी शहरात आले. निमित्त होते कोविड केअर सेंटर अर्थात मल्टिस्पेशालिटी जम्बो फॅसिलिटी रुग्णालयाचे. 'आता...\nसर्वांना वाटायचे खेळामुळे वाया जातो की काय मात्र, सर्वांना खोटे ठरवत आज ते आहेत पोलिस उपअधीक्षक\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : आपल्याकडे खेळाला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. खेळ म्हणजे अभ्यासातून वेळ काढून मनावरचा ताण दूर करण्याचे साधन...\nपुणे विद्यापीठात कायद्याचे मराठीतून धडे; विद्या परिषदेचा प्रस्ताव\nपुणे - ‘पुणे विद्यापीठात मराठीतून विधीचे शिक्षण मिळाले, तर त्याचा मला फायदा होईल,’ असे विद्यार्थिनी आकांक्षा चौगुले हिची अपेक्षा आहे. ‘अन्य...\nक्रीडा क्षेत्र गाजवणारी सोलापूरची दुर्गा\nसोलापूर ः आईवडिलांपासून खेळाचा वारसा घेत राष्ट्रीय खेळाडू, पंच व प्रशिक्षक अशा अनेक भूमिकामधून स्वाती श्रीनिवास पुंजाल यांनी खेळातील करिअर यशस्वी...\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nएकनाथ खडसे यांनी पक्ष सोडायला नको होता. त्यांचं संपूर्ण राजकीय करिअर भाजपत गेले आहे. काही कारणाने ते राजकीय मुख्य प्रवाहातून बाजूला पड���े होते....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/market-weekly-article-on-inevitable-profiteering-abn-97-2303910/", "date_download": "2020-10-28T14:30:08Z", "digest": "sha1:2DOICSTSDZGWAJDQIZSY3MN7WYOSPC3S", "length": 13003, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Market weekly article on Inevitable profiteering abn 97 | बाजार-साप्ताहिकी : अटळ नफावसुली | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nबाजार-साप्ताहिकी : अटळ नफावसुली\nबाजार-साप्ताहिकी : अटळ नफावसुली\nगेले दोन सप्ताह मिळून आठ टक्क्यांनी वर गेलेले निर्देशांक दीड टक्क्यांनी खाली आले.\nगेले दोन आठवडे मोठय़ा फरकाने वर जाणाऱ्या बाजारात या सप्ताहात नफावसुली झाली. सणासुदीच्या उंबरठय़ावर सरकारने जाहीर केलेल्या गुंतागुंतीच्या अर्थ-प्रोत्साहनास बाजाराने थंड प्रतिसाद दिला. थोडय़ा नरमाईने सुरुवात होऊन कंपन्यांच्या तिमाही निकालांचे वेध घेत बाजाराला या सप्ताहात दररोज कुणी ना कुणी तारणहार सापडत होता. कधी रिलायन्स, कधी माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, तर कधी बँकांचे समभाग बाजाराला पाठबळ देत होते. गुरुवारी मात्र युरोपातील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदीच्या शक्यतेने बाजाराला ढासळायला कारण दिले. सर्वोच न्यायालयाने स्थगित हप्त्यांवरील व्याज आकारणीबाबत सुनावणी पुढील महिन्यांत ढकलली त्यामुळे बँकांच्या समभागातही विक्री झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्येही निकाल आल्यावर नफावसुली झाली. गेले दोन सप्ताह मिळून आठ टक्क्यांनी वर गेलेले निर्देशांक दीड टक्क्यांनी खाली आले.\nया सप्ताहात निकाल जाहीर झालेल्या इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात वार्षिक तुलनेत २० टक्के वाढ जाहीर करून, विप्रो व टीसीएसवर बाजी मारली. नवीन ��िळालेली मोठी कंत्राटे, पुढील वर्षांत होणारी नोकरभरती व कर्मचारी टिकविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी इन्फोसिसने भविष्याच्या मोठय़ा उलाढालीचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षभरासाठी या क्षेत्रातील कुठल्याच कंपनीमध्ये नफारूपी विक्री करणे धाडसाचे ठरेल. बाजारातील कुठल्याही पडझडीत इन्फोसिसमधील गुंतवणुकीत भर घालणेच इष्ट ठरेल.\nअर्थव्यवस्था आक्रसणार असल्याची टक्केवारी विविध संस्थांकडून वर्तविली जात आहे. बाजाराने ही शक्यता गृहीत धरली आहे. त्यामुळे बाजारात त्यावर फारशी प्रतिक्रिया उमटत नाही. अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे आडाखे बांधताना पुढील आठवडय़ात एचडीएफसी बँक, डी-मार्ट, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, बजाज समूहातील कंपन्यांचे निकाल पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. करोना संकटाशी निगडित घटना व अमेरिकी निवडणुका या दोनच गोष्टी सध्या बाजारावर परिणाम करू शकतात. पण मोठय़ा पडझडीच्या वेळी निवडक खरेदीची चांगली संधी मिळते कारण अर्थचक्र पूर्वपदावर येत आहेच.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 कोल इंडियाकडून कामगारांन��� ६८,५०० रुपयांचा बोनस\n2 कार-दुचाकींच्या विक्रीत तिमाहीत वाढ\n3 सप्टेंबरमध्ये निर्यातीचे सकारात्मक वळण\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/narendra-modi-rajdeep-sardesai-debate/", "date_download": "2020-10-28T14:37:54Z", "digest": "sha1:IV6YV4HKZ2UVOAEENRAAFBCUPYH7ZGYB", "length": 16834, "nlines": 121, "source_domain": "bolbhidu.com", "title": "फक्त इंग्रजी येत नाही म्हणून राजदीप सरदेसाईने मोदींना न्यूजडिबेट मधून परत पाठवले होते", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nफक्त इंग्रजी येत नाही म्हणून राजदीप सरदेसाईने मोदींना न्यूजडिबेट मधून परत पाठवले होते\nप्राईम टाईम डिबेट हा आजकाल चेष्टेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे आरडाओरडा करणारे अँकर, शिवीगाळ मारामारी करणारे पॅनेलिस्ट, विदूषकी चाळे करणारे पक्ष प्रवक्ते यामुळे न्यूज चॅनलनी विश्वासार्हता गमावली आहे.\nएक काळ होता जेव्हा टीव्ही वर चालणाऱ्या चर्चा प्रेक्षक सिरियसली घ्यायचे. या न्यूज डिबेटमध्ये खऱ्या खुऱ्या चर्चा व्हायच्या. त्यातून खरे प्रश्न मांडले जायचे.\nगोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.\nकेबल टीव्हीचे आगमन अजून होत होते. ऐंशीच्या दशकात भारतात दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होतं. त्यावर येणाऱ्या सरकारी बातम्या हा एकमेव न्यूजचा सोर्स होता. १९८८ साली न्यू दिल्ली टेलिव्हिजन नावाच्या खाजगी चॅनलची सुरवात झाली. त्यांना दूरदर्शनवरच एक तासाचे कव्हरेज मिळायचे.\nहेच आजचे NDTV चॅनेल.\nप्रणव रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी याची सुरूवात केली होती. इंग्लंडच्या क्विन्स कॉलेजमध्ये शिकून आलेले रॉय यांना अर्धा इंग्रज म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या टीमचे इतर पत्रकार देखील असेच इंग्लंडच्या ऑक्सफर्ड केंब्रिज विद्यापीठात शिकून आलेले फाडफाड इंग्रजी बोलणारे होते.\nयात समावेश होता राजदीप सरदेसाई आणि अर्णब गोस्वामी यांचा.\nहे दोघे सुरवातीच्या काळात न्यूज डिबेटच अँकरिंग करायचे. त्याही काळात वेगवेगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना करंट विषयावर चर्चा करण्यासाठी डिबेटमध्ये बोलवलं जायचं.\nयात भाजपतर्फे बऱ्याचदा एक चेहरा झळकायचा तो म्हणजे नरेंद्र मोदी.\nआता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मोदींचा दिल्लीमधला पत्रकारविश्वातला पहिला मित्र म्हणजे राजदीप सरदेसाई.\nदोघेही गुजराती. राजदीप सरदेसाई यांचे वडील सुप्रसिद्ध क्रिकेटर दिलीप सरदेसाई वाढले गोव्यात मात्र त्यांचं कुटूंब गुजरातच. राजदीप यांचे आजोबा गुजरातमध्ये मोठे पोलीस अधिकारी होते. नरेंद्रभाई मोदींचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्या मार्फतच राजदीप आणि मोदी यांची ओळख झाली होती.\n१९९० साली अडवाणी यांनी रामरथ यात्रा सुरू केली ती गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून. या रथयात्रेचे सारथ्य करणाऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे महत्वाचे नाव होते. टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्टर म्हणून राजदीप रथयात्रा कव्हर करत होता.\nतेव्हा आतल्या खबऱ्या गोळा करण्यासाठी राजदीप मोदींचीच मदत घ्यायचा.\n१९९४ साली तो NDTV चा न्यूज अँकर बनला. तो दिल्लीला आला साधारण त्याच दरम्यान मोदी सुद्धा दिल्लीच्या राजकारणात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होते.\nनरेंद्र मोदीनी रामजन्मभूमी आंदोलनात केलेलं काम पाहून त्यांना गुजरातवरून दिल्लीला पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं.\nत्यांचा अभ्यास मोठा होता, बोलण्यात चातुर्य असल्यामुळे मोदींना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती.\nलालूंचा ‘तेजस्वी यादव’ IPL देखील खेळलाय पण..\nभाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी युतीचे ११ खासदार…\nठगांची दिल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोठ्या शहरात गुजराती गुजराती या मुद्द्यावर सरदेसाई आणि मोदी यांच्यामध्ये दोस्ती जमली. गप्पांसाठी भेटणे, लंचसाठी एकत्र जाणे अस त्यांचं चाललं होतं. दोघांनाही खाण्याची आवड होती.\nविशेषतः आंध्र भवन येथे ते जेवायला जायचे.\nकढी-चावल ही त्यांची फेव्हरेट डिश होती.\nत्यांच्या मैत्रीची झलक टीव्ही डिबेटमध्ये देखील दिसायची. भाजपमध्ये तेव्हा प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोविंदाचार्य हे दिग्गज प्रवक्ते होते. बऱ्याचदा इतर कोणी प्रवक��ता ऐनवेळी येऊ शकत नसेल तर राजदीप हक्काने मोदींना बोलवायचे. मोदी देखील कोणत्याही वेळी चर्चेसाठी तयार असायचे.\nबऱ्याचदा एखाद्या महत्वाच्या विषयावर डिबेट असेल तर मोदी स्वतः राजदीप सरदेसाईला फोन करून मला बोलवून घे अस सांगायचे.\nएकदा अशाच कुठल्या तरी राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर डिबेट होणार होती. राजदीप सरदेसाईने भाजप तर्फे मोदींना बोलावले होते. चर्चा सुरू होणार त्याच्या काही वेळ आधी राजदीपला कळले की प्रमोद महाजन डिबेट साठी उपलब्ध होऊ शकतात.\nNDTV च्या त्या इंग्रजाळलेल्या वातावरणात रुळलेला राजदीप सुद्धा हळूहळू आढयतेखोर बनला होता.\nत्याने सरळ मोदींना कॅन्सल केले व इंग्रजी सहज बोलू शकणारे प्रमोद महाजन यांना चर्चेसाठी बोलवलं. शेवटच्या क्षणाला मोदींना परत पाठवण्यात आलं.\nफक्त अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाही या मुद्द्यावर आपला अपमान केला गेला ही गोष्ट नरेंद्र मोदींना जिव्हारी लागली. ते राजदीपला फक्त एवढेच म्हणाले,\n“एकदिन मै अन्ग्रेजी मे भाषण दूंगा “\nनरेंद्र मोदींनी मोठ्या मनाने हा अपमान पचवला.\nपुढे गुजरातचे मुख्यमंत्री झाले, गुजरातची दंगल ज्याप्रमाणे राजदीप सरदेसाईने कव्हर केली त्यांना व्हिलनच रूप दिलं तेव्हा पासून त्यांची मैत्री कायमसाठी तुटली.\nएका प्रचारयात्रेवेळी राजदीपने मोदींच्या गाडीत बसून त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला उभा आडवा सोलून काढला.\n२०१४ साली मोदींचे नाव भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले तेव्हा राजदीपने मुलाखतीसाठी त्यांचे अनेकदा पाय धरले पण मोदींनी त्यांना दाद लागू दिली नाही.\nमध्यंतरी मोदींनी अमेरिकेत इंग्लिशमध्ये भाषण केले तेव्हा राजदीप सरदेसाईने स्वतः हा किस्सा ट्विटरवरून सांगितला.\nहे ही वाच भिडू.\nजगातल्या सगळ्या जोड्या फुटतील पण हे काय फुटत नसतेत.\nअंजना ओम मोदी.. सॉरी अंजना ओम कश्यप \nसरदेसाई म्हणाले क्रिकेटर व्हायला टॅलेंट लागतं, पत्रकार व्हायला टॅलेंट लागत नाही\nवाजपेयी यांच्या एका शब्दानं नरेंद्र मोदींचं अख्खं आयुष्य पालटलं.\nभाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी युतीचे ११ खासदार पाडून दाखवले..\nशेतकरी अडचणीत असताना राजकारण न करता मदत कशी करायची असते हे यशवंतरावांकडून शिकावं\nसरकारे यायची अन् जायची पण पासवानांची मंत्रीपदाची खुर्ची ह��त नव्हती.\nयशवंतराव दिल्लीला जाताच त्यांना गंडा घालण्याचा पहिला प्रयत्न करणारा माणूस म्हणजे…\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/48-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A4%B0-523-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE/r2zaBc.html", "date_download": "2020-10-28T13:31:41Z", "digest": "sha1:HXL5SMDYPFCEJTKD4AUSMT7C6Q5GBJRV", "length": 6730, "nlines": 46, "source_domain": "krishnakath.page", "title": "48 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n48 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nJuly 9, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n48 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nसातारा दि.9(जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nयामध्ये जावली तालुक्यातील आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बीरमानेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 57, 42, 48, 43, 55 वर्षीय महिला, 48वर्षीय पुरुष\nकोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 8 वर्षाची बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, दुरगळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष\nकराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, तारुख येथील 22, 54, 32, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षाचा बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, कराड येथील घोलेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील 1 पुरुष\nखंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील न्यु कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, येलगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोली येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष\nवाई तालुक्यातील धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष\nसातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष\nपाटण तालुक्यातील उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष\nफलटण रविवार पेठ येथील 68, 25, 62,60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आदरुड येथील 35 वर्षीय पुरुष.\n523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 57, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 20, कोरेगाव येथील 27, वाई येथील 40, शिरवळ येथील 92, रायगाव येथील 23, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 13, पाटण येथील 79, खावली येथील 28 असे एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/state-needs-new-law-safety-women-63544", "date_download": "2020-10-28T14:39:13Z", "digest": "sha1:CRYEIZX2KPTANARN364MPJVD3KXTSTKT", "length": 9749, "nlines": 174, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा नवीन कायदा हवा - The state needs a new law for the safety of women | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा नवीन कायदा हवा\nराज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा नवीन कायदा हवा\nराज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा नवीन कायदा हवा\nसोमवार, 12 ऑक्टोबर 2020\nमहाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत.\nनगर : भारतीय जनता पक्षाच्या शहर व दक्षिण विभागाच्या महिला आघाडीच्यावतीने राज्यातील विविध भागात महिलांवर झाले��्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेशीजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवीन कायदा हवा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.\nया वेळी दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, जिल्हा सरचिटणीस सुरेखा विद्ये, सरचिटणीस वंदना पंडित, तसेच महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.\nया वेळी भाजपाच्या सुरेखा विद्ये म्हणाल्या, की महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलीवर अत्याचार होत आहेत, तर राज्यातील नांदूरा, जालना, करंजे विहिरे, रोहा, मुंबई, गोरेगांव, पाबळ, पनवले, कोल्हापुर, औरंगाबाद अशा सर्वच ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन कायदा करण्याचे जाहीर केले होते, मात्र अद्याप निर्णय घेतला नाही.\nअश्विनी थोरात म्हणाल्या, की महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे थांबणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकार अत्याचार थांबण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसून, त्यांना अत्याचाराशी काही देणे घेणे नाही. सर्व मंत्री आपले सरकार टिकण्यासाठीच प्रयत्नशील आहेत. अशा निष्क्रीय सरकारचा महिला आघाडी निषेध करत असून, त्वरित महिलांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राज्यसरकारने राबविण्याची मागणी या ठिकाणी करीत आहोत.\nया वेळी वंदना पंडित म्हणाल्या, की राज्यात महिलांची सुरक्षा करण्यात हे आघाडी सरकार पूर्णपणे निष्क्रीय ठरले आहे, त्यामुळे या सरकारला खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. संगीता खरमाळे म्हणाल्या, की पोलिस अधिकारीच जर महिलांवर अत्याचार करीत असतील, तर दाद मागायची कोणाकडे, राज्यात रक्षकच भक्षकच होऊ लागले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र maharashtra सरकार government महिला women अत्याचार नगर भारत विभाग sections दिल्ली आंदोलन agitation भाजप मुंबई mumbai औरंगाबाद aurangabad अनिल देशमुख anil deshmukh पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/town-grew-435-patients-over-four-thousand-healed-59493", "date_download": "2020-10-28T13:53:13Z", "digest": "sha1:H6MS6YSHD4CGVOBAHZ6OLAY3UEYKJ4QV", "length": 14155, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नगरमध्ये वाढले 435 रुग्ण, बरे झालेल्यांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा - The town grew to 435 patients, with over four thousand healed | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये वाढले 435 रुग्ण, बरे झालेल्यांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nनगरमध्ये वाढले 435 रुग्ण, बरे झालेल्यांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nनगरमध्ये वाढले 435 रुग्ण, बरे झालेल्यांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nसोमवार, 3 ऑगस्ट 2020\nजिल्ह्यात आज कोरोनाचे 435 रुग्ण वाढले असून, आतापर्यंत 6 हजार ३४६ रुग्ण झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, आजपर्यंत 4 हजार 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nनगर : जिल्ह्यात आज कोरोनाचे 435 रुग्ण वाढले असून, आतापर्यंत 6 हजार ३४६ रुग्ण झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, आजपर्यंत 4 हजार 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३, अँटीजेन चाचणीत १९४ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २८, संगमनेर २, पाथर्डी १, नगर ग्रामीण ३, कॅन्टोन्मेंट ३, पारनेर ३, शेवगाव १, कोपरगाव १ आणि जामखेड येथील १ रुग्ण यांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळून आले.\nयामध्ये महापालिका ५४, संगमनेर १२, राहाता २१, नगर ग्रामीण ८, नेवासे ८, श्रीगोंदे १७, पारनेर ८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६ आणि कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर शहरात १६४, संगमनेर ८, राहाता १, पाथर्डी ७, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर १, पारनेर २ अकोले १, राहुरी १, शेवगाव १, कोपरगांव १ आणि कर्जत येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.\nनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ दिसून येत आहे. कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने हा आकडाही मोठा दिसत आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने प्रशासनाला उपाययोजना करण्यात यश येत असल्याचे मानले जाते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधून जनतेच्या प्रश्नांची दखल घेत उपापयोजना केल्या आहेत. कोविड सेंटर नव्याने वाढविण्याचे नियोजन करण्यात येत असून, आलेल्या सर्व रुग्णांवर प्रशासन योग्य पद्धतीने उपचार करीत असल्याने रुग्णांना होम क्वारंटाईन करून उपचार करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.\nदरम्यान, श्रीगोंदे शहरात रुग्ण वाढू लागल्याने तीन दिवस तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत असली, तरी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याने लवकरच रुग्ण आटोक्यात येतील, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. राज्याची अर्थव्यवस्था बिघडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संपूर्ण लाॅकडाऊनला परवानगी मिळत नसल्याचे दिसून येत असून, आगामी काळात लाॅकडाऊन न करता कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल\nपुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nधक्कादायक : 'आरोग्य सेतू'ची सक्ती...पण अॅप बनवले कुणी हेच माहिती नाही\nनवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकार आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप्लिकेशनसाठी अतिशय आग्रही आहे. मात्र, हे अॅप कोणी बनवले, याची माहिती देण्यास राष्ट्रीय...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nहॉटेल व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आरोग्य विभागाचा निधीचा वापर करू नका , राष्ट्रवादीची मागणी\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना पालिका कर्मचारी आणि कोरोना रुग्णांच्या विलगिकरणासाठी हॉटेल्सचा वापर करण्यात आला. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nआरोग्य खात्यातील नियुक्त्यांसाठी ४०० कोटींचे कलेक्शन, फडणविसांनी केली चौकशीची मागणी\nमुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमुंडे बहिण-भावाकडून धसांना धक्का देण्याचा प्रयत्न..\nऔरंगाबाद ः मी काही लेचापेचा, आंडू-पांडू नाही, असे म्हणत भाजपचे आमदार आणि ऊसतोड मुकादम संघटनचे अध्यक्ष सुरेश धस यांनी पुण्यातील साखर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nकोरोना corona नगर संगमनेर प्रशासन administrations महाराष्ट्र maharashtra मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/03/sugar-mills-to-maximize-manufacture-of-hand-sanitizers.html", "date_download": "2020-10-28T14:38:12Z", "digest": "sha1:OPW4NYQDOUVZGY3JY24JBQVQH7BLOJOJ", "length": 11002, "nlines": 107, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "Breaking! साखर कारखान्यांना हँड सॅनिटायझर्सचे उत्पादन वाढविण्याची सरकारची सूचना - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n साखर कारखान्यांना हँड सॅनिटायझर्सचे उत्पादन वाढविण्याची सरकारची सूचना\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nनोवेल कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी असलेल्या लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी नागरिक, आरोग्यसेवक, रुग्णालय इत्यादींमध्ये हँड सॅनिटायझर्स वापरले जात आहेत. त्यामुळे हँड सॅनिटायझर्सच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.\nRead More – बोंड अळी रोखण्यासाठी फरदड कपाशीचा मोह टाळा\nया मागणीनुसार पुरवठा व्हावा म्हणून महसूल आयुक्त, साखर आयुक्त आणि औषधनियंत्रक या राज्य सरकारच्या यंत्रणा तसेच विविध राज्यांचे जिल्हाधिकारी यांनी हँड सॅनिटायझर्स उत्पादकांना इथेनॉलचा पुरवठा होण्याबाबतच्या सर्व अडचणी दूर करण्यास तसेच सर्व अर्जदार आणि हँड सॅनिटायझर्सचे उत्पादन करू शकणाऱ्या ऊस गाळप कारखान्यांना त्यासाठी परवानग्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nजे साखर क���रखाने हँड सॅनिटायझर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकत असतील त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना आहे. अशा कारखान्यांना उत्पादन वाढवण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले आहे.साधारणत: 45 गाळप कारखाने आणि 564 इतर उत्पादक यांना हँड सॅनिटायझर्सच्या उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे आणि 55 पेक्षा जास्त गाळप यंत्रणांना येत्या एक-दोन दिवसात ही परवानगी दिली जाईल.\nRead More – अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन शासन निर्णय दि.१० जानेवारी २०२० (Download GR)\nसध्याच्या परिस्थितीत अजून जास्त कारखान्यांना हँड सॅनिटायझर्सच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यातील बहुसंख्य उत्पादकांनी उत्पादन सुरू केले आहे तर इतर काही येत्या आठवडाभरात उत्पादन सुरू करतील. त्यामुळे ग्राहक तसेच रुग्णालयांना हँड सॅनिटायझर्सचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहील.\nसर्वसामान्य नागरिक आणि रुग्णालयांना हे हँड सॅनिटायझर्स योग्य किमतीत मिळावे यासाठी सरकारने त्यांची एमआरपी म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत निश्चित केली आहे. हॅन्ड सॅनिटायझर्सच्या 200 मि.ली. बाटलीची किरकोळ किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, याच आधारे हँड सॅनिटायझर्सच्या इतर प्रमाणातील किमती निश्चित केल्या जातील.\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया ��ारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/kareena-kapoor-shares-she-was-nervous-shooting-laal-singh-chaddha-amidst-pandemic-her", "date_download": "2020-10-28T13:30:32Z", "digest": "sha1:BHNKPLBTS24BKCMHWNLOOZOKDJLL3SPX", "length": 12254, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "करिनाने शेयर केले लाल सिंग चढ्ढाच्या शुटिंगचे फोटो - Kareena Kapoor shares she was nervous shooting for Laal Singh Chaddha amidst pandemic her pregnancy | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nकरिनाने शेयर केले लाल सिंग चढ्ढाच्या शुटिंगचे फोटो\nकरिनाने इंस्टाग्रामवरुन तिने फोटो शेयर केले आहे. त्यात तिने लाल सिंग चढ्ढाच्या चित्रिकरणाच्या वेळी आपल्याला फार अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती आणि करिनाचे गर्भारपण.\nमुंबई - प्रसिध्द अशा फॉरेस्ट गंम्प या चित्रपटावर बेतलेल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात आली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका असणा-या करिनाने चित्रिकरणा दरम्यानचे फोटो सोशल मीडियातून शेयर केले आहे. साधारण पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nकरिनाने इंस्टाग्रामवरुन तिने फोटो शेयर केले आहे. त्यात तिने लाल सिंग चढ्ढाच्या चित्रिकरणाच्या वेळी आपल्याला फार अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती आणि करिनाचे गर्भारपण. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यात संपूर्ण देश सहा महिन्यांपासून अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अनेक चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढाचे चित्रिकरण सुरु झाले आहे. त्यात करिना कपूरची भूमिका आहे.\nलाल सिंग चढ्ढा हा चित्रपट हा 1994 साली आलेल्या हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंम्प या चित्रपटाचा रिमेक आहे. त्यात हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. आमीरचा हा बहूचर्चित, लक्षवेधी चित्रपट आहे. यात दाक्षिणात्�� सुपरस्टार विजय सेतूपतीही दिसणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण अनेक महिन्यांपासून लांबले होते. त्यामुळे त्य़ाच्य़ा प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी 2021 च्या नाताळात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.\nकोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी करिनाने गरोदर असल्याने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. सहकलाकार आमीर खान, आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक अव्दैत चंदन यांनी सहकार्य केल्याचे करिनाने सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/demand-for-sewing-machines-increased-by-15-to-20-percent-abn-97-2301875/", "date_download": "2020-10-28T13:37:00Z", "digest": "sha1:NXZS43BRCMA5I7DS2Y57YT6OWLODWXBI", "length": 15481, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Demand for sewing machines increased by 15 to 20 percent abn 97 | शिलाई यंत्राच्या बाजारपेठेचे चाक गतिमान | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nशिलाई यंत्राच्या बाजारपेठेचे चाक गतिमान\nशिलाई यंत्राच्या बाजारपेठेचे चाक गतिमान\n१५ ते २० टक्के मागणी वाढली; मुखपट्टय़ा निर्मितीतून अनेकांना रोजगार\nपूजाताईंची शाळा अर्धवेळ झाली. पतीच्या हातचे काम गेले. घर चालवायला म्हणून अडगळीतील शिलाई मशीन काढून त्यावर पूजाताईंनी मुखपट्टय़ा तयार करण्याचे काम हाती घेतले. दिवसाला पन्नास ते शंभपर्यंत मुखपट्टय़ांची निर्मिती सुरू झाली. पूजाताईंचे पाहून त्यांच्याच ओळखीच्या अर्चनाताईंनीही अलीकडेच एक शिलाई मशीन विकतच घेतली. मुखपट्टय़ा शिवण्यासाठी. अर्चनाताईंसारख्या अडल्या-नडल्यांना शिलाई मशी�� घेऊन देणाऱ्या काही संस्थाही मदतीसाठी सरसावल्या. यातून टाळेबंदीनंतर अनेक उद्योगांचे व्यवहाराचे चाक फारसे गतिमान झालेले नसले तरी त्यांच्या तुलनेत शिलाई यंत्राच्या बाजारपेठेत मात्र काहीसा उत्साह दिसत असून इतर उद्योगांच्या तुलनेत १५ ते २० टक्के यंत्रांना मागणी असल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगत आहेत.\nकरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून तोंडाला मुखपट्टी लावणे, यालाच पसंती मिळत आहे. मुखपट्टी न लावणे हा दंडात्मक गुन्हाही ठरविण्यात आल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडाला मुखपट्टय़ा दिसू लागल्या. आजही बाजारपेठेत एन-९५ मास्कची किंमत ५० रुपयांवरच आणि त्याचे आयुष्यही चार-दोन दिवसांचेच असल्याने सर्वसामान्य माणूस घरगुती मुखपट्टय़ांनाच अधिक प्राधान्य देताना दिसतो आहे.\nबाजारपेठेतही मुखपट्टय़ांची विक्री करणारे पावलोपावली दिसतात. साधारण दहा ते २० रुपयांना घरगुती सुती कापडाच्या मुखपट्टय़ा बाजारपेठेत मिळतात. या मुखपट्टय़ांची निर्मिती करणारा एक वर्ग चांगलाच कामाला लागलेला असून टाळेबंदीत नोकरी गेलेल्या महिला वर्गालाही मुखपट्टय़ा निर्मिती करून विक्री करण्याचा पर्याय सापडलेला आहे. मुखपट्टी निर्मितीसाठी शिलाई यंत्र आवश्यक आहे. बाजारपेठेत व्यावसायिक व घरगुती कामासाठी म्हणून वापरता येणारे शिलाई यंत्र सहा हजारांपासून ते ४०-५० हजारांपर्यंतचे उपलब्ध आहेत.\nऔरंगाबाद येथील शिलाई मशीनचे व्यावसायिक मुर्तजा आणि बिलाल यांनी सांगितले की, इतर उद्योगांच्या तुलनेत शिलाई मशीन विक्रेत्यांची स्थिती काहीशी बरी म्हणायला हवी. इतर उद्योगांच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी व्यवसाय वाढलेला आहे. संख्येत किती यंत्र विक्री झालेले आहेत, हे सांगता येणार नसले तरी मुखपट्टय़ांसारख्या नवनिर्मिती शिवण प्रकारासाठी खरेदी होत आहे. बाजारपेठेतील इतर व्यवसायांमध्ये अजूनही फारसे आशादायी चित्र नसले तरी शिलाई यंत्राच्या बाजारपेठेत दिलासादायक स्थिती आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकाजवळील शिल्लेखाना ते पैठणगेट या भागातच सात ते आठ मोठी दुकाने आहेत. इतरही अनेक भागांत शिलाई यंत्राची बाजारपेठ आहे.\nसोनापूर, आखतवाडा येथील मिळून आमच्या एकूण बचतगट समूहाकडे २२ शिलाई यंत्रे आहेत. त्यावर मुखपट्टय़ांसह इतरही शिवणकामे महिला करतात. शिलाई यंत्राची खरेदी ग्रामीण भागातील गरजू महिलांना फार अडचणीची ठरत नाही. पैसे फेडण्यासाठीही फार मोठी रक्कम एखाद्या महिलेला वाटत नाही. मुखपट्टय़ा तयार करण्यासाठी विचारणा कायमच होत असते.\n– मीरा शेख, मासूम बचतगट, सोनापूर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronavirus : महिनाभरात रुग्णदुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर\nCoronavirus : उद्योगनगरीतही करोना नियंत्रणात\nकरोनामुळे मेंदूचं वय वाढतंय, मानसिक स्थितीही खालावतेय; संशोधनातून धक्कादायक खुलासा\nकरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का…; गृहमंत्र्यांकडून आठवलेंना त्यांच्याच शैलीत सदिच्छा\nआरोग्य सेतू अ‍ॅप कुणी तयार केलं माहिती नाही; केंद्राचं RTIच्या अर्जाला उत्तर\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 Coronavirus : करोना प्रसाराचा वेग मंदावला\n2 औरंगाबाद परिसरात जोरदार पाऊस\n3 Coronavirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या घसरणीला\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiessay.net/my-favorite-sport/", "date_download": "2020-10-28T14:34:08Z", "digest": "sha1:DZOU4XNI3EASA7EA5Y2DXOLTWYT52TF4", "length": 6902, "nlines": 49, "source_domain": "www.marathiessay.net", "title": "‘माझा आवडता खेळ' मराठी निबंध Essay On My Favorite Sport In Marathi", "raw_content": "\nHome » मराठी निबंध\nEssay On My Favorite Sport In Marathi: मला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. मला हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट, कबड्डी यासारख्या सर्व खेळांमध्ये रस आहे, परंतु या सर्व खेळांमध्ये मला क्रिकेटचा खेळ आवडतो. आज संपूर्ण जग क्रिकेटला ‘खेळाचा राजा’ मानत आहे. क्रिकेटने लोकांची मने जिंकली आहेत. हजारो लोक क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी अधीर झाले आहेत. जे सामना पाहण्यास जाऊ शकत नाहीत ते टीव्हीवर पाहणे किंवा रेडिओवरील त्याचे भाष्य ऐकणे सोडत नाहीत. वर्तमानपत्रातील पृष्ठे क्रिकेटच्या बातम्यांनी भरली आहेत. खरोखर क्रिकेट हा एक अनोखा खेळ आहे. त्या बॉलमध्ये काय जादू आहे हे माहित नाही ते थोडेसे आहे, परंतु ते जगाच्या गोडपणाने आणि आनंदाने भरलेले आहे\n1 मला कसे आवडले\nमला क्रिकेटचा हा छंद माझ्या मोठ्या भावाकडून मिळाला. त्याने आमच्या शेजारच्या काही साथीदारांची टीम तयार केली होती. हा संघ सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळायला मैदानात जायचा. मीही त्या सर्वांशी खेळायला सुरुवात केली. एक दिवस माझ्या फलंदाजीला तीन चौकार लागले. प्रत्येकाने माझे कौतुक केले. त्या दिवसापासून क्रिकेट हा माझा आवडता खेळ बनला आहे. हळू हळू माझ्या भावाने मला खेळाच्या सर्व युक्त्या शिकविल्या.\nमी दररोज सुमारे दोन तास क्रिकेट खेळतो. क्रिकेट कसोटी सामने पाहायला मी कधीही विसरलो नाही. माझ्या विश्रांतीच्या काळात मी क्रिकेटशी संबंधित वर्तमानपत्रे वाचत असतो. मी क्रिकेटशी संबंधित लेख आणि वर्तमानपत्रांत छापलेल्या चित्रांचा चांगला संग्रह तयार केला आहे. खरं सांगायचं तर क्रिकेटचं नाव ऐकल्यावर मला गर्व वाटत होता.\nमागील वर्षी मी माझ्या शाळेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होतो. आमच्या टीमने वर्षभरात खेळलेले सर्व सामने जिंकले. आज मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आवडता खेळाडू आहे, शिक्षकांचा मला अभिमान आहे. प्रत्येकजण मला ‘कॅप्टन कपिल देव’ या नावाने हाक मारतात.\nक्रिकेट खेळामुळे चांगला व्यायाम होतो. क्रिकेट शिस्त, कर्तव्य आणि सहकार्य देखील शिकवते. या खेळामुळे खेळाडूचे धैर्य वाढते. क्रिकेट खेळाडू विजयाबद्दल बढाई मारत नाहीत किंवा पराभूत झाल्यावर निराश होत नाहीत.\nपेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे #श्री_सखी #नागेश भास्करराव #प्राची अश��कराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur-vishleshan/when-negotiating-congress-ask-equal-share-praful-patel-60226", "date_download": "2020-10-28T13:58:08Z", "digest": "sha1:QWZX45FNOBQBKGIEUJIW66J7L2I233XJ", "length": 15315, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल - when negotiating with the congress ask for an equal share praful patel | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल\nकॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल\nकॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल\nकॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nआजी माजी मंत्रीपुत्रांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेष्ठी या दोन्ही नावांवर विचार करणार नाहीत. तिसरेच नाव वेळेवर पुढे येणार, हे निश्चित.\nनागपूर : आज राज्यात आपली स्थिती चांगली आहे. आपल्याकडे सत्ता आहे, गृहमंत्रालय आणि कामगार, गृहनिर्माण यांसारखी महत्त्वाची खाती आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ही चांगली नामी संधी आपल्याला आहे. विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे. कॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना आपण आता बरोबरीचा वाटा मागू, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.\nशहरातील जय जवान जय किसान संघटनेचे प्रमुख, आंदोलक नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. पवार यांच्या पक्षात स्वागताच्या वेळी श्री पटेल बोलत होते. पवार यांच्या येण्याने राष्ट्रवादी अधिक मजबूत होईल, असेही ते म्हणाले. पक्षाचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघेही निष्क्रिय आहे, अशी ओरड कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. यावरून शहर आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये यापूर्वी वादावादीही झाल्याचे काही कार्यकर्ते सांगतात. ज्येष्ठ नेत��� पटेल यांचा दौरा झाल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघांनाही बदलवण्याचा हालचाली वेग घेतील, असे सांगण्यात येत आहे.\nपवार राष्ट्रवादीत येणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. चर्चा तर येथपर्यंत होती की, ते थेट शहराध्यक्ष म्हणूनच पक्षात येतील. पण पवारांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी तशी कुठलीही घोषणा ज्येष्ठ नेत्यांनी केली नाही. शहराध्यक्ष कोण, याचे सस्पेन्स अद्यापही कायम आहे. सद्यःस्थितीत महानगरपालिकेत पक्षाचा केवळ एकच नगरसेवक आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे महापालिकेतही नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न पक्ष निश्‍चितपणे करणार. प्रशांत पवार आंदोलक नेते म्हणून ओळखले जातात. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शहरात बरीच आंदोलने केली आहे. नुकतेच महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. असा नेता शहराध्यक्ष झाल्यास शहरात पक्ष बळकट होईल, असेही मानले जात आहे. पण यासाठी आता श्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nजिल्हाध्यक्ष कोण, देशमुख की बंग \nशहर अध्यक्षाचा निर्णय ज्याप्रमाणे राखून ठेवला आहे, तसाच जिल्हाध्यक्षांचा निर्णय देखील अद्याप झालेला नाही. जिल्हाध्यक्ष पदासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग यांचे सुपुत्र दिनेश बंग या दोघांच्या नावावर विचार सुरू आहे. पण आजी माजी मंत्रीपुत्रांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेष्ठी या दोन्ही नावांवर विचार करणार नाहीत, असे सांगितले जाते. तिसरेच नाव वेळेवर पुढे येणार, हे निश्चित. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य असलेले माजी आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र सतीश शिंदे यांचा विचार जिल्हाध्यक्ष पदासाठी होण्याची शक्यताही पक्षाच्या गोटातून वर्तविली जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nविधान परिषद निवडणूक : कॉंग्रेसमध्ये २५० वर इच्छुक, नेते दाखवताहेत श्रेष्ठींकडे बोट \nनागपूर : राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांसाठी सदस्यांची निवड होऊ घातली आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nविधान परिषदेवर विदर्भातून कुणाला लागणार लॉटरी \nनागपूर : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांवर पुढील सहा वर्षांसाठी आमदार नियुक्त होणार आहे. महाविकास आघाडीने प्रत्येकी चार जागा वाटून...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nभाईगिरीचे वेड; क्राईम सिटीत फेमस होण्यासाठी अल्पवयीन मुलांची धडपड \nनागपूर : खेळण्या-शिकण्याच्या वयातील किशोरवयीन मुलांना भाईगिरीचे भलतेच वेड लागत आहे. त्यामुळे अशा मुलांचे भविष्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमिनीमंत्रालयालाही बसला निवडणूक न झाल्याचा फटका \nनागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शासनाने निवडणुका लांबणीवर टाकल्या. याचा फटका अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांना बसला. जिल्ह्याचे...\nमंगळवार, 27 ऑक्टोबर 2020\n‘या’ कारणामुळे महापौर गेले नाही बाजार विभागाच्या बैठकीला \nनागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर संदीप जोशी यांच्या कुंडली जुळत नाही की काय, असे आता बोलले जात आहे. कारण, यापूर्वीचे आयुक्त तुकाराम...\nमंगळवार, 27 ऑक्टोबर 2020\nनागपूर विदर्भ प्रफुल्ल पटेल नगरसेवक आंदोलन खून अनिल देशमुख जिल्हा परिषद आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/hans-wilsdorf/", "date_download": "2020-10-28T13:43:02Z", "digest": "sha1:DGRRUFAPLLLDNXOA443R543NOJQNEFTT", "length": 7215, "nlines": 63, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Hans Wilsdorf | Biography in Marathi", "raw_content": "\nजगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ बनवणारे हेन्स विल्ड्रॉफ\nरोलॅक्स जगातील सर्वांत पॉवरफुल ग्लोबल वॉच बँड आहे. याचे संस्थापक हेन्स विल्ड्रॉफ यांच्या ध्येय गाठण्याच्या जिद्दीचा रंजक प्रवास आहे. त्यांचा जन्म जर्मनीत १८८१ मध्ये झाला. त्यांच्या कुटुंबाचा हार्डवेअर व्यवसाय होता. हेन्स १२ वर्षांचे असताना एकामागून एक त्यांच्या वडील आणि आईचे निधन झाले. त्यांना व त्यांच्या भावा-बहिणींना त्यांच्या एका नातलगाकडे ठेवण्यात आले. नातलगाने कुटुंबाचा हार्डवेअर व्यवसाय विकला व विकून मिळालेली संपूर्ण रक्कम विड्रॉल्फ ट्रस्टमध्ये ठेवली. हीच ट्रस्ट पुढे हेन्स विल्ड्रॉल्फ फाउंडेशनची आधार झाली.\nआई-वडिलांच्या मृत्यूनंतर हेन्स बर्गमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये गेले. शालेय काळात त्यांच्या मनात स्वित्झर्लंड व जिनेव्हाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी तिथे एका पर्ल्स डिस्ट्री��्यूशन कंपनीत नोकरी केली. जिथे ते बर्ल्ड ट्रेड व इंडस्ट्रीचे कौशल्य शिकले. काही काळानंतर ही कंपनी सोडून त्यांनी दुसरी नोकरी केली.\nही एक वॉच एक्स एक्सपोर्टर कंपनी कुओन कॉर्टन होती. त्यांना बाँच इंडस्ट्रीचा कोणताही अनुभव नव्हता. येथे त्यांना ट्रान्सलेटर म्हणून ठेवले बोले होते. इथेच हेन्स यांनी स्वतःची कंपनी उघडण्याचे स्वप्न पाहिले. कुओर कॉर्टन कंपनी, जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडहन घड्याळासाठी सामान मागवत असे. यानंतर हेन्स १९०३ मध्ये लंडनला गेले. इथेही त्यांनी वॉच इंडस्ट्रीत काम करणे सुरू केले, तसेच स्वत:ची कंपनी सुरू करण्याचेही ठरवले. येथे त्यांची भेट जेम्स डेव्हिससोबत झाली. त्यांच्यासोबत भागीत हेन्सने घड्याळ बनवण्याची कंपनी सुरू केली.\nविल्ड्रॉफकडे अनुभव होता, तर जेम्सकडे पैसा. १९०८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा रोलेक्स नाव रजिस्टर्ड करवून घेतले. कंपनी उच्च गुणवत्तेची घड्याळे बनवू लागली. यामागे विल्ड्रॉफचा विचार होता की, नाव सोपे आणि कोणतीही भाषा जाणणाऱ्याला सहजतेने समजता व बोलता येणारे असावे.\n१९१२ मध्ये मनगटी घड्याळे पॉप्युलर होणार होती. १९२६ मध्ये कंपनीने पहिले वॉटरप्रूफ घड्याळ बनवले. हे जगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ होते. विल्ड्रॉफ हे घड्याळ जगभर पोहोचवू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी नर्सेडीत ग्लिटस नावाचा तरुण टायपिस्ट निवडला,\nजो त्यावेळी इंग्लिश खाडी पोहून जाण्याची योजना बनवत होता. विल्ड्रॉफने मीडियाला सांगितले की, तो पोहताना त्यांच्या कंपनीची वॉटरप्रूफ घड्याळ घालेल. जेव्हा तो पाण्याबाहेर आला तेव्हा रोलेक्सचे घड्याळ अचूक वेळ दाखवत होते. असे पूर्वी केव्हाही झाले नव्हते.\nसी व्ही रमण यांची माहिती\nBiography of सरोजिनी नायडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gold-good-investment-option-304294", "date_download": "2020-10-28T14:26:43Z", "digest": "sha1:TVWWUOPXKU4GJMFYGNLWM7UXBDXEY5OP", "length": 20959, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय - Gold, a good investment option | Marathi News - eSakal", "raw_content": "\nसोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय\nकोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यासारख्या सुरक्षित पारंपारिक गुंतवणूक प्रकाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मागील वर्षभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठी वाढ होताना दिसते आहे. जग��रातच सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जातो. त्यामुळेच मागील काही दिवसात सोन्याच्या भावांनी उच्चांकी पातळी गाठली होती. गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा हे लक्षात ठेवून आपल्या पोर्टफोलिओतील काही हिस्सा सोन्यासाठी असावा.\nसोन्यातील गुंतवणूक हा भारतीय समाजातील लोकप्रिय पर्याय आहे. शक्य असले तेव्हा प्रत्येक कुटुंबाकडून सोन्यात गुंतवणूक केली जाते. अलीकडच्या काही वर्षात मात्र सोन्यातील गुंतवणूक काहीशी मागे पडल्यासारखी झाली होती. इक्विटी आणि इतर नव्या गुंतवणूक पर्यायांकडे गुंतवणूकदार जास्त आकृष्ट होताना दिसत होते. मात्र मागील वर्षभरापासून सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत.\nआर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​\nत्यातही कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यासारख्या सुरक्षित पारंपारिक गुंतवणूक प्रकाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मागील वर्षभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठी वाढ होताना दिसते आहे. जगभरातच सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जातो. त्यामुळेच मागील काही दिवसात सोन्याच्या भावांनी उच्चांकी पातळी गाठली होती. गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा हे लक्षात ठेवून आपल्या पोर्टफोलिओतील काही हिस्सा सोन्यासाठी असावा. सोन्यात तेजी दिसते आहे म्हणून सर्वच गुंतवणूक सोन्यामध्ये करणे चुकीचे ठरेल.\nभारतातदेखील सोने हा पारंपारिक गुंतवणूक प्रकार आहे. मात्र प्रत्येक कुटुंबात सोन्यातील गुंतवणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. अर्थात यातील बहुतांश सोने खरेदी ही दागिन्यांच्या रुपात होत असते. मात्र दागिन्यांच्या रुपात केलेल्या गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा मिळत नाही, कारण दागिन्यांना घट लागते. सोन्यात गुंतवणूक करताना पारंपारिक पद्धतीप्रमाणेच काही आधुनिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदारांनी या पर्यायांचा नक्की वापर केला पाहिजे. सोन्यात कोणकोणत्या पद्धतीने गुंतवणूक करता येते हे पाहूया,\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n1. पारंपारिक पद्धतीने प्रत्यक्ष सराफाकडून सोन्याची खरेदी करता येते. या पद्धतीने सोने खरेदी करताना किंवा सोन्यात गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी (अर्थात इथे हौसमौज भागवण्याकरता घेतलेले सोने वगळता त्यापुढ��ल सोन्यातील गुंतवणूक अपेक्षित आहे) सोन्याची नाणी, बिस्किटे किंवा वेढणी या प्रकारांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण या पद्धतीने गुंतवणूक केल्यास त्यात घट लागत नाही आणि भविष्यातील परताव्यातून घटीपोटी कापली जाणारी रक्कम वाचते.\n2. सोव्हेरन गोल्ड बॉन्ड हा देखील अत्यंत चांगला पर्याय आहे. केंद्र सरकार ठराविक कालावधीने सोव्हेरन गोल्ड बॉन्ड बाजारात आणत असते. यात काही वर्षांच्या कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करता येते. गुंतवणूकीसाठी लॉकइन कालावधीसुद्धा असतो. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आपली गुंतवणुकीची रक्कम परत मिळते. याशिवाय जवळपास 2.5 टक्के वार्षिक व्याज सरकार या बॉन्डवर देते. अर्थात दीर्घकालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करावयाची असल्यास हा पर्याय चांगला आहे.\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका\n3. गोल्ड ईटीएफ, हा देखील एक चांगला पर्याय आहे. याला डिजिटल स्वरुपातील सोन्यातील गुंतवणूक असे म्हणतात. गोल्ड ईटीएफमध्ये किमान गुंतवणूक रक्कम ठरलेली असते त्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवणुकीच्या रकमेएवढे सोने आपल्या खात्यात जमा होते. आपण जेव्हा गुंतवणूक काढून घेतो त्यावेळेस बाजारभावाप्रमाणे सोन्याचे मूल्य आपल्याला मिळते. अल्प कालावधी आणि दीर्घकालावधी दोन्ही प्रकारे हा सोन्यातील गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे.\n4. गोल्ड फंड हा देखील असाच डिजिटल पर्याय आहे. बाजारात विविध गोल्ड फंड उपलब्ध आहेत. त्यामध्ये म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारेदेखील गुंतवणूक करता येते. किंवा एकरकमी देखील गुंतवणूक करता येते. यातही प्रत्यक्ष सोने न मिळता गुंतवणूकीएवढे सोन्याच्या युनिट्स आपल्याला खात्यात जमा होतात. यातदेखील हवी तेव्हा गुंतवणूक काढून घेण्याचे स्वातंत्र्य असते.\nनव्या डिजिटल पद्धतीने उपलब्ध झालेल्या सोन्यातील गुंतवणूक प्रकारांमुळे प्रत्यक्ष सोने बाळगण्याची चिंता यातून गुंतवणूकदाराची सुटका होते. अर्थात प्रत्यक्ष सोने खरेदी किंवा डिजिटल सोन्यातील गुंतवणूक हा निर्णय गुंतवणूकदाराने घ्यावयाचा आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गरजा आणि योजनेप्रमाणे हा निर्णय घेतला पाहिजे. मात्र आगामी काळात सोन्याला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे सध्याच्या आर्थिक अस्थिर��ेमुळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोन्याचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत केला नसेल तर तो करायला हरकत नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर परभणीच्या सराफा बाजारातील चित्र\nपरभणी ः दसरा हा सण सराफा व्यापाऱ्यांसाठी कमाईचा काळ असतो. परंतू यंदाचा दसरा हा सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी मात्र म्हणावा तितका फायदेशिर ठरला...\nधुळे महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडवतंय कोण \nधुळे ः महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नुकतेच २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर झाले. अंदाजपत्रकात समितीने नवीन तरतुदी सुचविताना तब्बल ३६ कोटी ५४ लाख रुपये...\nसंजय राऊतांचा पुन्हा एकदा कंगना राणावतला टोला\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अभिनेत्री कंगना राणावतला टोला लगावला आहे. यासोबतच अग्रलेखात केंद्र सरकारवरही निशाणा...\nविशेष : जळगाव ते 'स्कॅम' व्हाया सातारा\n‘सेक्रेड गेम’ ही वेब सीरिज रिलीज झाल्यावर नवाजुद्दीन सिद्दिकी या गुणी अभिनेत्यानं रसिकांना वेड लावलं होतं. तसाच अनुभव आता ‘स्कॅम : १९९२’ या सीरिजमधून...\nअग्रलेख : दिरंगाईचे दुष्टचक्र\nपायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा आपल्याकडे गाजावाजा प्रचंड होतो; पण त्यांच्या पूर्ततेचा वेग मात्र त्याला साजेसा तर नसतोच; पण दिरंगाईच्या खाईत...\nदसऱ्याला जळगाव जिल्ह्याचा बाजार फुलला; तब्बल पन्नास कोटींच्या वर झाली उलाढाल \nजळगाव ः दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बाजारपेठेतील उलाढाल पन्नास कोटींच्या वर झाली आहे. सोने, वाहने, चैनीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू खरेदीसह...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/nmmc-will-avail-seperate-ambulance-low-risk-and-high-risk-covid-patients-301007", "date_download": "2020-10-28T14:54:47Z", "digest": "sha1:WONQ2N6CSKQDCVRAPKFUBSYQIGHXQQXE", "length": 17331, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "'स���ाळ‌'च्या बातमीचा परिणाम! कोरोना रुग्णांना मिळणार वेगवेगळ्या रुग्णवाहिका - nmmc will avail seperate ambulance for low risk and high risk covid patients | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n कोरोना रुग्णांना मिळणार वेगवेगळ्या रुग्णवाहिका\nनेरूळ सेक्टर सहामधील लक्षणे नसणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सेक्टर 10 मधील तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारा रुग्ण या सर्वांना एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रकार 25 मे रोजी उघडकीस आला होता.\nनवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील लक्षणे नसणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सेक्टर 10 मधील तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारा रुग्ण या सर्वांना एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रकार 25 मे रोजी उघडकीस आला होता. नेरूळमधील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षतेने व उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णवाहिकेचा पाठपुरावा केला होता. याबाबत सत्य परिस्थिती जाणून घेत 'सकाळ'ने रुग्णांची कशा पद्धतीने गैरसोय केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाला वाचा फोडली होती. घोडेकर यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली होती.\nमोठी बातमी ः आता काय बोलणार सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा\nत्यामुळे अखेर रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता आता रुग्णांची ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णवाहिका महापालिकेद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 26 मे रोजी 'सकाळ'च्या अंकात `नऊ रुग्णांचा एकत्र प्रवास' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा निर्णय घेतला आहे.\nमोठी बातमी ः ...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या\nअण्णासाहेब मिसाळ यांनी वेगवेगळ्या रुग्णवाहिका सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. मिसाळ यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्याकडे रुग्णवाहिकांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. गर्भवती महिलांसाठी वेगळ्या रुग्णवाहिका, कोरोनाबाधित रुग्णासाठी वेगळी रुग्णवाहिका, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी वेगळी आणि संशयित कोरोनाबाधित रुग्णांसाठी वेगळी अशी रुग्णवाहिकेबाबत वर्ग���ारी करण्यात आली आहे.\nमोठी बातमी ः मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक​\nकोव्हिड-19 व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठी सहा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. गर्भवती महिलांच्या प्रसूतीला जाण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाता एक अशा पाच रुग्णवाहिका, एनएमएमटीच्या ताफ्यातील 8 बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर केले आहे. त्यांचा वापर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची ने-आण करण्यासाठी केला जाणार आहे. तसेच स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून तीन अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nघरफाळा घोटाळा चौकशीप्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांचे उपोषण\nकोल्हापूर - घरफाळा घोटाळ्यात चौकशी अहवालाप्रमाणे करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले हे देखील 2 कोटींच्या रक्कमेस जबाबदार असूनही त्यांच्यावर कारवाई...\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nआरोग्य सेतू बंधनकारक, विशेष विद्यार्थ्यांना N95 मास्कची सक्ती; CET च्या विद्यार्थ्यांना अटी पूर्ण करण्याचे टेन्शन\nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात...\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nसर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे\nमुंबई : मंत्री विजय वडे���्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर राज्य सरकारकडून ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/great-indian-festival-sale-6-pm.html", "date_download": "2020-10-28T13:58:10Z", "digest": "sha1:66ZVVWVXGD52CJ72LWSNXKS3T7VIB3PU", "length": 7505, "nlines": 81, "source_domain": "www.smartichi.com", "title": "जबरदस्त ऑफर! अवघ्या 3,232 रुपयांत 32 इंची Smart TV; सायंकाळी ६ वाजता अ‍ॅमेझॉनवर", "raw_content": "\n अवघ्या 3,232 रुपयांत 32 इंची Smart TV; सायंकाळी ६ वाजता अ‍ॅमेझॉनवर\n अवघ्या 3,232 रुपयांत 32 इंची Smart TV; सायंकाळी ६ वाजता अ‍ॅमेझॉनवर\nअ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) वर सध्या फेस्टिव्हल सेल सुरु आहे. काही वस्तू अशा आहेत की त्या अत्यंत कमी किंमतीत विकल्या जात आहेत. अशीच एक ऑफर अ‍ॅमेझॉनवर (Amazon) आहे. स्पीकरच्या किंमतीत स्मार्ट टीव्ही. महत्वाचे म्हणजे ही ऑफर आज सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. केवळ 3232 रुपयांत 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही विकला जाणार आहे. (Great Indian Festival)\nभारतीय टीव्ही ब्रँड Shinco ने या खास सेलची घोषणा केली आहे. यानुसार कंपनीचा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही केवळ 3232 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या टीव्हीचा मॉडेल नंबर SO328AS आहे. या टीव्हीचा फ्लॅश सेल 18 ऑक्टोबर म्हणजे आज सायंकाळी 6 वाजता अ‍ॅमेझॉनवर होणार आहे. स्टॉक असे पर्यंत हा 32 इंची टीव्ही खरेदी करता येणार आहे.\n1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर\n2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला\n3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का\n4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा\n5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण\nShinco च्या या 32 इंची स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉईड 8 आहे. यामुळे यावर प्लेस्टोअरवरील सर्व अ‍ॅप चालणार आहेत. तसेच या टीव्हीमध्ये A+ ग्रेड पॅनेल, HRDP डिस्प्ले टेक्नोलॉजी, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या टीव्हीमध्ये 20 वॉटचा स्पीकर आणि ब्ल्यूटूथ देखील देण्यात आलेले आहे. यामध्ये 3 HDMI आणि 2 USB पोर्टसोबत A-53 क्वॉडकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.\nनवीन ऑफर घेऊन आलेल्या शिंको इंडियाचे संस्थापक अर्जुन बजाज यांनी सांगितले की, आम्ही गेल्या वर्षी पहिल्या वर्षपूर्तीवेळी 5555 रुपयांत 55 इंचाचा स्मार्टटीव्ही अॅमेझॉनच्या सेलमध्ये विकला होता. यंदा दुसरा वर्धापन दिन असून यानिमित्ताने 32 इंचाचा टीव्ही 3232 रुपयांत उपलब्ध करत आहोत.\nफ्लिपकार्टने (Flipkart) प्लस मेंबर्ससाठी आदल्या दिवशीच बिग बिलिअन डेज (Big Billion Days) सेल सुरु केला होता. अ‍ॅमेझॉननेही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival) सेल सुरु केला आहे. अ‍ॅमेझॉनवर 17 ऑक्टोबरपासून सेल सुरु झाला. मंगळवारी रात्री अ‍ॅपलने आयफोन १२ लाँच केला आहे. यानिमित्ताने या सेलमध्ये आयफोनवर मोठ्या ऑफर सुरु झाल्या आहेत. सणासुदीच्या काळात दोन ई-कॉमर्स कंपन्या मोठे सेल आणत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2020-10-28T14:02:02Z", "digest": "sha1:AJ4373XI7QCBCSEIQ6OTYZJUOM7JQYG7", "length": 5481, "nlines": 109, "source_domain": "ainnews.tv", "title": "खा. चंद्रकांत खैरेंच्या हस्ते राजेंद्र आदमाने पाटील यांच्या साईकृपा दिनदर्शिकेचे प्रकाशन", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nखा. चंद्रकांत खैरेंच्या हस्ते राजेंद्र आदमाने पाटील यांच्या साईकृपा दिनदर्शिकेचे प्रकाशन\nखा. चंद्रकांत खैरेंच्या हस्ते राजेंद्र आदमाने पाटील यांच्या साईकृपा दिनदर्शिकेचे प्रकाशन\nखा. चंद्रकांत खैरेंच्या अभिष्ट्चिंतनानिमित्त राजेंद्र आदमाने पाटील यांच्या साईकृपा दिनदर्शिकेचे चंद्रकांत खैरेंच्या यांची प्रकाशन करण्यात आले.\nपैठण तालुक्यातील कातपूर येथील नागरिकांना करावा लागतोय गैरसोयींचा सामना\nऔरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा… शिवसेनेतर्फे पैठणमध्ये निदर्शने\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nभाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल\n��ाजपला खडसेंचा रामराम… नंतर पंकजा मुंडेही पक्ष सोडतील चर्चांना…\nमुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत…\nमराठा आरक्षण सुनावणी, चार आठवड्यांसाठी ढकलली पुढे\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2020-10-28T14:42:59Z", "digest": "sha1:7TJ2NO3HDWOWQFJHB3PKSCI63NDIEUGS", "length": 5067, "nlines": 109, "source_domain": "ainnews.tv", "title": "घाणेगाव ग्रांपचायतने आयोजीत नेत्र तपासणी शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nघाणेगाव ग्रांपचायतने आयोजीत नेत्र तपासणी शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद\nघाणेगाव ग्रांपचायतने आयोजीत नेत्र तपासणी शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद\nघाणेगाव ग्रांपचायतने आयोजीत नेत्र तपासणी शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद\nमराठमोळी अभिनेत्री कृतिका देव अडकली लग्नगाठीत\nसृष्टी नस क्लिनिक आणि स्पाईन केअर सेंटरतर्फे मोफत तपासणी शिबीर\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nविजयादशमीसाठी ‘सुवर्णनगरी’ सज्ज, ग्राहकांकडून सोने खरेदीस अल्प…\nमराठवाड्यातील रस्त्यांसाठी देणार इतकी नुकसान भरपाई\nराणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा\n काम चोरी करणे, महिन्याला पगार, मालक बिहारमध्ये, चोर…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Mahajandeepakv", "date_download": "2020-10-28T13:58:49Z", "digest": "sha1:7UKHAUGD7T7PTPQA6B23Z4T2E74AVYEA", "length": 3845, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Mahajandeepakvला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Mahajandeepakv या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:Sandesh9822 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/सहभागी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Tiven2240/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/ya-abhinetyani-kelay-love-marrige/", "date_download": "2020-10-28T15:24:01Z", "digest": "sha1:CYWXLWAU665KLFUVON6EIAVJ3B7MDVRC", "length": 10164, "nlines": 91, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "मुस्लिम असूनही ‘या’ 5 अभिनेत्रींना हिंदू अभिनेत्यांशीच करायचं होत लग्न, चौथी तर लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर देखील – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nमुस्लिम असूनही ‘या’ 5 अभिनेत्रींना हिंदू अभिनेत्यांशीच करायचं होत लग्न, चौथी तर लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर देखील\nमुस्लिम असूनही ‘या’ 5 अभिनेत्रींना हिंदू अभिनेत्यांशीच करायचं होत लग्न, चौथी तर लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर देखील\nबॉलिवूड हे असे स्थान आहे जेथे 90% प्रकरणांमध्ये नेहमीच प्रेम विवाह असतात. यामागचे कारण असे आहे की या उद्योगातील लोक नेहमीच खुल्या विचारांचे असतात. तसेच, ग्लॅमरस जगाशी जोडल्यामुळे बरेच लोक त्यांच्यावर फिदा असतात.\nअशा परिस्थितीत त्यांच्यासाठी प्रेम विवाह करणे सोपे होते. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या पुढे जगातील सर्वात श्रेष्ठ ताकत देखील निरुपयोगी ठरते. एकदा एखादी व्यक्ती मनापासून आवडली की त्याच्याशी लग्न करण्याची उत्सुकता वाढते. मग याचा विचार केला जात नाही की संपूर्ण जग आपल्या विरुद्ध आहे.\nतसे, भारतातही एकाच धर्माच्या वेगळ्या कलाकारांमध्ये विवाह सहजतेने घडतात. परंतु जेव्हा दोन पूर्णपणे भिन्न धर्मांची प्रेमप्रकरण पुढे येते तेव्हा या प्रकरणात लग्नात बरेच अडथळे येतात. विशेषत: काही लोक सध्या हिंदु मुस्लिमांमधील विवाहाचा सध्या स्वीकार करत नाहीत किंवा तसा विचार देखील करत नाही.\nपण जेव्हा अशा विभिन्न धर्मात प्रेम असते तेव्हा अशा प्रेमापुढे जात धर्म बघितला जात नाही. असेच काहीसे घडले बॉलीवूडच्या या 5 मुस्लिम अभिनेत्रींबरोबर ज्यांनी लग्नासाठी हिंदू वराची निवड केली. तर मग या मुस्लिम अभिनेत्री आणि हिंदू वराबद्धल तुम्हाला सविस्तर माहिती तपशीलवार देत आहोत.\nनरगिस आणि सुनील दत्त\nपूर्वीची सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसचे सुरुवातीला राज कपूरवर प्रेम होते, पण त्यांच्या आधीच्या लग्नामुळे ही बाब पुढे जाऊ शकली नाही. दुसरीकडे अभिनेता सुनील दत्तचे हृदय नर्गिसवर ज होते. लवकरच दोघांचेही प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले.\nनरगिस मुस्लिम कुटुंबातील असून सुनील पंजाबी कुटुंबातील होता. त्यांच्या लग्नात काही अडचणी आल्या, परंतु शेवटी सर्व काही ठीक झाले. या लग्नापासून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा संजय दत्त झाला.\nमधुबाला आणि किशोर कुमार\nआतापर्यंत मधुबाला बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. मधुबालाचे खरे नाव मुमताज आहे. मुस्लिम कुटुंबातील असूनही तिने हिंदू गायक किशोर कुमारशी लग्न केले. किशोर कुमारचे हे दुसरे लग्न होते. या लग्नाच्या एक वर्षानंतरच मधुबालाने जगाला निरोप दिला होता.\nशबाना रझा आणि मनोज बाजपेयी\nकरिब आणि होगी प्यार की जीत सारख्या चित्रपटात दिसणार्‍या शबानाने बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीशी लग्न केले आहे. शबानाला ऑनस्क्रीन नेहा म्हणूनही ओळखले जाते. या हिंदू मुस्लिम जोडप्याचे लग्नानंतर त्यांना अवा नायला नावाची एक मुलगी देखील झाली होती.\nदीया मिर्झा आणि साहिल संघ\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने 2014 मध्ये फिल्म निर्माता साहिल संघाशी लग्न केले. दीयाचे वडील मुसलमान होते तर आई हिंदू होती.\nसोहा अली खान आणि कुणाल खेमू\nसैफ अली खानची बहीण सोहा अली खानने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले आहे. मुस्लिम सोहा आणि हिंदू कुणाल हेदेखील लग्नाआधी एकमेकांशी लिव इन रिलेशन मध्ये राहिले होते.\nलक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते 2 लग्न, पहा पहिली पत्नी होती ही प्रसिद्ध अभिनेत्री…\nकरीनाने विचारले “तू कोणासोबत एक रात्र घालवली आहेस ”, यावर साराने दिले उत्तर.. म्हणाली मी या व्यक्ती सोबत…\nवयाच्या 15 व्या वर्षीच बो ल्ड सीन देऊन प्रसिद्ध झाली होती ‘ही’ अभिनेत्री, पण त्यानंतर पडले इतके म हागात की पाहून तुम्हीही व्हाल थक्क…\nसोशल मीडियावर धु माकूळ घालतेय मिथुन चक्रवर्ती ची सून, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है \nही आहे सलमान खान ची सुंदर भाची, इंटरनेटवर सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे, पहा फोटोज…\nहेमा मालिनीच्या दोन्ही सूना खूपच सुंदर दिसतात, छोटी सून तर जणू सौंदर्याची खाण च आहे, पहा फोटोज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/e-aadhaar-card-pdf/", "date_download": "2020-10-28T14:05:26Z", "digest": "sha1:F5VTNVTS6RWHKOOW3G5JQS2HFFZMLLPG", "length": 2997, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "e Aadhaar Card PDF Archives | Marathi Tech Blog", "raw_content": "\nई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे\nअनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड गरजेचे आहे. अनेकदा आधार कार्ड आपल्या जवळ नसते अशावेळी ते ऑनलाईन देखील ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B6.html", "date_download": "2020-10-28T15:12:54Z", "digest": "sha1:BTWPX23XFIIUGGFF5U3CAFZOAQYPMAEY", "length": 18156, "nlines": 130, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणा : विजय वहाडणे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले ��ेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणा : विजय वहाडणे\nकोपरगाव, जि. नगर ः ‘‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे’’, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यन केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शुक्रवारी केली.\nश्री. वहाडणे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना सोबत घेऊन कोरोनाविरोधात लढणाऱ्या योद्‌ध्यांचा सन्मान करणारा, कृतज्ञता म्हणून घंटानाद, थाळीनाद उपक्रम यशस्वी केला. विरोधी पक्षाचे असूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर देशवासीयांना साद घालून, देशभर दिवे उजळवून सर्व भारतीयांची एकजूट आहे, असे जगाला दाखवून दिले आणि जनतेचे मनोधैर्य वाढविले. त्याउलट, महाराष्ट्र भाजपने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ अशा संकुचित मानसिकतेच्या आंदोलनाची हाक देऊन समाजात काय संदेश दिला, हेच कळत नाही. याच न्यायाने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बळी गेले म्हणून विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरुद्ध असेच आंदोलन करायचे का अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये\nविशेष म्हणजे विजय वहाडणे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते असून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे चिंरजीव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच नरेंद्र मोदी विचार मंचाची स���थापना करून कोपरगावची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत एकहाती जिंकली होती. त्यामुळे एकाअर्थी वहाडणे यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याचेच मानले जात आहे.\nमुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणा : विजय वहाडणे\nकोपरगाव, जि. नगर ः ‘‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे’’, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यन केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शुक्रवारी केली.\nश्री. वहाडणे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना सोबत घेऊन कोरोनाविरोधात लढणाऱ्या योद्‌ध्यांचा सन्मान करणारा, कृतज्ञता म्हणून घंटानाद, थाळीनाद उपक्रम यशस्वी केला. विरोधी पक्षाचे असूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यानंतर देशवासीयांना साद घालून, देशभर दिवे उजळवून सर्व भारतीयांची एकजूट आहे, असे जगाला दाखवून दिले आणि जनतेचे मनोधैर्य वाढविले. त्याउलट, महाराष्ट्र भाजपने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ अशा संकुचित मानसिकतेच्या आंदोलनाची हाक देऊन समाजात काय संदेश दिला, हेच कळत नाही. याच न्यायाने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बळी गेले म्हणून विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरुद्ध असेच आंदोलन करायचे का अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये अशा काळात आरोप-प्रत्यारोप करणे देशहितासाठी घातकच आहे, हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळते, ते महाराष्ट्र भाजपच्या महान नेत्यांना का कळू नये\nविशेष म्हणजे विजय वहाडणे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते असून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे चिंरजीव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच नरेंद्र मोदी विचार मंचाची स्थापना करून कोपरगावची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत एकहाती जिंकली होती. त्यामुळे एकाअर्थी वहाडणे यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याचेच मानले जात आहे.\nनगर कोरोना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील नरेंद्र मोदी उपक्रम शरद पवार महाराष्ट्र आंदोलन निवडणूक\nनगर, कोरोना, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी, उपक्रम, शरद पवार, महाराष्ट्र, आंदोलन, निवडणूक\nकोपरगाव, जि. नगर ः ‘‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून बाहेर पडावे’’, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे अवमूल्यन केले आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या प्रादुर्भावाची जोखीम अधिक असताना मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’बाहेर पडण्याचा सल्ला देणे हा क्रूरपणाच आहे. आजपर्यंत झालेल्या प्रदेशाध्यक्षांची शानदार कारकीर्द पाहता, असे वक्तव्य करून पाटील यांनी चूकच केली आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शुक्रवारी केली.\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nपरभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखे���ासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/sbi-bank-employee-corona-positive.html", "date_download": "2020-10-28T13:33:09Z", "digest": "sha1:MYIHBTVJBI6AYLPWTN4IAASOQEDT42GK", "length": 6613, "nlines": 80, "source_domain": "www.smartichi.com", "title": "एसबीआय बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बँक बंद", "raw_content": "\nHomeदेश विदेशएसबीआय बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बँक बंद\nएसबीआय बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बँक बंद\nकळंब शहरात कोरोनाचा (coronavirus)कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतीय स्टेट बॅंकेतील (sbi)10 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मागच्या तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे मत ग्राहक, व्यापारी व्यक्त करीत आहेत.\n1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता\n2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...\n3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा\n4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा\n5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही\n6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ\nकळंब शहरात कोरोनाबाधितांची संख्या काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. त्यातच शहरातील भारतीय स्टेट बॅंकेचे दहा कर्मचारीच पॉझिटिव्ह आल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हैद्राबाद बँकेचे भारतीय स्टेट बँकेत (sbi) विलगीकरण करण्यात आले असल्याने 20 ते 22 हजार ग्राहकांची संख्या आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. कोरोनामुळे सततच्या टाळेबंदीमुळे व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कठीण परिस्थितीत व्यवसाय सुरू असताना मागच्या तीन दिवसांपासून बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहक व व्यापाऱयांनसमोर नवीनच प्रश्न उभे ठाकले आहे��.\nबॅंकेचे व्यवहार बंद असल्याने पैसे ट्रान्स्फर करणे, पैसे जमा करणे, काढणे तसेच इतर बॅंकेला पैसे पुरविणे, शेतकरी व मजूर वर्गाचे छोटे- मोठे व्यवहार ठप्प झाले आहेत. बॅंक बंद असल्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला असून व्यवहार होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nरिझर्व बॅंकेने (RBI) दखल घ्यावी\nकर्मचारी कोरोनामुळे पॉझिटिव्ह (corona postive)आले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवण्यात आल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या गंभीर प्रकारची दखल घ्यावी अशी मागणी येथील व्यापारी संघटनेने केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2020-10-28T14:16:32Z", "digest": "sha1:2CBBVM2O3IUYT54455BFBGMVS4GYHMN2", "length": 3467, "nlines": 53, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"गांव-गाडा/कुणबी\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"गांव-गाडा/कुणबी\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गांव-गाडा/कुणबी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपान:गांव-गाडा.pdf/17 ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा/दुकानदारी ‎ (← दुवे | संपादन)\nगांव-गाडा/फसगत ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2020-10-28T14:41:24Z", "digest": "sha1:N5CTIKBKWV7HTJPROEWGP4QZN4DSHUPL", "length": 3154, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "कीवर्ड Archives | Online Tushar", "raw_content": "\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक व्यवसाने आणि वेबसाइटच्या मालकाने Google वर नंबर १ रँक येण्याचं स्वप्न पाहिलं आहे पण ते नेमकं होईल कसं तुम्ही वेबसाईट सुरु केली आपल्या वेबसाईटवर जास्त ट्राफिक ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/maharashtra-unlock-5-rules-what-will-stay-closed-and-what-start/", "date_download": "2020-10-28T14:27:42Z", "digest": "sha1:GJ4QU4ADIV6VNR42PZ3G6N4VP73XO6M2", "length": 6150, "nlines": 92, "source_domain": "punerispeaks.com", "title": "महाराष्ट्र अनलॉक 5: काय सुरु, काय बंद राहणार? - Puneri Speaks", "raw_content": "\nमहाराष्ट्र अनलॉक 5: काय सुरु, काय बंद राहणार\nमहाराष्ट्र अनलॉक 5 ची नियमावली महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात हॉटेल रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता 5 ऑक्टोबर पासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे.\nमहाराष्ट्र अनलॉक 5 काय सुरु\nराज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार\nराज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा\nअत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी\nमुंबई डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाला परवानगी\nपुणे विभाग लोकल ट्रेन सुरू होणार\nऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाहीत\nमुंबई महानगर प्रदेश लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी\nसिनेमा हॉल बंद राहणार\nस्वीमिंग पूल बंद राहणार\nमनोरंजन पार्कस, थिएटर, सभागृहे\nशाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद\nसामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी\nमुंबई डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे विभाग लोकल ट्रेन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nअपड��टसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nकोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात\nAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\n#CoupleChallenge: पुणे पोलिसांचा फोटो शेअर करणाऱ्यांना इशारा\nमहाराष्ट्र अनलॉक 5 नियम\nमहाराष्ट्र अनलॉक 5 नियमावली\nमहाराष्ट्र अनलॉक 5 माहिती\nPrevious articleपुणे तिथे काय उणे म्हणजे काय पुण्यातील लोक असे का म्हणतात\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/two-wheeler-thieves-nanded-three-robberies-two-consecutive-days-nanded-news-336590", "date_download": "2020-10-28T15:24:50Z", "digest": "sha1:4PJYCFDUC5TGMSTJ7Y7742XQGV64PJZE", "length": 18218, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस : लगातार दोन दिवसात तीन लुटमारीच्या घटना - two-wheeler thieves in Nanded: Three robberies in two consecutive days nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेडात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस : लगातार दोन दिवसात तीन लुटमारीच्या घटना\n. ही घटना आसना बायपास पुलावर शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनांदेड : सराफाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याला अनोळखी तीन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून त्याच्याजवळील सोन्या- चांदीचे दागिणे व त्याची दुचाकीसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना आसना बायपास पुलावर शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनांदेड शहराच्या भावसार चौक परिसरात अष्टविनायकनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या जवळील १३ लाख रुपयांची रोख रक्कम अनोळखी दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आसना पुलाजवळ एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना पुढे आली आहे. चोरट्यांनी त्या व्यापाऱ्याच्या डोळ्���ांमध्ये मिरची पुड टाकल्यानंतर त्याला शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने पळविले. तसेच चोरट्यांनी दागिन्यांसह त्याची दुचाकी (स्कुटी) पळविली.\nहेही वाचा - गणेशोत्सव श्रद्धापूर्वक साजरा करा- आमदार बालाजी कल्याणकर\nसराफा व्यापारी नंदू लालगे यांना लुटले\nप्राप्त माहितीनुसार सराफा व्यापारी नंदू लालगे यांचे अर्धापूर येथे ज्वेलरीचे दुकान असून त्यांचे वास्तव्य नांदेड येथे आहे. अर्धापुर ते नांदेड ते नेहमी ये- जा करतात. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दुकान बंद करून आपल्या स्कुटीवरून ते नेहमीप्रमाणे नांदेडकडे निघाले. नांदेडकडे येत असताना या मार्गावर असताना पुढे काही वाहने असल्याने दुचाकीचा वेगा कमी केला. या दरम्यान त्यांचा पाठलाग करत असलेल्या एका दुचाकीवरुन तिघेजण समोर आले. त्यांनी त्यांची दुचाकी अडविली. चाकुचा धाक दाखवून व नंतर डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्यांच्याकडील १०० ग्रॅम सोने, ६०० ग्रॅम चांदी आणि काही रोख रक्कम, दुकानाची किल्ली आणि दुचाकी असा लाखोंचा ऐवज लंपास केला.\nअनोळखी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nअचनाक झालेल्या या हल्‍ल्याने सराफा श्री. लोलगे घाबरले. ते आपले डोळे चोळत रस्त्यातच बसल्याने पुन्हा वाहतुक खोळंली. त्यानंतर हा घडलेला प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी कसेबसे नांदेड गाठले. सराफा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सराफा व्यापारी व श्री. लोलगे हे अर्धापूर पोलिस ठाण्यात हजर झाले. रात्री उशिरा अनोळखी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी आपल्या अधिकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली.\nयेथे क्लिक करा - शेतकऱ्यांना गुड न्यूज : या परिमंडळातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विज\nसराफा बाजारमध्ये पोलीस चौकी उभारावी\nतीन दिवसापूर्वी नांदेडच्या सराफा बाजारमध्ये तोंडाला रुमाल बांधून ग्राहक बनुन आलेल्या दोघांनी श्री. बोराळे यांच्या दुकानातील काउंटरमधून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिणे लंपास केले होते. या गुन्ह्याचा शोध अद्यापही लागला नाही. बाजारात येणाऱ्या महिलेच्या अंगावरील गंठण पळविण्याचे प्रकारही घड त आहेत. वाढती गुन्हेगारी आणि लुटमार या पार्श्‍वभूमीवर सराफा बाजारमध्ये पोलीस चौकी उ���ारून सशस्त्र पोलीस दलाची गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील सराफा व्यापारी सुधाकर टाक आणि दिपक बोधणे यांनी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोटच्या मुलांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nदाभोळ : दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथील एका 26 वर्षीय विवाहितेने काल (ता. 27) रात्री आपल्या दोन लहान मुलांसह गावातील जंगलात असलेल्या...\nपुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न\nगराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात...\nघरात सुरू होता बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांची अचानक धाड आणि घरातून निघाला धुर \nशिरपूर : कळमसरे (ता. शिरपूर) येथे मंगळवारी दुपारी बनावट नोटा छापखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक व शहर पोलिसांनी कारवाई केली. या...\nअवैध धंद्यांना लागणार लगाम जिल्हा समन्वय कक्षात आता थेट तक्रारीची सोय\nनाशिक : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्याविरोधात थेट तक्रारीसाठी जिल्हा समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती...\nकुरकुंभ परिसरात केमिकलमिश्रीत पाणी पिऊन 11 मेंढ्यांचा मृत्यू\nकुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता. 28) दुपारी साडेचारच्या सुमारास रस्त्याने वाहणारे केमिकलमिश्रीत सांडपाणी प्यायल्याने...\nदाजीपूर अभयारण्य क्षेत्रात खासगी वाहनांना प्रवेश बंदी\nराधानगरी - येथून पुढे दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांच्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. पर्यटकांना स्थानिक परिस्थितीकीय समितीकडून उपलब्ध...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/congress-started-agitation-against-farmers-and-labor-laws-nashik", "date_download": "2020-10-28T15:37:50Z", "digest": "sha1:NJ32JE7WOL35YW2ARXSC2JJPGPGW7Q3H", "length": 19126, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सज्ज व्हा! - बाळासाहेब थोरात - Congress started agitation against farmers and labor laws nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सज्ज व्हा\nकेंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय आंदोलनाची सुरवात करण्यात आली. राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ’ दिवस पाळण्यात आला. जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले.​\nलासलगाव (जि. नाशिक) : शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने आज दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सज्ज व्हा, असा नारा दिला. या संबंधाने बोलताना महसूलमंत्री तथा काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार हुकूमशहा असून, ते लोकशाही डुबवण्याकडे चालले असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ नोव्हेंबरला दिल्ली येथे राष्ट्रपतींना एक कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nकेंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय आंदोलनाची सुरवात करण्यात आली. राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ’ दिवस पाळण्यात आला. जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले. थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगावला धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी थोरात म्हणाले, की कृषीविषयक तीन कायदे घाईघाईने मंजूर करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे अस्तित्व संपणार असून, शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे आधारभूत किमतीखाली माल खरेदी करू नये, याबाबत साशंकता वाटते. त्यामुळे कृत्रिम टंचाई वाढून साठेबाजीचे पेव फुटेल. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडेल.\nहेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार\nथोरात यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढ, आर्थिक मंदीची लाट, बेरोजगारीचा प्रश्‍न अशी मोठी संकटं देशासमोर आहेत. त्यात पुन्हा केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने लॉक��ाउन केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे.\nमहात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या भजनाने आंदोलनाची सुरवात झाली. त्यानंतर शेतकरीविरोधी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या निवेदनावर प्रातिनिधिक स्वरूपात थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सांगलीच्या जयश्री पाटील यांनी सह्या केल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, राजाराम पानगव्हाणे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची भाषणे झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे, माजी आमदार शिरीष कोतवाल, ॲड. अनिल आहेर, अश्‍विनी बोरस्ते, डॉ. हेमलता पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, दत्तात्रय डुकरे, रश्मी पालवे, ब्रिजकिशोर दत्त, मधुकर शेलार, डॉ. विकास चांदर, साधना जाधव, निर्मला खर्डे, जगदीश होळकर, शांताराम लाठर, संजय होळकर, ज्ञानेश्‍वर पाटील, मुकुंद होळकर, किशोर कदम, सचिन होळकर, सुरेश कुमावत, योगेश डुकरे, मिराण पठाण, संजय जाधव, असलम शेख आदी उपस्थित होते. डॉ. शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. शेलार यांनी आभार मानले.\nहेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ\n* जुलमी कृषी विधेयकामुळे शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा मोदी सरकारचा डाव असा आरोप\n* शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये शेतकरी, कामगार बचाव दिन पाळण्याची घोषणा\n* व्यासपीठावर कार्यकर्त्यांची गर्दी.\nसंपादन - रोहित कणसे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाळरानामध्ये येणाऱ्या इगलवर्गीय पक्ष्यांवर व्हावे संशोधन : पक्षी संशोधक ड़ॉ. शिवाजी चव्हाण\nसोलापूरः सोलापूर परिसरातील ग्रासलॅंड व इगलवर्गीय पक्ष्यांची मोठी संख्या या दोन्ही बाबीच्या संदर्भात संशोधन व अभ्यासाला चालना मिळण्याची गरज आहे. तसेच...\nरोकड नाही चक्‍क कांदा चोरीसाठी नाशिकहून आले धुळे परिसरात\nसामोडे (धुळे) : कांद्याचे भाव गगणाला भिडताच चोरांनी आपला मोर्चा शेताकडे वळवला. रात्रीतून कांदा चाळ���तून कांदा चोरण्याचा उपक्रम सुरु केला. आज पहाटे तीन...\nतालुक्यात खरिपाकडून निराशाच; मात्र भाजीपाल्याचा बळीराजाला आधार\nनाशिक : (लखमापूर) दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिल्याने कोरोनाच्या काळातील भरपाई भरून निघेल, अशी आशा आहे. रब्बी व खरीप...\nदिंडोरी तालुक्यात खरिपाकडून बळीराजाची निराशा; भाजीपाल्याचा आधार\nनाशिक/लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिल्याने कोरोनाच्या काळातील भरपाई भरून निघेल, अशी आशा आहे. रब्बी व खरीप...\nनामपूरसह करंजाडच्या समितीत कांदा लिलाव बंद; साठवणुकीवर निर्बंधामुळे व्यापाऱ्यांचा निर्णय\nनाशिक/नामपूर : देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर गगनाला भिडल्याने केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे...\nसर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांना ओरबडताहेत\nजळगाव : राज्यात शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. याला जबाबदार सर्व आमदार, खासदार आहेत. सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी एकसारखे आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/chennai-vs-delhi-chennai-super-kings-is-looking-stronger-than-delhi-capitals-watch-the-preview/articleshow/78316735.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2020-10-28T14:02:23Z", "digest": "sha1:P2OOJBWAGW36TIHGWZLJYUQVCOBYGXA3", "length": 13808, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nChennai vs Delhi: दिल्लीविरुद्धच्या लढतीत चेन्नईचेच पारडे जड, पाहा अश्विन खेळणार की नाही...\nआयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना आत्मविश्वास दुणावलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी होतो आहे. गेल्या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला होता, तर दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्याक कोण जिंकणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.\nदुबई : राजस्थानविरुद्धच्या आयपीएल लढतीतून धडा घेत महेंद्रसिंग धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला येणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे; कारण शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जचा सामना आत्मविश्वास दुणावलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी होतो आहे. स्पिनरना पडलेला ‘मार’ आणि विसाव्या षटकांत झालेल्या सुमार माऱ्यामुळे चेन्नईला गेल्या लढतीत राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला होता. सलामीवीर मुरली विजय आणि मधल्या फळीतील केदार जाधव आणि स्वतः कर्णधार महेंद्रसिंग धोनी या फलंदाजांचे अपयशही लपले नव्हते.\nराजस्थानविरुद्धच्या लढतीत धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सॅम करन, ऋतूराज गायकवाड यांना त्याने आपल्याआधी संधी दिली. मात्र त्याच्या या डावपेचांवर टीका झाली. धोनी आधी फलंदाजीला आला असता, तर अनुभवी फलंदाज फाफ डूप्लेसिसवरील अतिरिक्त ताण कमी झाला असता. धोनीने त्याच लढतीत अखेरच्या षटकांत षटकारांची आतषबाजी केली होती. तो आधीच फलंदाजीला आला असता, तर लढतीचा निकाल वेगळा लागला असता, असे जाणकार आणि त्याच्या पाठिराख्यांना वाटले होते.\nचेन्नईची राजस्थानविरुद्धची लढत शारजाला पार पडली होती. जिथे मैदान तुलनेत लहान आहेत. मात्र दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची लढत दुबईला होते आहे, जिथे मैदान मोठे आहे. अशा मोठ्या मैदानांवर स्कोअरबोर्ड हलता ठेवण्यासाठी एकेरी, दुहेरी धावा घेत राहणे महत्त्वाचे असते. धोनी जसा फटकेबाजीत हुशार आहे. तसाच तो धावा घेण्यातही कसलेला आहे.\nदिल्लीने पंजाबवर मात करत सुरुवात छान केली; पण अश्विनचा खांदा दुखावला असून तो चेन्नईविरुद्ध खेळेल की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. गुरुवारच्या सरावाला अश्विन येणार होता. तिथे फिझिओ पॅट्रिक फरहार्त त्याची तपासणी करून योग्य तो निर्णय देणार होता. अशी माहिती दिल्लीचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक मोहम्मद कैफने दिली. अश्विन खेळला नाही, तर सीनियर स्पिनर अमित मिश्रला अक्षर पटेलसह संधी मिळू शकते. आतापर्यंत मिश्राने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील सर्वात जास्त हॅट्रिक्सही मिश्राच्या नावावर आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आह�� सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nIPL 2020: थरारक विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप, ...\nआता धोनीला चमत्काराची गरज; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ए...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nIPL 2020: रोहित शर्माची आयपीएलमधून माघार\nIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई.... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुन्हेगारी'या' शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली 'सुपारी'\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारीली, पाहा संघातील बदल...\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nक्रिकेट न्यूजरोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; BCCIच्या दुखापत व्यवस्थापनवर प्रश्न चिन्ह\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-28T15:35:30Z", "digest": "sha1:TJBAYMEMCBW4YKRPLLPXVH4TYIDRQNFC", "length": 3537, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १३३० च्या दशकातील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १३३० च्या दशकातील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स.च्या १३३० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स.च्या १३३० च्या दशकातील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.चे १३३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १३३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-28T15:06:18Z", "digest": "sha1:EY4MYYN57UIMM6Z6MCRVIZZ5NK4ETKFA", "length": 4777, "nlines": 82, "source_domain": "onlinetushar.com", "title": "वर्डप्रेस Archives | Online Tushar", "raw_content": "\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nवर्डप्रेस ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम डोमेन आणि होस्टिंगची आवश्यकता असते. वर्डप्रेस ब्लॉग तयार करतांना होस्टिंगची निवड सर्वाधिक महत्त्वाची ठरते. याआधीच्या ...\nवर्डप्रेसवर कॉन्टॅक्ट फॉर्म कसा तयार करायचा\nतुम्हाला तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा आहे का प्रत्येक वेबसाईटवर कॉन्टॅक्ट फॉर्म असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ...\nवर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा\nतुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड विसरला आहात का तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्डप्रेस वेबसाईटचा पासवर्ड कसा बदलायचा हे जाणून ...\nटॉप १० न्यूजपेपर / मॅगझीन वर्डप्रेस थीम\nवर्डप्रेस हे सुरवातीला खरं तर ब्लॉगर, पब्लिशर यांनाच समोर ठेऊन तयार करण्यात आलं होत. न्यूजपोर्टलसाठी माझ्यामते वर्डप्रेस हीच सर्वोत्तम कंटेन्ट ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Here-are-some-tips-to-reduce-irritability.html", "date_download": "2020-10-28T15:30:59Z", "digest": "sha1:BHPMDXSA47N4XRJHTM3FGWZFKNBP2CDK", "length": 5527, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "चीडचीडेपणा कमी करण्याच्या काही खास टिप्स...", "raw_content": "\nचीडचीडेपणा कमी करण्याच्या काही खास टिप्स...\nbyMahaupdate.in गुरुवार, मार्च १२, २०२०\nआजकालच्या धावपळीच्या जगात तणाव आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन बसला आहे. इच्छा नसतानाही आपण यामध्ये अडकतो आणि इच्छा असूनही यातून बाहेर पडू शकत नाहीत. यामुळे मौन वैतागून जातो आणि चीडचीडेपणा वाढतो.\nकधी ऑफिसमधील टेन्शन तर कधी घरातील. सुपर मार्केटपासून ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर आपण त्रस्त होऊ लागतो. तुम्हाला घाई असताना असे झाल्यास फ्रस्ट्रेशन आणखी वाढते, परंतु स्वत:चा मूड खराब करणारी परिस्थिती सुधारत नाही. काही टिप्स आत्मसात करून तुम्ही दररोज होणारा तणाव कमी करू शकता.\nचीडचीडेपणा कमी करण्याच्या काही खास टिप्स...\n7/11 ची गणना :\nजेव्हा कधी तणावग्रस्त परिस्थिती असेल, तेव्हा आकड्यांची गणना सुरू करा. श्वास आत घेतल्यानंतर एक ते सातपर्यंत आकडे म्हणा. श्वास सोडताना 1 ते 11 पर्यंत आकडे म्हणा. काही वेळाने तुमच्या शरीराला आराम वाटू लागेल आणि मेंदूला त्रास देण्यार्‍या गोष्टीतून लक्ष दुसरीकडे वळेल.\nट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर वारंवार हॉर्न वाजवल्याने तुम्ही त्यातून लवकर बाहेर पडणार नाही. यापेक्षा हा वेळ स्वत:साठी वापरा. स्वत:वर लक्ष द्या, गाडी चालवताना आपली बसण्याची पद्धत ठीक आहे काय आपल्या शहराची परिस्थिती कशी आहे आपल्या शहराची परिस्थिती कशी आहे लोक कोणत्या विषयावर चर्चा करत आहेत, अशा गोष्टींवर विचार करा. हे काम तुम्ही बस, रिक्षामध्ये बसूनदेखील करू शकता.\nरिलॅक्स व्हा, योजना तयार करा:\nजेव्हा तुम्ही मोठय़ा रांगेत स्वत:चा नंबर येण्याची वाट पाहत आहात, तर हा वेळ आराम करण्यासाठी वापरा. आपल्या पुढील काही गोष्टींचे नियोजन करा. आपले आवडते चॉकलेट किंवा पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. मोकळ्या वेळेत पदार्थाची खरी चव तुम्हाला कळेल.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/09/verdict-on-babri-case.html", "date_download": "2020-10-28T14:10:50Z", "digest": "sha1:Y6E67T4RJZLRJT2DMME5GPMHO5EP2QMD", "length": 6457, "nlines": 79, "source_domain": "www.smartichi.com", "title": "बाबरी मशीदप्रकरणी आज निकाल", "raw_content": "\nHomeदेश विदेशबाबरी मशीदप्रकरणी आज निकाल\nबाबरी मशीदप्रकरणी आज निकाल\n१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय (court)आज निकाल देणार असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.\nया प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे (court)३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले आहेत. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.\n1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद\n2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा\n3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा\n4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा\n5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nदरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मु���ली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांच्यापैकी कोणीही उपस्थित नसणार आहे. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत.\nउमा भारती सध्या उत्तराखंड येथील रुग्णालयात उपचार घेत असून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी आपल्या दोषी ठरवण्यात आल्यास जामीनासाठी अर्ज करणार नाही असं म्हटलं आहे.\nदरम्यान लालकृष्ण अडवाणी २४ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_35.html", "date_download": "2020-10-28T14:45:58Z", "digest": "sha1:YRF5XMFWOOBJCP3GZT2G3P7QCIE37IDJ", "length": 16204, "nlines": 174, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "देश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\n- मुंबई (नाजीम खान)\nदेशात नशेच्या आहारी जावून लाखो लोक आपले जीवन उध्वस्त करीत आहेत. त्यामुळे नशायुक्त पदार्थांवर बंदी आणणे व लोकांचे मन परिवर्तन करून देश नशामुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी केले.\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे ’नशेचा नाश देशाचा विकास’ या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी अंधेरी वेस्ट मधील मेअर हॉल मुंबई येथे 2 ऑक्टोबर रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर विशेष आमंत्रित म्हणून ब्रह्मकुमार तपस्विनी, नशाबंदी महाराष्ट्राचे अमोल मडामे, मौ.अतिकुर्रहमान क���स्मी, अब्दुल हफिज भाटकर, मुंबई शहर जेआयएचचे सचिव हुमायूं होते. महेफूज सिद्दीकी जोगेश्‍वरी यांनी कुरआन पठण करून कार्यक्रमास सुरूवात झाली.\nपुढे बोलताना तौफिक असलम खान म्हणाले, नशा आणणार्‍या पदार्थांवर उदा. दारू, गांजा, तंबाखू इत्यादीवर शासकीय प्रतिबंध लादून काहीही साध्य होणार नाही, असे प्रयोग मागेही झालेले आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही याची मागणी करणार नाही. आम्ही या पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी करूच पण याशिवाय, लोकांनी स्वयंस्फूर्तीने या गोष्टींचा त्याग करावा, यासाठी या अभियाना दरम्यान जनजागृती करण्याचा आमचा माणस आहे व हे काम फक्त मोहिमेपुरते राहणार नसून पुढेही सुरूच राहील. नशाबंदीसाठी या क्षेत्रात काम करणार्‍या सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांचीही मदत घेण्यात येईल. आमचा खरा उद्देश लोकांचे मन परिवर्तन करणे आहे. प्रास्ताविकात मजहर फारूख म्हणाले, नशेचा नाश केल्याशिवाय देशाचा खरा विकास होणार नाही. आपला देश हा जगातील सर्वात तरूण देश आहे. युरोपमध्ये माणसे उतारवयाकडे झुकलेली आहेत. आमची अशी धारणा आहे की, केवळ विकासाचे नारे देवून विकास होणार नाही. विकास करण्यासाठी नशामुक्त असणारी, सुदृढ आरोग्य असणारी, काम करणारी युवा पिढी आवश्यक आहे. असे झाले तरच आपल्या देशाचा खरा विकास होईल, अन्यथा नाही. या मोहिमेत जमाअत महाराष्ट्रात समग्र नशाबंदी करण्याचा आग्रह शासनाकडे करेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन जमाअततर्फे देण्यात येईल. राज्यात कुठे-कुठे दारू आणि तत्सम नशा आणणार्‍या पदार्थांची विक्री किती प्रमाणात आणि कशी होते, यासंबंधीचीही माहिती आम्ही मोहिमे दरम्यान, गोळा करणार आहोत. ही माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या शितकालीन अधिवेशनामध्ये शासनाला सादर करून संपूर्ण नशाबंदीची मागणी करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रात टोबॅको फ्री झोन निर्माण करण्यासाठीही सरकारकडे मागणी करण्यात येईल. आज शाळा, महाविद्यालयांच्या अगदी जवळपास तंबाखू आणि गुटख्यांच्या पुढ्या सर्रास उपलब्ध होतात. हे सगळं बंद व्हायला पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या आसपास तंबाखू विकणार्‍यांना परवानगी देण्यात येवू नये, तसेच खाण्याचीही परवानगी नसावी. याची मागणी जमात करणार आहे. तंबाखूला नशा आणणारा पदार्थ म्हणून आपण मान्यता देत नाही म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार अगदी सहज होत आहे आणि याला तरूण बळी पडतात.\nमंचावरील उपस्थितांची समयोचित भाषणेही झाली. आभार हुमायू यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiessay.net/marathi-essay-of-mahatma-gandhi/", "date_download": "2020-10-28T14:06:17Z", "digest": "sha1:C2C6Q7W6EDFMEEUW64XA4OJEVIAJACFQ", "length": 7637, "nlines": 39, "source_domain": "www.marathiessay.net", "title": "महात्मा गांधी – निबंध मराठी मध्ये Essay On Mahatma Gandhi In Marathi", "raw_content": "\nHome » थोर पुरुष\nEssay on Mahatma Gandhi in Marathi: महात्मा गांधीजींना आपण सर्व ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखतो तसेच महात्मा गांधीजी “बापू” या नावानेही ओळखले जात. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. मोहनदास लहानपणापासूनच आज्ञाधारक होते. त्यांना लहानपणापासूनच शिस्तीची सवय होती. त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती तसेच खरे बोलायची सवय होती.\nमहात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय काण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली. तेथील हिंदी लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले.\nभारतात परत आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले. इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. सत्याग्रह व असहकाराच्या चळवळीमुळे सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. स्वातंत्र्याची लढाई लढताना गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले. अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मिठाचा कायदा मोडल्यानंतर गांधीजींचे अनुयायी अधिकच वाढले. मोठमोठ्या नेत्यांनी जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, लाला लजपतराय, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दिला.\nस्वतंत्र भारताचे गांधीजींचे स्वप्न होते. गांधीजींना देश नुसता स्वतंत्र नाही तर स्वावलंबी करायचा होता. त्यासाठ��� त्यांनी घरोघरी जाऊन चरख्याचा संदेश दिला. अनेक लोकांना स्वावलंबी केले. ग्रामोद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. स्वत: त्यांनी भारी वस्त्रांचा त्याग करून नुसते धोतर व अंगावर पेचा घेऊन ते राहू लागले.\nगांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती यांचा आयुष्यभर प्रचार केला व स्वत:ही हीच शिकवण आचरणात आणली. ‘आधी करावे मग सांगावे ‘, असे त्यांचे आचरण होते.\nमहात्मा गांधीजींच्या देशप्रेमाने व चळवळीने अखेर देश जागृत झाला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण देशासाठी त्याग करणारे महात्मा गांधी स्वातंत्रय मिळाल्यावर फार दिवस आपल्यात रहिले माहीत. ३० जानेवारी, १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना त्यांची हत्या झाली. यमुना नदीच्या जवळ रजघाटावर गांधीजींची समाधी बांधण्यात आली. सर्व जगाला वंद्य असणारे ब भारतीयांना अभिमान वाटणारे गांधीजी हे एक महान पुरुष होते.\nपेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे #श्री_सखी #नागेश भास्करराव #प्राची अशोकराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/read-how-much-wealth-does-thackeray-family-have-10600", "date_download": "2020-10-28T13:45:54Z", "digest": "sha1:4PXNJTVBJOT4JISRO3HZXZV2EHIES3VY", "length": 11317, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वाचा ! ठाकरे कुटुंबाकडे किती संपत्ती ?? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n ठाकरे कुटुंबाकडे किती संपत्ती \n ठाकरे कुटुंबाकडे किती संपत्ती \n ठाकरे कुटुंबाकडे किती संपत्ती \nमंगळवार, 12 मे 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ठाकरे कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असली तरीही खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे एकही वाहन नाही.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्नी रश्मी तसेच आदित्य व तेजस या पुत्रांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची एकत्रित चल-अचल संपत्ती अंदाजे १२५ कोटी रुपये आहे. त्यात त्यांच्या तीन बंगल्यांचाही समावेश आहे. यातील 'मातोश्री' हा बंगला वांद्रे पूर्व येथील कलानगर येथे असून, त्याच्याच समोर नवीन बंगला उभारण्यात येत आहे. तसेच कर्जत येथे ठाकरे यांचे फार्म हाऊसही आहे. ठाकरे यांच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असून, यामध्ये विविध कंपन्यांमधील भागीदारी आणि त्यातून मिळणारा लाभांश याचाही समावेश आहे. आत्तापर्यंत ठाकरे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात २३ प्रकरणांची नोंद असून, त्यातील १२ प्रकरणे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित तक्रारींची खासगी तक्रार म्हणून नोंद करण्यात आली आहे.\nआदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ११ कोटी ३८ लाख रु.च्या आसपास संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाख रु.च्या बँक ठेवी, २० लाख ३९ हजार रु.चे बाँड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५० हजार रु.), ६४ लाख ६५ हजार रु.चे दागिने तसेच १० लाख २२ हजार अशी रक्कम होती. आदित्य यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ६७ लाख आणि गुंतवणूक ११ कोटी ३८ लाख असून एकूण १६ कोटी ५ लाख ५ हजार २५८ रुपये ही त्यांची जाहीर केलेली मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.\nसोमवारी दाखल केलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव यांनी आपल्या तसेच पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ठाकरे कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असली तरीही खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे एकही वाहन नाही.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare तेजस tejas निवडणूक निवडणूक आयोग रश्मी ठाकरे rashmi thackeray कला नगर पोलिस आदित्य ठाकरे aditya thakare गुंतवणूक विधान परिषद\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nराज्यपालांच्या 'त्या' पत्रावर अमित शाहांनाही नारा��ी, अमित शहा काय...\nराज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले होते. त्यावरुन...\nमंदिरं खुली करण्यावरुन पवारांचं मोदींना पत्र, राज्यपालांबद्दल केली...\nराज्यपालांनी मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त...\n‘एमपीएससी’ परीक्षेचा तिढा कायम, तर आजपासून मराठा क्रांती ठोक...\nमराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून, मराठा क्रांती ठोक...\n राज्यात पुन्हा पुढचे 6 महिने बंधनं लादण्याची शक्यता -...\nकोरोनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासह जगाला ग्रासलंय. त्यामुळे आता सर्वांचीच चिंता...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur-covid-19-death-analysis-by-nagpur-municipal-corporation-267755.html", "date_download": "2020-10-28T13:45:45Z", "digest": "sha1:VFIPTLCW6E3ALHZKRF4AZF44SWNMVVPO", "length": 17605, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Nagpur COVID-19 Death Analysis | वेळेवर उपचारासाठी न आल्याने 80 टक्के मृत्यू", "raw_content": "\nस्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nLIVE | शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nभाजपची भूमिका डबल ढोलकी, पैसे खर्च केले नसते तर आरोप मान्य करावे लागले असते, किशोरी पेडणेकरांचं भाजपला उत्तर\nवेळेवर उपचारासाठी न आल्याने 80 टक्के मृत्यू, नागपूर महापालिकेकडून कोरोना मृत्यूंचे विश्लेषण\nवेळेवर उपचारासाठी न आल्याने 80 टक्के मृत्यू, नागपूर महापालिकेकडून कोरोना मृत्यूंचे विश्लेषण\nनागपूर शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत मृत्यूचं तांडव नागपुरात सुरुच आहे.\nसुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : नागपुरात कोरोनाचा तांडव सुरु आहे (Nagpur COVID-19 Death Analysis). कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दररोज 40 ते 50 जणांचे मृत्यू होतच असल्याने प्रशासन सुद्धा चिंतीत आहे. त्यामुळे आता त्याची कारणे शोधायला सुरवात झाली आहे. कोरोनामुळे होणारे 80 टक्के मृत्यू हे वेळेवर उपचारासाठी न आल्याने होत असल्याचं नागपूर प्रशासनाचं म्हणणं आहे (Nagpur COVID-19 Death Analysis).\nनागपूर शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत मृत्यूचं तांडव नागपुरात सुरुच आहे. दर दिवसाला 40 ते 50 जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत सुद्धा वेटिंग लिस्ट वाढल्याचं चित्र आहे.\nयामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. महापालिकेने आता डेली डेथ अॅनलिलीस करायला सुरुवात केली. त्यातून पुढे असं आलं की, नागरिक आपली लक्षणं लपवितात. आधी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. मात्र, कोरोनाची चाचणी करत नाही आणि जेव्हा अतिप्रमाणात कोरोनाचा प्रभाव वाढतो तेव्हा ते कोव्हिड रुग्णालयात येतात. मात्र, तोपर्यंत उशिर झालेला असतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो. आतापर्यंत 80 टक्के रुग्णांचा मृत्यू या कारणामुळे झाल्याचं समोर आलं आहे.\nनागपूर महापालिका क्षेत्रात मेयो, मेडिकल, एम्स हे सरकारी रुग्णालयं आहेत. तर काही खाजगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात सुद्धा उपचार होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. टेस्ट केली, तर आपली टेस्ट पॉझिटिव्ह येईल, मग रुग्णालयात बेड मिळेल की नाही. उपचार घ्यायचा म्हटलं, तर डॉक्टर मिळेल का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येतात. त्यामुळे अनेक जण टेस्ट करायचं टाळत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे.\nमहापालिका नागरिकांना वारंवार आवाहन करत आहे की कोरोनाची भीती बाळगू नका. मात्र, काळजी घ्या आणि लक्षणं दिसत असल्यास तात्काळ उपचार घ्या.\nनागपुरात लॉकडाऊन लावा, वडेट्टीवारांची मागणी, पालकमंत्र्यांचा विरोधhttps://t.co/rkbqVwco4s@VijayWadettiwar @NitinRaut_INC #NagpurCorona\n मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचे गृहमंत्र्यांचे आदेश\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत\nतब्बल 219 दिवसांनंतर 'आपली बस' प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा\nनिवडणूक विजयाच्या वर्षपूर्तीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मालेगावात एमआयएमच्या आमदारासह दहा…\nअजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह\nहॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात, रुग्णांच्या आकड्यात कमालीची घट\nहॉटेल्सना महापालिकेचा कोरोना बोनस, क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना विशेष सवलत\nकोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी\nस्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता, बुटीबोरी नगरपरिषदेकडून 4 महिन्यांचा…\nदेवेंद्र फडणवीसांचा सन्मान राखा, त्यांच्याविषयी वाईटसाईट बोलू नका; रोहित पवारांनी…\nLIVE | शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nभाजपची भूमिका डबल ढोलकी, पैसे खर्च केले नसते तर आरोप…\nअल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, नराधमाला अटक\nलग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा…\nKangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82…\nनवरात्रीत सोनसाखळी चोरण्यासाठी दिल्लीहून मुंबईत; पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या\nलोकलमधून चोरट्याचा बिनबोभाट प्रवास; मोबाईल चोरताना प्रवाशांकडून चोप; कल्याणमधील धक्कादायक…\nस्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nLIVE | शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nभाजपची भूमिका डबल ढोलकी, पैसे खर्च केले नसते तर आरोप मान्य करावे लागले असते, किशोरी पेडणेकरांचं भाजपला उत्तर\nकांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार\nव्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार\nस्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nLIVE | शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र\nभाजपची भूमिका डबल ढोलकी, पैसे खर्च केले नसते तर आरोप मान्य करावे लागले असते, किशोरी पेडणेकरांचं भाजपला उत्तर\nकांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, ब��धवारपासून शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad-jayakwadi-dam-full-27-gates-open/articleshow/78186493.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2020-10-28T15:07:16Z", "digest": "sha1:X6RIVVIQGIBINCBSZWTG6UWJUJ76EJ3R", "length": 11954, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Jayakwadi dam: जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात धो-धो पाणी; नदीकाठचे लोक झोपलेच नाहीत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात धो-धो पाणी; नदीकाठचे लोक झोपलेच नाहीत\nजायकवाडी धरण १०० टक्के भरल्यानंतर या धरणातून ९७ हजार क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे.\nधरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने व मुळा धरणातून वीस हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर, गुरुवारी रात्री जायकवाडी धरणातून ९४ हजार क्यूसेक प्रमाणे पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले. धरणातून रात्रीच्या वेळी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने, घाबरलेल्या शहर व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.\nवाचा: शरद पवारांचा मला तीन वेळा फोन आला; दानवेंचा मोठा खुलासा\nजायकवाडी धरणात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर, पाच सप्टेंबरपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १३ सप्टेंबरला धरणातून केला जाणारा विसर्ग ४७ हजार क्यूसेक पर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्यावर, धरणातून केला जाणारा विसर्ग टप्प्याटप्पाने कमी करून दोन हजार क्यूसेक करण्यात आला होता. दरम्यान, मागच्या दोन दिवसापासून धरणाच्या उर्ध्व भागात व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर, गुरुवारी रात्री जायकवाडी धरणातून केला जाणार विसर्ग प्रत्येक तासाला वाढवून तो ९४३२० क्यूसेक करण्यात आला. सध्या धरणाचे अठरा दरवाजे चार फूट व आपातकालीन नऊ दरवाजे एक फूट वर करून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणात ५३४२० क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू असून धर��ात ९९.४४ टक्के पाणीसाठा जमा झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.\nवाचा: 'नगरमध्ये तीन मंत्री आहेत, कुठे जातात काय करतात\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nPankaja Munde: मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचंय; पं...\nPankaja Munde: पंकजा मुंडे यांच्यासह ५० समर्थकांवर गुन्...\nसीमोल्लंघनाचा वेगळा असा निश्चय करा; पंकजा मुंडेंचं समर्...\nचोरून लग्न तुम्ही करता आणि संसार बापाला चालवायला सांगता...\nएकनाथ खडसेंनी मला 'व्हिलन' ठरवलेः देवेंद्र फडणवीसांचे प...\nसत्तर वर्षांच्या आजीला पोटगी देण्याचे आदेश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविदेश वृत्तकरोनाची पु्न्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडीबाबत मोठा दावा\nपुणेयेत्या पौर्णिमेचा चंद्र 'ब्ल्यू मून', पण...\n अधिकाऱ्यांचे महाविकास आघाडी सरकारकडे बोट\nपुणेविधान परिषद नियुक्ती: महाविकास आघाडीत 'या' नावांची चर्चा\nअर्थवृत्तसराफा बाजार; सोने आणि चांदीची चमक झाली फिकी\nमुंबईकंगना प्रकरणात मुंबई महापालिकेचे वकिलावर ८२ लाख खर्च\nपुणेएसटी कामगारांची दिवाळी गोड होणार; शरद पवारांनी दिलं 'हे' आश्वासन\nअर्थवृत्तइंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nधार्मिककोजागरी पौर्णिमा : महालक्ष्मी देवीचे पूजन; धनलाभाचे शुभ योग\nपोटपूजालिंबाच्या आंबटगोड लोणच्याची इन्स्टंट रेसिपी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगकरीना कपूरच्या डाएटिशियनने ऑनलाईन क्लास करणा-या मुलांसाठी दिल्या स्पेशल डायट टिप्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/6/2/We-are-alone-not-alone-.html", "date_download": "2020-10-28T14:58:56Z", "digest": "sha1:PR5IMX3OB2GEISLLNTX76PX6TISHHEVZ", "length": 19490, "nlines": 30, "source_domain": "www.evivek.com", "title": " We are alone - विवेक मराठी", "raw_content": "एकटे आहोत, एकाकी नाही\nस्रोत: विवेक मराठी दिनांक02-Jun-2020\nलाॅकडाउनमुळे सगळेच जण घरात बंदिस्त आहेत. यानिमित्त कुटुंबातील व्यक्तींसोबत बराच वेळ घालविण्याची संधी सगळ्यांनाच मिळाली आहे. परंतु काही ज्येष्ठ नागरिक मात्र एकटेच आहेत. या काळात खरी परीक्षा या ज्येष्ठ नागरिकांचीच आहे. शारिरीक कमजोरपणा, काही व्याधी, आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावाची चिंता, भरीस भर म्हणजे अशा वेळी मदतनीसही सोबत नाही. काही ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक विचारच या कठीण समयी त्यांना जगण्याची उमेद देत आहे.\nआपल्या आयुष्याच्या प्रवासात अनेकदा कित्येक चढउतार, खाचखळगे, तर कधी नागमोडी वळणे येतात. आयुष्य असे सरळ सोप्पे कधीच नसते. आज कोरोना नामक साथीमुळे आपल्या लहानशा जगात सगळीकडे अशीच उलथापालथ झाली आहे. आज सगळे जग ठप्प झाले आहे. गेले जवळपास दोन महिने कोरोनाशी लढा देत आपण घरात लॉकडाउनमुळे बंदिस्त आहोत. सगळी मंडळी घरात सुरक्षित आहेत, एकमेकांच्या साथीने आणि सोबत. कित्येक दिवस मनी बाळगून असलेली - एकत्र वेळ घालवायचा, गप्पागोष्टी करत जेवण करायचे ही वरवर साधी वाटणारी स्वप्ने प्रत्यक्षात आली आहेत. कुटुंबात एकमेकांची साथ लाभते, अडीअडचणींना सगळे मिळून तोंड देतां येते, मिळून मिसळून घरकामांची वाटणी होते. आपल्या जीवनात कुटुंबाचे काय स्थान असते ते आपण जाणतोच. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्याला कायमच आपल्या आवतीभोवती माणसांचा गराडा आवडतो.\nआजच्या कठीण काळात काही जण वेगवेगळ्या कारणाने एकटे राहणारे आहेत. कोणाची मुले परदेशात, तर कोणी गावाकडच्या घरी एकटे. आज लॉकडाउनच्या काळात त्याची खरी परीक्षा आहे. कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही की कोणी त्यांच्या घरी भेटायला येऊ शकत नाही. कोणी वयस्कर, आजारी, तर काही जण परावलंबी आणि मुख्य म्हणजे घरी कामाला, मदतनीस म्हणून येणारे कोणी नाही. त्यामुळे सगळी कामे स्वत:ची स्वत:ला करायची आहेत, याचा ताण आहेच. आजूबाजूची तणावग्रस्त परिस्थिती घरात एकटे राहणाऱ्यांच्या मनावर विपरीत परिणाम करते आहे. तरीही काही जण नेटाने या परिस्थितीचा मुकाबला करत आहेत.\nदोन वर्षापूर्वी नोकरीतून निवृत्त झालेल्या कल्पनाताई एकट्या राहतात. मुलगा लंडनला स्थायिक, तर मुलगी अमेरिकेला. गेल्या वर्षी त्या दो���ांकडे सहा महिने राहून आल्या, पण तिथे फारसे न करमल्यामुळे आता इथेच भारतात एकट्या राहतात. नियमितता हा कल्पनाताईंचा गुण. सगळी कामे वेळेवर - व्यायाम, खाणे, थोडेफार लिखाण, वाचन. त्यांचा वेळ छान जाई. आता कोरोनामुळे बाहेर फिरणे बंद. घरात एकट्या. कसा जातो दिवस असे विचारल्यावर म्हणाल्या, “माझं सगळं रुटीन तेच आहे. उलट हाताशी वेळ आहे तर मस्तपैकी वाचन करते, आराम करते, व्यायाम करते. रात्री मुलांशी गप्पा होतात. शरीराने लांब असलो, तरी या काळात मनाने जास्त जवळ आलोय.” त्यासाठी हातात असलेल्या स्मार्ट फोनचे आभार मानायला विसरत नाहीत.\nकल्पनाताईंकडे पाहिल्यावर असे वाटते की आनंद आणि सुख या कल्पना आपल्या मानण्यावर असतात. त्या कोणत्याही बाह्य गोष्टींवर, एखाद्या व्यक्तीवर, परिस्थितीवर अवलंबून नसतात. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वत:चे मनोधैर्य ढळू न देता आलेल्या परिस्थितीला तोंड देणे कल्पनाताईंना शक्य झाले.\nआमच्या सोसायटीमध्ये जोशीकाका असेच एकटे राहतात. मुलगा, सून परगावी, सगळे इतके अचानक घडले की काकांना तिकडे जाता आले नाही की त्या लोकांना इकडे येता आले नाही. आम्ही सगळे त्यांना मदत करतो, पण ते स्वत: स्वावलंबी आहेत हे विशेष. आणि मुख्य म्हणजे स्वत:चे मानसिक स्वास्थ्य त्यांनी या परिस्थितीत जपून ठेवलेय. काका कधी जुने फोटो काढून बसतात आणि पूर्वीच्या आठवणीत रमतात, तर कधी टीव्हीवर बातम्या बघणे, जुने चित्रपट बघणे यात त्यांचा छान वेळ जातो. काका सांगतात, \"दूरदर्शनने माझी आवड लक्षात घेऊन महाभारत, रामायण सुरू केलंय.\" त्यामुळे ते दूरदर्शनला न विसरता आवर्जून धन्यवाद देतात.\nआपल्या विचारांचा दर्जा जितका सामर्थ्यवान, तितका मानसिक त्रास कमी असे जोशीकाकांकडे बघून वाटतेय. लॉकडाउनच्या या काळ्या बोगद्याचा प्रवास काही काळाने संपणार आहे हे निश्चित, पण तोवर आपले मानसिक आरोग्य जपून ठेवायचे आहे. सगळे ढग विरून गेले की आपण आपल्या आप्तेष्टांसह परत एकदा ताणतणावविरहित आयुष्य जगणार आहोत. परंतु या कालावधीतून जाताना रोजचा दिवस आनंदाने, उत्साहाने घालवणे महत्त्वाचे आहे. मला वाटते की जोशीकाका भविष्याकडे अशाच सकारात्मक दृष्टीने बघतात, हे नक्कीच वाखावण्यासारखे आहे.\nकोरोनाच्या या काळात मालतीआजी (वय वर्षे ८४) घरात एकट्या राहतात. स्वत:चे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यां��ी छानशी कविता केली. आजींचा उजवा हात आधीपासून दुखतोय, त्यात आता कामवाली येत नाही, काम तर हाताला करायचे आहे. मग काय आजींनी चक्क त्यांच्या हाताची छानपैकी समजूत काढली. आजींनी लिहिलेय -\nसमजलं मला की तू नाराज आहेस माझ्यावर, काय उपाय करू सांग तुझ्या दुखण्यावर\nविश्रांती सध्या तुला नाही मिळणार. सांग बरं मला, माझं तुझ्याशिवाय कसं चालणार\nमान्य आहे तुलाच करावी लागतात कामं सारी. पण अरे, तू करतो आहेस ती भारी.\nसांग, डावा करतोय ना तुला मदत थोडीशी माहीत आहे मला, ती नाही तुझ्यासाठी पुरेशी.\nतुला असं वाटतंय की मी करतीय तुला शिक्षा नाही रे बाबा, ही तर तुझी अन् माझी परीक्षा\nअभ्यास करून आपल्याला पास व्हायचंय. नुसतं पास नाही, तर बक्षीसही मिळवायचंय.\nनिराश नाही व्हायचं, धीर हवाय धरायला. हळूहळू कोरोनाचे ढग लागतील विरळ व्हायला.\nवय आहे आपलं चौऱ्याऐंशी. सुटकेची वेळ आलीय जवळ. म्हणून कळ सोस ना थोडीशी..\nकामवाली आली की भरपूर आराम आपल्याला, मग काय, शांतपणे बसू या दोघे ध्यानाला.\nमालतीआजींनी या वयातदेखील किती सकारात्मकता जपली आहे कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी केवळ अशीच भावनिक बुद्धिमत्ता उपयोगी पडू शकते. स्वत:शी असलेले आपले नाते या काळात अधिक बळकट करता येऊ शकते, हेच मालतीआजी आपल्या कवितेतून सांगता आहेत.\nलॉकडाउन सुरू झाला आणि पंधरा दिवसाच्या कालावधीत मावशीचा फोन आला. मावशी गावातल्या घरी एकटीच राहते. मावशी सांगत होती, \"घरात एकटीला कंटाळा आलाय. बाहेर कुठे जाता येत नाही, संध्याकाळचा आमचा मैत्रिणींचा गप्पांचा कट्टा बंद झाला, सकाळचा हास्यक्लब बंद झाला, काय करू समजत नाहीये. किती काळ चालणार बाई हे\" ती फार वैतागली होती. मग रोजच्या गप्पा सुरू झाल्या. मावशीला फोनवर नवनवीन गोष्टी सांगणे, घरात आहेस हेच किती सुरक्षित आहे हे पटवून देणे सुरू झाले.\nआज कोरोना लॉकडाउनच्या अवस्थेतून जाताना आपल्या सगळ्यांनाच भौतिक सुखांच्या मर्यादा लक्षात येत आहेत. आत्मकेंद्री वागणूक तर बदलायची आहे, त्याचबरोबर स्वत:ची काळजी तर आपली आपणच घ्यायची आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये 'माझ्यातल्या मी'शी नाते अधिक प्रगल्भ होणार आहे. हे नाते फुलवायला हाच काळ योग्य आहे, हे पटले की पुढचे काम सोप्पे होते. आमच्या रोजच्या गप्पांमधून मावशीला याची जाणीव झाली. टीव्हीवरच्या बातम्या बघून बाहेरच्या जगातल्या परिस्थितीची तिला कल्पना आली, त्या लोकांपेक्षा आपण कितीतरी सुखी आहोत याची तिला जाणीव झाली. मी घरी आहे म्हणजे सुरक्षित आहे, हे तिच्या लक्षात आले. दिवसभर आपली कामी हळूहळू करत आज मावशी आनंदाने घरात राहते आहे.\nआमच्या सोसायटीमधल्या आजींनी घरात उपलब्ध असलेल्या लोकरीमधून देवासाठी छान छोटी छोटी बसकण केली. कोणी गव्हले केले, तर कोणी पापड. काही जण जुन्या आठवणीमध्ये रमले, तर काही जण स्मार्ट फोन वापरायला शिकले. काहींना दिवस पुरत नाही इतके काम अंगावर घेतलेय. परिस्थितीमुळे आलेले नैराश्य झटकून टाकायचे असेल, तर हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. हाताला आणि डोक्याला काम हेच ब्रीदवाक्य समजून जी मंडळी एकटी आहेत, त्यांनी दिवसभराचे नियोजन करायला हवे. एकटे आहोत, एकाकी नाही हे ज्यांना कळले, ते जिंकले.\nएकटे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये जर स्वसंवाद असेल, तर हा काळ नक्कीच सुखावह ठरेल. स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद जर दर्जेदार असेल, तर तो कायमच उभारी देतो. कठीण काळातून सावरण्यासाठी उपयोगी ठरतो.\nएक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा हा व्यक्तीच्या मनात असतो, हे लक्षात घ्यायला हवे. आपण बघतो की आजूबाजूला गर्दी असली तरी काही माणसे तिथे असून नसल्यासारखी वागतात, याउलट एकटी राहणारी माणसं मनाने खंबीर असतात, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ असतात. स्वत:च्या शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष द्यायला हवेच. वेळच्या वेळी सकस, पौष्टिक पुरेसा आहार घेणे, विश्रांती, व्यायाम हे सगळे गरजेचे असते. अशा परिस्थितीत मी एकटी पडले / एकटा पडलो असे नसून मी माझी / माझा आहे असा सकारामत्क दृष्टीकोन बाळगला, तर आपण या काळाचा आनंदाने उपभोग घेऊ शकतो. खरेच, आज जे एकटे आहेत, तरीदेखील आनंदाने, उत्साहाने लॉकडाउनच्या काळातही आपली सकारात्मकता टिकवून निर्माण झालेल्या परिस्थितीला आव्हान देऊन उदया उगविणाऱ्या सूर्याची वाट पाहत आहेत, त्यांना सलाम.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T15:18:37Z", "digest": "sha1:LYNGGL72CATJRVR4IGWVVSQ7WGMKVJXN", "length": 5060, "nlines": 108, "source_domain": "ainnews.tv", "title": "बॉक्सींग क्रीडा स्पर्धेत हिरल दिपेश मकवाना हिने रौप्य पदक पटकविले", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nबॉक्सींग क्रीडा स्पर्धेत हिरल द��पेश मकवाना हिने रौप्य पदक पटकविले\nबॉक्सींग क्रीडा स्पर्धेत हिरल दिपेश मकवाना हिने रौप्य पदक पटकविले\nपैठण आपेगांव विकास प्राधिकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nभद्रा मारुती संस्थांनच्या विकासाबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nसाताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला\nलातूरमध्ये कोरोनाग्रस्त तरुणीला भावाची मारहाण\nकोरोना जिहाद; आयएसआयएसचा धडकी भरवणारा प्लॅन, ‘आरएसएस’ नेते…\nखासदार सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह, राजकीय नेतेही त्याच्या विळख्यात\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/social_Security", "date_download": "2020-10-28T14:20:41Z", "digest": "sha1:WM3XORX3HVQBFU4F6MWY7UD5HLKRV64U", "length": 11181, "nlines": 94, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक सुरक्षा — Vikaspedia", "raw_content": "\nसरकारने 4882 कोटी रुपयांच्‍या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्‍वरूपात राबविण्‍यात येत आहे.\nआपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक\nकोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो.\nअपघात, औद्योगिक : कामावर असताना झालेल्या अपघातामुळे वा आजारपणामुळे कामगार काही काळ अगर कायमचा काम करण्यास निकामी ठरतो, असा अपघात वा आजार. कामगार कामावर असताना त्याच्या शरीराचा एखादा भाग यंत्रात सापडून तो जखमी होणे, एवढाच औद्योगिक अपघाताचा प्रारंभी मर्यादित अर्थ होता. आता अपघात न होताही आजारी पडणाऱ्‍या आणि कामाच्या जागेवरील प्रतिकूल परिस्थितीमुळे विकल होणाऱ्‍या कामगारांना नुकसान-भरपाई मिळण्याची तरतूद, बहुतेक देशांच्या कामगार-नुकसानभरपाई कायद्यांत करण्यात आली आहे.\nज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना\nकुटूंबात मिळणाऱ्या सोयी सुविधा, आधुनिक उपचार पध्दती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे आयुष्यमान वाढत आहे.\nनिवृत्तीवेतन, कौटुंबिक आणि वैवाहिक लाभ\nगरीब कुटुंबांतील मिळवत्या व्यक्तीचा मृत्यू, वृध्‍दत्‍व, लग्‍नखर्च ह्यांकरीता सामाजिक सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाची ओळख करून देण्‍यात आली आहे.\nप्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य, दळणवळणाची साधने दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न\n''प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दळणवळणाची साधने अधिक दर्जेदार व्हावी यासाठी परिवहन विभागाने गेल्या तीन वर्षात अनेक योजना व उपक्रम राबवले.\nकामगारविषयक प्रशासन, भारतातील : कामगारविषयक धोरण आखण्याकरिता, कायदे करण्याबाबत सल्ला देण्याकरिता व त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र सरकार व घटकराज्य ह्यांनी निर्माण केलेली यंत्रणा.\nमानवी हक्क : मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. ही संकल्पना ग्रीक व रोमन विचारवंतांच्या तसेच ख्रिस्ती तत्त्वज्ञानात आणि टॉमस अक्वायनससारख्या विधिज्ञांच्या लिखाणातून मांडली गेल्याचे दिसते.\nगरिबी-प्रतिरोधक धोरणान्‍वये गरिबी दूर करण्‍यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम आपल्याकडे अनेक वर्षे राबविण्‍यात येत आहेत\nसामाजिक सुरक्षा : ( सोशल सिक्युरिटी ). व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली. सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती. माणसाच्या आयुष्यात काही अकल्पित दुर्घटना घडत असतात; त्यांतून आर्थिक असुरक्षितता वाढते, त्या संकटांना तोंड देणे कठीण जाते.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/padalkar-you-have-no-right-talk-about-dhangar-samaj-312359", "date_download": "2020-10-28T15:15:51Z", "digest": "sha1:EXD5UWSM6U47B5CBXZA5WI6VIGU6KWID", "length": 15395, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "पडळकर तुम्हाला धनगर समाजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही - Padalkar, you have no right to talk about Dhangar Samaj | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपडळकर तुम्हाला धनगर समाजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही\nधनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून, भाजपच्या विरोधात गरळ ओकली. नंतर स्वार्थासाठी त्याच पक्षाशी घरोबा केला. त्यामुळे आमदार गोपीनाथ पडळकर तुम्हाला धनगर समजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आदरनिय शरद पवार साहेंबाची आधी माफी मागा.\nअकोला : धनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून, भाजपच्या विरोधात गरळ ओकली. नंतर स्वार्थासाठी त्याच पक्षाशी घरोबा केला. त्यामुळे आमदार गोपीनाथ पडळकर तुम्हाला धनगर समजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आदरनिय शरद पवार साहेंबाची आधी माफी मागा, असा इशारा वजा आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे.\nदेशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी आमदार हरिदास भदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून, अशा वरीष्ठ नेत्यावर टिका करण्याची पडळकर यांची पात्रता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्याबद्दल भाजपच्या सर्वच नेत्यांनी असहमती दाखवल्यामुळे पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुद्धा हरिदास भदे यांनी केली आहे. पुढे बोलताना भदे म्हणाले की, पडळकर हे धनगर आरक्षणावर बोलण्याचा आता नैतिक अधिकार गमावून बसले आहेत. कारण त्यांच्या पक्षाने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा शब्द दिला होता व पडळकरांनी सुद्धा माझे आई किंवा वडील जरी भाजपच्या तिकीटावर उभे राहले तर मतदान करू नका असे आवाहन केले होते व तेच भाजपात गेले. हे सर्व धनगर समाज अजून विसरला नाही. केंद्रात व राज्यात तुमच्या भाजपची सत्ता असताना धनगरांना आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे तुम्ही धनगर आरक्षणावर बोलू नये असे सुद्धा भदे म्हणाले.\nभाजपची बहुजनांबद्दलची धेय्य धोरणे तपासावी\nपवार साहेबांनी बहुजन समाजाला फसवण्याच्या संदर्भात पडळकरांनी मनुवादी भाजपची बहुजनांबद्दलची धेय्य धोरणे तपासावी असाही सल्ला भदे यांनी दिला. मतांवर डोळा ठेवून घोषणा केलेल्या एक हजार कोटीची कोणतीही आर्थिक तरतूद भाजपने जाता-जाता केली नाही किंवा रुपयाही खर्च केला नाही. भाजप म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे, असे सुद्धा ते म्हणाले व म्हणून पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपळफाटा येथे धनगर समाजाचा रास्तारोको\nरेणापूर (जि. लातूर) : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पिंपळफाटा (रेणापूर) येथे...\nडोंगर विक्री होतेय पण प्रशासकांची नाही हालचाल\nसोनगीर (धुळे) : येथील सबरगड डोंगर विक्री प्रकरण तापले असताना, प्रशासक के. एन. वाघ १५ दिवसांपासून इकडे फिरकले नसल्याचे समजले. गावाचा प्रमुखच नाही, तर...\nस्फोटक पदार्थांचा खुलेआम व्यापार करणाऱया एंटरप्राइजेसचा परवाना रद्द\nबोदवड : तालुक्यातील कोल्हाडी गावात नागरी वस्तीमधून नियम डावलून (ब्लास्टिंग मटेरिअल) स्फोटक पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांसह...\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या लायकीची व्यक्ती नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल\nमुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या दसऱ्या मेळाव्यात विरोधकांवर जोरदार तोफ डागली होती. त्यांनी विशेषतः...\nउस्मानाबाद जिल्ह्याच्या पीडित मुलीला न्याय मिळणार का लोहाऱ्यात विविध संघटनांनी काढला मोर्चा\nलोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील एका गावातील दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पोक्सा कायद्याअंतर्गत कठोर...\nहा घ्या विकासकामांचा हिशेब तुमच्यासाठी नाही, लोकांसाठी; रोहित पवारांनी मांडला लेखाजोखा\nनगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम ��िंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sushant-singh-rajput-death-case-turns-new-direction-now-forensic-issue-front-media-355248", "date_download": "2020-10-28T15:38:14Z", "digest": "sha1:EXBGGZOUKRDCBTTGXVZS63P5ZNUP6DEW", "length": 15796, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "''इतके'' तास अगोदरच झाला होता सुशांतचा मृत्यु : फॉरेंन्सिक रिपोर्टमधील खुलासा - Sushant Singh Rajput Death Case turns new direction, now the forensic issue in front of media | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n''इतके'' तास अगोदरच झाला होता सुशांतचा मृत्यु : फॉरेंन्सिक रिपोर्टमधील खुलासा\nसुरुवातीला जो फॉरेंन्सिक रिपोर्ट प्रसिध्द करण्यात आला होता त्यात सुशांतच्या मृत्युच्या वेळेची नोंदच करण्यात आली नव्हती असा महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. यानंतर या अहवालावरुन वादाला सुरुवात झाली. यामागे कुठले कट कारस्थान तर नाही ना असे प्रश्न अहवालाबाबत उपस्थित केले जात आहेत.\nमुंबई - सुशांत आत्महत्या प्रकरणाला अनेक प्रकारांमुळे वेगळे वळण लागत आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या फॉरेंन्सिक रिपोर्टनुसार काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. त्या अहवालानुसार काही तास अगोदरच सुशांतचा मृत्यु झाला होता. असे म्हटले गेले आहे. दुसरीकडे याप्रकरणातील संशयित आरोपी असणा-या रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे.\nसुरुवातीला जो फॉरेंन्सिक रिपोर्ट प्रसिध्द करण्यात आला होता त्यात सुशांतच्या मृत्युच्या वेळेची नोंदच करण्यात आली नव्हती असा महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. यानंतर या अहवालावरुन वादाला सुरुवात झाली. यामागे कुठले कट कारस्थान तर नाही ना असे प्रश्न अहवालाबाबत उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे या रिपोर्टवरुन एम्सने मुंबईच्या डॉक्टरांना विचारणा केली होती. आता सुशांतच्या फॉरेंन्सिक रिपोर्टवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जो फॉरेंन्सिक रिपोर्ट आला आहे त्यात सुशांतचा मृत्यु हा पोस्टमॉर्टेमच्या अगोदर दहा ते ���ारा तास झाली होती. पोस्टमॉर्टेम करणा-या कूपर रुग्णालयाने याबाबत अधिक माहिती दिली आहे. सुशांतचा मृत्यु हा १४ जूनला ११ वाजता झाला होता.\nशबाना आझमी यांनी कंगनावर साधला निशाणा, सांगितलं 'का करते सतत बडबड\nयापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या पोस्टमार्टेमच्या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्युची वेळ नोंदवली गेली नव्हती. यावरुन एम्सच्या टीमने मुंबईच्या डॉक्टरांना प्रश्न विचारले. आता सीबीआयने आपल्या तपासात या गोष्टींना महत्वाचे स्थान दिले असून हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति हिने एका चॅनल दाखविण्यात आलेल्या बातमीचा स्क्रीन शॉट शेअर केला असून त्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. '' अशा प्रकारे तपास होत असल्यास काय बोलणार, हे सगळे काय चालले आहे '' तिने ''सुशांत कॉन्सिपीरन्सी एक्सपोस्ड, सुशांत एम्स टेप.'' असे हॅशटॅग केले आहे.\nसंजय दत्तचा हॉस्पिटलमधून व्हायरल झाला 'हा' फोटो, संजूबाबाला अशा अवतारात पाहून चाहत्यांना बसला धक्का\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंक्रमण नियंत्रणात, मात्र मुंबईतील सर्वाधिक मृत्युदर कमी करण्याचं प्रशासनासमोर आव्हान\nमुंबई, ता. 28 : मुंबईतील कोविडचे संक्रमण नियंत्रणात असलं तरी मृत्यूदर चिंताजनक आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर मुंबईत 4 टक्के इतका आहे. हा...\nखव्याच्या कारवाईनंतर आता मैदा, रवा, बेसनावरही लक्ष\nसोलापूर: दिवाळी निमित्त मिठाई आणि गोड पदार्थांना अधिक मागणी असते. ग्राहक रेडिमेड मिठाई खरेदी करतात किंवा घरी मिठाई तयार करतात. सोलापूरचा अन्न प्रशासन...\nदिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थकवणे चुकीचे, दिवाळीआधी थकीत वेतनाचा पहिला हफ्ता द्या\nमुंबई, ता. 28 : लॉकडाऊन कालावधीमध्ये वाहतूक व्यवस्थेआभावी कामावर हजर राहू न शकलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा मुंबई महापालिकेचा...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nघरफाळा घोटाळा चौकशीप्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांचे उपोषण\nकोल्हापूर - घरफाळा घोटाळ्यात चौकशी अहवालाप्रमाणे करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले हे देखील 2 कोटींच्या रक्कमेस जबाबदार असूनही त्यांच्यावर कारवाई...\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-spike-continue-aurangabad-news-341227", "date_download": "2020-10-28T15:05:54Z", "digest": "sha1:ZXYA3JJIX5QATEFAIWHLSF43XXBW5D66", "length": 15834, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच, चार हजार ५७२ जण आढळले पॉझिटिव्ह - Corona Spike Continue In Aurangabad News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच, चार हजार ५७२ जण आढळले पॉझिटिव्ह\nग्रामीण भागामध्येही कोरोनासुराचे थैमान सुरूच असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केलेल्या ४८ हजार ५६२ चाचण्यांतून चार हजार ५७२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.\nऔरंगाबाद : ग्रामीण भागामध्येही कोरोनासुराचे थैमान सुरूच असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केलेल्या ४८ हजार ५६२ चाचण्यांतून चार हजार ५७२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, यातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बुधवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगण्यात आले.\nजिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. औरंगाबाद तालुक्यामध्ये १७ हजार ८८१ जणांची अँटीजेन, आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये १६६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.\nएसटी कर्मचारी झाले हतबल; पुन्हा दोन महिन्याचे वेतन रखडले\nऔरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, कचनेर, करमाड, गाढेजळगाव, पिंप्रीराजा, वरझडी, सावंगी, भालगाव या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. वैजापूर तालुक्यामध्ये तीन हजार ७१८ जणांनी तपासणी करण्यात आली. त्यात ४०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. गारज, लासूरगाव, महालगाव, बोरसर, लाडगाव, वीरगाव, लोणी, खंडाळा, मानूर या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या.\nसिल्लोड तालुक्यामध्ये तीन हजार ४२६ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४०५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. फुलंब्रीमध्ये दोन हजार ६८१ चाचण्यांपैकी २३७ पॉझिटिव्ह आढळून आले. नऊ जणांचा मृत्यू झाला. पाच मोठ्या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या.\nसोयगाव तालुक्यात एक हजार ३०३ चाचण्या, २०३ पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू झाला. पैठणमध्ये पाच हजार ५८४ जणांचा चाचण्यांत ७७५ पॉझिटिव्ह, कन्नडमध्ये दोन हजार २२१ चाचण्यांत ५५८ पॉझिटिव्ह, १८ जणांचा मृत्यू झाला. रत्नपूरमध्ये एक हजार ५४६ चाचण्यांतून २४६ पॉझिटिव्ह, पाच मृत्यू तर गंगापूर तालुक्यात १९ हजार २०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात एक हजार ५७५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.\nएमआयडीसीतील रांजणगाव, शेणपुंजी या मोठ्या गावांमध्ये तीन हजार ४६ चाचण्या घेण्यात आल्या. त्या १०७५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. वाळूजमध्ये २३१४ टेस्ट, ९४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.\n(संपादन - गणेश पिटेकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nउस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु...\nरेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा\nनवी दिल्ली - तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकत नसाल किंवा तुमच्याऐवजी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नीला प्रवास करायचा असेल तर तुमच्या ऑनलाइन कन्फर्म...\nसांगली जिल्ह्यात 255 कोरोनामुक्त; नवे 185 रुग्ण\nसांगली ः जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त झाले असून नवे 185 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिका क्षेत्रात बांधितांची संख्या घटली दिवसभरात 27...\nजळगाव जिल्ह्यात नविन कोरोना बाधितांची संख्या सातत्याने घटतेय \nजळगाव : कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गेल्या दीड महिन्यापासून नव्या बाधितांचा आकडा घटत असून बरे होणाऱ्यांची संख्या दररोज अधिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fund-rs-12-crore-44-lakh-sanctioned-increase-capacity-corona-tests-sassoon-informed-deputy-cm", "date_download": "2020-10-28T15:13:02Z", "digest": "sha1:UC5N5UF33GAVCWB6T3RPW7RATSFNSI3T", "length": 14686, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "ससूनसाठी तब्बल 'एवढ्या' कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा! - A fund of Rs 12 crore 44 lakh sanctioned to increase the capacity of corona tests in Sassoon informed Deputy CM Ajit Pawar | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nससूनसाठी तब्बल 'एवढ्या' कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nकोरोना स्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 91 लाख रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\nपुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने ससून रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले.\nविभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.\n- पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण...\nपवार म्हणाले, ''कोरोना स्राव नमुना तपासणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 91 लाख रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 7 कोटी 15 लाख 81 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना\nप्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे.''\n- पुणे व्यापारी महासंघाचे शरद पवारांपुढे गाऱ्हाणे; काय केल्या मागण्या\n- महापालिका प्रशासनाने स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.\n- प्रशासनाने रुग्ण संख्या आणि मृत्यूची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री करावी.\n- रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखव्याच्या कारवाईनंतर आता मैदा, रवा, बेसनावरही लक्ष\nसोलापूर: दिवाळी निमित्त मिठाई आणि गोड पदार्थांना अधिक मागणी असते. ग्राहक रेडिमेड मिठाई खरेदी करतात किंवा घरी मिठाई तयार करतात. सोलापूरचा अन्न प्रशासन...\n'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान\nपुणे : हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण देशभर सहाशेहून अधिक महिला संघटना, मानवी हक्क संघटना, विविध फोरमच्यावतीने...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nरस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक\nसोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने...\nपुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न\nगराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्��� करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात...\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड\nउस्मानाबाद : अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णा दत्तु शिंदे यास दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/delhi-vidhan-sabha-election-2020-results-celebration-at-aam-aadmi-party-mumbai-office-45233", "date_download": "2020-10-28T14:20:07Z", "digest": "sha1:K5JY2IGFS4BDWNGMBE7XVFBXICNECUVT", "length": 9706, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष\n‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (delhi vidhan sabha election 2020) अंतिम निकालांमध्ये आम आदमी पक्षाने विजयाची हॅटट्रीक नोंदवत भाजपाचा मोठा पराभव केला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (delhi vidhan sabha election 2020) अंतिम निकालांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने विजयाची हॅटट्रीक नोंदवत भाजपाचा मोठा पराभव केला आहे. या निकालांमुळे दिल्लीतील कार्यकर्त्यांसोबतच ‘आप’चे मुंबईतील कार्यकर्तेही खूष झाले आहेत. त्यांनी ‘आप’च्या अंधेरीतील कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे.\nसंपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा (delhi vidhan sabha election 2020) निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे अंतिम निकाल अजून हाती लागले नसले, तरी ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (aam aadmi party) ६३ जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवल्याचं स्पष्ट होत आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरवत आप दिल्ली विधा���सभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक नोंदवत असल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करायला सुरूवात केली आहे.\nमुंबईच्या अंधेरी, चकाला परिसरात आम आदमी पक्षाचं (aam aadmi party) कार्यालय आहे. जसजसे निकालाचे कल हाती येऊ लागले, तसतसा आपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह देखील वाढू लागला. एक एक करत कार्यकर्ते पक्ष कार्यालयात जमायला लागले. विजयाच्या सेलिब्रेशनसाठी ढोल ताशे मागवण्यात आले. यानंतर ढोल ताशांच्या ठेक्यावर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. यावेळी मिठाई देखील वाटण्यात आली. या सेलिब्रेशनला आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damania) देखील उपस्थित होत्या.\nअंतिम निकालांमध्ये आपला ६३ जागा, भाजपला ०७ जागा आणि काँग्रेसला ० जागा मिळतील, असं दिसून येत आहे.\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\nमराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाची मागणी पुन्हा करणार- अशोक चव्हाण\nशिवसेनेचे २३ उमदेवार बिहारच्या रिंगणात\nbigg boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद- चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/10/6/Of-course-the-picture-of-Indian-agriculture-will-change-.html", "date_download": "2020-10-28T14:59:17Z", "digest": "sha1:BIG732A6GEXPIOUKG2EFQFMZSR26P3JA", "length": 25564, "nlines": 31, "source_domain": "www.evivek.com", "title": " Of course, the picture of Indian agriculture will change. - विवेक मराठी", "raw_content": "या शेताने लळा लाविला\nअभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला आणि शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा श्रीनिवास मोहन कचरे हा तरुण कोरोनाच्या महासंकटामुळे आरळी खुर्द (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) ह्या आपल्या मूळ गावी परतला आहे. नवी वाट चोखाळत तो गेल्या सात महिन्यांपासून शेतात राबतोय. नवे स्वप्न उराशी बाळगून शेतात उतरलेल्या तरुणाची ही गोष्ट.\nकोरोनाच्या महासंकटामुळे जीवनपद्धतीवर मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसताहेत. परिस्थितीच्या रेट्यात अनेकांची शहराकडे धाव असायची, आता ही धाव मंदावत असताना दिसत आहे. पूर्वी शहरात राहून ग्रामीण भागाशी त्यांचा संबंध केवळ त्या ठिकाणचा जमीनजुमला आणि घरदार एवढ्यापुरताच मर्यादित होता, ते आता सख्य जोडण्याचा प्रयत्न करताहेत. शहरातील जगण्याची कमतरता आणि एकंदर क्रयशक्ती या दृष्टीने 'गाव' हेच आता केंद्र म्हणून ओळख बनेल, अशी आशा धरून आहेत. त्यामुळेच शहरातील काही 'कॉर्पोरेट' मंडळी गावखेड्यात कायमस्वरूपी विसावू पाहताहेत. गावात राहून उपजीविकेच्या साधनाला शेती उद्यमशीलतेची जोड दिली जात आहे. ते शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ पाहत आहेत.\nकोरोनाच्या दोलायमान परिस्थितीत खेड्यातल्या माणसाची जीवनविषयक दृष्टी अशी बदलत आहे. आज दळणवळण, भौतिक सुविधा, प्रसारमाध्यमे यांचा खेड्याकडेही प्रसार झाला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थकारण बदलत चालले आहे. ग्रामीणांच्या जगण्याचे संदर्भ बदलत चालले आहेत. म्हणूनच की काय, पूर्वी शहरात स्थलांतर झालेली मंडळी आता ग्रामसंस्कृतीशी जुळवून घेत आहेत, शेती करण्याची अनेकांची ऊर्मी उफाळून आली आहे. शहरातून गावखेड्यात आलेल्या आणि शेतीकाम करणार्‍या श्रीनिवास कचरे या उच्चशिक्षित तरुणाची अशीच एक कथा मनाला भिडते.\nतुळजापूर तालुक्याच्या ठिकाणावरून २२ किलोमीटर अंतरावर आरळी खुर्द हे छोटेसे गाव आहे. या आरळी गावातच मोहनराव कचरे यांची ३० एकर शेती आहे. मोहनराव यांनी लातूरच्या नामांकित शाहू महाविद्यालयात ३०-३२ वर्षे हिंदी विषयाच्या अध्यापनाचे काम केले आहे. ही सेवा करत असताना गावकर्‍यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत गावाची सेवा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. १९९५ ते २०१० अशी सतत पंधरा वर्षे ते गावचे सरपंच राहिले आहेत. नोकरीतून निवृत्त होईपर्यंत त्यांचे कुटुंब लातूरमध्ये राहत होते. शेतीकडे फक्त पेरणी आणि काढणीपुरतेच लक्ष असायचे. श्रीनिवास हा त्यांचा २८ वर्षीय एकुलता एक मुलगा.\nशिक्षणाच्या आणि करिअरच्या दृष्टीने श्रीनिवासही शहरी जीवनशैलीत रमला होता. त्यातच स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत होता, त्यामुळे तो वर्षांतून कधीतरी गावाकडे यायचा. शेतीकडेही त्याचे तितके लक्ष नसायचे. कोरोनाच्या काळात श्रीनिवास गावाकडे परतला. त्याच्या मनात शेती करण्याची ऊर्मी उफाळून आली आणि बघता बघता या सात महिन्यांत त्याने शेतीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.\nश्रीनिवास म्हणाला, \"आमची शेती अगोदरपासून असली, तरी वडिलांच्या पूर्णवेळ नोकरीमुळे लातूर हे राहण्याचे ठिकाण होते, तर शेतीचे ठिकाण आरळी. लातूर ते आरळी यामध्ये ९० ते ९५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे वडिलांना शेतीमध्ये पूर्णपणे लक्ष देता येत नसे. लहानपणापासून मी शहरात शिकलो, वाढलो, त्यामुळे मला स्वतःला ही शेती पाहणे कधी जमले नाही. वडील २०११ साली सेवानिवृत्त झाले, त्यानंतर आईवडील शेतीकडे हळूहळू लक्ष देऊ लागले. शेतातच चार खोल्यांचे फार्म हाउस बांधले गेले, तरीही माझा मुक्काम लातूरमध्येच होता.\nपुण्यातल्या बिबवेवाडी इथल्या व्हीआयटी महाविद्यालयातून मी B.Tech. (Production Engineering) हे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर अनेक ठिकाणी नोकरीची संधी होती. पण मला गुलामीचे जगणे पसंत नव्हते. स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करायचे होते. त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू होते. मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. तीन मित्रांना सोबतीला घेऊन वर्षभर दिल्लीत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस केले. त्यातील एक मित्र जयदीप २०१७ साली यूपीएससी परीक्षेत देशात ४८२वा येऊन आज तो आयआरटीएस सर्व्हिसेसमध्ये असून तो नागपूरला सेंट्रल रेल्वेमध्ये क्लास वन अधिकारी आहे. दुसरे दोन मित्र मयूर आणि नचिकेत या वर्षी सलग दोन वेळा यूपीएससी मुलाखतीला जाऊन आले आहेत. सध्या मी आणि नचिकेत घरच्यांबरोबर शेती पाहतोय.\nइकडे आईवडील शेतात रमले, बहिणीचे लग्न होऊन ती सासरी गेली. मी लातुरात एकटाच स्थिरावलो. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होतीच. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या क्लासेससाठी कुठे सशुल्क तर कुठे नि:शुल्क शिकवणी घेणे असा माझा जीवनक्रम सुरू होता.\n२०२० वर्ष उजाडले, तेव्हा या वर्षात काय वाढून ठेवले आहे हे ठाऊक नव्हते. कोरोनाच्या महासंकटामुळे माझ्या जीवनशैलीत बदल झाला. मी गावाकडे स्थिर होईन असे कदापि वाटले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे मी कधी शेती केली नव्हती आणि पुढे कधी करू शकेन असे कधी मनातही वाटले नाही. मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला लॉकडाउन जाहीर झाला, तेव्हा अहमदनगरहून माझी बहीण व दीड वर्षांचा माझा भाचा डोनाल्ड पाटील आरळीला आला होता. त्यांच्यासमवेत चार दिवस आनंद���ने घालवावेत, म्हणून मी लातूरहून गावी शेतातल्या घरी आलो, तेव्हापासून ते आजपर्यंत - म्हणजे गेले सात महिने शेतातच आहे. पहिले काही दिवस रूक्ष गेले, नंतर हळूहळू शेतात रमत गेलो. गाव आणि गावातील व्यवहार, शेती, शेतकरी समस्या, पीक, निसर्ग, माणसांची नाती यासभोवती जीव रमत चालला आहे.\"\nश्रीनिवासच्या वडिलांनी फळबाग, शेततळे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेतून आपल्या शेतीला आकार आणला आहे, पण यात श्रीनिवासचा सहभाग कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष होता.\nश्रीनिवास सांगतो, \"आमची २८-३० एकर शेती आहे. एवढी शेती एकट्याने करणे वडिलांना अशक्यच. त्यात मनुष्यबळाची कमतरता. मलाही शेतीत काम करणे अशक्य होते. त्यामुळे ही शेती टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला. यातील अर्धी जमीन वडिलोपार्जित, तर अर्धी स्वकमाईतून खरेदी केलेली. वडिलोपार्जित असलेली जमीन कायम कोरडवाहू, तर बाकीची अर्धी जमीन बागायतीमध्ये मोडणारी होती. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून शेततळे मंजूर करून घेतले. एक एकर रानावर पसरलेले मोठे व २४ फूट खोल असे हे शेततळे असून १ कोटी लीटर पाण्याची त्याची क्षमता आहे. विहिरीच्या व बोअरवेलच्या मदतीमुळे शेततळ्यात मुबलक पाणी असते. पारंपरिक पीकरचनेत बदल करून २०१८ साली फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. दीड एकरात पपईची नियोजनबद्ध यशस्वी शेती केली. दिल्ली, देहरादून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा ठिकाणी ही पपई विकली गेली. तब्बल पाच-साडेपाच लाखाची पपई झाली. त्यातून दीड लाखाचा खर्च वजा जाता साडेतीन-चार लाखांचा निव्वळ नफा झाला. पपईमध्ये सुरुवातीच्या काळात आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड केली होती. सुरुवातीच्या २ महिन्यांत कलिंगड येऊन त्यातून २ लाखांचे उत्पादन मिळाले. त्यातून ५०-६० हजारांचा खर्च वजा जाता सव्वा ते दीड लाखांचा निव्वळ नफा झाला होता.\nनियोजनबद्ध शेती केल्यास ती कशी फायदेशीर ठरते, हे मी जवळून अनुभवत होतो, यात आईवडिलांचे मोठे कष्ट आहेत. आता मी स्वत:होऊन शेतात उतरलोय, शेती जवळून अनुभवतोय. शेतीचे अर्थशास्त्र समजून घेऊ लागलो आहे.\"\nटाळेबंदीच्या काळात शेतातल्या कामात श्रीनिवासचा प्रत्यक्ष सहभाग वाढला. शेती कशी करावी याचा तो अभ्यास करू लागला. श्रीनिवास म्हणाला, \"सध्या मी गावाकडे आणि तेही शेतात राहत असल्याने मला शेतीचा नीट अभ्यास करता येत आहे. त्यामुळेच मी शे��ीत नवे बदल घडू आणू पाहतोय. लॉकडाउनच्या काळात मी खरबुजाचे यशस्वी उत्पादन घेतले. कोरोना नसता, तर खरबुजाला आरामात २५ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असता. या काळात ८ ते १२ रुपये प्रतिकिलोने खरबूज विकावे लागले.\nपपईच्या भरघोस उत्पादनानंतर आम्ही ती बाग मोडून टाळेबंदीच्या काळात तिथे दीड एकरात द्राक्षाची लागवड केली आहे. द्राक्ष लावणीबरोबर त्यात आंतरपीक म्हणून हिरव्या मिरचीचे उत्पादन घेत आहोत. सध्या सोलापूर व नळदुर्ग या बाजारात ह्या मिरचीची रोज निर्यात होत आहे. मी स्वत: मोटरसायकलवरून शेतमाल बाजारात घेऊन जातो. मागील एक महिन्यापासून प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दराने मिरचीची विक्री होत आहे. खरबुजाचे दीड एकर रान रिकामे झाल्यामुळे त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात केळीची लागवड हाती घेतली आहे. जळगाव येथून मागवलेली G-9 (Grand Naine) प्रजातीची ही टिश्यूकल्चर पद्धतीची केळी आहेत. पाचव्या महिन्यात हिचे नवीन पिल्लू पकडून पुढच्या वर्षीही केळीचे त्याच ठिकाणी नियोजन करता येते. ही बाग २ वर्षे घेता येते. सध्याचा दर पाहता केळीपासून प्रतिवर्षी खर्च वजा जाता साडेचार लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे, म्हणजेच दोन वर्षांत केळीपासून आपल्याला नऊ ते दहा लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे.\nशेततळ्यातील पाण्याचा उपयोग करता यावा, यासाठी मी मत्स्यपालन सुरू केले असून शेततळ्यात रोहू व कटला या प्रजातींचे मासे सोडलेले आहेत. त्याचेही चांगले उत्पन्न मिळेल. त्याचबरीबर लिंबाची बागदेखील तयार केली आहे. फार्म हाउसच्या आवारात रोजच्या जेवणाला लागणारी भाजी असते, तसेच आंबा, नारळ, चिंच, बदाम, आवळा, जांभूळ, फणस, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ आदी फळझाडेही लावली आहेत. शिवाय शेतात कांदा, कोथिंबीर, ऊस, तसेच कोरडवाहू जमिनीवर तूर, सोयाबीन, उडीद यांचेही उत्पादन कायमस्वरूपी चालू असते. सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर करूनच ही शेती करत आहे.\"\nश्रीनिवासने आपल्या शेतीत विविध बदल घडवून आणले आहेत, शिवाय आधुनिकता हा त्यातील एक मुख्य भाग आहे. या संदर्भात बोलताना तो म्हणाला, \"मी कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांची व आधुनिक तंत्रज्ञानाची इत्यंभूत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून नेहमी ठेवत असतो. तसेच इंजीनियरिंगमधील माझ्या प्रात्यक्षिक ज्ञानाचा वापर शेतीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी करत असतो.\nशेतीच्��ा व्यवस्थापनासंदर्भात बोलायचे झाले, तर आम्ही सर्व जण शेतीची कामे विभागून घेतली आहेत, त्यामुळे कोणा एकावर संपूर्ण शेतीचा भार पडत नाही. उदाहरणार्थ, शेतीतील पिकांवर खत-औषधे फवारणी, पिकांवरचे रोग, त्याचे निदान, पिकांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे कार्य पूर्णपणे माझ्या वडिलांकडे आहे, तर पीक लावल्यापासून ते मशागतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझी आई संजीवनी सांभाळते. मी सोलापूर, नळदुर्ग, तुळजापूर, लातूर, हैदराबाद या ठिकाणच्या भावासंबंधित माहिती ठेवून कोणत्या ठिकाणी आपला माल गेला पाहिजे, याचे नियोजन करतो, त्यासंबंधी त्या त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजरद्वारे फोटो, व्हिडियो कॉलच्या माध्यमातून फळांची, पिकांची परिस्थिती दाखवून किंमत ठरवणे हे संपूर्ण जाहिरातीचे व विक्रीचे व्यवस्थापन माझ्याकडे आहे.\nव्यावसायिक भाषेत बोलायचे झाले, तर प्रॉडक्शन-मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी वडिलांकडे असते, कल्टिव्हेशनची जबाबदारी आईकडे, तर सेल्स-मार्केटिंगची जबाबदारी माझ्याकडे असते. जो-तो आपापल्या परीने चोख काम करत असतो.\" आजच्या काळात शेतीला उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता तिच्याकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.\nशेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नाची जोखीम नको, म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात. पण श्रीनिवास कचरे इंजीनिअर असूनही नोकरीकडे न वळता मातीत पाय घट्ट धरून उभा आहे. श्रीनिवाससारखे असंख्य तरुण शेतीत उतरले, तर भारतीय शेतीचे चित्र निश्चितच बदलेल हे मात्र नक्की.\nशेती पपई फळबाग शेततळे मुख्यमंत्री सौर ऊर्जा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/savaji-mutton-history/", "date_download": "2020-10-28T14:42:03Z", "digest": "sha1:7YGVRPM6EACRUJXTKPWRI37F6TTSK2UH", "length": 14401, "nlines": 116, "source_domain": "bolbhidu.com", "title": "नागपूरच्या कबड्डी खेळणाऱ्या पोरांनी पैज लावून एक डिश बनवली : सावजी मटण", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावां���ी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nनागपूरच्या कबड्डी खेळणाऱ्या पोरांनी पैज लावून एक डिश बनवली : सावजी मटण\nवऱ्हाडी पाहुणचार म्हणजे अघळपघळ कारभार. खाण्यापिण्याचा शौक करावा तर नागपुरी लोकांनीच. स्वतःदेखील चवीने खाणार व तिथे येणाऱ्या प्रत्येकाला खिलवणार. तिथलं आदरातिथ्य कोणीही विसरू शकणार नाही.\nअशा या नागपूर व्यंजणामधली फेमस डिश म्हणजे सावजी मटण.\nसंपूर्ण भारतात ‘सावजी’ म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. झणझणीत ‘सावजी’चा जन्म या नागपुरातच झाला.\nसत्तर वर्षांपूर्वी हलबा कोष्टी समाजबांधवांनी ‘सावजी’ प्रकाराला नागपुरात जन्म दिला. या मागे देखील एक गंमतिशीर इतिहास आहे.\nइंग्रजांच्या काळात व त्यानंतरही काही वर्षे नागपूर हे मध्यप्रदेश मध्ये येत असे. त्याकाळी देखील हे समृद्ध शहर होतं. नोकरी, काम धंद्यासाठी मध्यभारतातुन अनेकजण नागपूरमध्ये येत असत.\nविदर्भात पिकणाऱ्या कापसामुळे नागपुरात बऱ्याच कापड गिरण्या सुरू झाल्या होत्या.\nमध्य प्रदेशच्या मुलताई, बतूल, पांढुर्णा,छिंदवाडा या भागांतील आदिवासी हलबा कोष्टी समाजाचा हातमाग हा प्रमुख व्यवसाय होता. त्यांना सावजी म्हणून ओळखलं जायचं.\nइंग्रजांच्या धोरणांमुळे त्यांचे धंदे बंद पडले व या समाजातील अनेक तरुण कापड गिरणीमध्ये मजुरी करण्यासाठी नागपूरला आले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची कुटुंबे देखील आली.\nदिवसभर गिरणीमध्ये राबराब राबल्यावर ही मुलं रात्री विरंगुळा म्हणून कबड्डी खेळायची.\nकामाचा ताणतणाव या खेळातून निघून जायचा. हे सामने अत्यंत चुरशीने खेळले जायचे. त्यावर पैजा लावल्या जायच्या. एकदा अशीच एक पैज लागली ती होती चविष्ट रेसिपी बनवण्याची.\nआतापर्यंत खाल्ला नाही असा नॉन व्हेजपदार्थ बनवायचा होता.\nपोरं झाडून कामाला लागली. घरी आयांना विचारून टिप्स घेतली गेली. कोणी मटण बनवलं तर कोणी चिकन. जे मांसाहारी नाहीत, त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीची डाळकांदा भाजी, पाटवडी, गवार अशा भाज्या तयार झाल्या.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nवेगवेगळे प्रयोग करून या रेसिपी बनवण्यात आल्या. त्यांच्या मित्रांना त्या प्रचंड आवडल्या.\nपरंपरागत सावजी घरात बनणारा खास गरम मसाला हे त्यांचे सिक्रेट इन्ग्रेडियंट होते. कांदा लसूण तिखटाची झणझणीत फोडणी द्यावी तर सावजींनी, त्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.\nनागपूरच्या पट्टीच्या खवय्यांना त्या पदार्थांच्या चवीने वेडं केलं होतं.\nया सावजी पदार्थांचे हॉटेल सुरू करायचा सल्ला मिळू लागला.\nगिरणीत मजुरी करून वैतागलेल्या पोरांनी धाडस करायचं ठरवलं. नागपूरच्या गोळीबार चौकात दुकाने लागली. एकाचे दोन दोनाचे चार असे करत ही हॉटेल्स वाढत गेली.\nशौकीन नागपूरकरांनी त्याला डोक्यावर घेतले. विशेषतः झणझणीत सावजी मटण सुपरहिट झाले.\nफक्त नागपूरच नाही तर बाहेरच्या लोकांना देखील हलबा कोष्टी लोकांची तिखटजाळ सावजी रेसिपी भन्नाट आवडली. पण प्रत्येकाला ती झेपेलच अस नाही.\nआज जवळपास २५० च्या वर हॉटेलमध्ये सावजी मटण मिळते. पण सगळीकडेच ओरिजिनल सावजी खायला मिळेल अस नाही.\nखास सावजी रेस्टॉरंटमध्ये मात्र ७०-८०वर्षां पूर्वीची चव अजूनही जपलेली आहे.\nही नागपुरी रेसिपी पुण्या मुंबईला पोहचली, तिथून तर ती आता सातासमुद्रापार गेली आहे. दुबई सारख्या शहरात देखील सावजी मटण मिळणे अवघड गोष्ट उलरलेली नाही.\nनागपुरी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे, रविवारचा दिवस खास सावजी मटणाचा असतो, मित्रमंडळींना बोलवून मटण खिलवल जात. त्याच्या चवी बरोबर रेंगाळणारी सुस्त दुपार नागपूरची ओळख बनलेली आहे.\nहे ही वाच भिडू.\nविरारच्या मिल कामगाराने बनवलेलं पोहा चिकन भुजिंग 5 स्टार शेफनां सुद्धा भुरळ घालतंय\nचिकन तंदुरी, बटर चिकन, दाल मखनीचा शोध या माणसाने लावला.\nचिकन 65 मधला 65 हा आकडा नेमका कोणी लावला..\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nभारतात गुगलच्या आधी यांनी डिजिटल मॅप आणला होता\nआदि शंकराचार्य व स्टीफन हॉकिंग या दोघांच म्हणणं एकच होतं..\nजगातला सर्वात येडा राजा म्हणून थायलंडचा राजा पहिला येईल अन् दूसरा नंबर…..\nसावजी मटण ही नागपूरच्या कोष्टी समाजाची नाही तर आदिवासी हलबा समाजाची ओळख आहे. नागपूरला आदिवासी हलबा समाजा व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे कोष्टी समाज राहतात उदा:- देवांग,लाड,गाढेवाल ई. परंतु सावजी म्हणून ओळखल्या जाते ते फक्त आदिवासी हलबाना आदिवासी हलबानी कोष्टी (वीणकरी) व्यवसाय फार पूर्वी पोट भरण्यासाठी स्वीकारला आणि पिढी दर पिढी तो व्यवसाय चालू राहिला. या व्यवसायामुळे हलबाना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. हिंदू समाज व्यवस्थेनुसार व्यवसाया वरून ती जात ठरवल्या गेली…परंतु स्वतः च्या विशिष्ट बोली भाषेमुळे आनि काही रीती रिवाजांमुळे हे लोक इतर कोष्टयापेक्षा वेगळे ठरतात. यांना बोली नुसार हलबा कोष्टी असेही समजले जाते. अल्पसंख्य असल्याने राजकीय ताकद नाही त्यामुळे योग्य ते ऐतिहासिक पुरावे असूनही त्यांना स्वतःची आदिवासी हलबा ही ओळख मिळवण्यासाठी 40 वर्षांपासून सतत संघर्ष करावा लागत आहे..\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/superintendent-police-supported-us-lot-says-policemen-6768", "date_download": "2020-10-28T15:04:55Z", "digest": "sha1:ZT2V7NB6NLHL4HHV3TPW353AIMHKZOLA", "length": 15491, "nlines": 130, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Superintendent Of Police Supported Us Lot Say's Policemen | Sakal Sports", "raw_content": "\n'एसपीं' मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना\n'एसपीं' मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना\nसातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला. पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना व डॉ. अनिभव देशमुख यांच्यानंतर तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांतून साताऱ्याला हे यश मिळाले आहे.\nसातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला. पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना व डॉ. अनिभव देशमुख यांच्यानंतर तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांतून साताऱ्याला हे यश मिळाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप\nदर वर्षी संपूर्ण देशभरात क्रीडा स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये परिक्षेत्रीय स्पर्धांमधील चॅम्पियनशिप हा पहिला व जिल्ह्यांच्या दृष्टीने मानाचा चषक असतो. त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पोलिस खेळाडू प्रयत्न करतात. खेळांडूचे प्रयत्न असले, तरी त्या- त्या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या स्वभावाचा व त्यांच्या जिद्दीचाही हा चषक मिळविण्यात महत्त्वाचा वाटा असतो. पोलिस दलाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा कोल्हापूर परिक्षेत्रातील \"चॅम्पियनशिप'पासून वंचित होत���. जिल्हा पोलिस दलात देशपातळीवर नाव कमावलेले चांगले खेळाडू असूनही हा चषक साताऱ्याला नेहमीच हुलकावणी देत राहिला. याची कारणमिमांसा पहिल्यांदा के. एम. एम. प्रसन्ना यांनी केली.\nहेही वाचा : पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार\nक्रीडा स्पर्धांच्या नावाखाली दीड- दोन महिने आरामात काढणाऱ्या जुन्या खोंडांना त्यांनी पहिल्यांदा डच्चू दिला. त्यानंतर चांगल्या व ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंना उत्कृष्ट साधनसुविधा पुरविल्या. त्याचा खेळाडूंच्या मनोबलावर चांगला परिणाम झाला. परिणामी 2013 मध्ये जिल्हा पोलिस दलाला पहिल्यांदा कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिपच्या मानाचे पान मिळाले. त्यानंतर त्याच टीमने डॉ. अभिनव देशमुख यांच्या काळात यश मिळवले.\nअवश्य वाचा : #MondayMotivation एकीचे बळ\nखेळाडूंना प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन व आहार हे देण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्‍चित खेचून आणता येते हा प्रसन्नांनी दाखविलेला मार्ग तब्बल सहा वर्षांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बरोबर जोखला व अंमलात आणला. क्रीडा स्पर्धांसाठी विविध पोलिस ठाण्यांतून खेळाडू साताऱ्यात बोलवण्यापासून त्यांचे सर्व गोष्टींवर बारकाईन लक्ष होते. खेळाडूंशी व क्रीडा प्रमुखांशी झालेल्या चर्चेनंतर कोण-कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे, याची त्यांनी माहिती करून घेतली. त्यानंतर एकएका गोष्टीची पूर्तता त्यांनी अत्यंत बारकाईने केली. खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी आणले. दुखापत टाळून योग्य पद्धतीने शरीराची व मसल्सची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी फिजिओथेरपिस्ट व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच, फिटनेस फर्स्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गायकवाड यांनी साताऱ्यात येऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले.\nजरुर वाचा : विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च\nत्याचबरोबर खेळाडूंच्या आहाराकडेही विशेष लक्ष देण्यात आले होते. संपूर्ण महिनाभर अधीक्षकांचे खेळाडूंकडे वैयक्तिक लक्ष होते. वेळोवेळी त्या त्यांना प्रोत्साहन देत होत्याच; परंतु संघ ज्या वेळी स्पर्धेसाठी सांगलीकडे रवाना होणार होते, त्या दिवशी अधीक्षकांना पुण्याला कार्यक्रम होता. तेथून पुढे त्यांना जायचे होते, तरीही पुण्यातील कार्यक्रम झाल्यानंतर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्या साताऱ्यात आल्या. नंतर नियोजित कार्यक्रमाला गेल्या. या सर्वांचा सकारात्मक परिणाम झाला आणि आम्हाला तब्बल सहा वर्षांनी चॅम्पियनशिपचा मान पुन्हा मिळवता आल्याची भावाना खेळाडूंनी व्यक्त केली.\nडेंगीवर मात करून लढाई जिंकली\nक्रीडा स्पर्धांच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना मुख्यालयात बोलावण्यात आले. याच काळात दोन यशांमध्ये महत्त्वाची भूमिका असणारे क्रीडा प्रमुख शशिकांत गोळे हे डेंगीमुळे आजारी पडले. डेंगीतून सावरतात तोच औषधांचा परिणाम त्यांचे फुफ्फुस, किडनी, लिव्हर यावर झाला. पोटात पाणी झाले. रक्तदाबही खूप वाढला होता. या सर्व परिस्थितीत ते आजारपणाशी तब्बल 20 दिवस झगडत होते. रुग्णालयातून सुटल्यानंतर मात्र, त्यांना क्रीडा स्पर्धांच्या ओढीने स्वस्थ बसू दिले नाही. अवघ्या चार दिवसांत ते मैदानात पुन्हा हजर झाले. तोपर्यंत ग्राऊंड इनचार्ज शिवाजी जाधव त्यांची जागा सांभाळत होते.\nजरुर वाचा महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये\nश्री. गोळे आजारपणातून मैदानात हजर झाल्यावर नूरच पालटला. अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यावर त्यांनी खेळाडूंवरही पूर्ण जोर लावला. त्याचा परिणाम सहाजिकच साताऱ्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्यात झाला. स्वीमिंग, क्रॉसकंन्ट्री, ऍथलेटिक्‍स, व्हॉलिबॉल व बॉक्‍सिंग या पाच प्रकारांत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळाले. या यशात अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, सहायक अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे यांचाही हातभार लागला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2019/11/pik-vima-gr-83521345.html", "date_download": "2020-10-28T15:20:11Z", "digest": "sha1:J5OTWBROBR6AIGVDDVTK76NHJWHIABEB", "length": 9147, "nlines": 113, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "डाउनलोड करा नवीन Pik Vima GR. दि.२२ जानेवारी २०२० प्रधानमंत्री फसल विमा योजना शासन निर्णय - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nडाउनलोड करा नवीन Pik Vima GR. दि.२२ जानेवारी २०२० प्रधानमंत्री फसल विमा योजना शासन निर्णय\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nटीप – दिनांक 22 जानेवारी 2020 चा नवीन जीआर डाऊनलोड करण्यासाठी कृपया खाली स्क्रोल करावा\nडाउनलोड करा Pik Vima GR कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 8,35,21,345/- इतकी रक्कम वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत.\nडाउनलोड करा Pik Vima GR प्रधानमंत्री फसल विमा योजना.\nमित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा नवीन शासन निर्णय हा कालच शासनाने जाहीर केलेला आहे ज्यामध्ये फळपिकांसाठी पिक विम्याची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे सोबतच यामध्ये सहा फळ त्यांना लवकरात लवकर रक्कम वितरीत करण्यात येणार आहे तर हा जीआर जर तुम्हाला हवा असेल तर कृपया खालील बटन वर क्लिक करून आत्ताच तू शासन निर्णय डाउनलोड करावा आणि तुम्ही स्वतः सुद्धा वाचावा तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओची सुद्धा मदत घेऊ शकता.\nखाली दिलेल्या या बातम्या पण वाचा\n(Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nकर्जमाफी अपडेट नवीन शासन निर्णय (GR डाउनलोड करा)\nPM Kisan योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का अश्याप्रकारे ऑनलाइन चेक करा.\nकलिंगड लागवड माहिती व पीक व्यवस्थापन : Kalingad Lagwad Information in Marathi\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nपरभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलने��� दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=4639788127670148754", "date_download": "2020-10-28T13:50:31Z", "digest": "sha1:HSIULXS3JWALZI66PQWZP3LYQ7TAYX7M", "length": 2220, "nlines": 39, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nआस्था ऑनलाईन योगा क्लासेस...\nआपण आपल्या घरातून उत्तम प्रकारे आमच्या सोबत योगा करू शकता.\nकाही आक्षेपार्ह आहे का\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/five-people-were-killed-when-a-bus-caught-fire/", "date_download": "2020-10-28T13:55:32Z", "digest": "sha1:X4643OZZVLYVGCSLSRNL2UA6M4XN35QO", "length": 6644, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "धावती बस अचानक पेटली, पाच जणांचा होरपळून मृत्यू", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nधावती बस अचानक पेटली, पाच जणांचा होरपळून मृत्यू\nधावती बस अचानक पेटली, पाच जणांचा होरपळून मृत्यू\nविजापूरहून बंगळुरुला जाणारी बस दुर्घटनाग्रस्त\nकोल्हापूर : विजापूर-बंगळुरू मार्गावर रात्री नऊ वाजण्याचा सुमारास एक धक्कादायक घटना घटली. चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीने बसला पूर्णत: वेढल्याने बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकू येत होता. तोपर्यंत बसने पूर्णपणे पेट घेतल्याने अनेकजण जखमी झालेत. तर या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.\nविजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस २९ प्रवाशांना घेऊन विजापूरहून बंगळुरुला जात होती. रात्री ९ वाजता ही बस विजापूरहून निघाली असता अचानक पेटली. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.\nगडचिरोलीत टिपागड ‘दलम’चा कुख्यात कमांडर यशवंत बोगाला पत्नीसह अटक\nमुलीचे कोरोनाने निधन, डीएसके पत्नी मुलासह काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nनाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी…, विरोधकांवर टीकेसाठी नाही\nहर्सूल तुरुंगातून शिक्षा भाेगून सुटताच, आरोपीने केला मैत्रिणीचा बर्थडे\n‘देशाच्या विकासात अमित शाहांचे मोठे योगदान’, पंतप्रधान…\n‘सिटी सेंटर मॉल’ला भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Tushar_Jagannath_Mhaske", "date_download": "2020-10-28T15:39:49Z", "digest": "sha1:U6UZXHK6HIGIG7DCDC4DD6IEVJ42YS46", "length": 3432, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Tushar Jagannath Mhaskeला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य:Tushar Jagannath Mhaskeला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Tushar Jagannath Mhaske या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:न्यु आर्ट्स कॉमर्स एन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर, विकिपीडिया कार्यशाळा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2020-10-28T14:21:21Z", "digest": "sha1:XSKINEFQPI3FPOEP4Z3VNQ7JBS4CXFDM", "length": 18011, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "मिळविण्यासाठी कसे जाणून घेण्यासाठी एक विवाहित स्त्री, जाणून घेण्यासाठी एक लग्न, गुडबाय म्हणत", "raw_content": "मिळविण्यासाठी कसे जाणून घेण्यासाठी एक विवाहित स्त्री, जाणून घेण्यासाठी एक लग्न, गुडबाय म्हणत\nप्राचीन असल्याने, समाज घेण्याचा सल्ला दिला आहे, पुरुष नाही, दारांना पुढील त्यांच्या शेजारी परकर. तो आवश्यक नाही आहे फशी पाडणे एक विवाहित स्त्री आहे. पण एकदा आपण खरोखर करायचे आहे, काहीही अशक्य आहे, आणि एक विवाहित स्त्री आहे, त्यामुळे सोपे नाही. प्रश्न आहे, आपण कसे वाटते, तो अर्थ प्राप्त होतो शोध काही नवीन डेटिंगचा साइट उघडणे या प्रमाणे — उत्तर आहे आधी आपण पूर्ण एक विवाहित स्त्री आहे, आपण आवश्यक आहे काय समजून घेणे आवश्यक आहे, आपण तिच्या साठी. खरं तर, सुंदर मुली कोण सुखाने अंगाई आपण एक चित्रपटगृह. पण आपण आकर्षित करण्यासाठी तिला एक स्त्री म्हणून मास्टर, आपण आदर करणे आवश्यक आहे मधे नियम. आपण जाऊ शकत नाही, अनैतिक समागमाला प्रवृत्त करणे एक आदरणीय आणि पत्नी शक्तिशाली माणूस आहे. त्याउलट, तो शक्य आहे नाही तर आपण वाचतो आपले आरोग्य आणि जीवन आहे. तो आहे असे गृहित धरले तर उघड खरं व्यभिचार येते, नंतर आपल्या मैत्रीण घरी असेल, आणि ते त्वेषाने लढा. सह, आपण हे करू शकता माहित नाही. पण, नंतर ते मिळतील तरुण आनंद, जे सांगायचं असेल, समकालीन महिने जा म्हणून. प्रथम, आपण अंगाई लगेच, ती पाहणारही नाही. सर्व विचार, एक तरुण स्त्री गुंतलेली एक तरुण पती. त्यामुळे तो वाचतो आहे वाट पाहत होते, काही वर्षे, तेव��हा आवड असेल सोडण्यात, आणि फक्त असंतोष राहील. हे अशक्य आहे हे मला माहीत, दु: खी लग्न महिला.\nभरपूर आहे, दरम्यान वेळ पेय. हे चांगले नाही सामील होण्यासाठी एक कुटुंब, तो पूर्णपणे अमानुष. जरी ते, नाही जाहिरात आहे, शक्य असेल तर आपण लग्न नंतर. प्रियकर हरले, आणि मित्र खरेदीसाठी. होय, देखील, एक मैत्रीपूर्ण रीतीने नंतर तिसऱ्या एक त्याच्या पत्नी बद्दल मला सांगितले, या लोप प्रक्रिया आपल्या क्षेत्रात कौशल्य तो लागू करण्यासाठी संपूर्ण आनंदी कुटुंबांना आधीच अस्तित्वात आहे, अनेक वर्षे शक्यतो मुले. अशा खूप आनंद झाला महिला त्याच्या उबदार, प्रेमळ घरटे. ती आरामदायक आहे, पण कंटाळा आला. थोडे साहसी, काहीही करू शकत नाही हानी आहे, पण आपल्या स्वातंत्र्य नाही धोक्याची आहे. ज्ञान इतके की एक स्त्री असू शकते, सर्वत्र — पार्क मध्ये, एक संग्रहालय, एक प्रदर्शन येथे, एक स्टोअर मध्ये, काम, आणि फक्त रस्त्यावर. तसे, कामाच्या ठिकाणी तो आहे चांगले एक संबंध आहे, कारण तिच्या सहकारी कमकुवत दृष्टी कदाचित लक्षात काहीतरी आहे की आपण दरम्यान. आणि मुलगी कधीच नाही एक संधी या जोडीदार. बार मध्ये, आपण हे करू शकता बसून एक डेस्क एक कर्तव्य सूचना»काय अशा सौंदर्य नाही एकटा». एक प्रदर्शन येथे किंवा संग्रहालय, आपण हे करू शकता पहा प्रदर्शन आणि चर्चा होती. मार्ग विचारू, वेळ किंवा दिशा. अनुभवी कोण अगदी दिशा विचारू पुढील बार करू शकता लगेच आमंत्रित म्हणून त्याला एक महिला. तर ती म्हणाली, नाही उद्देश आहे, ती, अर्थात, तो सहमत होईल आणि आपण मार्ग दर्शविण्यासाठी, तसेच परवानगी विनिमय कॉफी. पार्क मध्ये, आपण विचारू शकता, कॉल करण्यासाठी एक मोबाइल फोन आहे की कदाचित गमावले गवत. आणि आपण फक्त विचारू, की»आपला फोन कॉल एक मित्र म्हणून लवकरच आपण अतिथीमध्ये सोडणे फोन».\nआणि तो स्वत: ला कॉल\nत्यामुळे त्याचा फोन नंबर. भरपूर प्रमाणात असणे एक लाज नाही क्षणी, आणि महिला»शरीर»अमूल्य आहेत दोन्ही पुरुष आणि सूक्ष्म प्रतिस्पर्धी. पद्धतशीर सभा महिला, त्यांच्या स्वत: च्या. निवडा योग्य ठिकाणी चालणे. आपण प्राधान्य देत असल्यास संवाद खुल्या हवेत, संपर्क आणि चांगले आहे विकणारी मशीन, एक स्त्री, एक शांत आणि शांत ठिकाणी आहे. करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे जा करण्यासाठी एक शहर पार्क, चौरस, बंधारा, इ.आपला वेळ घ्या, एक फिरायला जा किंवा बसून एक स्त्री न��यायालय, आणि आपण विचारू लागेल, तिला काही प्रश्न करणे आवश्यक आहे की एक बंधनकारक उत्तर आहे. उदाहरणार्थ, मिळविण्यासाठी कसे विचारू करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी, तसेच नाव त्या ठिकाणी आपण स्वत: ला जाणून, आणि त्या जवळच्या स्थित आहे. स्त्री आपण अनुसरण आणि, एक संभाषण सुरू करा आणि तिला माहित. पूर्ण एक स्त्री योग्य आकार मध्ये एक कोच खोल्या. महिला अनेकदा भेट विविध कॅफे, कारण ते सहसा जसे खाणे काहीतरी मधुर आहे. जा जेथे टेबल महिला बसला होता आणि विचाराल तर ती पुढील बसलेला त्याला किंवा नाही. एक ऑफर किंमत ऑफर आपले खाते आणि शोधून तिच्या दरम्यान नोकरी की आपण सुधारण्यासाठी इच्छित फॉर्म. अनेक पद्धती आहेत डेटिंगचा येथे. उदाहरणार्थ, फक्त देऊ एक महिला एक छान प्रशंसा तिच्या आकृती, किंवा तिला मदत सुरू ते योग्य आहे का किंवा इतर काही व्यायाम प्राप्त करण्यासाठी तिला माहित आणि तिच्या गप्पा. लक्ष द्या आपल्या सहकार्यांना काम किंवा विद्यापीठात. कदाचित तेथे आहे एक मुलगी पूर्ण वर्ण त्यापैकी, आणि दिले की ते अभ्यास करत आहेत आणि आपण काम, तो शोधणे सोपे आहे एक सामान्य भाषा त्यांना आणि मान्यता होऊ आपण. शारीरिक वर्णन आणि फोटो जे आपण हे करू शकता सहज निवडा उपग्रह योग्य आकार. याच्या व्यतिरीक्त, महिला सध्या आहेत अमूल्य मध्ये एक बऱ्यापैकी लहान मंडळात पुरुष, त्यामुळे ते सहसा खूप अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि नेहमी तयार करण्यासाठी संवाद साधण्यासाठी. तो जोरदार सोपे आहे महिला पूर्ण करण्यासाठी विक्री करणार्या विकणारी मशीन माध्यमातून सामाजिक नेटवर्क आहे. फक्त एक संदेश पाठवा विचारून आपण परिचित मिळवा आणि संपर्क प्रस्थापित. काही लोक कॉल करणे पसंत करतात एक रस भागीदार पोस्ट करून मजेदार जिव्हाळ्याचा संदेश मुले मित्र किंवा नातेवाईक — हे नेहमी एक सोपे प्रक्रिया आहे. मुले विचार वेगळ्या प्रौढ आहे, त्यामुळे या बैठकीत आपण तयार करणे आवश्यक आहे तसेच भविष्यात करण्यासाठी, पटकन एक सामान्य भाषा मुलाला. संपर्क करा मुलाच्या पालक, त्यांना सांगू किती जुनी आहे, ते आहेत, ते काय करू त्यांच्या विनामूल्य वेळ, आणि ते कसे प्रतिक्रिया बैठक अनोळखी. या मदत आपण चांगले तयार आपल्या पहिल्या बैठकीत विचार, वागणे कसे या वेळी. एकत्र करण्याचा प्रयत्न जवळीक काही विक्षेप की आपल्या मुलाला भाग घे�� शकतात. उदाहरणार्थ, आपण पूर्ण करू शकता, एक प्राणीसंग्रहालय किंवा सर्कस, जा एक चित्रपट एकत्र, किंवा भेट, एक बार. या प्रकरणात, आपल्या मुलाला नेहमी, एक चांगला मूड मध्ये आहे आणि आपण वाटत सक्षम असेल दरम्यान संभाषण. आपण शोधू शकता एक विषय बोलणे, अशा चर्चा कार्टून वर्ण निवडून, मधुर हाताळते, एकत्र आणि त्यामुळे वर. विसरू नका करा, थोडे भेट बाळ. तो असू शकते एक खेळण्यांचे किंवा कँडी एक तुकडा. आपण नक्की काय माहित तो खूपच प्रेरित आहे, तो आपण देऊ शकता एक नवीन बुद्धिबळ संच, एक मनोरंजक पुस्तक, इ. आपण एक बार मध्ये, विचारू मोकळ्या एक मूल आवडी जो खाणे आणि ऑर्डर करू इच्छित आहे. नवीन प्रियकर आहे, काय मनोरंजक गोष्टी त्याला काय गेल्या वेळी. मुलाच्या जीवनात अनेकदा अतिशय सक्रिय करू शकता आणि विनोद सांगू शाळेत जीवन चर्चा, तोलामोलाचा, इ. लक्षात ठेवा, त्याच्या-मुले. सांगा आपल्या मुलाला काहीतरी मनोरंजक बद्दल मला. उदाहरणार्थ, वर्णन आपल्या कार, देशात आपण भेट, आणि आपले काम आहे. मुलाला सांगू सर्वात मनोरंजक काय आहे त्याला. तो आणू शकता काही स्मृती, अशा टरफले, एक संग्रह खडे, आणि इतर लहान आयटम. देईल तो आपल्या नवीन सोबती. उभे नाही पुढील त्याला किंवा प्रयत्न करा सहभागी सर्व क्रियाकलाप मुलाला बैठकीत त्याला.\nतर तो खेळत सुरू सह टॉय कार\nजा फिरता पट्टा, एकत्र शूट येथे डॅशबोर्ड, इ. लक्षात ठेवा की हे महत्वाचे आहे आपल्या मुलाला वाटते की आपण आहेत,»मूड मध्ये»त्यांना. या प्रकरणात, तो थांबवतो भावना दु: ख आणि किंचित भीती आहे, आणि आपण प्राप्त करण्यास सक्षम असेल त्याला माहीत आहे चांगले आणि चांगले तयार कसे समजून एक समाज. आणि लक्षात ठेवा की, तो वाचतो नाही आहे खूप वेळ लागत मुलाला घेऊन दूर पालक किंवा तोलामोलाचा प्रथमच, अन्यथा तो अजूनही असेल कंटाळा आला आणि सुरू करू शकता काळजी करण्याची\n← मेक्सिकन व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nजाणून घेण्यासाठी फोन ब्राझील मध्ये. एक बैठक प्रौढांसाठी. नोंदणी न करता. रिअल फोटो →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/murder-of-a-woman-in-a-property-dispute-in-jalna-ten-in-custody-one-absconding/", "date_download": "2020-10-28T13:45:48Z", "digest": "sha1:4HKBSDQGNLW3WFV74BFRKDMW7K44VD4W", "length": 10302, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "जालन्यात मालमत्तेच्या वादातून महिलेची हत्या; दहा जण ताब्यात, एक फरार", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत��याचा, वेध बातमीचा \nजालन्यात मालमत्तेच्या वादातून महिलेची हत्या; दहा जण ताब्यात, एक फरार\nजालन्यात मालमत्तेच्या वादातून महिलेची हत्या; दहा जण ताब्यात, एक फरार\nशहरात मध्यरात्री घडला थरार, महिलेचा पती गंभीर जखमी\nजालना : शहरातील काजीपुरा भागात लोखंडी रॉड ,चाकू आणि काठीने मारहाण करुन महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. हिना सय्यद माजीद असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचा पती सय्यद माजिद सय्यद कय्यूम हा गंभीर जखमी झाला आहे.\nकाजीपुरा भागात लोखंडी रॉड ,चाकू आणि काठीने मारहाण करुन महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सय्यद माजिद (30, काझीपुरा, जालना) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची पत्नी हिना खान व तिचे नातेवाईक यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होता. यातूनच रविवारी मध्यरात्री संशयित आरोपी अरबाज खान जफर खान, शाहबाज जफर खान, शेख अजगर शेख अब्दूल वहाब, अकबर धूम अली शाह, इस्माईल शाह व अन्य सहा महिलांनी तक्रारदार सय्यद माजिद सय्यद कय्यूम यांच्या काझीपुरा येथील घरात घुसून त्यांना व त्यांची पत्नी हिना यांना लोखंडी रॉड, काठी व चाकूने वार करुन जबर मारहाण केली. यात हिना सय्यद माजिद (30,काझीपुरा, जालना) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती तक्रारदार सय्यद माजिद हे गंभीर जखमी झाले. यावेळी आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हीआर बॉक्स पळवून नेला. याप्रकरणी 11 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक रमेश रुपेकर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर गुन्ह्याची माहिती घेऊन 11 पैकी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अन्य एका आरोपीलाही लवकरच ताब्यात घेऊ, असे ��ीआय देशमुख यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मृत महिलेचे हे दुसरे लग्न होते. तर पहिल्या पतीच्या नातेवाईकांसोबत त्यांचा मालमत्तेचा वाद होता. त्यातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nज्येष्ठ वयोगटातील ‘कोरोना’ रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला धीर\nसंविधानाच्या रक्षणासाठी… पुन्हा लढा देण्याची वेळ\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n10 हजार पगाराची गेली नोकरी, परतला बुलडाण्याला, आता 80 हजारांची कमाई\nसुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा, दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/sunny-leon-farm-protection/", "date_download": "2020-10-28T14:10:15Z", "digest": "sha1:CVBDBVMOQI2HZBUW2C4TXBLIDT3YVX6H", "length": 9375, "nlines": 87, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शेताच्या संरक्षणाची जबाबदारी आत्ता सन्नी लिओनीकडे…", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nशेताच्या संरक्षणाची जबाबदारी आत्ता सन्नी लिओनीकडे…\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On Feb 15, 2018\nपहैले में बहूत पतला था \nमुझे सबी शेतकरी तेरे शेतीका माल ��ब चुराते हैं कहकें चिडाते थैं फिर मैंने अपने खेती मैं सनी लिऔनी का अच्छी तरहं सें इस्तेमाल किंया, अब मैं अपनी खेती का मला खुद खाता हूं.. सब मुझें हाय हॅण्डसम कहतें हैं \nखरच सांगतो स्टोरी खरी आहे. देवाशप्पथ खोटं काहीच नाही. कसय भारत देश हा खूप मोठ्ठाय. आणि या देशात जुगाडू लोकं पण तितकीच आहेत. लोकांच्या इच्छा आकांक्षा उफाळून आल्या की, ते लोकं आपआपल्या दैंनंदिन कामात आपल्या इच्छांना वाट मोकळी करुन देतात.\nतर मुद्याची गोष्ट अशी की सर्वसामान्य जीवन व्यतीत करणारा चिंचू रेड्डी हा आंध्रप्रदेशातील शेतकरी. शेती करायची आणि जे येईल त्यातून कुटूंब चालवायचं हा त्याचा दिनक्रम. एकच पीक घ्यायच्या ऐवजी या शेतकऱ्यानं शेतात माळवं लावलं. माळवं माहित नाही हं.. तर माळवं म्हणजे भाजीपाला लावलां. आत्ता झालं अस की, येतां जातां माणसांच्या नजरा याच्या शेताकडं जात. मग माणसं जरा काकडी देतो का हं.. तर माळवं म्हणजे भाजीपाला लावलां. आत्ता झालं अस की, येतां जातां माणसांच्या नजरा याच्या शेताकडं जात. मग माणसं जरा काकडी देतो का जरा दोडकां देतो का जरा दोडकां देतो का जरा कडिपत्ता, जरा कोबी अस करत करत सकाळ संध्याकाळच जेवणच करु लागली. जाता येता सहज शेतात जावून सगळं लुटण्याचा दिनक्रम लोकांचा झाला आणि या शेतकऱ्याचा थोडक्यात बाजार उठला.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nअस म्हणलं जातं, दूखांत खूप चांगल सुचतं. या शेतकऱ्याला दूख झालं तेव्हा सनी लिओनिची आठवण आली. एकीकडं सनी आणि दूसरीकडं शेती. द्विधा अवस्थेत असणाऱ्या यानं दोघांना एकत्र आणायचं ठरवलं आणि मस्तपैकी सन्नी लिऔनिचा एक डिजीटल आपल्या शेताच्या कोपऱ्यावर लावून टाकलां.\nआत्ता जरा विषयांतर फोरोमॉन्स जाळं माहिताय का हे काय असतय तर नर मादिकडं आकर्षित होतो अस डिस्कव्हरी वाल्यांनी आपल्याला सांगितलय. शेतात किडे जास्त झाले की मादिच्या वासाची जाळी लावली जाते. मग आपले किडे या जाळ्यात जावून पडतात. एकदा किडे जाळ्यात अडकले की लागीरं झालं जी \nआत्ता मुळ मुद्दा, तर यानं सनी लिओनी आणली आणि शेताच्या कोपऱ्यावर टांगली. आत्ता आपले नर जाता येता फक्त आणि फक्त पोस्टरकडे पाहू लागले. शेतातला कोबीचा गड्डा किती मोठ्ठा झालाय हे न पाहता याचं लक्ष दूसरीकडच जावू लागलं. नर आत्ता त्याच्या शेतीकडं दूर्लक्ष ��रु लागले. ते यायचे सनी पहायचे आणि निघून जायचे. हळूहळू शेत बहरलं आणि शेतकरी खूष झाला. आत्ता असल्या वातावरणात एखादा शेतकरी खुष दिसतोय म्हणल्यावर मिडीयाच्या नजरा त्याच्याकडं वळल्या. आपकी खूषीका राज विचारल्यावर त्यांन सन्नी दाखवली. लाल बिकनीतली सनी \nहं.. तर लगे रहो नरांपासून संरक्षण करायला आत्ता नविन जाळं आलच आहे तर ते सगळीकडं वापरून बघायला हरकत काय \nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-10-28T15:33:43Z", "digest": "sha1:HI6VYYCHNWLFVC66SESK3JWII3LYIVNP", "length": 3492, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:नेपाल कम्युनिस्ट पार्टी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख २०१७ च्या विकिपीडिया आशियाई महिना भागामध्ये सादर किंवा विस्तारित करण्यात आला आहे.\n२०१७ विकिपीडिया आशियाई महिना योगदान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०१७ रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/2019/04/blog-post_21.html", "date_download": "2020-10-28T15:01:01Z", "digest": "sha1:HEFWGNZDDP2WCVMQ74NAAQKWRASCFVSP", "length": 18020, "nlines": 296, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "पैशाच्या खाजगी देवघेवीचे व्यवहारशास्त्र Behavior of private exchange of money - VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\nपैशाच्या खाजगी देवघेवीचे व्यवहारशास्त्र Behavior of private exchange of money\n*पैशाच्या खाजगी देवघेवीचे व्यवहारशास्त्र*\nआज बँका, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, बिझनेस लोन असे आर्थिक व्यवहारांचे अनेक मार्ग आहेत, त्याद्वारे आपण गरजेच्या वेळी पैसा उभा करू शकतो; पण ज्यावेळी एखाद्याला खाजगीत कुणाकडे पैसे मागावे लागतात, याचाच अर्थ त्याची बाजारातील पत संपली आहे असे समजावे. तरीपण माणुसकी म्हणून आपण मित्र, नातेवाईक, कर्मचारी, सहकारी यांना खाजगीत उसने पैसे देतो व घेतो, पण यासाठीही एक व्यवहार- शास्त्र जपावे. पैशाने माणसे जोडली तसेच तोडलीही जातात, तेव्हा असे व्यवहार जपून करावेत.\nत्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे\n१) पैसे देताना ज्याला देतो, त्याचा स्वभाव, वर्तन योग्य असावे. टारगट, गुंड, भांडखोरांशी व्यवहार करणे टाळा.\n२) आपली परतफेडीची ऐपत तपासून तेवढेच पैसे उसने घ्या.\n३) उसने पैसे देताना तुमच्या वार्षिक बचतीच्या ५०% हून अधिक उसने देऊ नका.\n४) तुमच्या ५ महिन्याच्या कमाईहून अधिक उसने पैसे घेऊ नका.\n५) ज्यांच्याशी तुमचा नियमित संबंध व संपर्क आहे, अशांनाच पैसे उसने द्या.\n६) त्यांचे मित्र, नातेसंबंध, साधनसंपत्ती इत्यादीचा अंदाज घ्या.\n७) प्रामाणिक, चांगल्या माणसाला जरूर मदत करा.\n८) ज्याचे पैसे उधार घेतले ते वेळेत फेडा, पण तिसऱ्याचे घेऊन पहिल्याचे फेडण्याची साखळी बनवू नका.\n९) न मागता योग्य वेळेत पैसे परत करा व आपली पत वाढवा.\n१०) काही दुसऱ्या मार्गाने त्यांची मदत करून त्याच्या उपकाराची परतफेड करा.\n११) घेतलेले पैसे तंतोतंत व केवळ मुख्य गरजेपोटीच वापरा.\n१२) सावकारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पैसे घेऊ नका.\n१३) उसने पैसे देऊन तुम्हीच अडचणीत येणार असाल व पैसे बुडले तर तुम्हाला सोसणार नसेल, तर उधारी देऊ नका.\n१४) आपल्यापेक्षा जास्त ताकदवान माणसाला उसने पैसे देणे टाळा, नाहीतर तुम्हाला वसूल करता येणार नाहीत.\n१५) एकाचे पैसे घेऊन दुसऱ्याला उधार देऊ नका. नसती एजंटगिरी करू नका.\n१६) गरजेच्या वेळी आपल्या माणसाच्या मदतीला जाणे हे आपले कर्तव्य आहे, पण त्यामुळे तुम्हीच गोत्यात तर येणार नाही ना, याची काळजी घ्या, नाहीतर समाजसेवा तुमच्या अंगलट येईल.\n१७) खाजगी, तोंडी आर्थिक व्यवहार खूप वाईट, यामुळे अनेकजण जीवाला मुकलेत.\n१८) पैसे देताना दोनच नियम लावा :\n• तुमची खरंच त्याच्यावर प्रेमभावना आहे.\n• मनगटात वसुलीची ताकद आहे, अशावेळीच उसने पैसे देऊन मदत करा.\n१९) फक्त उसने पैसे मागण्यासाठी संपर्क साधणाऱ्याला १ रुपयासुध्दा देऊ नका.\n- प्रा. प्रकाश भोसले\n->\"पैशाच्या खाजगी देवघेवीचे व्यवहारशास्त्र Behavior of private exchange of money\"\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विषयक माहिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/unknown-burnt-soybean-stalks-cut-in-the-field/", "date_download": "2020-10-28T13:57:14Z", "digest": "sha1:QLM6KNBOKDLKIA266ERA6S2YVWQB3KH7", "length": 7824, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "अज्ञाताने जाळली शेतात कापून रचलेली सोयाबीनची गंजी", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nअज्ञाताने जाळली शेतात कापून रचलेली सोयाबीनची गंजी\nअज्ञाताने जाळली शेतात कापून रचलेली सोयाबीनची गंजी\nडोळ्यादेखत गंजी जळाल्याने त्यांना अश्रू अनावर, पालममधीील धनेवाडी येथील प्रकार,\nपालम : पालम तालुक्यातील धनेवाडी येथे कापून रचलेली दीड बॅग सोयाबीनची गंजी अज्ञाताने जाळली. ही घटना पालम तालुक्यातील धनेवाडी येथे ७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. धनेवाडी येथील शेतकरी मसाजी व्‍यंकटी बंडगर (वय ६५) त्यांचे नाव. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. जवळपास 50 ते 60 हजारांचे त्यांचे नुकसान झाले.\nधनेवाडी येथील शेतकरी मसाजी व्‍यंकटी बंडगर (वय ६५) यांना चार एकर शेती आहे. त्यातील दोन एकरवर सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांनी बियाणे, खत, निंदणी, खुरपणी, कापणीसाठी मोठा खर्चही केला. चार दिवसांपूर्वी सोयाबीन कापून त्याची गंजी त्यांनी लावली. आगामी दोन दिवसांत त्याची काढणी करणार होते. दुर्दैवाने 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री बंडगर झोपेतून उठले असता, सोयाबीन ची गंजी जळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न अपयशी ठरला. त्यांच्या डोळ्यादेखत गंजी जळाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. जवळपास 50 ते 60 हजारांचे त्यांचे नुकसान झाले. अन्य उत्पन्नाचा दुसरा स्त्रोतही त्यांच्याकडे नाही. मोजून चार एकर शेती आणि तीन मुले त्यां���ा आहेत. तद्नंतर याची तक्रार गंगाखेड पोलिसात देण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया श्री बंडगर यांनी दिली. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.\nशहर-ग्रामीण लोकप्रतिनिधी आमने-सामने; डीपीडीसीतून निधी मिळणार का\nपूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू; ‘लालपरी’ अद्यापही प्रवाशांच्या प्रतीक्षेत\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nमी कुठेही असलो तरी भगवानगड हृदयात – धनंजय मुंडे\nमहादेव शकुजी चाबुकस्वार यांचे निधन\nजळगावातील भाजप बैठकीस खासदार रक्षा खडसे गैरहजर\n‘देशाच्या विकासात अमित शाहांचे मोठे योगदान’, पंतप्रधान…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/24/Opinions-of-Shivaji-Maharaj-s-men-and-foreigners.html", "date_download": "2020-10-28T13:52:02Z", "digest": "sha1:RMOPEIOHRABJXODQSFWSQYY5VODXYX3K", "length": 19112, "nlines": 29, "source_domain": "www.evivek.com", "title": " Opinions of Shivaji Maharaj's men and foreigners - विवेक मराठी", "raw_content": "शिवाजी महाराजांची माणसे आणि परकीयांचे अभिप्राय – भाग २\nपोर्तुगीजांचे उच्चाटन हे महाराजाचे एक महत्त्वाचे ध्येय होतेच. सागरी व्यापारात, आरमारात महाराजांना कोणताही पूर्वानुभव किंवा कोणाचेही पाठबळ नव्हते. पण प्रत्यक्षात एखाद्या तरबेज आणि कसलेल्या माणसाप्रमाणे त्यांच्या हालचाली चाललेल्या दिसतात.\nसुरतेहून कंपनीस पत्र / श १५८५ माघ शु १० / इ.स. १६६४ जाने. २८\nशिवाजीच्या कैद्यांपैकी हयात राहिलेले रॅडॅाल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड आणि फॅरंड यांची सुटका झाली आहे. राजापूर आणि देशातल्या इतर व्यापारी पेठा बंडखोराच्या (शिवाजी महाराज) ताब्यात जाऊन सर्वत्र अंदाधुंदी पसरली असल्यामुळे तूर्त तिकडील व्यापार सोडून दिला आहे – इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (११ पृ २०८)\nतात्पर्य – इंग्रजांसारख्या धूर्त आणि चिवट प्रतिस्पर्ध्याने महाराजांच्या ताब्यात गेलेल्या ��्यापारी पेठांचा नाद सोडणे ह्याचा अर्थ महाराजांचा तिथला ताबा व्यापारी आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत पक्का असला पाहिजे, ह्यांची खात्रीच पटते; त्याचबरोबर महाराजांच्या रचनात्मक दृष्टीची व त्यामुळे व्यापारासाठीची व्यवस्था अत्यल्प काळात सुरळीत करण्याची क्षमता त्यांना माहीत असल्यामुळे 'तूर्त' हा शब्दही महत्त्वाचा ठरतो.\nइंग्रज कैद्यांच्या सुटकेचा विषयही यामध्ये आला आहे. हे पत्र इ.स. १६६४च्या सुरुवातीचे आहे. त्याआधी इ.स. १६६१च्या मार्चमध्ये महाराजांनी आदिलशहाकडून राजापूर जिंकून घेतले होते. त्याच वेळी त्यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात त्यांच्यावर तोफा डागणाऱ्या इंग्रजांना अटक केली होती आणि संपूर्ण वखार लुटून व खणून काढली होती. अटक झालेल्या इंग्रजांची सुटका अनेक महिने चाललेल्या वाटाघाटीनंतर झाली होती. सुमारे दोन वर्षे तरी त्यांनी ह्या दगलबाजांना अद्दल घडवली होती. त्यांच्या ह्या कणखर भूमिकेचा प्रभावही ह्या पत्रावर आहे. इंग्रज कैद्यांपैकी रिचर्ड नेपिअर आणि सॅम्युएक बर्नार्ड हे कैदेत असतानाच मरण पावले. ह्याचा अर्थ तुरुंगवासही कडकच असावा.\nगॅाब्रूनहून सुरतेस पत्र / श १५९० मार्गशीर्ष शु ३ / २६ नोव्हेंबर १६६८\nमस्कतहून ताजी बातमी आली आहे की, १९ मोठी आणि ५-६ छोटी गलबते मिळून ४००० लोक असलेले आरमार (अरबी) हिंदुस्थानचे किनाऱ्याकडे निघून गेले. काहींच्या मते हे आरमार मुंबईवर जायचे नाही. इतरांच्या मते शिवाजीला मदत करण्यासाठी ते जात असावे. सिंधचे मार्गाने काँगोकडे आलेली बातमी खरी असेल, तर ती प्रमाणे शिवाजीने पोर्तुगीजांपासून चौल घेतले असे समजते – इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड ( १३ पृ ४४ इ.)\nइ.स. १६६९च्या जानेवारी महिन्यात अरबांच्या काही नौकांचा पोर्तुगीज लोकांनी पाठलाग केला असता त्या संगमेश्वर नदीच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. ही नदी महाराजांच्या राज्यातून वाहत असल्यामुळे त्या नदीत शिरून अरब नौका पकडण्यास अथवा जाळून टाकण्यास पोर्तुगीज आरमाराचे अधिकारी धजले नाहीत. त्यांनी पोर्तुगीज विजरईची मसलत मागितली. त्यांच्या सल्लागार मंडळाने असे म्हटले की, \"सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्यांना शिवाजीचे संरक्षण मिळाले आहे. त्याला डावलून अरबांवर हल्ला केल्यास तो त्यांच्या मदतीला धावून येईल. त्याच्याशी युद्ध खेळण्याइतकी परिस्थिती आज तरी आमची न��ही. अशा परिस्थितीत एकच मार्ग उरतो अन् तो म्हणजे अरबांची कोंडी चालू ठेवणे व त्यांना अरबस्तानला जाऊ न देणे.\"\nतात्पर्य – वरील दोन्ही उदाहरणांवरून महाराज व मस्कतचा इमाम ह्यांचे सहकार्य उघड होते. पोर्तुगीज व अरब (मस्कतच्या इमामासह) यांचे हाडवैर होते. अरबांचे समुद्रातील वर्चस्व पोर्तुगीजांनीच संपवले होते. ही महाराजांच्या जन्माच्याही आधीची परिस्थिती होती. दरम्यानच्या काळात अरबांनी - विशेषतः मस्कतच्या इमामाने पुन्हा उचल खायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत इमाम व महाराज यांना दोघांनाही युरोपीय दर्यावर्दी हे प्रमुख शत्रू होते. आपल्या राजकीय व आर्थिक उद्दिष्टांसाठी महाराज त्याचा योग्य उपयोग करत होते व त्याचा प्रभाव युरोपीयांवरही पडत होता, असे दिसते. महाराज हे व्यापार आणि आरमार या दोन्हीत खूप नवखे असूनही त्यांचे ह्या संदर्भातले सखोल ज्ञान व हुशारी यातून चांगली व्यक्त होते. धर्म हा विषयही त्यांनी व्यवसायिकपणे बाजूला ठेवलेला दिसतो. व्यापारी व आर्थिक गोष्टी धर्मापासून बाजूला ठेवायच्या, हे त्यांचे धोरणही त्यांची व्यावसायिक प्रगल्भता दाखवते.\nकाही काळानंतर त्यानी इमामाशी असलेल्या संबंधाचा (जे मुळात फार घनिष्ठ नव्हतेच) बागुलबुवा उभा करून अनेक सवलतीही पोर्तुगीजांकडून मिळवल्या. केवळ समुद्रावरच नव्हे, तर जमिनीवरही चढाई करून पोर्तुगीजांना अनेक ठिकाणी नमते घ्यायला लावले व आपला वसूल वाढवला.\nह्या सर्व परकीय व्यापाऱ्यांचे एक छुपे कलम किंवा उद्दिष्ट कायमचे असे, ते म्हणजे शिवाजी महाराजांना किंवा मराठ्यांना सतत पडद्याआडून पण विरोध समुद्रावरील प्रभुत्त्व आणि राजकीय कुटिलपणा ह्यांच्या समन्वयाने ते हे उद्दिष्ट साधण्यात नेहमीच यशस्वी होत. त्यांच्यामुळेच महाराजांना सिद्दीसारख्या कावेबाज शत्रूचा बंदोबस्त कधीही पुरतेपणी करता आला नाही. जमिनीवर महाराजांनी त्याला पराभूत केले. पण चांगले आरमार, बळकट जंजिरा व अन्य परकीय शत्रूंची साथ या बळावर सिद्दी अजिंक्यच राहिला. मुघल सोडले, तर महाराजांच्या इतर शत्रूंना वेळोवेळी पोर्तुगीजांकडून मदत मिळत असे. त्यासही महाराजांनी आळा घातला.\nइ.स. १६७५ साली महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला. पूर्वीप्रमाणे पोर्तुगीजांनी आदिलशाहीच्या फोंड्यावरील शिबंदीला चोरून रसद पुरवायला सु���ुवात केली. मराठ्यांना त्याचा सुगावा लागल्यामुळे त्यांनी तिथल्या बोरी नदीवरील आपला पहारा वाढवला. एक दिवस रसद घेऊन येणारी पोर्तुगीजांची १० शिबाडे महाराजांच्या लोकांनी पकडली. महाराजांनी पोर्तुगीजांच्या विजरईला त्याचा जाब विचारला. त्याने अर्थातच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर त्याला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी त्यांच्या साष्टीच्या प्रांतात लुटालूट केली. त्याचा योग्य परिणाम होऊन पोर्तुगीजांनी आदिलशहाची फोंड्याकडची मदत थांबवली. शिवाय महाराजांच्या दुसऱ्या मागणीप्रमाणे विजरई चौथाई अथवा चौथ भरण्यासही तयार झाला, मात्र त्याने त्या प्रत्यक्ष भरल्याच्या नोंदी नाहीत. तथापि महाराजांच्या दडपणामुळे पोर्तुगीज गा'व कांदीला' उर्फ 'गावखंडी' हा कर मात्र मराठ्यांना नियमितपणे भरू लागले. पोर्तुगीज त्याला Grav-Candila म्हणत असत. हा कर मराठे शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन वसूल करत असत. धान्याच्या दर खंडीमागे (खंडी - धान्याचे एक माप) एक ठरावीक कर धान्यरूपानेच बांधून देण्यात आला होता. कालांतराने काही अडचणी आल्यामुळे पोर्तुगीज हा कर मराठ्यांना दमणच्या हद्दीवर आणून देऊ लागले.\nपोर्तुगीजांचे उच्चाटन हे महाराजाचे एक महत्त्वाचे ध्येय होतेच. त्यामुळे महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज विजरई उद्गारला होता - \"आमच्या काळजीचे निवारण झाले आहे. युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळातच त्याची आम्हाला अधिक भीती वाटायची.\" महाराजांच्या शक्तीची ही पावतीच म्हणायला हवी. कारण शांततेच्या काळातच 'चौथ'साठी महाराज पोर्तुगीजांकडे सतत तगादा लावीत. पितांबर शेणवी गुळगुळे हा यासाठी महाराजांचा एक प्रमुख वकील होता.\nफोंड्याबाबत महाराजांच्या कृतीची वैशिष्ट्ये -\n१. फोंडा काबीज करून त्यांनी आदिलशहा व पोर्तुगीज ह्यांना एकाच वेळी कोकणात शह दिला.\n२. नौदल व भूदल यांचे उत्कृष्ट समायोजन (Co-ordination) केले.\n३. भूराजकीय विजयातून 'चौथ' कराचा लाभ मिळवला. 'चौथ' प्रत्यक्षात मिळाली नाही, तरी 'गावखंडी' ह्या करातून आर्थिक लाभ मिळवलाच.\n४. फोंड्यानंतर कारवारात प्रवेश करून पोर्तुगीजांना एक प्रकारे वेढून टाकले.\n५. दीव-दमणकडच्या पोर्तुगीजांना दाबात ठेवून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीमध्ये स्वतःच्या नावाचा दरारा प्रस्थापित केला.\n६. 'चौथ' हे नियमित उत्पन्नाचे साधन बनवण्याची पूर्वतयारी केली.\n७. 'चौथ' मि��ाल्यास महाराज त्यापोटी आपल्याला संरक्षण देऊ शकतील असा विश्वास संबंधितांमध्ये निर्माण केला.\n८. साळ नदीवर खोलगड हा किल्ला, तर कारवारात कूर्मगड, मादलिंग गड, तर कद्रे आणि अंकोला येथे दोन भुईकोट किल्ले बांधले. आपली भूराजकीय आघाडी वाढवली. आदिलशहाला पश्चिम किनाऱ्यावर वावरण्यास अधिक अडचणी निर्माण केल्या.\n९. मिरीच्या व्यापारात (कर्नाटकातून येणाऱ्या) चंचुप्रवेश केला.\nसागरी व्यापारात, आरमारात महाराजांना कोणताही पूर्वानुभव किंवा कोणाचेही पाठबळ नव्हते. पण प्रत्यक्षात एखाद्या तरबेज आणि कसलेल्या माणसाप्रमाणे त्यांच्या हालचाली चाललेल्या दिसतात. पुढील १ किंवा २ लेखांमध्ये आपण अशा गोष्टींचा आणखी आढावा घेऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Therefore-the-scalp-that-falls-on-the-body-will-disappear.html", "date_download": "2020-10-28T14:36:28Z", "digest": "sha1:NXEZNSIESV54YB52TZ2L6SJGAKF7FKOK", "length": 5527, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "म्हणून शरीरावर सुरकुत्या पडतात हे करा सुरकुत्या होतील गायब", "raw_content": "\nम्हणून शरीरावर सुरकुत्या पडतात हे करा सुरकुत्या होतील गायब\nbyMahaupdate.in बुधवार, मार्च ११, २०२०\nवाढत्या वयासोबत चेहर्‍यावर सुरकुत्या येतात, परंतु कधीकधी अवेळी सुरकुत्या येण्याची शक्यता असते. त्वचेची तन्यता कायम राहण्यासाठी कोलेजन हा घटक महत्त्वाचा असतो. याच्या कमतरतेमुळे शरीरावर सुरकुत्या पडायला लागतात. कोलेजन हा त्वचेबरोबर हाडे, स्नायू, कार्टिलेज आणि अंतर्गत अंग, दात या ऊतींना मजबूत करण्यासाठी गरजेचा असतो.\nकोलेजन एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे त्वचेच्या तीन स्तरांपैकी सर्वात खालच्या स्तरात आढळतो. हे अणूंप्रमाणे एकमेकांत गुंफून राहत पूर्ण त्वचेवर पसरलेले असतात. कोलेजननिर्मिती फाइब्रोब्लास्ट नावाच्या पेशीपासून होते. जे त्वचेच्या आतल्या डर्मिस पातळीवर असते. हा रक्तवाहिका, पाचनतंत्र, हृदय, जठर, मूत्रपिंड आणि आतड्यांना आपल्या जागेवर राहण्यासाठी मदत करणारा घटक आहे.\nकोलेजनला नैसर्गिकरीत्या सक्षम ठेवण्यासाठी आणि फ्री रेडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी फार गरजेचे आहे. याच्या कमतरतेमुळे त्वचा कोलेजननिर्मिती करणे थांबवते. कोलेजनचा स्तर टिकवण्यासाठी सर्व आंबट फळे आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.\nजास्त वेळ उन्हात राहणे, शरीरात फ्री रॅडिकल्सची निर्मिती होणे आणि दूषित वातावरणातील विषारी घटकांमुळे कोलेजनचे नुकसान होते.\nफॅटयुक्त खाद्यपदार्थांचे अतिसेवन आणि धूम्रपान, दारू अशा वाईट सवयींमुळे कोलेजनला धोका पोहोचतो. आर्थरायटिससारखे आजार किंवा त्वचा संक्रमणामुळेही कोलेजन तुटण्याची प्रक्रिया सुरू होते.\nतीव्र आगीच्या संपर्कात आल्यामुळेदेखील कोलेजनला हानी पोहोचते.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pckhabar.com/", "date_download": "2020-10-28T15:01:15Z", "digest": "sha1:ETVEQVDCCI33U6U742ZITY7XIELMN2OM", "length": 11672, "nlines": 182, "source_domain": "pckhabar.com", "title": "पिंपरी चिंचवड खबर - PC Khabar", "raw_content": "\nनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर\n“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”\nमनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला; नितीन राऊतांकडे केली ‘ही’ मागणी\nतृतीयपंथीयांना निमलष्करी दलात घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी\nPimpri corona News: शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यूChinchwad news : ‘पीसीएनटीडीए’ची मर्यादा संपली; मालमत्ता फ्री होल्ड करा – श्रीरंग बारणेPimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले फुल कारभारीMaval news : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची आमदार सुनिल शेळके यांनी विकास कामासाठी घेतली भेटMaharashtra news : ऊसतोड कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा निर्णय\nPimpri corona News: शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू\nChinchwad news : ‘पीसीएनटीडीए’ची मर्यादा संपली; मालमत्ता फ्री होल्ड करा – श्रीरंग बारणे\nPimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले फुल कारभारी\nMumbai news : कोरोना चाचणीचे दर पुन्हा कमी\nMumbai news: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण\nMumbai news: रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप भाडोत्री नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात\nPimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले ���ुल कारभारी\nPimpri news: पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी दत्ता घुले\nPimpri news: विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा\nPimpri corona News: शहरात आज 200 नवीन रुग्ण, 193 जणांना डिस्चार्ज, 8 मृत्यू\nChinchwad news : ‘पीसीएनटीडीए’ची मर्यादा संपली; मालमत्ता फ्री होल्ड करा – श्रीरंग बारणे\nChinchwad news : ‘थेरगावातील पदमजी पेपर मिलच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कंपनीवर करवाई करा’\nChinchwad news : ‘आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत, आपणही करा’\nPimpri news : ‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; केंद्र सरकारने राज्याला आर्थिक मदत करावी’\nBhosari news : भोसरीतील डायनोमर्क कंपनीमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी\nBhosari news : कौटुंबिक कौतुकाने शिवसैनिक गेले भारावून\nBhosari news : मंदिरे बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार \nPimpri news : महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPimpri corona News: शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू\nChinchwad news : ‘पीसीएनटीडीए’ची मर्यादा संपली; मालमत्ता फ्री होल्ड करा – श्रीरंग बारणे\nPimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले फुल कारभारी\nMaval news : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची आमदार सुनिल शेळके यांनी विकास कामासाठी घेतली भेट\nPimpri corona News: शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू\nChinchwad news : ‘पीसीएनटीडीए’ची मर्यादा संपली; मालमत्ता फ्री होल्ड करा – श्रीरंग बारणे\nPimpri news: पालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार झाले फुल कारभारी\nMaval news : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची आमदार सुनिल शेळके यांनी विकास कामासाठी घेतली भेट\nMaharashtra news : ऊसतोड कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा निर्णय\nPimpri corona News: शहरात 144 नवीन रुग्ण, 165 जण कोरोनामुक्त, 10 मृत्यू\nChinchwad news : ‘थेरगावातील पदमजी पेपर मिलच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कंपनीवर करवाई करा’\nDehu news : गोंदण दिवाळी अंकाचे देहूत प्रकाशन\nDehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे युनिकेअर हॉस्पिटल व मातोश्री हॉस्पिटलमधील कोरोना योद्धांचा सन्मान\nLonavala news : शिवसेना माजी शहरप्रमुख राहूल शेट्टी यांची हत्या; लोणावळा शहरात 24 तासात दोन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/swapnvan-dream-for-create-a-jungle-in-this-21st-century/", "date_download": "2020-10-28T13:30:41Z", "digest": "sha1:F33H3Q3KSZIXWNM7BFSEUT4VDYTKZ6O5", "length": 14347, "nlines": 161, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "‘Swapnvan’ : Dream For Create a Jungle in this 21st Century. स्वप्नातून सत्याकडे जाणारा प्रवास ‘स्वप्नवन’.", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nकोणाला डॉक्टर बनायच असतं, तर कोणाला फॅशन डिजाईनर म्हणून स्वतःला सिद्ध करायच असतं. पण, या तरुणाला चक्क ‘जंगल’ उभारायचं आहे वाचून बुचकळ्यात पडलात ना वाचून बुचकळ्यात पडलात ना हो, पण हे अगदी खरं आहे… पर्यावरणप्रेमी श्रीयश चांगळे या तरुणाने वृक्ष संवर्धनासाठी ‘स्वप्नवन फाउंडेशन’ या संस्थेची निर्मिती केली आहे. स्वप्नवन अंतर्गत त्याला एक सुंदर वन उभारायचं आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वकिलीच्या शिक्षणासोबतीने त्याने स्वप्नवन फाउंडेशन उभं केलं. त्याच्या या स्वप्नवत स्वप्नाच्या अनोख्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया….\n“स्वप्नवन संस्थेत माझ्यासारखी अनेक तरुण मंडळी, काही बच्चे कंपनी, मोठी माणसं आम्ही एकत्र येऊन प्रत्येक जण वृक्ष संवर्धनासाठी काम करतो. ही सर्व मंडळी या संस्थेअंतर्गत आपली वृक्षारोपणाची आवड जपतात. स्वप्नवन अंतर्गत आम्ही पर्यावरणाशी निगडित अनेक उपक्रम राबवतो. आपण सगळेच या पर्यावरणाचा भाग आहोत. मग पर्यावरण संवर्धनासाठी आपणही काहीतरी करणं गरजेचं आहे ओळखून ‘स्वप्नवन’ने एक छोटं जंगल उभारण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. जर एखादी मोकळी जागा असेल, त्याठिकाणी आपण झाडं लावली किंवा वनीकरण करण्याच्या उद्देशाने या संस्थेचा पहिला उपक्रम कर्जतमधल्या मांडवणे गावात सुरू केला.\nमहाराष्ट्र शासनाच्या वन खात्याकडून इथे आम्हाला १५ एकर जागा वनीकरणासाठी मिळाली. या जागेत सुमारे दहा हजार झाडं लावून एक छोट वन तयार करण्याचा आमचा संकल्प आहे”, असं श्रीयश सांगतो. कर्जतमधील हा उपक्रम सुरू झाला असून इथे आजवर अनेक झाडं लावली आहेत. वनीकरणासाठी आम्हाला विविध वृक्षाची रोप वन खात्याकडून त्यांच्या नर्सरी मधून मिळतात. त्याचबरोबर अनेकांनी घरी लावलेली रोपं आम्ही डोनेशन म्हणून घेतो आणि या वनात लावतो. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाड लावतो, ही इकोसिस्टीम म्हणजे आमच्यासाठी एक वेगळ जग आहे, असं तो म्हणतो. विविध प्रजातींच्या झाडांची लागवड आम्ही येथे केली आहे.\nआंबा, बदाम, पेरू, काजू, करंज, अर्जुन, साग, बेहडा, चिंच, आवळा, जांभूळ, बांबू अशी नानाविध प्रकारची झाडं आम्ही येथे लावली आहेत. झाडांचा अभ्यास करून इथल्या गावात असणारी झाड इथे लावली आहे. या सगळ्या उपक्रमामधून आम्ही इथे एक सुंदर वन उभारण्याचा अनोखं संकल्प हाती घेतला आहे.\nसुरवातीपासून जेव्हा आम्हाला ही जागा मिळाली तेव्हापासून माझ्या घरच्याचा मला खूप पाठींबा होता. जेव्हा सुरवात केली तेव्हा या जागेला छान फेनसिंग केलं. आमचं एवढं भाग्य की कवी गुलजार सर यांचं इथे एक छोटं घर आहे. आमची वन उभारण्याची संकल्पना त्यांना खूप आवडली आणि आमच्या या जागेला भेट देतं ‘स्वप्नवन’च्या उद्घाटनाच्या वेळी चक्क गुलजार सर इथे आले होते. २८ जुलै २०१९ या दिवशी आम्ही इथे पहिलं रोपं लावलं. झाड लावण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून, त्यांना झाडाची माहिती सांगून वृक्षारोपण आम्ही केलं. मुंबईतील शाळा, कॉलेजातल्या विद्यार्थ्यांचाही यात सहभाग होता. दहा रोपांच्या लागवडीपासून सुरु झालेला हा प्रवास आज वर्षभरात तब्बल तीस हजारांचा टप्पा ओलांडून रान बहरतंय असं म्हणावं लागेल.\nआपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाड तोडली जातात. परंतु हे पर्यावरणासाठी पर्यायी आपल्यासाठी घटक ठरणारं असल्याचं आपण विसरतो. शिवाय, यामुळे अनेक प्राणी, पक्ष्यांचा निवारा दूर होतो. त्यामुळे या मुख्य जीवांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ही अनोखी संकल्पना मनात आली आणि ‘स्वप्नवन’ साकारायला सुरुवात झाली.\nपर्यावरण प्रेमी असून ही आवड जपत ती सत्यात उतरवण्यासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी अनोखी मोहिम हाती घेऊन एक सुंदर वन उभारण्याच्या या अनोख्या कल्पक प्रकल्पाला प्लॅनेट मराठी कडून “श्रीयश आणि स्वप्नवन फौंडेशन” ला खूप खूप शुभेच्छा\nमुलाखत : नेहा कदम ( प्लॅनेट मराठी )\nNext जाहिरातींमागचा यशस्वी चेहरा, लेखक-दिग्दर्शक वरूण नार्वेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-28T15:20:03Z", "digest": "sha1:X23NWI72UFRTILKMKQCQANMGAOGUH6EM", "length": 6210, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "अनुष्काच्या ‘परी’चा टीझर रिलीज", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nअनुष्काच्या ‘परी’चा टीझर रिलीज\nअनुष्काच्या ‘परी’चा टीझर रिलीज\nबॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले आहे. लग्न केल्यानंतर ती आफ्रिका दौऱ्यावर गेली. त्यानंतर ती आता चित्रपटांकडे लक्ष केंद्रित करत आह���. अनुष्काने तिच्या ‘परी’ या चित्रपटाचा टीझरही रिलीज केला आहे.\nअनुष्काने ट्विटर अकाऊंटवर ‘परी’ चित्रपटाच्या रिलीज डेटबरोबरच टीझरही रिलीज केला आहे. ही पोस्ट शेयर करताना अनुष्काने स्वीट ड्रीम्स, असे लिहिले. टीजरमध्ये अनुष्काचा लुक अतिशय भयभीत करणारा आहे. तिचा हा लुक पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.\nहा सिनेमा ९ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. मात्र, आता ही रिलीज डेट बदलली असून २ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\nविद्या बालन झळकणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत \nभारतीय क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर आयर्लंडविरुद्ध खेळणार सामना\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nलेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही सोडले प्राण\nमराठा आरक्षण सुनावणी, चार आठवड्यांसाठी ढकलली पुढे\nधम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने टी.व्ही.सेंटर येथे ‘धम्मचक्र…\nराष्ट्रवादीचे अनिल गोटेंचे भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांना ‘परत…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2020-rr-vs-kkr-rajasthan-royals-captain-steve-smith-decision-to-bowl-first-in-the-reason-they-lost/articleshow/78432186.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-28T15:08:05Z", "digest": "sha1:HANJUG6KRSKKYOVFLRQZWGIQ4QF2L2FR", "length": 14365, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL 2020: सामना सुरू होण्याआधी निकाल ठरला; पाहा काय झाले\nipl 2020 rr vs kkr आयपीएल २०२० मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. पण या सामन्याचा निकाल नाणेफेकीच्या वे��ीच ठरला होता.\nनवी दिल्ली: ipl 2020 rr vs kkr आयपीएल मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्स संघाचा विजय रथ रोखला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाताने ३७ धावांनी विजय मिळवला. हा सामना सुरू होण्याआधीच विजय कोणाचा होणार हे ठरले होते. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...\nवाचा- IPL 2020: रोहितची खणखणीत सुरूवात, चौकारसह केला हा विक्रम\nराजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करून विजय मिळवला होता. हे दोन्ही सामने शारजामध्ये झाले होते. पण अबुधाबीत झालेल्या सामन्यात राजस्थानला १७५ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. २० षटकात त्यांना ९ बाद १३७ धावा करता आल्या.\nवाचा- 'दो दिल मिल रहे है'; IPLच्या धमाक्यात सारा तेंडुलकरची पोस्ट व्हायरल\nआयपीएलमध्ये आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सर्व सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दुबईत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सर्व संघांनी विजय मिळवला. या मैदानाचा हा इतिहास असताना देखील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक धक्कादायक निर्णय घेतला.\nवाचा- Kxip vs MI Live Cricket Score Updates IPL 2020: मुंबई इंडियन्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब\nस्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले. कारण या सामन्याआधी झालेल्या पाच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकले होते आणि सहाव्या सामन्यात देखील तेच झाले.\nवाचा- IPL: भारतीय खेळाडूने केली मोठी चूक; पाहा व्हिडिओ\nया सामन्यात स्मिथने दुबईतील यावेळीच्या या रेकॉर्डकडे दुर्लक्ष केले. त्याचा निर्णय चुकला. याआधी शारजा मैदानावर त्याने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तेव्हा राजस्थानने २२३ धावांचा डोंगर पार केला होता.\nदुबईतील सहा सामन्याचा निकाल\n१) दिल्ली विरुद्ध पंजाब- दिल्लीने टॉस जिंकला आणि सुपर ओव्हरमध्ये विजय\n२) बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद- हैदराबादने नाणेफेक जिंकली, पण सामना १० धावांनी गमवला\n३) बेंगळुरू विरुद्ध पंजाब- बेंगळूरूने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामन्यात ९७ धावांनी पराभव झाला\n४) दिल्ली विरुद्ध चेन्नई- चेन्नईने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि स���मना ४४ धावांनी गमवला\n५) बेंगळुरू विरुद्ध मुंबई- मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि बेंगळुरूने सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला\n६) राजस्थान विरुद्ध कोलकाता- राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामना ३७ धावांनी गमवला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nआता धोनीला चमत्काराची गरज; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ए...\nIPL 2020: थरारक विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप, ...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nभारताचा हा खेळाडू मोडू शकतो ब्रायन लाराचा ४०० धावांचा व...\nIPL 2020: रोहितची खणखणीत सुरूवात, चौकारसह केला हा विक्रम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल Steve Smith RR vs KKR Rajasthan Royals ipl 2020\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\n तुर्कीचे राष्ट्रपती 'अर्धनग्न', तर फ्रान्सचे राष्ट्रपती 'राक्षस'\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : विराट कोहली आऊट, मुंबईचा आरसीबीला मोठा धक्का\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nदेशBihar Election Polling Live: संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाले ५३.४६ % मतदान\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/pradhan-mantri-nari-shakti-yojana-pib-fact-check-says-there-is-no-scheme-of-central-gov-which-gives-220000-rs-on-women-account-scsg-91-2303459/", "date_download": "2020-10-28T15:00:43Z", "digest": "sha1:NGNBOM3GRJQZL6KEQODBL5FHOTSAEZFT", "length": 14418, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pradhan mantri nari shakti yojana PIB Fact Check Says There is no scheme of central Gov which gives 220000 rs on women account | महिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये?; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nमहिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार\nमहिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार\nयासंदर्भात आता सरकारी खात्याचे दिली आहे माहिती\n(फोटो सौजन्य : मिंट)\nसध्या युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केंद्र सरकारच्या एका नव्या योजनेबद्दल माहिती दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओनुसार केंद्र सरकार आता सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत दोन लाख २० हजार रुपये जमा करणार आहे. अशाप्रकारचे मेसेज सोशल नेटवर्किंगवरही व्हायरल केले जात आहे. मात्र तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा, कारण हा मेसेज खोटा आहे. केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर अकाऊंट असणाऱ्या पत्रसूचना विभागानेच (पीआयबी) फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ आणि यामधील माहिती खोटी असल्याचे सांगत ही अफवा असल्याचे शिक्कामोर्तब केलं आहे.\nनक्की वाचा >> नवरात्रीदरम्यान रोज घर बसल्या कमावता येणार दोन हजार रुपये\nव्हॉट्सअपवर तर हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये अनेकदा खोट्या बातम्या आणि अफवा सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसतात. मात्र याच अशा व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक टि्वटर हॅण्डल सुरु करण्यात आलं आह���. ऑनलाइन अफवांपासून लोकांची जागृती करण्याच्या उद्देशाने हे अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. याच फॅक्ट चेकमध्ये केंद्राची अशी कोणतीही योजना नसल्याची माहिती समोर आली आहे.\nदावा: एक #YouTube वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं के बैंक खातों में ‘प्रधानमंत्री नारी शक्ति योजना’ के तहत 2 लाख 20 हज़ार रूपए की राशि जमा कर रही है#PIBFactCheck: यह दावा फर्जी है#PIBFactCheck: यह दावा फर्जी है केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है\nकरोनाच्या कालावधीमध्ये अनेक खोट्या बातम्या व्हायरल होताना दिसत आहेत. भारत सरकारच्या पत्रसूचना विभागाने मागील अनेक आठवड्यांपासून या व्हायरल बातम्यांसंदर्भातील खुलासे वेळोवेळी केले आहेत. अशा खोट्या अफवा डिजीटल माध्यमातून पसरु नयेत म्हणून सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र या अफवांची संख्या कमी होताना दिसत नाहीय.\nतुम्हाला असा खोटा मेसेज आल्यास…\nतुम्हालाही अशाप्रकारचा एखादा सरकारी योजनेचा मेसेज आल्यास पीआयबीच्या फॅक्ट चेक साईटवर म्हणजेच https://factcheck.pib.gov.in/ वर तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवरुन +91 8799 7112 59 या क्रमांकावर अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडी वरुन माहितीची सत्यता पडताळून घेऊ शकता. ही माहिती https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 अल्बर्ट आइनस्टाइनसोबत असणारी ही मराठमोळी व्यक्ती कोण ओळखलंत का\n2 …म्हणून आनंद महिंद्रा बासरीवाल्याकडून दर रविवारी एक बासरी विकत घेऊन तोडायचे\n3 जगभरात ट्विटर डाऊन, अनेक युजर्सला फटका\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/central-government-should-repeal-black-laws-against-farmers-and-workers-thorat-63444", "date_download": "2020-10-28T15:16:06Z", "digest": "sha1:3LJZTOF2NOBE7LRYHB3TU6SEZXLZW4IA", "length": 14491, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्दद्द करावे : थोरात - Central government should repeal black laws against farmers and workers: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्दद्द करावे : थोरात\nकेंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्दद्द करावे : थोरात\nकेंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्दद्द करावे : थोरात\nरविवार, 11 ऑक्टोबर 2020\nमालुंजे येथे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील सरकारने शेती व कामगार विरोधात केलेल्या कायद्याच्या विरोधात दोन कोटी स्वाक्षरी मोहीम अंतर्गत मोहिमेचा प्रारंभ झाला.\nसंगमनेर : केंद्र सरकारने विना चर्चेने व घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक हे आधारभूत किंमत विनाआधार करणारे असून, संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहे. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्दद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली.\nमालुंजे येथे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील सरकारने शेती व कामगार विरोधात केलेल्या कायद्याच्या विरोधात दोन कोटी स्वाक्षरी मोहीम अंतर्गत मोहिमेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती मीरा शेटे, सभापती सुनंदा जोर्वेकर आदी उपस्थित होते. या वेळी मालुंजे येथील बंधार्‍यातील पाण्याचे जलपूजन ही करण्यात आले.\nया वेळी थोरात म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत मानून काम करीत आहे. हे सरकार भक्कमपणे असून, पाच वर्षे चांगला काम करेल. मागील सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांना पहाटे रांगा लावायला लावल्या. एवढा त्रास होऊनही शेतकर्‍यांना काही दिले नाही. उलट महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. तरीही पुढील काळात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या व नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना दिलेला शब्द हे सरकार पाळणार आहे. मागील वर्षात प्रदेशाध्यक्षपद, निवडणूक, मंत्रिमंडळ गठण, शेतकरी कर्जमाफी व कोरोना संकट अशा प्रमुख घडामोडीत गेले.\nतालुक्याने आपल्यावर कायम भरभरून प्रेम केले असून, पक्षानेही मोठा विश्वास टाकला. आपणही अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला. संगमनेर येथील सहकार, संस्था, राजकारण हे राज्यात आदर्शवत आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने शेतकरी आनंदात आहे. पाण्याचे नियोजन चांगले करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे. मात्र केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी धोरण हे आधारभूत किंमत सोडून खासगीकरणाला प्राधान्य देणार आहे. भांडवलदारांसाठी लागू केलेले हे विधेयक आहे. यातून धनदांडगे शेतमाल कमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक व चढ्या भावाने विक्री करतील. तर अनेक वर्ष संघर्षातून कामगारांना मिळालेले अधिकार नव्या कामगार कायद्यांचे हिरावून घेतले आहे. या दोन्ही कायद्यामुळे कामगार व शेतकरी नष्ट होणार असून, हे अन्यायकारक कायदे तातडीने मागे घ्यावे, असे आवाहन थोरात यांनी केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nइंदोरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी आता दिवाळीनंतर\nसंगमनेर : अपत्यप्���ाप्तीच्या संदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अडचणीत सापडले...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nजिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले शेतकऱ्यांच्या बांधावर\nअकोले : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी तातडीने पंचनामे करून घ्यावेत. पंचनाम्याच्या त्रुटीमुळे...\nसोमवार, 26 ऑक्टोबर 2020\nबिहारमध्ये सत्ता न आल्यास गरिबांकडून लसीचे पैसे घेणार का\nसंगमनेर : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले...\nशुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020\n नगर जिल्हा विभाजनाचा लढा तीव्र करायचा\nश्रीरामपूर : नगर जिल्हा विभाजनाचे तुनतुने पुन्हा वाजू लागले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू असलेली चळवळ कोरोनामुळे थांबली होती. जिल्ह्याचे विभाजन करून...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\n उपचार सुरू असलेले कोरोना रुग्ण दोन हजारांवर\nनगर : मागील महिन्यात 4 हजारांवर उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या गेल्या पंधरा दिवसांपासून झपाट्याने कमी झाली असून, आज केवळ दोन हजारांवर आली आहे....\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nसंगमनेर काँग्रेस indian national congress सरकार government विधेयक महाराष्ट्र maharashtra बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat विकास कर्ज कर्जमाफी कोरोना corona वर्षा varsha निवडणूक मंत्रिमंडळ राजकारण politics ऊस पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/category/uncategorized/", "date_download": "2020-10-28T13:53:43Z", "digest": "sha1:RUGSYUYQ7ZXUIRGOPZKV2KBXVFMLUELD", "length": 2679, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Uncategorized Archives | Online Tushar", "raw_content": "\nदुसऱ्या ब्लॉगवरची पहिली पोस्ट\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/thieves-stole-rs-8-lakh-canara-bank-atm-pune-city-359980", "date_download": "2020-10-28T14:20:29Z", "digest": "sha1:IBB4ZFFDM5XR6G4TLLVTIUR224NC37H3", "length": 16430, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "कॅनरा बॅंकेची दोन एटीएम चोरट्यांनी फोडली; पळवली आठ लाखांची रोकड - Thieves stole Rs 8 lakh from Canara Bank ATM in Pune city | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकॅनरा बॅंकेची दोन एटीएम चोरट्यांनी फोडली; पळवली आठ लाखांची रोकड\nतिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत घडली.\nपुणे : कॅनरा बॅंकेच्या एटीएम मशीनचा वरच्या भागातील डिस्प्ले हुड काढून, मशीनची इंटरनेट सेवा बंद केली. आणि चोरट्यांनी तब्बल आठ लाख 12 हजार रुपयांची रोकड काढून घेत 'धूम' ठोकली. ही घटना कॅनरा बॅंकेच्या सदाशिव पेठ आणि धनकवडी येथील एटीएम केंद्रांवर घडली. याप्रकरणी सहकारनगर आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n- Rain Updates: अतिवृष्टीचा पुणे विभागाला तडाखा; २८ जणांनी गमावला जीव, हजारोंचं स्थलांतर​\nऋषीराज भोसले (वय 34, रा.हडपसर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅनरा बॅंकेच्या धनकवडी शाखेचे व्यवस्थापक आहेत. कॅनरा बॅंकेचे सातारा रस्त्यावर धनकवडी येथे एटीएम केंद्र आहे.\nसंबंधित एटीएम केंद्रामध्ये 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये तीन अनोळखी व्यक्ती शिरले होते. त्यांनी एटीएम मशीनमधून क्रेडीट कार्डच्या सहाय्याने पैसे काढण्याची प्रक्रिया केली. त्यामधून काही पैसे काढल्यानंतर त्यांनी एटीएम मशीनचा वरच्या भागातील डिस्प्ले हुड काढून मशीनची इंटरनेट सेवा बंद चालू केली. किंवा रिसेटचे बटन दाबून मशीन बंद चालू केले. त्यानंतर त्यांनी काढलेली रकमेचा व्यवहार बॅंकेच्या रेकॉर्डवर येऊ न देण्यासाठी मशीनची छेडछेड करून पाच लाख 66 हजार रुपये काढून घेत बॅंकेची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई करीत आहेत.\n- Bihar Election: रविशकुमार यांच्या भावाला काँग्रेसची उमेदवारी​\nदरम्यान, याच पद्धतीने सदाशिव पेठेमध्येही चोरट्यांनी पैशांची चोरी केली. याप्रकरणी आशुतोष उपाध्याय (वय 33, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 आणि 12 ऑक्‍टोबरला घडली आहे. फिर्यादी हे कॅनरा बॅंकेचे अधिकारी आहेत. बॅंकेच्या सदाशिव पेठेतील विजयानगर येथील एटीएम केंद्रामध्ये 11 आणि 12 ऑक्‍टोबर रोजी सकाळी पावणे सात ते नऊ या वेळेत दोघेजण आले.\nत्यांनी एटीएमचे अप्पर डिस्प्ले हुडचे कुलूप चावीने उघडून डेबीट कार्डचा वापर करुन पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मशीनचे इंटरनेट बंद करुन किंवा रिसेटचे बटनाचा वापर करुन मशीन बंद केली. त्यानंतर मशीनमधील दोन लाख 46 हजार रुपये काढून घेत बॅंकेची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने करीत आहेत. दोन्ही घटनांमध्ये आठ लाख 12 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न\nगराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात...\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड\nउस्मानाबाद : अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णा दत्तु शिंदे यास दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये...\nराज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल\nपुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला ठार...\nबा रायगड'तर्फे दुर्लक्षित गडकोटांवर हक्काचे तोरण\nसांगली- स्वराज्याची राजधानी रायगड म्हणजे मराठी मनाची अस्मिता. त्या गडाप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्थापन झालेल्या \"बा रायगड'...\nअन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत\nपुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा...\nचेहऱ्याचा ग्लो वाढवायचा असेल तर झोपण्यापुर्वी करा या गोष्टी\nपुणे: बऱ्याचदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुमचा चेहरा सकाळी थ���लेला आणि उतरलेला दिसतो. जर तुम्हाला तुमचा चेहऱ्यावर नेहमी नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/searchbusiness/Home%20Storage%20&%20Organizer", "date_download": "2020-10-28T14:29:34Z", "digest": "sha1:4DU232Z5OVJHYIMFDOIXXYTZVHTUE6RX", "length": 2435, "nlines": 35, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nतालुका निवडा शहर / गाव\nशहर किंवा गाव निवडा परिसर\nयासाठी परिणाम दर्शवित आहे: Home Storage & Organizer\nसॉर्ट बाय: नवीन लाईक्स रेटिंग चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/03/", "date_download": "2020-10-28T14:00:53Z", "digest": "sha1:4KL53TKJOTBJCGVV5IG265JEUH5VCOMR", "length": 6282, "nlines": 82, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "March 2020 - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nकोरोना - कृष्णाकाठ जागरूक रहा | Corona\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र March 20, 2020\nll कोरोना - कृष्णाकाठ जागरूक रहा ll - कोरोना बाबत हे करा.. 1) आपल्या गावात रस्त्यावर कुठेही थुंकू नका. 2) मावा,गुटखा,तंबाखू,खाणे...\nकॅन्सर होऊच नये असं वाटतंय - तर मग नक्की वाचाच | MahaOrganics.in\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र March 01, 2020\nकॅन्सर होऊच नये असं वाटतंय - तर मग नक्की वाचाच | MahaOrganics.in आपल्याला कर्करोगाबद्दल व त्याच्या अनेक प्रकारांबद्दल माहिती असून च...\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्श���का २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nकोरोना - कृष्णाकाठ जागरूक रहा | Corona\nकॅन्सर होऊच नये असं वाटतंय - तर मग नक्की वाचाच | M...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2020-rr-vs-kkr-rajasthan-royals-captain-steve-smith-decision-to-bowl-first-in-the-reason-they-lost/articleshow/78432186.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-28T13:53:53Z", "digest": "sha1:TLCPV6E2SIYLVV2MFJVDJATHHZ5TVXD3", "length": 14436, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL 2020: सामना सुरू होण्याआधी निकाल ठरला; पाहा काय झाले\nipl 2020 rr vs kkr आयपीएल २०२० मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. पण या सामन्याचा निकाल नाणेफेकीच्या वेळीच ठरला होता.\nनवी दिल्ली: ipl 2020 rr vs kkr आयपीएल मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्स संघाचा विजय रथ रोखला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाताने ३७ धावांनी विजय मिळवला. हा सामना सुरू होण्याआधीच विजय कोणाचा होणार हे ठरले होते. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...\nवाचा- IPL 2020: रोहितची खणखणीत सुरूवात, चौकारसह केला हा विक्रम\nराजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करून विजय मिळवला होता. हे दोन्ही सामने शारजामध्ये झाले होते. पण अबुधाबीत झालेल्या सामन्यात राजस्थानला १७५ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. २० षटकात त्यांना ९ बाद १३७ धावा करता आल्या.\nवाचा- 'दो दिल मिल रहे है'; IPLच्या धमाक्यात सारा तेंडुलकरची पोस्ट व्हायरल\nआयपीएलमध्ये आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सर्व सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दुबईत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सर्व संघांनी विजय मिळवला. या मैदानाचा हा इतिहास असताना देखील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक धक्कादायक निर्णय घेतला.\nवाचा- Kxip vs MI Live Cricket Score Updates IPL 2020: मुंबई इंडियन्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब\nस्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले. कारण या सामन्याआधी झालेल्या पाच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकले होते आणि सहाव्या सामन्यात देखील तेच झाले.\nवाचा- IPL: भारतीय खेळाडूने केली मोठी चूक; पाहा व्हिडिओ\nया सामन्यात स्मिथने दुबईतील यावेळीच्या या रेकॉर्डकडे दुर्लक्ष केले. त्याचा निर्णय चुकला. याआधी शारजा मैदानावर त्याने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तेव्हा राजस्थानने २२३ धावांचा डोंगर पार केला होता.\nदुबईतील सहा सामन्याचा निकाल\n१) दिल्ली विरुद्ध पंजाब- दिल्लीने टॉस जिंकला आणि सुपर ओव्हरमध्ये विजय\n२) बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद- हैदराबादने नाणेफेक जिंकली, पण सामना १० धावांनी गमवला\n३) बेंगळुरू विरुद्ध पंजाब- बेंगळूरूने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामन्यात ९७ धावांनी पराभव झाला\n४) दिल्ली विरुद्ध चेन्नई- चेन्नईने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामना ४४ धावांनी गमवला\n५) बेंगळुरू विरुद्ध मुंबई- मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी के���ी आणि बेंगळुरूने सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला\n६) राजस्थान विरुद्ध कोलकाता- राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामना ३७ धावांनी गमवला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nआता धोनीला चमत्काराची गरज; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ए...\nIPL 2020: थरारक विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप, ...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nभारताचा हा खेळाडू मोडू शकतो ब्रायन लाराचा ४०० धावांचा व...\nIPL 2020: रोहितची खणखणीत सुरूवात, चौकारसह केला हा विक्रम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल Steve Smith RR vs KKR Rajasthan Royals ipl 2020\n नाही, हे तर रेल्वेचं प्रतिक्षालय \nआयपीएलIPL 2020: रोहित शर्मा आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, पाहा काय आहेत अपडेट्स...\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारीली, पाहा संघातील बदल...\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nगुन्हेगारी'या' शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली 'सुपारी'\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्��ीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/rural-energy/energy-technologies", "date_download": "2020-10-28T15:23:24Z", "digest": "sha1:4O5MKD7S6P6WXV7WPNOVKYRQ5JHXSBUY", "length": 23980, "nlines": 95, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ऊर्जा तंत्रज्ञान — Vikaspedia", "raw_content": "\n(हिं. अरंड; गु. तिकी, एरंडी; क. हरळू; सं. एरंड, चित्रबीज, त्रिपुटीफल; इं.कॅस्टर ऑईल प्लँट; लॅ.रिसिनस कम्युनिस, कुल-यूफोर्बिएसी). हे ३-५ मी. उंचीचे लहान वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारे) झाड मूळचे आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधातील बहुतेक देशांत लागवडीत आहे. खोड ठिसूळ; पाने हस्ताकृती, थोडीफार विभागलेली पण साधी, खंड दातेरी, देठ लांब, खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर एकलिंगी हिरवट फुले डिसेंबर – मार्चमध्ये येतात; पुं-पुष्पे खालच्या भागात व स्त्री-पुष्पे वरच्या भागात [यूफोर्बिएसी ]; केसरदले बहुसंघ, अनेकांचा झुबका; स्त्री-पुष्पे त्यापेक्षा मोठी, किंजपुट ऊर्ध्वस्थ, तीन कप्प्यांचा, किंजले तीन, लालसर पसरट [फूल ]. फळ (पालिभेदी) त्रिपूटक, काटेरी बोंड; एकबीजी कुड्या तीन. बी कठीण, लांबट, पिंगट व त्यावर चित्रविचित्र ठिपके व एका टोकास लहान बीजोपांग असते [बीज ]. तांबड्या रंगाचा दुसरा एक प्रकार शोभेकरिता बागेत लावतात; त्याचे खोड, देठ, शिरा व फुले हे भाग तांबडे असतात.\nएरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. मूळ दाहक व वातनाशक; ते सूज, जलोदर, ज्वर, दमा, कफ, आतड्यातील कृमी, मूत्ररोग यांवर उपयुक्त; पाने गरम करून स्तनावर बांधल्यास किंवा त्यांचा काढा प्याल्यास दुग्धवर्धक; गुरांना पाजल्यास त्यांचेही दूध वाढते. फळे गुल्म (गाठ) मूळव्याध, यकृत,प्लीहा (पानथरी) यांच्या विकारावर गुणकारी. बिया रेचक, तेल कृमिसारक, आरोग्य पुन:स्थापक, हस्तिरोग, आकडी इत्यादींवर उपयुक्त. तेलात केरोसीन (१:७ प्रमाणे) मिसळून इंधन म्हणून वापरतात; त्याचा प्रकाश इतर तेलांपेक्षा चांगला पडतो. घड्याळे साफ करण्यास व यंत्रांत वंगण म्हणूनही तेल उपयुक्त असते; विमानांतील यंत्रांनाही उपयुक्त ठरले आहे; साबण, मेणबत्त्या, सुवासिक तेले यांसाठीही वापरतात; कापूस रंगविणे, छपाई, नायलॉन धागे बनविणे, कातड्याचे उद्योगधंदे ह्यांकरिता उपयोगात आहे. एरंडीची पेंड उत्तम खत आहे. बियांतील रिसीन हे द्रव्य विषारी आहे. एरंडाच्या खोडा���ासून जाड पुठ्ठे (कार्डबोर्ड) बनवितात. एक विशिष्ट प्रकारचे रेशीम देणाऱ्या रेशमाच्या किड्यांच्या पोषणासाठी एरंडाच्या पानांचा उपयोग होतो. एरंडीची पेंड वापरून पिकातील वाळवी कीटकांचा प्रतिकार करता येतो.\nया पिकाखालील क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात या पिकाखाली १९६८–६९ साली ३,८४,००० हेक्टर क्षेत्र होते व उत्पादन सु. १,११,००० टन झाले. महाराष्ट्र राज्यात हे पीक ऊस, हळद व मिरची या पिकांच्या सभोवती घेतात. सलग अथवा मिश्रपीक फार थोड्या ठिकाणी घेतात. महाराष्ट्र राज्य शेतकी खात्यातर्फे शेताच्या बांधावर लावण्यासाठी एरंडीचे बी मोफत देण्याची योजना हाती घेण्यात आलेली आहे.\nहवामान : समुद्र सपाटीपासून १,२००–२,१०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे पीक येऊ शकते. २७०–३२० से. उष्ण हवामान आणि ५००–७५० मिमी. पाऊस सारख्या प्रमाणात वर्षभर चांगला विभागून पडतो अशा ठिकाणी हे पीक उत्तम येते.\nजमीन : सर्व प्रकारच्या जमिनींत हे पीक येऊ शकते. परंतु रेताड चिकण जमीन किंवा काळी कसदार जमीन या पिकाला चांगली असते, पण ती चांगल्या निचऱ्याची असावी. जमीन हलकी असल्यास ती उन्हाळ्यात नांगरतात व पावसाची सर पडून गेल्यावर वखराने ढेकळे फोडून ती भुसभुशीत बनवितात. जमीन चिकण असल्यास फक्त २–३ वेळा वखरतात व भुसभुशीत बनवितात.\nलागण : ऊस, हळद, मिरची यांसारख्या बागायती पिकांभोवती एरंडीची लागवड फेब्रुवारी-मार्चमध्ये करतात. प्रत्येक जागी २ बिया सु. १·८ मी. अंतराने टोकतात. उगवणीनंतर विरळणी करून प्रत्येक जागी फक्त एकेक रोप ठेवतात. बांधावर एरंडी लावण्याचे काम जुलै–ऑगस्टमध्ये करतात. बांधाच्या उतारावर सु. ०·९ मी. अंतराने प्रत्येक जागी २–३ बिया टोकतात. उगवणीनंतर विरळणी करून प्रत्येक जागी फक्त एक रोप ठेवतात. बांधाच्या दोन्ही बाजूंकडील उतारावर बी लावणे फायदेशीर ठरते. बी टोकताना जमिनीकडून १५ सेंमी. अंतर सोडतात. सु. ६० मी. लांबीच्या बांधास ७० ग्रॅ. बी पुरेसे होते. सलग पिकासाठी पेरण्याकरिता दर हेक्टरला ६–८ किग्रॅ. बी पुरेसे होते. पेरणीत अंतर ९० X ९० सेंमी. ठेवतात.\nखत : सलग पीक म्हणून एरंडीला दर हेक्टरला २५ किग्रॅ. नायट्रोजन, २५ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल मिळेल इतके खत देतात. सुपर फॉस्फेट पाभरीने पेरतात. नायट्रोजन दोन सारख्या हप्त्यांत, पेरणीच्या वेळेस आणि पेरणीनं��र एक महिन्याने देतात. तीनचार वेळा कोळपणी करतात. त्यामुळे जमिनीत ओल टिकून राहते व तणांचा नाश होतो. एक अगर दोन निंदण्याही करतात. पिकाला चौथ्या महिन्यापासून फुले येतात.\nकाढणी व उत्पन्न : बांधावरील पिकांची आणि शेतातील सलग पिकांची पहिली फळे काढणी नोव्हेंबर महिन्यात म्हणजे पेरणीपासून ११५ दिवसांनी करतात. नंतर वीस दिवसांच्या अंतराने दोनतीन वेळा पक्व फळांचे घोस काढून घेतात. एरंडीची काढणी संपल्यावर फळांचे सर्व घोस एकत्र करून खळ्यात ढीग करतात व त्यावर वजन घालून ४–५ दिवस दाबून ठेवतात. नंतर काठ्यांनी बडवून त्याची मळणी करतात. मळलेला माल उफणून स्वच्छ बिया गोळा करतात. सलग पिकाचे उत्पन्न हेक्टरला १२–१५ क्विंटल येते.\nतेल : एरंडीचे तेल देशी घाण्यातून किंवा यांत्रिक घाण्याच्याद्वारा काढण्यात येते. बारीक बियांपासून औषधोपयोगी आणि जाड्या बियांपासून दिव्यात जाळण्यायोग्य तेल मिळते. परदेशी पाठविले जाणारे तेल तयार करण्याकरिता बिया चरकात घालून पिळतात. नंतर तो सर्व माल जाड्याभरड्या कापडात भरून तो द्रवचालित दाबकयंत्रामध्ये दाबतात. त्यामधून निघालेले तेल पाण्यात मिसळतात व ते पाणी उकळी फुटेपर्यंत तापवितात. नंतर ते गाळून त्यामधील अशुद्ध पदार्थ वेगळे करतात. गाळून घेतलेले तेल सूर्यप्रकाशात स्वच्छ करतात व साठवून ठेवतात. तेलाचे प्रमाण वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळे असते. ते सरासरीने ४५–४६ टक्के असते.\nसुधारलेल्या जाती : ‘एस-२०’ या जातीस तयार होण्यास २४० दिवस लागतात. या जातीचे बी स्थानिक जातीच्या बियांपेक्षा लहान आकाराचे असून त्याचा रंग ठिपकेदार करडा असतो. फळांचे घोस भरगच्च असतात. झाड १.८–२.१ मी. उंच वाढते. या जातीच्या बियांत तेलाचे प्रमाण सरासरीने ५१ टक्के असते. अलीकडे १८०–२०० दिवसांत तयार होणाऱ्या ‘एस २४८–१’ व ‘एस २४८–२’या जाती जळगाव संशोधन केंद्रात उपलब्ध झाल्या आहेत. शेताच्या बांधावर लावण्याकरिता त्या योग्य आहेत.\nकीड : या पिकावर उंट अळी आणि बोंड अळी असे दोन कीटकउपद्रव प्रामुख्याने आढळतात.\nउंट अळी : एकिआ जॅनेटा (कुल-नॉक्ट्युइडी, गण लेपिडॉप्टेरा). ही अळी पोक काढून चालते म्हणून तिला उंट अळी म्हणतात. मादी पतंग पानाच्या मागील बाजूवर अंडी घालते. ती ६–७ दिवसांत उबून त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या दोन आठवड्यांत पूर्ण वाढतात. अळ्या पानांच्या मा��ील बाजूस राहून पाने खातात. त्यामुळे पानांच्या फक्त शिराच उरतात व पिकावर अनिष्ट परिणाम होतो. त्यांची कोशावस्था जमिनीवरील पालापाचोळ्यात १०–१२ दिवस टिकते. नियंत्रणासाठी पाच टक्के बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात.\nबोंड अळी : डायकोक्रॉसिस पंक्टिफेरॅलिस (कुल-पायरॅलिडी, गण लेपिडॉप्टेरा). मादी खोडावर व बोंडांवर अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या खोड व बोंडे पोखरतात. अळीचे अस्तित्व बोंडातून बाहेर पडणाऱ्या तिच्या काळ्या विष्ठेवरून ओळखता येते. पूर्ण वाढलेली अळी २·५ सेंमी. लांब व गुलाबी रंगाची असून तिच्या शरीरावर राठ केस असतात. एक पिढी पूर्ण व्हावयास ४–५ आठवडे लागतात. अळीमुळे उत्पन्न घटते. अळी लागलेली बोंडे व झाडांचे शेंडे काढून नष्ट केल्यास अळीचा उपद्रव कमी होतो.\nयाखेरीज पाने खाणाऱ्या अळ्या (युप्रॉक्टिस स्पिसीज) आणि प्रोडेनिया लिक्युरा व तुडतुडे (एन्फोएस्का डिस्टिंग्वे) यांचाही थोडासा उपद्रव या पिकास पोहोचतो.\nरोग : करपा, तांबेरा व मूळकूज हे रोग एरंडीवर आढळतात.\nकरपा : हा रोग आल्टरनेरिया जातीच्या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. रोगामुळे बीजदलावर प्रथम लहान ठिपके दिसतात. रोग वाढल्यास रोपटे मरते. पावसाळ्यात पानावर अनियमित आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात व त्यावर कवकाची वाढ दिसून येते. रोगाचे ठिपके एकमेकांत मिसळून मोठे बनतात. त्यांच्यामुळे पाने गळून पडतात आणि झाड मरते. फुलावर रोग आल्यास फुले गळतात. फळांवरही तपकिरी रंगाचे डाग आढळतात. त्यामुळे फळातील बिया सुरकुततात. रोगाचा प्रसार बियांमधून आणि हवेतून होतो. रोग निवारण्यासाठी निरोगी बी वापरतात. बी पेरण्याआधी एक टक्का पारायुक्त कवकनाशक बियांना चोळतात.\nतांबेरा : हा रोग मेलँप्सोरा रिसिनाय कवकामुळे होतो. रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर नारिंगी रंगाचे बारीक ठिपके दिसतात. रोगाचा प्रसार वाऱ्याद्वारे होतो. या रोगामुळे फारसे नुकसान होत नाही.\nमूळकूज : मॅक्रोफोमिना फॅसिओलाय कवकामुळे होणाऱ्या तिळाच्या मूळकूज रोगाप्रमाणे हा रोग असून यावर उपाय उपलब्ध नाही.\nय. स. कुलकर्णी, शां. द. पटवर्धन, सं. कृ. दोरगे\nमाहिती स्रोत : मराठी विश्वकोश\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट���रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/play-life-fort-machhindragad-contaminated-water-356461", "date_download": "2020-10-28T15:14:08Z", "digest": "sha1:O4RZK3J6TEAVDMRVC7YHAYI5MXWA6DTC", "length": 13904, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "किल्लेमच्छिंद्रगडला दुषित पाण्याने जीवीताशी खेळ - Play with the life of Fort Machhindragad with contaminated water | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकिल्लेमच्छिंद्रगडला दुषित पाण्याने जीवीताशी खेळ\nकिल्लेमच्छिंद्रगड : गावाने स्वबळावर विहीर खोदून पाण्याची सोय केली. ही विहीरी क्षारपड क्षेत्रात असल्याने तिचे पाणी पिण्यास योग्य नाही. गाव विहीरीची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावते.\nकिल्लेमच्छिंद्रगड : गावाने स्वबळावर विहीर खोदून पाण्याची सोय केली. ही विहीरी क्षारपड क्षेत्रात असल्याने तिचे पाणी पिण्यास योग्य नाही. गाव विहीरीची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावते. त्यावेळी कृष्णा कारखान्याच्या जलसिंचन योजनेचे पाणी विहीरीत सोडून तेच पिण्यास वापरले जाते.\nदहा वर्षाहून अधिककाळ नागरीकांना विहीरीच्या क्षारयुक्त पाण्यात मिसळलेल्या नदीचे गढूळ पाणी प्यावे लागते. त्यातून कावीळ, मुत्राशयाचे विकाराने जनता त्रस्त झाली आहे. पिण्याच्या पाण्याची होत असलेली गावची परवड आणि अशुद्ध पाण्याने जीवीताशी होत असलेला खेळ थांबण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.\nकंपोस्ट निर्मिती प्रकल्पामुळे भुजलातील पाणी खराब झाल्याने गाव विहीरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पास विरोध करायचा नाही, या मुद्यावर चर्चा होऊन कृष्णा कारखान्याने स्वखर्चाने जलसिंचन योजनेचे पाणी विहीरीत सोडण्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत मान्य केले. वीज बिलाचा खर्च मात्र दिलेला नाही. कृष्णा नदीतून थेट आलेले अशुद्ध पाणी आणि गावव��हीरीतील क्षारयुक्त एकत्र सिळून वापरले जाऊ लागले.\nगावास उपलब्ध पाण्यामुळे गॅस्ट्रो, जुलाबाचे 10 रुग्ण, टायफाईडचे 12 रुग्ण आणि काविळीचे 15 इतके रुग्ण उपचारासाठी येतात. दिवसेंदिवस वाढ आहे. नागरीकांच्या आरोग्यासाठी पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाणी मिळणे आवश्‍यक आहे.''\n- डॉ. विजय पेठकर, शिवनगर-किल्लेमच्छिंद्रगड\nपिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याचे ठरले असतानाही कृष्णा कारखान्याने अंग काढून घेतले. आरोग्यास हानीकारक कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प येत्या हंगामात सुरु करण्यास तीव्र विरोध असेल. राष्ट्रीय पेयजल योजनेतून पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागेल.''\n- राहूल निकम, उपसरपंच, किल्लेमच्छिंद्रगड\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहार्गालगतची जमीन क्षारपड होण्याचा धोका; रस्त्याची उंची वाढल्याचा परिणाम\nरेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दळणवळणास उपयुक्त ठरणार आहे. परंतु, या मार्गाकडेच्या जमिनी क्षारपड होण्याची...\nअतिवृष्टीत पिकांचे व घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना\nमंगळवेढा(सोलापूर)ः मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचे व घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती आ. भारत...\nदोन दिवसांत पिके व घरांच्या नुकसानीचे करा पंचनामे : आमदार भालकेंची प्रशासनाला सूचना\nमंगळवेढा (सोलापूर) : दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांचे व घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती आमदार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bokyasatbande.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2020-10-28T13:43:49Z", "digest": "sha1:2KBFX5ILQHJMTI5G5B2SDIVCWQDZQNOZ", "length": 5340, "nlines": 28, "source_domain": "bokyasatbande.com", "title": "गाय ही मुस्लीमांचीही माता- स्वामी स्वरूपानंद | Bokya Satbande", "raw_content": "\nगाय ही मुस्लीमांचीही माता- स्वामी स्वरूपानंद\nहरिद्वार – गाय ही केवळ हिंदूंचीच नव्हे तर मुस्लीमांसाठीही मातेसमान आहे, असे विधान करून ज्योतिर्मठ आणि द्वारकापीठाचे शंकराचार्य श्री श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. हिंदू धर्मीयांइतकीच पोषक मुल्ये मुस्लिमांनाही गायीच्या दुधातून मिळतात. आरोग्यासाठी गायीचे दूध पोषक असते, हा विचार हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांना मान्य आहे. हा दोन्ही धर्मीयांमधील समान धागा असून त्या न्यायाने मुस्लिमांसाठीही गाय मातेसमान ठरते. त्यामुळे गायींचे रक्षण करणे हे भारतीयांच्या भल्याचे आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, असे स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले.\nतसेच यावेळी स्वामी स्वरूपानंद यांनी देशातील विविध राज्यात गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी योग्य असल्याचे मतदेखील व्यक्त केले. वेळोवेळी गोहत्याबंदीच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, अशा याचिका फेटाळल्या पाहिजेत, असे स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले.\nदरम्यान, अनेक जीवघेण्या आजारांवर गायीच्या दुधाशिवाय गोमूत्र हे गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी शिर्डीचे साईबाबा हे देव नसल्याने त्यांच्या मंदिरांविरोधात या शंकराचार्यानी वक्तव्ये केली होती. एवढेच नव्हे तर धर्मसभा भरवून साईबाबांची मंदिरे ही धर्मबाह्य़ ठरवली होती. त्यावेळीही साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता या ताज्या वक्तव्यामुळे शनिभक्तांमध्ये असंतोष पसरण्याची शक्यता आहे.\nचाकरमान्यांना खुशखबर; गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी\nसॅमसंगचा अवघ्या ४५९० रुपयात ४जी फोन\nमध्य इटलीमध्ये भूकंप, अख्खे गावच ढिगाऱ्याखाली\nभारताच्या पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक\nगाय ही मुस्लीमांचीही माता- स्वामी स्वरूपानंद\nगुजरात विधानसभा; काँग्रेसच्या ५० आमदारांचे निलंबन\nडाएट म्हणजे उपासमार नव्हे\n‘राष्ट्रवाद हे आपले शक्तिस्थळ’\nभारताच्या सुरक्षा उपायात लुडबूड करू नका\nडाळीचे दर समान ठेवणार – गिरीष बापट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Whether-to-drink-water-right-or-wrong-during-meals.html", "date_download": "2020-10-28T14:55:39Z", "digest": "sha1:N6FGOOOYD4THHIXPPZPL3NRBJP2AXC75", "length": 4091, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जेवण करताना पाणी पिणे योग्य की अयोग्य", "raw_content": "\nजेवण करताना पाणी पिणे योग्य की अयोग्य\nbyMahaupdate.in रविवार, मार्च १५, २०२०\nपाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.\nहे तर सर्वांना माहित आहे की पाणी हे एक उत्तम पेय आहे, पण काही लोक म्हणतात जेवण करताना पाणी प्यायला पाहिजे. काही लोक म्हणतात जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे. परंतु आयुर्वेदाप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे.\nअन्न बराच वेळ पोटात राहिले तर शरीराल पोषण जास्त मिळेल. जर जेवताना जास्त पाणी प्यायले तर अन्न लगेच पोटात खाली जाईल, जर पाणी प्यायचेच असेल तर थोडे प्यावे आणि कोमट पाणी प्यावे.\nखूप थंड पाणी घेऊ नये. पाण्यात ओवा टाकून ते उकळून घ्यावे. अन्न पचण्यासाठी हे मदत करते. जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.\nस्वस्थ राहायचे असेल तर देवाने दिलेल्या या देणगीचा भरपूर वापर करा. पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने चालते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने पोट साफ राहते.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/university-non-teaching-staff-union-called-off-the-strike-as-of-now/articleshow/78428967.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article19", "date_download": "2020-10-28T14:37:06Z", "digest": "sha1:TWVWMDTY5MDGTL6HR34K5TI6ROYEN55M", "length": 12039, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित\nविद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आंदोलन तूर्त स्थगित केले आहे...\nUniversity Non Teaching Staff Strike: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर अखेर गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबर २०२० पासून आंदोलन पूर्ववत सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने दिला आहे.\nकर्मचाऱ्यांच्या दहा प्रमुख मागण्यांपैकी चार मागण्या मान्य झाल्या असून अन्य दोन मागण्यांची पूर्तता त्वरित करण्याचे आश्वासन सामंत यांनी संघटनेला दिले आहे.\nआंदोलनाच्या तात्पुरत्या स्थगितीची घोषणा संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. यात असे नमूद करण्यात आले आहे की 'उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच मंत्रालयातील अनेक, अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांच्या विनंतीचा मान ठेवून हे आंदोलन तूर्त मागे घेतले जात आहे. मात्र १७ ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडू.'\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nसंघटनेच्या काही मागण्या पुढीलप्रमाणे -\n- महाविद्यालयीन व विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवांतर्गत प्रगती योजना.\n- सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजनेंतर्गत दहा, वीस, तीन वर्षांच्या सेवेनंतरच्या तीन लाभांची योजना.\nकॉलेजे सुरू होणार का केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIBPS RRB: ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज...\nपोस्टात मोठी भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी...\nदहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर...\nUPSC मुलाखतीत उमेदवाराला नेसलेल्या साडीविषयी विचारला प्...\nदहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी...\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: SSC CGL परीक्षेचा निकाल जाहीर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nमोबाइलMotorola चे स्मार्टफोन ४० हजारांपर्यंत स्वस्त, इंस्टेंट डिस्काउंटही मिळणार\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nकोल्हापूरप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर डल्ला; आणखी धक्कादायक माहिती उघड\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलिया दौरा; संघ निवडीवरून वातावरण तापले, गांगुलीकडे चौकशीची मागणी\nदेशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले...\n तुर्कीचे राष्ट्रपती 'अर्धनग्न', तर फ्रान्सचे राष्ट्रपती 'राक्षस'\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/tag/gayatri-korpe-dance/", "date_download": "2020-10-28T15:06:00Z", "digest": "sha1:G5N5DK5ZSBUI5JZGFTNVI6HWPVOB3ZS7", "length": 1254, "nlines": 23, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "gayatri korpe dance Archives | Biography in Marathi", "raw_content": "\nGayatri Korpe (गायत्री कोरपे)\nGayatri Korpe Biography आजच्या आर्टिकल मध्ये आपण Tik Tok Star Gayatri Korpe यांच्या बद्दल (Gayatri Korpe Biography) माहिती जाणून घेणार आहोत. गायत्री कोरपे हा एक टिक टोक स्टार आहेत त्यांनी कमी कालावधीतच टिक टोक वर एलियन्स मध्ये आपले फॉलोवर बनवले आहेत Gayatri Korpe Information Gayatri Korpe Information चला तर जाणून घेऊया गायत्री कोरपे यांच्या विषयी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/bollywood-chya-kalakar-karche-te/", "date_download": "2020-10-28T14:33:37Z", "digest": "sha1:5AEBH5Y34BOEHARIP6E6JH36SYVXHK2K", "length": 11811, "nlines": 91, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "म-द्यपानाच्या न-शेत पुऱ्या ब-रबाद झाल्या होत्या ‘या’ 4 सुंदर अभिनेत्री, एकीला तर 19 व्या वर्षीच पत्करावे लागले मरण – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nम-द्यपानाच्या न-शेत पुऱ्या ब-रबाद झाल्या होत्या ‘या’ 4 सुंदर अभिनेत्री, एकीला तर 19 व्या वर्षीच पत्करावे लागले मरण\nम-द्यपानाच्या न-शेत पुऱ्या ब-रबाद झाल्या होत्या ‘या’ 4 सुंदर अभिनेत्री, एकीला तर 19 व्या वर्षीच पत्करावे लागले मरण\nमित्रांनो, बॉलिवूड फिल्म जगतात असे अनेक सितारे आहेत ज्यांनी आपली चांगली कारकीर्द अंमली व्य सनाधनाने संपविली आहे. व्य सनामुळे बर्‍याच लोकांचे जीवन आणि करियर पूर्णपणे नष्ट झाले आहे. असे बरेच सितारे आहेत ज्यांनी म द्य*पान आणि ड्र-ग्जच्या प्रेमात अडकून आपली कारकीर्द खराब केली आहे आणि आज गुमानीचे जीवन जगत आहेत.\nअशाप्रकारे, आज आम्ही अशाच काही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मादक पदार्थांच्या व्य सनामुळे आपली चांगले फिल्मी करिअर संपविले आहे, चला त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया\nबॉलिवूड जगतात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे प्रसिद्ध झाल्यावर इतक्या हरवल्या गेल्या आहेत की त्यांना योग्य काय व अयोग्य काय याचं काही गांभीर्यच नव्हत. बॉलिवूडच्या मोजक्या अभिनेत्री होत्या ज्यांची म*द्य*पान एक फॅशन म्हणून करत होत्या.\nकोणालाही पार्टी किंवा लग्नाला जायचे असेल तर तो म*द्यपान न करता जाऊ शकत नव्हता. आणि या घाणेरडी सवयीमुळे त्यांनी आपली कारकीर्द खराब केली आहे. आणि एका अभिनेत्रीने तर स्वतःचा जीवही गमावला आहे. दारूच्या नादात आपला जीव गमावलेल्या अभिनेत्रींविषयी पण आज आम्ही सांगणार आहेत.\nबॉलिवूडमधील त्या काळातील सुपरस्टार म्हणजे दिव्या भारती, जीने अगदी थोड्या वेळात वेगळी ओळख निर्माण केली, ती एक गाणं सात समुद्र आजही लोक ऐकतात आणि खूप पसंती पण देतात. पण तीच्या अकस्मात मृत्यूमुळे तीच्या कारकीर्दीला ब्रेक लागला. दिव्या भारती फक्त 19 वर्षांची होती जेव्हा मुंबईतील तिचा मृ*त्यू पाच मजली इमारतीवरून पडल्यामुळे झाला होता. लोक म्हणतात की ती दा*रूच्या नशेत फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडली.\nश्रीदेवी बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री आहे, तिची फॅन फॉलोव्हिंगही खूप जास्त होते. 24 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच्या निधनाची बा���मी समजताच संपूर्ण बॉलीवूड शोकात डुंबला होता. त्या वर्षी श्रीदेवी आपल्या भाच्याच्या लग्नात भाग घेण्यासाठी दुबईला गेली होती. तिथेच तीचा मृ*त्यू झाला.\nदा*रूच्या नशेत बाथटबमध्ये बुडण्यामुळे श्रीदेवीचा मृ’त्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सखोल तपासणीनंतर दुबई पोलिसांनी हा अहवाल सादर केला. पोस्ट मार्टम चा अहवाल असूनही श्री देवी यांच्या मृ*त्यूवर प्रश्न उपस्थित होत राहिले. काही अफवांनीही बराच धुमाकूळ घातला होता. ज्या अफवा नंतर निरर्थक ठरविण्यात आल्या होत्या.\nबॉलिवूडमधील त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बॉबी आहे. ती दिसण्यात सुंदर होती, तिचा मृ*त्यू तितकाच भयानक होता. ते ड्र*ग्ज आणि अ*ल्को*होल च्या आहारी गेली होती. त्यामुळेच तीचे निधन झाले, 1981 मध्ये परवीन बॉबी यांनी कालिया, क्रांती आणि अहिस्ता-अहिस्ता या सुपरहिट चित्रपटांत मुख्य भूमिका केली.\nपरवीन बॉबी ही 22 जानेवारी 2005 रोजी मुंबईच्या जुहू येथील फ्लॅटमध्ये मृ*त अवस्थेत आढळली होती. तीच्या घराच्या गेटबाहेर 2 दिवसांपासूनचे वर्तमानपत्र आणि दूध सापडले होते.\nती तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. आपल्या बॉलिवूडमध्ये तीने अगदी अल्पावधीत वेगळी ओळख निर्माण केली होती. ती त्या अभिनेत्रींपैकी एक होती जी तिच्या काळात खूप जास्त कामाचा मोबदला घेत असे. 1940 च्या दशकात ती एका चित्रपटासाठी १०,००० रुपये घेत होती.\nकाही वर्षांतच ती खूप मोठी स्टार बनली, वयाच्या 40 व्या वर्षी मीना कुमारीने या जगाला निरोप दिला. मीना कुमारीला अगदी लहान वयातच स्टारडम मिळाला, पण पती कमल अमरोहीनंतर मीना कुमारीला दा*रूचे व्य*सन लागले. यामुळे तिने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षीच जग सोडले.\n धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बला*त्का*राची ध*मकी येताच या अभिनेत्रीने प्रशासनाला धा*रेवर धरले, बघा कोण दिली ध*मकी…\nरिया कुठून देत आहे वकील सतीश मानशिंदेंची इतकी फी, “झाला मोठा खुलासा”: इथून जमवत आहे पैसा..\nमाधुरीने सांगितली त्या बोल्ड सीन ची कहाणी, म्हणाली स्वतःचे नियंत्रण सुटलेल्या त्या अभिनेत्याने माझ्या ओठांचा चावा घेऊन..\nजोतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अशी असावी घड्याळाची दिशा, संपत्ती आणि समृद्धीने होईल जीवनात भरभराट.\nघरात महिला करत असतील ‘हे’ काम, तर त्या घरात लक्ष्मी माता कधीच ठेवणार नाही पाय, ��ायमचे बनाल कंगाल..\nबॉलिवूडच्या ‘या’ सात खतरनाक खलनायकांच्या बायका बघून आश्चर्य चकित व्हाल, एकाने तर शेजारचीला पळऊन केले होते लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/mns-protest-party-leader-sandeep-deshpande-and-3-others-arrested-for-traveling-in-local-train/articleshow/78249001.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-28T13:56:32Z", "digest": "sha1:NSA7FPEE6Z44PZHTBAK6UPA66QMAHVN6", "length": 12749, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसविनय कायदेभंग: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक\nलोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन करणाऱ्या मनसेच्या नेत्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.\nमुंबई: उपनगरी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांना रेल्वे पोलिसांनी कर्जत चारफाटा येथे अटक केली.\nमनाई आदेश असताना मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मनसेचे सरचिटणीस देशपांडे, नेते संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे यांच्याविरोधात कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे चौघेही कर्जत चारफाटा येथे येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वेच्या गुन्हे शाखेच्या ठाणे युनिट दोनच्या पथकाने चारही नेत्यांना अटक केली. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कर्जत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.\nमनसेच्या नेत्यांनी कायदेभंग केला; लोकलने प्रवास केला\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात खबरदारीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबईतील लोकलसेवा बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचा ताण इतर वाहतूक सेवेवर पडत आहे. बसमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे करोना संसर्ग रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचा मुद���दा उपस्थित करून मनसेने लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला मुदतही दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध म्हणून लोकलमधून प्रवास करून मनसे नेत्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केले. मनसे नेते देशपांडे यांच्यासह गजानन काळे, धुरी, भगत यांनी लोकलमधून प्रवास केला. मनाई आदेश असताना या नेत्यांनी लोकलमधून प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.\nलोकलसाठी आणखी किती वाट पाहावी लागणार\nमनसेला लोकल प्रवास भोवणार; देशपांडे व तिघांवर गुन्हा दाखल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'ते' वृत्त अंगलट; अर्णव गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीच्...\nमहिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चाकूने भोसकले; विरारम...\nअहमदनगर: पहाटेच्या सुमारास चोर आले अन् त्यांनी......\nपुण्यात मोठी कारवाई; ड्रग्ज, रोकडसह २० कोटींचा मुद्देमा...\nSangli: तरुणीने व्हिडिओ कॉल करून तरुणाला नग्न होण्यास स...\nकुख्यात 'बुलेट राजा'ला पकडणाऱ्या पोलीस पथकाला करोनाने गाठले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nदेशदारूचा अभिषेक घालून आमदाराने केले रस्त्याचे भूमिपूजन\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nगुन्हेगारी'या' शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली 'सुपारी'\nअहमदनगरशेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजाची शेती करू द्या\nदेशकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण; ट्विटद्वारे दिली माहिती\nन्यूजमुंबईत फ्रान्सविरोधात रझा अकादमीचं आंदोलन\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात ���पल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/marathwada-mukti-sangram-information-in-marathi/", "date_download": "2020-10-28T15:09:22Z", "digest": "sha1:C6U62UCY42A5DJWLZOUWIGPNZDUG2KR6", "length": 26957, "nlines": 127, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा", "raw_content": "\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती, मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन माहिती, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शुभेच्छा\nमराठवाडा म्हणजेच दक्षिणगंगा गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहाच्या रेषेत असलेला महाराष्ट्रातील एक भाग, याच नद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरुपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं छत्रपती शिवरायांच्या पुर्वजांची साक्ष देणारी भुमी म्हणजेच मराठवाडा. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ, नागनाथ अशी ज्योतिर्लिंग विराजमान असणारी भुमी. प्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेणी, गुंफा, मंदिरे, अनेक संतांचे, पंथाचे, राजवटींचे, धर्मियांचे आश्रयस्थान असणारी भुमी. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी भुमी. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव आणि निजाम अशा वेगवेगळ्या राजवटी पाहणारी भुमी. आजच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या भुमीला मराठवाडा म्हणुन ओळखले जाते. आणि याचा भूमीत मराठवाडा मुक्ती संग्राम घडला.\nमराठवाडा मुक्ती संग्राम सुरुवात कोठून झाली\nऔरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतरच्या धामधुमीत सय्यद हुसेन अलीने मराठ्यांच्या मदतीने १७२० ला दिल्ली हस्तगत केली आणि निजामाला दक्षिणेचा सुभेदार नेमले. हैद्राबादला निजामाने स्वतंत्र राज्य घोषित केले. तेव्हापासुन हैद्राबादवर निजामाचा अंमल सुरु झाला. १९११ ला सत्तेवर आलेल्या शेवटचा निजाम मीर उस्मान अलीने पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना मदत केली. हैद्राबादला स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरु झाली. त्याने फारशीला राज्यभाषा केले. उर्दु ही शिक्षणाची भाषा केली. नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना प्रमाणापेक्षा जास्त लाभ दिला. यामुळे मराठवाड्यातील लोकांवर चारी दिशांनी सांस्कृतिक, सामाजिक आक्रमण व्हायला लागले. तिथुन मराठवाड्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जागृती सुरु झाली. त्यातुनच वेगवेगळ्या संस्था, व्यक्तिमत्त्व, साहित्य उदयाला आले.\nमराठवाडा मुक्ती संग्राम माहिती\n१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो. वेगवेगळ्या राजकिय, विद्यार्थी चळवळी, जनआंदोलने आणि सशस्त्र आंदोलने या काळात झाली. ही सगळी आंदोलने व विरोध मोडुन काढण्यासाठी निजामाने कासीम रझवी याच्या माध्यमातुन रझाकार संघटनेची वाढ केली. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्याने रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थानात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा निजामाने प्रयत्न केला. आपले राज्य टिकवण्यासाठी त्याने अन्यायी मार्गाचा अवलंब केला. दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघडउघड आव्हान म्हणुन ७ ऑगस्टला भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन केले गेले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणुन काढण्यास सुरुवात झाली. निजाम सत्तेला शरणागती पत्करावी लागली. परंतु मानहानीमुळे चिडलेल्या निजामाने दुसऱ्या बाजुने रझाकरांच्या माध्यमातुन अत्याचार आणि रक्तपात सुरु केला.\nस्वातंत्र मिळाल्यानंतर उफाळलेला मराठवाडा मुक्ती संग्राम\nनिजाम राज्यातून मराठवाड्याला मुक्त करून भारतीय संघराज्यात सामील करण्यासाठी मुक्ती संग्राम लढा जोर धरू लागला. याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थयांनी करत संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्राम तेवत ठेवला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या तब्बल १ कोटी ६० लाख होती. हैदराबाद संस्थान मध्ये त्याकाळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत होते. मुक्तीसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. एका बाजूने रझाकारांचे अत्याचार सुरु असताना मुक्तीसंग्राम लढा पेट घेत होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा यासारख्या नेतृत्वाखाली हा संग्राम पुढे वाढत चालला होता. हा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा मराठवाडयाच्या गावागावात लढला गेला होता.\nऑपरेशन पोलो-मराठवाडा मुक्ती संग्राम\n७ सप्टेंबरला वल्लभभाई पटेलांनी आपल्या सैन्यदलाला हैद्राबादवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु झाले. १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. यासाठी १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी जनरेटा निर्माण करण्यात मराठवाड्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.\nमराठवाड्याच्या भुमीला आणि इथल्या लोकांना संघर्षाचा वारसा आहे. आताचा मराठवाडा निसर्गाशी, परिस्थितीशी त्याचबरोबर सरकारी उदासीनतेशी संघर्ष करत आहे. शेतकरी आत्महत्यांनी ही भुमी ग्रस्त झाली आहे. मराठवाड्यात रोजगार, विकास, प्रकल्प, पायाभुत सुविधा, शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यात अपयशी ठरलेले मराठवाड्यातील नेतृत्व मात्र आपल्या अपयशाचे खापर पश्चिम महाराष्ट्रावर फोडुन प्रांतवादाची मानसिकता रुजवत आहे. भावनिक विषयांना हात घालुन जातींची समीकरणे जोपासत आपापली राजकीय सत्ता भोगत आहेत. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मराठवाड्याच्या शाश्वत विकासाची स्वप्नं पाहणारीही एक पिढी आता तयार होत आहे. त्या पिढीच्या हातुन मराठवाड्याच्या समृद्धीचं काम व्हायला सुरुवात झाली आहे. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन…\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nमराठा आरक्षण: फडणवीस सरकारच्या आदेशानुसार युक्तिवाद केला नाही, कुंभकोणी यांचा गौप्यस्फोट\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nShare कुमार सानू यांचे चिरंजीव जान कुमार सानू ‘बिग बॉस 14’ च्या सीजन मध्ये प्रतिस्पर्धी आहे. यात बोलताना “मराठीत बोलल्यावर … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nShareअवघ्या महाराष्ट्रात विनोदाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nShareएकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी प्रवेश करताना “तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल” असे उद्गार केले आणि … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nShareजगभरात कोरोना प्रसार वाढत असताना अनेकांना कोरोना होऊन गेल्यासारखे वाटत आहे. आपल्याला सुद्धा कोरोना होऊन गेला आहे असे वाटतं आहे … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\nShareदेशातील अनेक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याची आपत्कालीन हेल्पलाईन सुविधा क्रमांक बदलणार आहे. पोलिसांना संपर्क साधायचा असल्यास १०० क्रमांक इतिहासजमा होणार आहे. … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\n फेसबुकवरील मैत्रीतून तरुणीवर बलात्कार\nShareपुणे: हडपसर भागातील तरुणीने बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. सोशल मीडियावर (फेसबुक) वरून ओळख झालेल्या आरोपीकडून बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंद … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nपुण्यात चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला बक्षीस\nShareपुण्यातील बस स्टॉप चोरीला गेल्याचा फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेस समोरील बस … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nकोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी…\nShareभारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या वेषभूषाकार भानू अथैया यांच्याविषयी माहिती आपण वाचणार आहोत. त्यांचे गुरुवारी (१५ ऑक्टोबर,२०२०) मुंबईत निधन झाले. त्या … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nTRP घोटाळा: रिपब्लिक भोवतीचा फास आवळला, तिघांची विरोधात साक्ष\nShareTRP घोटाळा चा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, दोन टीव्ही चॅनेल्सनी TRP आकडेवारीत वाढ करण्यासाठी निश्चित कालावधीसाठी … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nआयपीएल २०२० स्पर्धेत आजपासून खेळाडू विकत घेण्यास परवानगी: उपलब्ध खेळाडूंची पूर्ण यादी\nShareआयपीएल २०२० खेळाडू विक्री: इंडियन प्रीमियर लीग प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धेतील अर्ध्या मॅच संपलेल्या आहेत. सध्याची संघाची कामगिरी … Read More “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती: निजामाच्या रझाकारांना सळोपळो करून सोडणारा लढा”\nमराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन माहिती\nPrevious articleपिंपरी चिंचवड: आजची कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस\nNext articleAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक हो��ार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE-2.html", "date_download": "2020-10-28T14:14:24Z", "digest": "sha1:TRRWERZMGKX36FTAPTKVJVMTZTPDIKHO", "length": 12888, "nlines": 125, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा : पाटील - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nनुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा : पाटील\nआळसंद, जि. सांगली : ‘‘परतीच्या पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत’’, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले.\nकार्वे ( ता.खानापूर ) येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संवाद साधला. माजी आमदार सदाशिवराव पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी खचून न जाता ठामपणे उभे राहावे. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. तालुका प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत. पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नये. याची दक्षता घ्यावी.’’\nशेळके म्हणाले, ‘‘पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे कृषि विभाग व महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर नजर अदांज नुकसान झाले आहे.’’\nपाटील यांनी सोपान जाधव, गणेश पाटील, विनोद पाटील, विजय जाधव यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.\nसुशांत देवकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किसन जानकर, मंडल कृषी अधिकारी कदम, कृषि पर्यवेक्षक एस.ए. कुंभार, मंडल अधिकारी ए. एस. पाटोळे, तलाठी धनश्री कदम, अक्षय जाधव, बाबासाहेब जाधव, विक्रम जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.\nनुकसानग्रस्त पिकां��े तात्काळ पंचनामे करा : पाटील\nआळसंद, जि. सांगली : ‘‘परतीच्या पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत’’, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले.\nकार्वे ( ता.खानापूर ) येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संवाद साधला. माजी आमदार सदाशिवराव पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी खचून न जाता ठामपणे उभे राहावे. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. तालुका प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत. पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नये. याची दक्षता घ्यावी.’’\nशेळके म्हणाले, ‘‘पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे कृषि विभाग व महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर नजर अदांज नुकसान झाले आहे.’’\nपाटील यांनी सोपान जाधव, गणेश पाटील, विनोद पाटील, विजय जाधव यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.\nसुशांत देवकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किसन जानकर, मंडल कृषी अधिकारी कदम, कृषि पर्यवेक्षक एस.ए. कुंभार, मंडल अधिकारी ए. एस. पाटोळे, तलाठी धनश्री कदम, अक्षय जाधव, बाबासाहेब जाधव, विक्रम जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nकांदा बियाण्याचे दर कडाडले\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल��ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/09/blog-post_337.html", "date_download": "2020-10-28T13:36:54Z", "digest": "sha1:CJC7KFQ62FL5L6YR6LMU3FIMSDXYKTAE", "length": 4970, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "महाराष्ट्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे", "raw_content": "\nमहाराष्ट्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nbyMahaupdate.in शनिवार, सप्टेंबर २६, २०२०\nमुंबई, दि. २६: राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nगेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७६ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.\nराज्यात पहिला रुग्ण ९ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर २५ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा १ लाखाचा टप्पाही गाठला.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या २ लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये ३, ४ आणि ५ लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरम���्येही ७,८,९ आणि आज १० लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-28T14:14:49Z", "digest": "sha1:LDVOY3DKDDVVOXQB2KHWHT4GHQ3ZU4MJ", "length": 3979, "nlines": 68, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "लेकराची माय Archives ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \n‘प्रिय आई’ साष्टांग दंडवत, आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने तुला पत्र लिहावयास घेतोय. रागावू नको हं .. तशी तू रागावणार नाहीस हे मला माहित आहे. कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने उंचावलेली…तुझीच घडीव मूर्ती. मी जे काही आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे, तुझ्या शिकवणीमुळे, तुझ्या संस्कारामुळे..आई मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने उंचावलेली…तुझीच घडीव मूर्ती. मी जे काही आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे, तुझ्या शिकवणीमुळे, तुझ्या संस्कारामुळे..आई पण आज एकट वाटतंय. तुझी उणीव अधिकतेने जाणवतेय. गहिवरून…\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA,%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95,%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8,%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87,%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/YbwDh-.html", "date_download": "2020-10-28T14:57:53Z", "digest": "sha1:MHR2YBSNOH6PAJNTTVRJ2NA6TC5BRPK5", "length": 12356, "nlines": 38, "source_domain": "krishnakath.page", "title": "पाटण मतदारसंघात जीप,रिक्षा वाहतूक,सलून,पानटपरी चालविणारे,मोलमजुरी करणाऱ्यांना बांधकाममंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी दिला मायेचा आधार. ११५०० कुंटुबांना धान्याच्या वाटपास पहिल्या टप्प्यात प्रारंभ. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nपाटण मतदारसंघात जीप,रिक्षा वाहतूक,सलून,पानटपरी चालविणारे,मोलमजुरी करणाऱ्यांना बांधकाममंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी दिला मायेचा आधार. ११५०० कुंटुबांना धान्याच्या वाटपास पहिल्या टप्प्यात प्रारंभ.\nMay 30, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nदौलतनगर दि.२७ : - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेली दोन महिने झाले राज्यभर संचारबंदी करण्यात आली असून लॉकडाऊनमुळे पाटण विधानसभा मतदारसंघात रोजगार तसेच व्यवसाय बंद झालेल्या जीप,रिक्षा,टमटम यातून प्रवासी व माल वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने सार्वजनीक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई या दोघांनी मायेचा आधार देत १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ११५०० कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यास पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली आहे.मागील महिन्यात लॉकडाऊनच्या काळात ना.शिंदे व ना.देसाईंनी पाटण मतदारसंघात हातावर पोट असणाऱ्या ९५०० कुटुंबाना १०-१० किलो धान्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे मतदारसंघातील २१ हजार कुटुंबाना आधार देण्याचे काम ना.शिंदे व ना.देसाईंनी केले आहे.\nकोरोनामुळे गेले दोन महिने झाले लॉकडाऊनच्या काळात सर्वत्रच रोजगार,व्यवसाय बंद झाले आहेत. ग्रामीण भागात तर रोजगार आणि व्यवसाय बंद झाल��याने हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणारी कुटुंबे ही गेली दोन महिने घरीच बसून आहेत. पाटण या ग्रामीण व डोंगरी मतदारसंघातही तीच परिस्थिती असून पाटण मतदारसंघातील रेशनिंग कार्ड धारकांना शासकीय यंत्रणेमार्फत तीन महिन्याचे धान्य देणेची व्यवस्था गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीसच केली होती. परंतू हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना तसेच ज्यांचे रेशनिगंचे कार्ड नाही अशा कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाममंत्री व विधानसभेतील पक्षाचे गटनेते ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघात मागील महिन्यात सुमारे ९५०० कुटुबांना १०-१० किलोचे अन्नधान्याचे एक पॅकेट तयार करुन ते वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली व आता रोजगार व व्यवसाय बंद झालेल्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गरीब ११५०० कुटुबांना दुसऱ्या टप्प्यात वाटप करावयाचे १०-१० किलो धान्याचे कीट तयार केले असून ११५०० कुटुंबांना दयावयाच्या धान्याच्या कीटचे वाटपास आज पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली आहे.\nया पॅकेटमध्ये गहू,मैदा,तांदूळ,डाळ,तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिलेल्या सुचनानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट व्यवसाय व रोजगार बंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याचे काम सुरु झाले आहे.मतदारसंघातील प्रत्येक विभागात दोन टप्प्यामध्ये हे धान्य वाटप करण्यात येणार असून आज पहिल्या टप्प्यातील धान्याच्या वाटपास सुरुवात करण्यात झाली आहे. मंगळवार दि.२९ ते ३० मे पर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील या कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.\nअडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ���ि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील दोन महिने झाले ते पाटण मतदारसंघात कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण राहावे याकरीता दररोज रस्त्यावर उतरुन काम करीत आहेत. रोजगार व व्यवसाय बंद झालेल्यांच्या व्यथा ओळखून प्राधान्यक्रमाने जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांना मायेचा आधार मिळावा लॉकडाऊनच्या काळात त्यांची धान्याची अडचण दुर व्हावी याकरीता त्यांनी पक्षाच्यावतीने तसेच राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून या दोघांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ९५०० गरीब कुटुंबापर्यंत व आता दुसऱ्या टप्प्यात ११५०० असे एकूण २१००० कुटुंबापर्यंत जीवनावश्यक अशा धान्याचे पॅकेट पोहचणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-28T15:19:10Z", "digest": "sha1:AVZMYIKSXKLV54SULKWC6NJU5BGRJLA3", "length": 21304, "nlines": 102, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांनी केले राजभवन येथे ध्वजारोहण | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nमहाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांनी केले राजभवन येथे ध्वजारोहण\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nमहाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांनी केले राजभवन येथे ध्वजारोहण\nप्रकाशित तारीख: May 1, 2020\nमहाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांनी केले राजभवन येथे ध्वजारोहण\nमहाराष्ट्र राज्यस्थापनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.\nध्वजारोहण कार्यक्रमाला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश या सोबत देत आहे.\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचा संदेश, शुक्रवार, दिनांक १ मे २०२०\n१. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनेतला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.\n२. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये आपले योगदान देणाऱ्या त्याचबरोबर कोविड-१९ विरुद्धच्या युद्धात विविध पातळीवर लढणाऱ्या माझ्या तमाम कामगार बंधू-भगिनींना मी कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो.\n३. एका वेगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा महाराष्ट्र कणखरपणे लढत आहे. परिस्थितीशी लढून विजय प्राप्त करण्याची महाराष्ट्राला परंपरा आहे. महाराष्ट्राची ही मनोभूमिका घडली त्याचे कारण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचा वारसा, त्यांचे यावेळी स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.\n४. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण होत असताना आजचा हा दिवस खरतर राज्यभरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यासारखा होता. यासाठी शासनाने विविध उपक्रम राबविण्याचे देखील निश्चित केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जगभरातल्या विविध देशांबरोबरच भारतात आणि महाराष्ट्रातदेखील करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वकार्यक्रम बाजूला ठेवून कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी शासन आपणा सर्वांच्या सहकार्याने अहोरात्र झटत आहे.\n५. आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणा यांसह विविध शासकीय, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी – कर्मचारी कोविड-१९ चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मानवसेवेचे व्रत घेऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत आणि पोलीस दल यांच्यासह सर्व यंत्रणाना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करतो.\n६. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्यविषयक सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ शासनाने उपलब्ध करून दिले आहे. याकरिता जे जे म्हणून आवश्यक आहे, ते करण्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.\n७. अशा प्रकारच्या महामारीत हातावर पोट असलेल्या मजुरांना सर्वात जास्त त्रास होतो. लॉकडाऊन काळात ज्यांना मजुरी मिळणे शक्य नाही असे मजुर तसेच रोजचे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाही अशा गरजूंसाठी आपण ‘शिवभोजन’ थाळीची किंमत दहा रुपयांवरुन पाच रुपये केली आहे. शिवाय या थाळींची संख्या दररोज पन्नास हजारांपर्यंत मर्यादित होती, ती वाढवून एक लाखापर्यंत करण्यात आली आहे.\nसर्वात महत्वाचे आपल्याला सांगितले पाहिजे की, राज्यात अन्नध्यान्याचा अजिबात तुटवडा नाही. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोणाचीही आणि कोणत्याही कारणामुळे आबाळ होऊ नये, याची काळजी शासन घेत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळू न शकणाऱ्या सुमारे तीन कोटी केशरी शिधापत्रिका धारकांना मे आणि जून या २ महिन्यांकरिता आपण गहू ८ रुपये किलो तर तांदूळ १२ रुपये किलो या दराने देत आहोत.\n८. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर राज्यातून आलेल्या व राज्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांना महाराष्ट्रात थांबणे भाग होते. अशा सुमारे ६ लाख मजूर आणि अन्य गरजू नागरिक यांच्या निवासाची आणि जेवणाची सोय विविध ठिकाणी निवास-शिबिरे तयार करून शासनाने केली आहे. या शिवाय राज्यातील दानशूर सेवाभावी संस्था आणि नागरिक हे सुमारे ७ लाख नागरिकांना २ वेळचे भोजन देत आहेत. विविध ठिकाणी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वंयसेवी संस्था यांनी याकामी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. लॉकडाऊनमुळे बांधकामे थांबली आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासन देत आहे. याचा फायदा शहरातील १२ लाखांहून अधिक बांधकाम कामगारांना होणार आहे.\n९. कोविड-१९ विरुद्धची ही लढाई शासन एकट्याने लढत नसून स्वंयसेवी संस्था, संघटना तसेच नागरिक यांच्या मदतीचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ज्या स्वंयस्फूर्तीने या संस्था, संघटना आणि नागरिक शासनाला हातभार लावत आहेत, ते वाखणण्याजोगे आहे.\n१०. अन्नधान्याबरोबरच निधीच्या रुपानेही अनेकांचा हातभार मिळत आहे. वैयक्तिक संस्थाना देणगी देण्यासाठी कोविड-१९ संदर्भात मुख्यमंत्री निधीचे वेगळे बँक खाते तयार करण्यात आले आहे. या खात्यात देणगीदार रक्कम भरु शकतात. त्याशिवाय, कंपनी कायद्यानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध कंपन्या या कामांसाठी मदत करु शकतात. त्यांच्याकरिता आपल्याकडे आपत्ती निवारण निधी आहे. त्यात या कंपन्याना निधी देता येऊ शकतो.\nमदतीला धावून जाण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, आणि ती परंपरा आपण नेहमीच जोपासली आहे. यावेळीही महाराष्ट्र आपल्या दातृत्वाचे गुण दाखवील अशी मला खात्री आहे.\n११. राज्याचे अर्थचक्र सुरु करण्यासाठी २० एप्रिल २०२० पासून कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रात काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. शेतीविषयक कामे, शेत मालाची वाहतूक, जीवनाश्यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. याबरोबरच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच माझ्या शासनाने काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.\n१२. देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षक ठिकाण म्हणून असलेले आपले अग्रस्थान महाराष्ट्राने कायम राखले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उद्भवलेल्या कोरोनाच्या समस्येमुळे महाराष्ट्रासमोर सध्या दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, या परिस्थितीतून बाहेर पडणे आणि दुसरे आव्हान म्हणजे राज्याचा विकास दर वाढविणे. या दृष्टीने माझे शासन प्रयत्न करीत आहे. आताच्या या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मी या निमित्ताने आपल्याला करतो.\nमा.पंतप्रधान तसेच मा. मुख्यमंत्री यांनी वारंवार केलेल्या सुचनेनुसार करोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणे,वारंवार हात धुणे, बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे तसेच लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे मी आवाहन करतो.\n१३. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे. आव्हानाच्या काळात महाराष्ट्र हा शांतता, प्रगती आणि सर्वसमावेशक विकास या दिशेने सतत वाटचाल करीत राहील, याचा मला विश्वास आहे.\n१४. एक नवीन, समर्थ व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहेच, मात्र सध्या आपल्यापुढे असलेले कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सर्वजण सामूहिकपणे प्रयत्न करूया आणि महाराष्ट्राला कोविड-१९ पासून मुक्त करूया.\nआज महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला पुन:श्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/tag/backlinks/", "date_download": "2020-10-28T13:47:54Z", "digest": "sha1:3FDEP3BLSBI4XUJG6LJRWFWMPQIBU7FW", "length": 3136, "nlines": 63, "source_domain": "onlinetushar.com", "title": "Backlinks Archives | Online Tushar", "raw_content": "\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक व्यवसाने आणि वेबसाइटच्या मालकाने Google वर नंबर १ रँक येण्याचं स्वप्न पाहिलं आहे पण ते नेमकं होईल कसं तुम्ही वेबसाईट सुरु केली आपल्या वेबसाईटवर जास्त ट्राफिक ...\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/designer-vinay-narkar-artcile-about-chandrakala-saree-zws-70-2302957/", "date_download": "2020-10-28T14:31:56Z", "digest": "sha1:QHIWGL5HPYJJH2H2DLCUZ447RPAAVORI", "length": 22661, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "designer Vinay Narkar artcile about chandrakala saree zws 70 | वस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं! | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nवस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं\nवस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं\nआपल्याजवळ चंद्रकळा असावी आणि आपण ती अगदी जपून वापरावी, असं स्त्रियांना वाटे\nया चंद्रकळेवर मराठी स्त्रियांनी भरभरून प्रेम केले. चंद्रकळा मराठी स्त्रियांची जिवाभावाची सखी बनली. आपल्याजवळ चंद्रकळा असावी आणि आपण ती अगदी जपून वापरावी, असं स्त्रियांना वाटे. आपली चंद्रकळा आयुष्यभर आपल्याजवळ असावी असं त्यांना वाटे.\nमराठी स्त्रीच्या आयुष्यात असणारे चंद्रकळेचे भावनिक स्थान समजून घेण्यासाठी या दोन ओव्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. एका ओवीमध्ये चंद्रकळेची तुलना साक्षात आईशी केली आहे आणि दुसऱ्या ओवीमध्ये आपल्या सौभाग्याशी.. या दोन्ही ओव्या मला दोन भिन्न ठिकाणी मिळाल्या आहेत. त्यामुळे ही शक्यता आहे की या ओव्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लिहिल्या गेल्या आहेत.\nविविध प्रकारच्या वस्त्रप्रकारांबद्दल, पोशाखांबद्दल, दागदागिन्यांबद्दल रचल्या गेलेल्या कित्येक ओव्या आहेत. पण या दोन ओव्यांमधून चंद्रकळेबद्दल व्यक्त झालेली जिव्हाळ्याची भावना, या भावनांमधून जाणवणारी उत्कटता इतर कोणत्याही वस्त्रप्रकार, पोशाख किंवा दागिने याबाबत दिसून येत नाही.\nकाळा रंग हे चंद्रकळेचं वैशिष्टय़ असल्यामुळे याबाबत थोडा कल्पनाविस्तार होऊन काही ओव्या रचल्या गेल्या. काजळ ही प्रतिमा ओघानेच आली. आपल्याकडे नव्या साडीची, म्हणजे पल्लवबंद साडीची घडी मोडणे हा एक विशेष प्रसंग असायचा.\nत्याची आज घडी मोडी\nकाळ्या रंगाचा संबंध आल्यामुळे ‘दृष्ट लागणे’ हा प्रकारही ओवीमध्ये गोवला गेला आहे.\nदृष्ट लागू नये म्हणून एखादीने काळी चंद्रकळा नेसावी, असे वर्णन या ओवीमध्ये आले आहे. म्हणजेच चंद्रकळेची तुलना दृष्ट लागू न देणाऱ्या काजळाच्या बोटाशी केली आहे.\nसंत एकनाथांनी त्यांच्या एका गौळणीमध्ये विविध रंगांचा शृंगार केलेल्या पाच गवळणींचे वर्णन केले आहे. त्यात शृंगारामध्ये काळ्या रंगाचा साज केला, असे आले आहे. काळी चंद्रकळा लोकप्रिय असल्याशिवाय ‘काळ्या रंगाचा साज’ ही कल्पना शक्य झाली नसती असेच वाटते.\nतिसरी गौळण रंग काळा\nकाळें काजळ लेवुन डोळां\nकाळ्या रंगाचं आणि चंद्रकळेचं नातं उलगडतानाच आणखी एका रंगाच्या चंद्रकळेबद्दलच्या ओव्या सापडतात.\nचंद्रकळेत काळा व लाल या दोन रंगांशिवाय अन्य रंगांचा उल्लेख असलेल्या ओव्य��, लावण्या, गौळणी किंवा कोणतेही लोकसाहित्य सापडत नाही.\nचंद्रकळेची कल्पना, तिची प्रासंगिकता, तिच्या निर्मितीचे कारण, त्याचबरोबर चंद्रकळेचे रंग या बाबींवर ओव्यांच्या माध्यमातून कसा प्रकाश पडतो हे दिसते. इतकेच नाही तर काही ओव्या आपल्याला चंद्रकळेच्या रचनेच्या स्वरूपाबद्दलही बरंच काही सांगतात.\nकाळी चंद्रकळा, गंगा जमना काठाची \nराधा पुनेरी थाटाची ॥\nया ओवीतून काळ्या चंद्रकळेला ‘गंगा जमना’ काठ असतात, ही महत्त्वाची माहिती मिळते. त्याबरोबरच ही चंद्रकळा पुण्यात विणली जायची अशी ओझरती कल्पना येते. ‘गंगा जमना’ काठ म्हणजे दोन वेगळ्या रंगाचे काठ, ही सर्वसामान्यपणे ज्ञात असणारी गोष्ट आहे. गंगा आणि यमुना या नद्या एकमेकींना समांतर वाहतात, आणि साडीचे दोन्ही काठही एकमेकांना समांतर असतात. गंगा जमना काठ असा शब्द प्रयोग रूढ होण्यामागे आणखीही एक कारण आहे, ते फारसे कुणाला माहिती नसते. प्रा. गो. स. घुर्ये आपल्या ‘इंडियन कॉस्च्यूम’ या पुस्तकात म्हणतात, गंगेचा प्रवाह शुभ्र असतो तर यमुनेचा काळसर असतो, त्यामुळे एकाच साडीला जेव्हा दोन वेगळ्या रंगांचे काठ असतात, तेव्हा त्या साडीस ‘गंगा जमनी’ असे म्हटले जाते.\nया काळ्या गंगा जमनी चंद्रकळेला हिरवे आणि लाल, असे काठ असायचे.\nकाळी चंद्रकळा कटय़ारी काठ वजा\nया ओवीमध्ये काळ्या चंद्रकळेला कोणत्या विणीचे काठ असायचे हे सांगितले आहे. या ओवीमध्ये उल्लेख केलेले ‘कटय़ारी काठ’ किंवा कटारीदार काठ म्हणजे कटय़ारीसारखी वेलबुट्टी किंवा वीण असणारे काठ. या नक्षीचे बाणाच्या टोकाशीही साधम्र्य असते. मराठी साडय़ांमधे हा काठाचा प्रकार लोकप्रिय होता.\nचंद्रकळा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होती. महाराष्ट्रातील विविध भागातल्या बोलीभाषांमध्ये चंद्रकळेवर रचलेल्या ओव्या पाहायला मिळतात. या वऱ्हाडी म्हणजेच विदर्भी भाषेतल्या ओवीमध्येसुद्धा चंद्रकळेबद्दलची आस व्यक्त झाली आहे.\nकाळी चंद्रकळा लेवु वाटते जिवाला\nअंजना मह्य बंधुजीला देते निरोप गावाला\nया वऱ्हाडी वाणाला ‘झ’ या व्यंजनाचे वावडे आहे, त्यामुळे ‘माझ्या’ या शब्दाच्या जागी ‘मह्य’ हा शब्द योजिला गेला आहे. त्याप्रमाणे अहिराणी बोलीमध्ये ‘ळ’ या कठोर व्यंजनाऐवजी ‘य’ वापरले जाते.\nकायी चंद्रसाडी इना राईफुल्या काठ\nआईबाना राजे मा��े नेसाना परिपाठ\nइथे ‘काळी’ च्या जागी ‘कायी’ हा जरा जास्त गोड वाटणारा शब्द योजिला गेला आहे, आणि चंद्रकळा या शब्दाऐवजी ‘चंद्रसाडी’ हा शब्द येतो. या ओवीमध्ये चंद्रकळेला ‘रुईफुल’ काठ असल्याचे सांगितले आहे. रुईफुल काठ हेसुद्धा मराठी साडय़ांचं एक खास वैशिष्टय़ होतं. या रुईफुल काठाचेही दोन—तीन वाण असायचे. एकेरी, दुहेरी आणि खास पैठणीत दिसून येणारे रुंद रुईफुल काठ.\nया ओवीमध्ये ‘कणेरी काठाचा’ उल्लेख आला आहे. कणेरी म्हणजे, काळा किंवा लाल पोत आणि त्यावर पांढरे पट्टे, असे काठ. याशिवाय या ओवीमध्ये ‘बुधवार पेठेची’ असं म्हटलं आहे, पण कोणत्या गावातील बुधवार पेठ हे समजत नाही, कदाचित पुण्यातली असू शकते. याशिवाय, आणखीही काही ओव्यांमध्ये चंद्रकळेच्या काठांचे वर्णन सापडते.\nबाळे जाते मी बाजारी ऐक माझी गोष्ट\nनेसले काळी चंद्रकळा तिला रेशमी काठ\nकाळी ही ग चंद्रकळा कांठाला ग तीन बोटं\nभाईरायाचं ग माझ्या घेनाऱ्याचं मन मोठं\nकाळी चंद्रकळा जरीची किनार\nओव्यांशिवाय, काही पारंपरिक उखाण्यांमध्येही चंद्रकळेचा उल्लेख होतो.\nकाळी चंद्रकळा खसखशी कांठ\n—रावांच्या नावांसाठी के ला समारंभाचा थाट\nया उखाण्यामध्ये सांगितलेल्या ‘खसखशी’ या वाणात अत्यंत बारीक, खसखशी सारखा वाटणारा चौकडा असतो. चंद्रकळेच्या आसक्तीपोटी, आपल्याजवळ चंद्रकळा असावी या वाटणाऱ्या ओढीमुळे, आपल्या जवळ असणाऱ्या चंद्रकळेच्या कौतुकापोटी लिहिल्या गेलेल्या या ओव्या आहेत. या ओव्या लिहिणाऱ्या स्त्रियांना आपण किती महत्त्वाचं संचित जमा करून ठेवतोय, पुढे जाऊन याचा दस्तऐवजीकरणासाठी किती उपयोग होईल याची कल्पनाही नसेल. क्रमश:\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 क्षितिजावरचे वारे : स्टिअर क्लिअर..\n3 सदा सर्वदा स्टार्टअप : आयडियाची कल्पना\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/irwin-bridge-sangli1/", "date_download": "2020-10-28T14:04:51Z", "digest": "sha1:23XMZCSSEZMOASGPGXHKM3W73VDOLNTM", "length": 14163, "nlines": 109, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nसांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.\nगेल्या काही महिन्यापूर्वी महापुराने अख्ख्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना झपाटल होतं. कित्येक वर्षात कित्येक पिढ्यांमध्ये बघितलेल्या मध्ये आलेला हा सर्वात मोठा पूर होता. जवळपास महिनाभर लोक पूर कधी ओसरणार याकडे डोळे लावून बसले होते.\nया भागात पूर किती वाढलाय हे कळण्याचे एकच माप आहे, आयर्विन पूल.\nहा आहे सांगली गावचा नव्वद वर्षापूर्वीचा पूल. या पूलावर पाणी किती चढलय याच माप दिल आहे. पण फक्त इथलीच नाही तर कोल्हापूरवाली माणस सुद्धा आयर्विन पुलावर पाणी किती चढलय हे विचारतात आणि त्यावरून महापुराचा अंदाज लावतात.\nहा ���ूल बनला या मागे सुद्धा एक महापूर आहे.\nगोष्ट आहे १९१४ सालची. तेव्हा अख्ख्या भारतावर इंग्रजांच राज्य होतं. सांगली संस्थानमध्ये चिंतामणराव पटवर्धन(दुसरे) गादीवर होते. त्यावर्षी कृष्णेला महापूर आला. तसही दरवर्षी पावसाळ्यात सांगलीहून नदी पार करून जाणे अशक्य असायचं. कृष्णेचा पूर ही तेव्हाही डोकेदुखीच होतीचं. पण यावेळचा पूर हा न भुतोनभविष्यती असा होता. गावाचा संपूर्ण संपर्क तुटला. अनेक घरे पाण्याखाली गेली. कोणतीही मदत पोहचणे अशक्य होतं.\nसांगली गावाला पाण्याने वेढल होतं. राजाने ठरवलं यावर कायमचा तोडगा काढायचा. कोणत्याही महापुराला तोंड देईल असा पूल उभारायचा.\nत्यांनी आपल्या दरबारातल्या इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि सांगलीच्या स्टेट असेंब्लीत एका पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला. राजाच्या मनात महाप्रचंड पूल बांधायचं होतं. त्यासाठी खर्च देखील मोठा होता. पण हा प्रस्ताव पास व्हायला अनेक वर्षे गेली.\nसांगलीच्या राजाने स्वतःच्या राजवाड्याचे काम मागे ठेवून पहिल्यांदा हा पूल पूर्ण करायला निधी उपलब्ध करून दिला.\nप्रस्ताव मंजूर होऊन काम सुरु व्हायला १९२७ साल उजाडले. खर्च साधारणपणे ६ लाख ५० हजार रुपये इतका अंदाजित होता. बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे & सन्स या कंपनीकडे दिले गेले. सांगली संस्थानचे चीफ इंजिनियर श्री. भावे हे या बांधकामाचे प्रमुख होते. प्रमुख सल्लागार म्हणून तत्कालीन मुंबई इलाख्याचे निवृत्त झालेले चीफ इंजिनियर श्री. व्ही.एन.वर्तक यांना नेमण्यात आले.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस…\nपायाखुदाई चिंतामणराव पटवर्धनांच्या हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी करण्यात आली, व १६ एप्रिलला चिंतामणराव आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. पुढे २ वर्षे ९ महिन्यात हा भव्य आणि सुंदर पूल बांधून तयार करण्यात आला. या पुलाला तत्कालीन व्हॉइसरॉय आयर्विन यांचे नाव देण्याचे ठरले.\n१८ नोव्हेंबर १९२९ रोजी भारताचे व्हाईसंरॉय एडवर्ड लिंडलेवुड उर्फ बॅरन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल आणि त्यांची पत्नी उद्घाटनासाठी सांगलीला आले. भव्य समारंभांनंतर हा आयर्विन पूल सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला.\nया पुलाच्या बांधकामावर इंग्रज काळातील ��ॉथीक शैलीचा प्रचंड प्रभाव आहे. नदीच्या तळापासून याची उंची जवळपास ७० फुट आहे. एकूण तेरा मजबूत खांबावर हा पूल उभा आहे. यातीलच एका खांबावर नदीच्या पातळीचे वेगवेगळे माप लिहून ठेवले आहेत.\nपुण्या-मुंबईहून सांगलीला येणाऱ्या प्रत्येकाला हा पूल पार करूनच सांगलीत प्रवेश घ्यावा लागतो.गेली नव्वद वर्षे हा संथ वाहणाऱ्या कृष्णामाईवर ठामपणे उभा असणारा हा पूल सांगलीची ओळख बनला आहे.\nहा फक्त आपल्या सौंदर्यासाठी व मजबुती साठी म्हणूनच नाही तर एक वास्तूशास्त्राचं आश्चर्य देखील आहे. हा पूल बांधताना पटवर्धन राजांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने पूररेषेचा अभ्यास केला होता. जर अख्खी सांगली बुडली तरचं हा आयर्विन पूल बुडेल.\nआज गेल्या अनेक शतकामध्ये आला नाही असा महापूर आला आहे, सांगलीचा कित्येक भाग पाण्याखाली गेलाय पण आयर्विन पुल बुडेल इतक पाणी आलेलं नाही. आजकाल जी पुले बांधली जातात यात कधीही एवढा दूरदृष्टीचा विचार केला असेल असं वाटत नाही.\nखऱ्याअर्थाने आयर्विनपूल हा सांगलीकरांचा आधार आहे. सांगलीकरांचा अभिमान आहे.\nहे ही वाच भिडू.\nशिवरायांनी ३५० वर्षापूर्वी उभारलेला हा पूल त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.\nसांगली, सातारा, कोल्हापूर घडवण्याचं श्रेय या इंग्रज अधिकाऱ्याकडे जातं.\nमुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडला जाणार.\n७०० रु. पगार असलेल्या मास्तरला १५ मिनटात १५ एकर जागा मिळाली, अन् MIT चं साम्राज्य…\nतुघलक,खिलजी,मोगल,पोर्तुगीज,मराठे,इंग्रज असे सुमारे सहाशे वर्षे महाराष्ट्रातले हे…\nसंत नामदेव दूर पंजाब पर्यंत जाऊन “बाबा नामदेव” कसे झाले..\nया कारणामुळे कोल्हापूरच्या छत्रपतींची इटलीमध्ये समाधी आहे..\nपुन्हा पारायण करण्यास कारण\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/01/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T13:34:49Z", "digest": "sha1:RKHLQNSSXWR35W6MFHIIJQS5CYC3YVNV", "length": 10143, "nlines": 148, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून भारतीय सैन्यापुढे चीनी हतबल; वाचा काय केलीय आपल्या जवान��ंनी कामगिरी | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर म्हणून भारतीय सैन्यापुढे चीनी हतबल; वाचा काय केलीय आपल्या जवानांनी कामगिरी\nम्हणून भारतीय सैन्यापुढे चीनी हतबल; वाचा काय केलीय आपल्या जवानांनी कामगिरी\nशत्रूच्या मनसुब्यांना वेळीच धुळीत मिळवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे. दि. १५ जून २०२० च्या रात्रीच्या घटनेतही त्याचीच साक्ष पटली होती. भारतीय हद्दीत घुसू पाहणाऱ्या चीनी सैनिकांना वेळीच रोखताना त्यांचे ८० सैनिक मारण्याचा पराक्रम भारतीय सैनिकांनी केला होता. आताही अशाच पद्धतीने चीन ज्या भागात घुसखोरी करण्यासाठी पुढे येऊ शकतो त्या भागातील महत्वाच्या ठिकाणांवर भारतीय सैन्याने अगोदरच आपला हक्क सांगितला आहे.\nयाबाबत चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्राने लेख लिहिला आहे. त्यात भारतीय सैन्याने चीनच्या भागात अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकूणच चीनच्या भागात भारतीय सैन्य असल्याचे आता चीननेच काबुल करून टाकले आहे. त्या घटनेने चीनचा तिळपापड झाला आहे. अशा पद्धतीने भारतीय सैन्य जर घुसणार असेल तर तिथे भारतीयांच्या पराभवानेच हा विषय संपेल अशी भाषा त्या लेखात केलेली आहे. एकूणच भारतीय सैन्यानेही चीनी भागात गेल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. मात्र, द टेलिग्राफ नावाच्या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने भारतीय सैन्याने वेळीच महत्वाची कारवाई केल्याची ब्रेकिंग न्यूज दली आहे.\nबातमीत म्हटले आहे की, फिंगर ४ या पहाडावर चीनी सैनिक उंचीचा फायदा घेण्यासाठी बसलेले आहे. आता ते साउथ बँक भागातही असाच प्रयत्न करणार असल्याची खबर भारतीय सैनिकांना लागली. मग भारतीय सैन्याने तातडीने कार्यवाही करून साउथ बँक भागातील उचावरील ठिकाणांवर आपले जवान तैनात करून टाकले आहेत. त्याने मुजोर चीनलाही मोठा शह देण्यात यश आलेले आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीनी मुखपत्रातून आता धमकीवजा लेखन सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.\nसंपादन : सचिन पाटील\nPrevious article‘त्यावेळी’ चीनचे ८० सैनिक मारले गेले होते; पहा Weibo वर काय व्हायरल होत आहे ते\nNext articleतर त्या रुग्णांना तुरुंगात पाठवा; मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nधक्कादायक : पाकिस्तानने केली ‘ती’ घोडचूक; पहा कसे पडलेत ते तोंडावर\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/25/2778-tanduri-tandoori-chicken-recipe-food-home/", "date_download": "2020-10-28T14:02:49Z", "digest": "sha1:RRGYJUEP3SU3WPDO274P6LZZSYUBN7BQ", "length": 10483, "nlines": 175, "source_domain": "krushirang.com", "title": "असे बनवा घरच्या घरी तंदुरी चिकन; रेसिपी वाचा, ट्राय करा अन शेअरही करा की | krushirang.com", "raw_content": "\nHome Home असे बनवा घरच्या घरी तंदुरी चिकन; रेसिपी वाचा, ट्राय करा अन शेअरही...\nअसे बनवा घरच्या घरी तंदुरी चिकन; रेसिपी वाचा, ट्राय करा अन शेअरही करा की\nवार कुठलाही असू द्या तंदुरी चिकन म्हणजे जिवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय… अजूनही हॉटेल बंद असल्यामुळे तंदुरी चिकन काय साधा वडापाव खायला भेटत नाहीये. पण फिकर नॉट मंडळीहो….\nआम्ही आज सांगणार आहोत घरच्या घरी तंदुरी चिकन कसं बनवायचं ते… तेही अगदी हॉटेलसारख..\nADVT. घरातील वस्तू खरेदी करण्यासाठीच्या ऑफर https://amzn.to/33Wost3 या लिंकवर जाऊन पहा आणि खरेदी करा.\nघ्या साहित्य लिहून घ्या…\n१) १ किलो चिकन\n२) १ कापलेला कांदा\n३) १ जुडी कोंथिबीर\n४) २ मोठे चमचे कापलेला लसूण पेस्ट\n५) २ लिंबाचे काप\n६) २ मोठे चमचे कापलेले आल\n७) २२५ ग्रॅम दही\n८) १ मोठा चमचा दही\n९) २ चमचे मिरची पावडर\n१०) १ चमचा गरम मसाला\n११) १/२ चमचा वाटलेली मेथी\n१२) १ चमचा चाट मसाला\n१३) १ चमचा काळी मिरी वाटलेली\n१४) ४-६ थेंब खायचा रंग\nसाहित्य घेतल्यावर मस्तपैकी चिकन तंदूर कसा बनवायचा हे बघा…\n१) लसूण आणि आल्याची पेस्ट बनवावी, लसूण, आले पेस्ट दही मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेली मेथी, चाट मसाला, काळी मिरी आणि लाल रंगात एका ग्लासात ८-१० मिनिटे फेटावे आणि एक सारखे करावे.\n२) चिकन चांगल्या तऱ्हेने फेटावे.\n३) मसाले टाकावे आणि मसाल्यास चिकनवर चांगल्या तऱ्हेने रगडावे. त्���ानंतर ४-६ वेळा चिकन उलट, पालट करावे.\n४) मेरीनेटड चिकन तंन्दूर मध्ये बेक करावे किंवा ओवन मध्ये २२० डिग्री सेल्सि, ४२५ सेल्सि. गॅस मार्कवर ७ वर सेट करावे.\n५) तारांच्या ट्रेवर ठेवून १० मिनिट बेक करावे नंतर पलटवून १० मिनिट बेक करावे.\nतुकडे करून लिंबू आणि कोथिंबीर टाकावी. गरम गरम खा मंडळी हो…\nसंपादन : संचिता कदम\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleअसे बनवा चमचमीत पनीर मंचूरियन; वाचा आणि नक्कीच घरी ट्राय करा\nNext article‘त्या’कडे सरकारचे लक्ष आहे का; शिवसेनेचा सामनातून सवाल\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअशी बनवा मस्त आणि टेस्टी ‘इडली चिल्ली’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअर्र..र्र.. शिळी चपाती टाकून देण्याआधी हे वाचा…\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/gold-prices-falls-by-2000-rupees-in-india/", "date_download": "2020-10-28T15:20:17Z", "digest": "sha1:KLPGLE6AVQO2ADUEO2Y3M3UKNHSN2KUR", "length": 7466, "nlines": 84, "source_domain": "punerispeaks.com", "title": "सोन्याच्या किमती मध्ये २ हजाराने घट, चांदीही ९ हजाराने घसरली - Puneri Speaks", "raw_content": "\nसोन्याच्या किमती मध्ये २ हजाराने घट, चांदीही ९ हजाराने घसरली\nअमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमती वर दबाव आला आहे.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याची ��सरण तात्पुरती असू शकते असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.\nसोन्याच्या किमती या आठवड्यात घसरल्या आहेत. सोन्याच्या किमती सोबतच चांदीच्या किमती सुद्धा घसरल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांतील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदविली गेलेली आहे. MCX वर शुक्रवारी सोन्याचे दर २३८ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ₹ ४९६६६ वर येऊन स्थिरावले आहेत. चांदी सुद्धा २ टक्याने घसरून प्रतिकिलो ₹ ५९०१८ झाली आहे.\nया आठवड्यात सोन्याचे दर भारतात प्रति १० ग्रॅम २,००० रुपयांनी घसरले आहेत तर चांदीचा दर प्रतिकिलो ९००० रुपयांनी खाली आला आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस च्या म्हणण्यानुसार सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹ ४९२५० च्या खाली घसरु शकतात आणि हे दर जवळपास ₹ ४८९००-४८८०० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सोन्याचे दर ४.६ टक्के तर चांदी १५ टक्क्यांनी खाली आली आहे.\nसोन्याच्या दरात घसरण सुरु राहणार\nअमेरिका अध्यक्षपद निवडणुकीत वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याची घसरण तात्पुरती असू शकते असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. भू-राजकीय तणाव कायम असतानाच आर्थिक दृष्टिकोनही धूसर राहिला असल्याने सोन्याला खालच्या स्तरावर पाठिंबा मिळू शकेल, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.\nडॉलरचा सोन्याच्या किंमतींवर कसा परिणाम होतो\nनियमानुसार, जेव्हा जगातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढते, तेव्हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत घसरण होते. कारण इतर चलनांमध्ये सोने अधिक महाग होते. कोणत्याही वस्तूची किंमत जसजशी जास्त वाढते तसतसे कमी खरेदीदार असतात, म्हणजेच मागणी कमी होते.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nकोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात\nAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\n#CoupleChallenge: पुणे पोलिसांचा फोटो शेअर करणाऱ्यांना इशारा\nPrevious articleजियो च्या ग्राहकांसाठी खुश खबर ; विमान प्रवास करताना मिळणार ही सुविधा\nNext articleटॉप-10 लिस्ट: लॉकडाउन नंतर देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल कोणती\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/whatsapp-new-features-in-marathi/", "date_download": "2020-10-28T14:33:48Z", "digest": "sha1:MBO5Z2DDAQ6NPAB4XBWKFBF7MPO23CTX", "length": 6652, "nlines": 82, "source_domain": "punerispeaks.com", "title": "WhatsApp मध्ये येत आहेत नवीन फीचर्स, स्टोरेज चा प्रश्न सुटणार - Puneri Speaks", "raw_content": "\nWhatsApp मध्ये येत आहेत नवीन फीचर्स, स्टोरेज चा प्रश्न सुटणार\nWhatsApp न वापरणारा शोधून सापडणार नाही. प्रत्येकजण संदेश पाठवण्यासाठी अॅप चा वापर करत असतो. आता हेच WhatsApp आपल्यासाठी नवीन फीचर्स घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच कंपनीने डार्क मोड, स्टिकर्स असे नवनवीन फीचर्स वापरकर्त्यांच्या वापरास आणले होते. हे नवीन फीचर्स सर्वांना आवडले होते. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत. कोणते आहेत नवीन फीचर्स\nव्हॉट्सअॅप Expiring Media असे प्रमुख आकर्षण असणार आहे. हे नवीन फीचर्स येणार अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. Self-Destructing Messages आणि Disappearing Messages या फीचरद्वारे वापरकर्त्याने एकदा फोटो, व्हिडिओ आणि GIF पाहिल्यानंतर काही वेळानंतर डिलीटहोणार आहे. WhatsApp Beta मध्ये हे फिचर सध्या वापरात आहे.\nHistory Sync फीचर लवकरच रोलआउट करण्यात येणार आहे. या फिचर मुळे युजर्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चॅट हस्तांतरण करु शकतील. यामुळे आयफोन्स वरून चॅट Android वर हस्तांतरण करून शकतात.\nयामध्ये, व्हॉट्सअॅप वापरकर्ते आपल्या स्टोरेज मध्ये अनेक ऑप्शन मिळवू शकतात. यामुळे स्टोरेज मध्ये बदल करू शकतो. युजर्स आपल्या स्टोरेज मध्ये बदल करू शकतील. ज्या फाईल्स ची गरज नाही ती फाईल्स आता सहजरीत्या डिलीट करू शकतील.\nव्हॉट्सअॅपकडून या फीचरला रिलीज करण्यात येणार असल्याची माहीती आहे. या फीचरद्वारे युजर्स मेसेज मध्ये येणारे संदेशाला म्यूट करू शकतील. व्हेकेशन मोड मध्ये नवीन संदेशांच्या नोटीफिकेशन ला वरच्या बाजूला येण्यापासून रोखू शकतो.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nकोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात\nAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\n#CoupleChallenge: पुणे पोलिसांचा फोटो शेअर करणाऱ्यांना इशारा\nPrevious articleटॉप-10 लिस्ट: लॉकडा��न नंतर देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल कोणती\nNext articleपुणे तिथे काय उणे म्हणजे काय पुण्यातील लोक असे का म्हणतात\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-28T13:57:12Z", "digest": "sha1:LSF2CIKFI7NECUIKCZTIM2XLBRHUO6FO", "length": 17250, "nlines": 158, "source_domain": "sajagtimes.com", "title": "थापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव\nBy sajagtimes Politics, आंबेगाव, खेड खेड, बैलगाडा, राहुल जाधव 0 Comments\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी-महापौर राहुल जाधव\nसजग वेब टिम – बाबाजी पवळे\nनागापूर ( ता.आंबेगाव ) | श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा या ठिकाणी बैलगाडा घाटा मध्ये पोलीस प्रशासनाने जेसेबीच्या साहाय्याने घाट खोदून बंद केलेली घटना दुर्देवी असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले दावडी (ता.खेड ) येथील सातपुते परिवाराने त्यांच्या लाडक्या बैलाच्या घातलेल्या दशक्रिया विधी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .\nश्री क्षेत्र थापलिंग येथे बैलगाडा शर्यती दरवर्षीप्रमाणे फळी फोडण्याची तसेच नवसाचे बैलगाडे पळविण्याची परंपरा आहे,परंतु थापलिंग येथे बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने जेसीबी घेऊन घाटच उकरून टाकला, ही दुर्दैवी बाब आहे मी सुध्दा एक बैलगाडा मालक असून बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले या वेळी मोठ्या संख्येने बैलगाडा मालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.\nशिलेदार म्हणवून घेणारे फक्�� पाट्या लावत सुटलेत – सुरज वाजगे\nशिलेदार म्हणवून घेणारे फक्त पाट्या लावत सुटलेत – सुरज वाजगे जुन्नर – जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निरगुडे शाखा उदघाटन... read more\nकार्यालय द्या आणि पाणी घ्या – शरद सोनवणे\nआमदार सोनवणे यांनी पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी केले बंद सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय... read more\nराज्य मंत्रिमंडळाचे तात्पुरते खातेवाटप जाहीर, सहा मंत्र्यांकडे कारभार\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर सजग वेब टिम, मुंबई मुंबई, दि. १२ | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या... read more\nपार्थच्या पहिल्याच भाषणाची सोशल मीडियाने उडवली खिल्ली\nपिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार याच्या पहिल्या भाषणाची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवलेली... read more\nरात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार (श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर)\nरात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त... read more\nकल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर\nकल्याणी पवार यांना ग्रामविकास प्रतिष्ठान राजगुरूनगर या संस्थेचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर सजग वेब टीम, बाबाजी पवळे राजगुरूनगर | पुर,ता.खेड... read more\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले... read more\nजुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावांच्या नुकसान भरपाई प्रस्तावास मंजूरी – जालिंदर बांगर\nजुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावांच्या नुकसान भरपाई प्रस्तावास मंजूरी – जालिंदर बांगर सजग टाईम्स न्यूज, बेल्हे बेल्हे | सन २०१८... read more\nजुन्नर तालुक्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांना सुरुवात\nजुन्नर तालुक्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांना सुरुवात सजग टाईम्स न्य��ज, नारायणगाव नारायणगांव (दि.५)| जुन्नर तालुका कार्यकारणीची बैठक नारायणगांव येथे पार पडली... read more\nपुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले – डॉ. म्हैसेकर\nपुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब विकाराच्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्���ा शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/bjp-leader-chandrakant-patil-targets-chief-minister-uddhav-thackeray-63595", "date_download": "2020-10-28T15:11:39Z", "digest": "sha1:3CTZXBXF6WRUQEVL262HPTQOMUCFOWQT", "length": 15200, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मंदिरे खुली केल्यास सरकारचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादी काढून घेणार का? - bjp leader chandrakant patil targets chief minister uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंदिरे खुली केल्यास सरकारचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादी काढून घेणार का\nमंदिरे खुली केल्यास सरकारचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादी काढून घेणार का\nमंगळवार, 13 ऑक्टोबर 2020\nराज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आमनेसामने आले आहेत. या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे.\nमुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नवा वाद पेटला आहे. मंदिरे उघडण्याबाबत राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तेवढ्याच कडक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. आता या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना धारेवर धरले आहे.\nराज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारणा केली होती. 'तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरलात की पूर्वी नावडता असलेला 'सेक्युलर' शब्द अचानक आवडायला लागला, असा खोचक सवाल राज्यपालांनी या पत्रात विचारला होता. कोरोनाच्या संकटाशी लढताना तुम्हाला काही दै��ी संकेत मिळतात का, अशीही विचारणा राज्यपालांनी केली होती.\nयाला ठाकरे यांनी पत्राद्वारे उत्तर दिले होते. त्यांनी पत्रात म्हटले होते की, आपले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाउन करणे चुकीचे तसेच, तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे.\nआपल्या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच, ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.\nकेवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे 'सेक्युलर' असे आपले म्हणणे आहे का मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा 'सेक्युलरिझम' आहे तो आपल्याला मान्य नाही का, असा सवालही उद्धव यांनी केला आहे.\nआपण म्हणता की गेल्या ३ महिन्यांत काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भाजपच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.\nराज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. ते म्हणाले की, राज्यपाल हे नागरिक नाहीत की हिंदू नाहीत सर्व मुद्द्यांवर बोलण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का सर्व मुद्द्यांवर बोलण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का मंदिरे खुली करण्यात तुम्हाला नेमकी अडचण काय आहे मंदिरे खुली करण्यात तुम्हाला नेमकी अडचण काय आहे तुम्ही मंदिरे खुली केल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबा काढणार आहेत का\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणे अवघड, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरणार\nनागपूर : पूर आणि परतीच्या पावसाने यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nकाका-बाबा गटाची दिवाळी गोड; पहिल्यांदाच एकत्रित मेळावा\nकऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा पहिलाच एकत्रित मेळावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nशिवराजमामा म्हणाले, माझा काही औरंगजेबाचा खजिना नाही...\nभोपाळ : मध्य प्रदेशचा खजिना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रिकामा केला, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला होता. यावर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसांगलीत जयंत पाटलांचे प्रेम नक्की कोणावर..\nसांगली : जयंतरावांनी सांगलीत 2008 मध्ये केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण त्यानंतर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nकाँग्रेस सोडल्यानंतर जोतिरादित्य पहिल्यांदाच सोनिया गांधींबद्दल बोलले\nभोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. जोतिरादित्य शिंदे हे समर्थक आमदारांसह काँग्रेसमधून भाजपमध्ये...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare भाजप चंद्रकांत पाटील chandrakant patil कोरोना corona सरकार government काँग्रेस indian national congress\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/angel-broking-ipo-subscribe-by-3-9-times/articleshow/78299479.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-10-28T15:11:04Z", "digest": "sha1:DJSZZJAUVTRB7SZNMQ2NLVCCA6ETJQOZ", "length": 14104, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nशेअर ब्रोकिंग एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे र��टेल ब्रोकिंग कंपनी असून कंपनी भांडवली बाजारातून ६०० कोटींचा निधी उभारणार आहे. कंपनीच्या शेअर विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.\nमुंबई : एकीकडे भांडवली बाजारात जोरदार विक्री सुरु असली तर दुसऱ्याबाजूला प्रारंभिक समभाग विक्री योजनेला (IPO० गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यात तिसऱ्या आयपीओ योजनेला १०० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचा ६०० कोटींचा आयपीओ आज गुरुवारी शेवटच्या दिवशी ३.९ पटीने सबस्क्राइब झाला. विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.\nदुसऱ्या लॉकडाउनची धास्ती; गुंतवणूकदारांनी ११ लाख कोटी गमावले\nशेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार १.३७ कोटी शेअर्ससाठी कंपनीकडे ५.४ कोटी शेअर्सचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १८० कोटींचा निधी उभारला होता. त्यामुळे एंजल ब्रोकिंगच्या शेअरची किती रुपयांना नोंदणी होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवाड्यात हॅप्पिएस्ट माइंड टेक्नाॅलाॅजीजचा शेअर दुप्पट भावात सूचीबद्ध झाला होता. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले होते.\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स्वस्त\nशेअर ब्रोकिंग एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकिंग हाऊस आहे. कंपनीने २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० रुपये असे दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ (प्रारंभिक समभाग विक्री योजना) खुली केली होती. आज २४ सप्टेंबर २०२० रोजी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये ३०५ ते ३०६ रुपये प्रति समभाग असा निश्चित करण्यात आला आहे. या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये कंपनीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.\nआरोग्य विमा; क्रिटिकल इलनेस प्लॅन घेण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या\nया प्राथमिक समभाग विक्रीमध्ये कंपनीच्या सरासरी ६०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्यात सरासरी ३०० कोटी रूपयांच्या नवीन समभागांचा (फ्रेश इश्यू) समावेश आहे आणि ऑफर फॉर सेल सरासरी ३००० रूपयांपर्यंत आहे. त्यात अशोक डी ठक्कर यांचे सरासरी १८३.३५ दशलक्ष आणि सुनिता मगनानी यांचे सरास��ी ४५ दशलक्ष रूपयांपर्यंतच्या समभागंचा (प्रवर्तक विक्री भागधारक) आणि आयएफसीच्या १,२००.०२ दशलक्ष रूपयांपर्यंत (गुंतवणूक विक्री भागधारक) आणि वैयक्तिक विक्री भागधारकांचे १५७१.६३ रूपयांपर्यंत (प्रवर्तक विक्री भागधारक, गुंतवणूक विक्री भागधारक आणि वैयक्तिक विक्री भागधारक मिळून) यांचा समावेश आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Price In India सोने सावरले, चांदी स्वस्त ; दसऱ्याल...\nGold Rate Today खूशखबर ; सोने दरात घसरण, 'या' कारणामुळे...\nDussehra Gold Buying काय म्हणतात तज्ज्ञ; दसऱ्याला सोने ...\nराज्यात 'इलेक्ट्रिक कार'चे हब; जगप्रसिद्ध 'टेस्ला' कंपन...\n... तर भारताच्या रिटेल किंगला मालमत्ता विकावी लागणार...\nहॉटेल उद्योग सावरु लागला; अनलाॅकनंतर विकएण्ड टुरिझमला पंसती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोल्हापूरप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर डल्ला; आणखी धक्कादायक माहिती उघड\nअहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय\nफ्लॅश न्यूजMI vs RCB Live स्कोअर कार्ड: मुंबई विरुद्ध आरसीबी\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nमुंबईमराठा आरक्षण: राज्य सरकारची सरन्यायाधीशांकडे 'ही' दुसऱ्यांदा विनंती\nन्यूजरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\n कोषवृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी उपयुक्त; व्हाल मालामाल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्��ी ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rahu-ketu-transit-2020-rashi-privartan-impact/", "date_download": "2020-10-28T13:55:17Z", "digest": "sha1:5CVSR4LHEOTYFKZMZTJN5MFEH7R7HRIC", "length": 16419, "nlines": 217, "source_domain": "policenama.com", "title": "'राहु-केतु'चे महापरिवर्तन म्हणजे काय ? 'या' 7 उपायांनी दूर करा याचे दुष्परिणाम | rahu ketu transit 2020 rashi privartan impact", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधीची सदाशिव पेठ येथील जागेचे बनावट…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा, अन्यथा…’, भाजपचा…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय ‘या’ 7 उपायांनी दूर करा याचे दुष्परिणाम\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय ‘या’ 7 उपायांनी दूर करा याचे दुष्परिणाम\nपोलीसनामा ऑनलाइन – आकाशात ग्रहांचे मार्गक्रमण लागोपाठ नवनवीन स्थिती बनवते. कधी ती खुप शुभ असते आणि कधी गंभीर रूप घेते. राहु- केतु अजूनपर्यंत मिथुन आणि धनु राशीत आहेत आणि 23 सप्टेंबरला राशी परिवर्तन करत आहेत. राहु वृषभ राशीत आणि केतु वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. राहुचे राशी परिवर्तन जीवनाच्या प्रत्येक भागावर परिणाम करते.\nराहु-केतुच्या राशी परिवर्तनाचा परिणाम\nराहु आणि केतु एकमेकांच्या समसप्तक राहतात आणि एकाच वेळी राशी परिवर्तन करतात. राहु वृषभ राशीत आणि केतु वृश्चिक राशीत 18 महिने राहतील. यांचा परिणाम विविध राशींच्या जातकांवर पुढील 18 महिन्यांपर्यंत कायम राहणार आहे.\nराहु किंवा शनी जेव्हा वृषभ राशीला प्रभावित करतात, तेव्हा भारतात मोठे राजकीय आणि सामाजिक बदल होतात. काही गोष्टी लक्षात घेऊन या राशी परिवर्तनाच्या दुष्परिणामांना मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते.\nराहु-केतुची समस्या अशी करा दूर\n1 राहु-केतु सर्वात जास्त मन प्रभावित करतात, अशावेळी सर्वप्रथम आपली दिनचर्या बदला आणि पवित्र बनवा.\n2 रोज सकाळी तुळशीची पाने जरूर ग्रहण करा.\n3 चंदनाचा टिळा आणि सुगंधाचा वापर करा.\n4 मांस – दारू आणि फास्ट फूड खाणे बंद करा.\n5 शक्य असेल तर नियमित मंत्रजप करा.\n6 आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करा.\n7 आपले राहणीमान, आचार, विचार शुद्ध आणि पवित्र ठेवा.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्���्वाच्या बातम्या मिळवा.\nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर उपचार, जाणून घ्या\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी मोदी सरकार देतंय 11 हजार रूपये जाणून घ्या व्हायरल झालेल्या वृत्ताबाबत ‘सत्य’\nवास्तु टिप्स : ‘या’ 7 उपायांनी घरात सासू-सूनेची भांडणे होतील बंद, वाढेल…\nWeekly Horoscope : ‘या’ राशींची पैसा-व्यापारात होईल प्रगती, जाणून घ्या…\nShani Margi 2020 : 29 सप्टेंबर पासून शनी होणार सरळ मार्गस्थ, ‘या’…\nजन्माष्टमीला 27 वर्षानंतर महासंयोग, ‘या’ 3 Lucky राशींना होणार फायदा,…\nप्रसिध्द ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं ‘कोरोना’मुळं निधन, अहमदाबादमध्ये…\nLockdown : ‘कोरोना’च्या वर्तमान संकटानं वाढवली भविष्याची…\nअत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मिळणार यावर्षी दिवाळीचा…\nकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’…\nहिरवा वाटाणा डोळ्यांसाठी उपयुक्त \nराष्ट्रवादीत प्रवेश जाहीर होताच एकनाथ खडसेंनी सर्वात प्रथम…\n‘PM मोदींच्या धोरणांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी…\nवकिलांना मुंबईत लोकलनं प्रवास करण्याची मुभा,…\nकेंद्राची दुट्टपी भूमिका का आयात कांद्याला मुभा तर…\nBihar Election 2020 : अभिनेत्री अमीषा पटेलचा LJP च्या…\nसरसंघचालक ‘असं’ कधीच म्हणणार नाहीत, शिवसेनेचा…\nजीम आणि तालमींपासुन 64% भारतीय दूर, कसा ‘फिट’…\n‘लॉकडाऊन’नंतर पुन्हा जॉगिंगला जाण्यापूर्वी…\nअभिनेता जॅकी चॅन झाला ‘कोरोना’चा शिकार \nथंडीमध्ये पोटाच्या आजारांवर गुळाचे ‘सेवन’ हा…\n‘थकवा’ आणि ‘सुस्तपणा’ नेहमीच जाणवतो…\nऋतू कोणताही असो ‘सर्दी-खोकला’ दूर ठेवण्यासाठी…\nडायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा\nमहिलांचं वजन ’या’ 5 हार्मोन्समुळे वाढू शकतं, अशी घ्या काळजी\nपुढील 60 वर्षांत भारतातून ‘डासांचा’ नाश होईल,…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती,…\n‘डॉन’ आणि ‘अग्निपथ’नंतर अमिताभ बच्चन…\n32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, PM…\n‘देवों के देव महादेव’मधील अ‍ॅक्ट्रेस प्रीतिका चौहान ड्रग्ज…\nPune : चोरट्यांचा शहरात ‘उच्छाद’ सुरूच \nWhatsApp ग्राहकांसाठी चांगली बातमी \nशरद पौर्णिमेची पूजा कशी करावी : ‘या’ 10 उपयुक्त…\nकॉलेजच्या गेटबाहेर गोळी झाडून तरुणीची हत्या, भाजपा…\nPune : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधीची सदाशिव…\nशिक्षक-पालकांमध्ये अजूनही ‘कोरोना’ची धास्ती \n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने…\nजेनेटिक इंजिनियर्सचा दावा : 2045 पर्यंत मरण होणार ऐच्छिक,…\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांचं कॉफी टेबल बुक, पवारांनी पत्र…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’,…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा,…\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर \nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधीची सदाशिव पेठ येथील जागेचे…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 288 नवे…\nWeight Loss : सफरचंदाने वजन कसे कमी करता येते \nतुमची किडनी खराब असल्याचे ‘हे’ आहेत 11 लक्षणं, तात्काळ…\nदररोज रात्री लावा ‘हे’ घरगुती नाईट क्रीम, हिर्‍यासारखा…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती, रियाच्या FIR च्या विरोधात पोहचल्या हायकोर्टात\nPM-Kisan : 31 मार्च पर्यंत कोणत्याही परिस्थितीत करावं लागेल ‘हे’ काम अन्यथा मिळणार नाहीत 6000 रुपये \nबेदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-28T13:55:50Z", "digest": "sha1:35Y5YQDUFDM7G2FC2OA2S222SMZQXSWO", "length": 17017, "nlines": 158, "source_domain": "sajagtimes.com", "title": "हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nlatest, पुणे, आरोग्य, मावळ, भोसरी\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी\nBy sajagtimes latest, आरोग्य, पुणे, भोसरी, मावळ कोरोना, हिंजवडी 0 Comments\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे दि.२८| हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख र���पयांचा सहायता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये वीस लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-१९ , आरोग्य विभागास पाच लाख रूपयाचे पीपीइ किट व उपविभागीय अधिकारी पुणे शहर व तहसीलदार मुळशी यांच्यकडे पाच लाख रूपयांचे 850 धन्य किट देण्यात आले.\nविभागीय आयुक्त् कार्यालयात धनादेश प्रधान करतेवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव | वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या... read more\nजुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे तहसिलदारांच्या हस्ते उदघाटन\nजुन्नर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन केंद्राचे राजुरी येथे तहसिलदारांच्या हस्ते उदघाटन संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था, राजुरी या संस्थेला मंजुर झालेल्या शिवभोजन... read more\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन – अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक आणि अनुकूलता सजग वेब टीम जुन्नर | ऐन... read more\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nखंडूराज गायकवाड , मंत्रालय प्रतिनिधी मुंबई | राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस... read more\nपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी\nपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर च्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनला निवेदन सजग... read more\nपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे सहवासितही पॉझिटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसजग वेब टिम, मुंबई मुंबई, दि.१० | पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु... read more\n‘ट्राफिक ट्राफिक’ अ��्बमच्या पोस्टर चे शिर्डी येथे अनावरण\n‘ट्राफिक ट्राफिक’ अल्बमच्या पोस्टर चे शिर्डी येथे अनावरण सजग वेब टीम नारायणगाव | ट्रॅफिक विषयावर जनजागृती करणाऱ्या साईप्रेम रिदम हाऊस प्रस्तुत... read more\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त सजग विशेष सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या... read more\nपरिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा – राजू शेट्टी\nपरिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा – राजू शेट्टी सजग वेब टीम, कोल्हापूर कोल्हापूर | कोरोना विषाणूच्या... read more\nनरेंद्र मोदी यांच्या हस्ते मौजे कोंढणपूरच्या मुजुमले यांना ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील मौजे कोंढणपूरच्या विश्वनाथ मुजुमले यांना ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान सजग वेब टीम, पुणे पुणे... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ulive.fun/mr.html", "date_download": "2020-10-28T14:51:53Z", "digest": "sha1:46YNLY4RLOJ2DLZ5CGRBWD6GLO4V5WS6", "length": 7170, "nlines": 66, "source_domain": "ulive.fun", "title": "विनोद जगभरातील समुदाय | युलिव्हफन", "raw_content": "युलिव्हफन समुदायाचा एक भाग व्हा\nगप्पा मारा, थेट प्रक्षेपण पहा, सर्वोत्तम सामग्री पोस्ट करा आणि प्रोत्साहन द्या.\nमुख्य पृष्ठावर एक शो निवडा आणि इतर वापरकर्त्यांना त्यांचा वेळ घालवताना पहा.\nसमविचारी लोकांशी मैत्री करा. फॅव मेम्सवर चर्चा करा, वेबकॅमद्वारे चॅट करा आणि चर्चा करा.\nशीर्ष पोस्टचा आनंद घ्या - मजेदार vids, चित्रे आणि कॉमिक्सही फीडवर नियमितपणे दिसतात.\nएक निर्माता व्हा, आपली सामग्री सामायिक करा आणि पैसे मिळवा\nस्वत: चे प्रसारण करा, प्रति दृश्य कमावण्यासाठी आपल्या डायरीत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करा. आवडी संकलित करा आणि आपल्या चाहत्यांकडून भेटवस्तू मिळवा. अ‍ॅपमध्ये आपली कमाई केलेली नाणी खर्च करा किंवा त्यास खर्‍या पैशात एक्सचेंज करा.\nआपल्या स्वारस्यावर आधारित नवीन प्रकल्प शोधा\nदररोजच्या क्विझमध्ये भाग घ्या आणि रोख बक्षिसे मिळवा.\nजगभरातील खेळाचे कार्यक्रम पहा. गेमिंग उद्योगाच्या संपर्कात रहा.\nनिरोगी जीवनशैली, व्यायाम आणि एका अनुप्रयोगातील प्रेरणा.\nगप्पागोष्टीची नवीन आवृत्ती. भेटा, गप्पा मारा, प्रेमात पडणे\nदररोजच्या क्विझमध्ये भाग घ्या आणि रोख बक्षिसे मिळवा.\nजगभरातील खेळाचे कार्यक्रम पहा. गेमिंग उद्योगाच्या संपर्कात रहा.\nनिरोगी जीवनशैली, व्यायाम आणि एका अनुप्रयोगातील प्रेरणा.\nगप्पागोष्टीची नवीन आवृत्ती. भेटा, गप्पा मारा, प्रेमात पडणे\nबातम्या, थेट प्रसारणे आणि जगभरातील बातमीदारांसह प्रवाह\nडेस्कटॉप आणि फोन स्क्रीनसाठी ताजे आणि मनोरंजक वॉलपेपर.\nकोणत्याही सुट्टी किंवा कार्यक्रमासाठी पोस्टकार्ड तयार आणि सामायिक करा.\nथीमॅटिक पॉडकास्ट ऐका आणि चर्चा करण्यायोग्य कार्यक्रमांवर थेट चर्चा करा.\nमोटारसायकली, सायकली आणि स्कूटर बद्दल उपयुक्त लेख. संबद्ध लाइफहेक्स आणि बातम्या.\nलेखकाचे कॉमिक्स वाचा आणि आपल्या स्वतःच्या गोष्टी सामायिक करा. आवडीनुसार मित्र मिळवा.\nआतील डिझाइनद्वारे प्रेरित व्हा. दुरुस्तीसाठी कल्पना सामायिक करा. मित्र बनवा.\nकार पुनरावलोकने, लाइफशेक्स आणि कार मालकांच्या टीपा.\nबातम्या, थेट प्रसारणे आणि जगभरातील बातमीदारांसह प्रवाह\nडेस्कटॉप आणि फोन स्क्रीनसाठी ताजे आणि मनोरंजक वॉलपेपर.\nकोणत्याही सुट्टी किंवा कार्यक्रमासाठी पोस्टकार्ड तयार आणि सामायिक करा.\nथीमॅटिक पॉडकास्ट ऐका आणि चर्चा करण्यायोग्य कार्यक्रमांवर थेट चर्चा करा.\nमोटारसायकली, सायकली आणि स्कूटर बद्दल उपयुक्त लेख. संबद्ध लाइफहेक्स आणि बातम्या.\nलेखकाचे कॉमिक्स वाचा आणि आपल्या स्वतःच्या गोष्टी सामायिक करा. आवडीनुसार मित्र मिळवा.\nआतील डिझाइनद्वारे प्रेरित व्हा. दुरुस्तीसाठी कल्पना सामायिक करा. मित्र बनवा.\nकार पुनरावलोकने, लाइफशेक्स आणि कार मालकांच्या टीपा.\nवापरण्याच्या अटीगोपनीयता धोरणCreator agreement मदत आणि आधार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2020-10-28T13:34:56Z", "digest": "sha1:IZNTN46BAOUNUW2FDWHB6472N4WUGE3D", "length": 4273, "nlines": 68, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "राजमाची Archives ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nकाजव्यांच्या राशीतून : राजमाच��\nकाजव्यांच्या राशीतून : राजमाची\nकाजव्यांच्या राशीतून.. तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध त्याचं साधं सरळ अस उत्तर आहे.लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ‘ तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे लुक लुकणारे, मन मोहून टाकणारे अनेक तारे जागोजागी झाडांवर पाहायला मिळतात. त्याने मनात अनेक आनंद तवंग उठू लागतात. निसर्ग तसां अद्भुत अन रहस्यमयच आहे. निसर्गाची अनेक चमत्कारिक…\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://majhigrampanchayat.com/user/Panipatti_Karvasuli_Ahval/", "date_download": "2020-10-28T15:03:20Z", "digest": "sha1:LY7ZD6GO6TJFDFPUYUBKGUNMOY3B3Y5O", "length": 4937, "nlines": 23, "source_domain": "majhigrampanchayat.com", "title": "पाणीपट्टी करवसुली", "raw_content": "महिना निवडा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जुन जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\n१. सामान्य पाणीपट्टी मागील महिना अखेर झालेली वसुली\n१. सामान्य पाणीपट्टी चालू महिना अखेर झालेली वसुली\n२.खास पाणीपट्टी मागील महिना अखेर झालेली वसुली\n२.खास पाणीपट्टी चालू महिना अखेर झालेली वसुली\nआपले सरकार ग्रामसेवक लॉगीन\nकेंद्रिय जन्म म्रृत्यु नोंदणी व प्रमाणपत्रे\nतुमच्या गावाची मतदार यादी\n१. हे शासकिय संकेतस्थळ (website) नसून खाजगी संकेतस्थळ (website) आहे. २. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे व त्यांना कामात सुलभता यावी यासाठी हे संकेतस्थळ बणविण्यात आलेले आहे. ३. या संकेतस्थळावर अधिकाधिक अचूक माहिती देण्याचाच कायम प्रयत्न असला तरीही कुठल्याही माहीतीची वापरकर्त्याने स्वत: शहानिशा करावी. तसेच कायदेशीर बाबीसाठी संबधित शासकिय अधिकृत माहितीचा उपयोग करावा. ४. हे संकेतस्थळ व संकेतस्थळावरील माहीती वापरणे कुणावरही बंधनकारक नाही, तसेच वापरकर्त्यास होणारी कुठल्याही प्रकारची कायदेशीर, आर्थिक व इतर जोखीम आम्ही स्वीकारत नाही.तसेच कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही. ५. शासनाने निश्चित केलेल्या नमुन्याव्यतिरिक्त या संकेतस्थळावर टाकण्यात येणारे अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, व इतर नमुने हे ग्रामसेवकाला उपयुक्त वाटल्यासच वापरावे, ते पुर्णपणे अचूक आहेत असा दावा आम्ही करत नाही. तसेच कुठल्याही नमुन्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या आपण आम्हांस स्वतंत्रपणे कळवू शकता. ६. या संकेतस्थळावरील माहिती कॉपी करून इतर खाजगी संकेतस्थळावर प्रसिद्ध करता येणार नाही. ७. या संकेतस्थळाची ग्रामसेवकाला त्याच्या कामात थोडी जरी मदत झाली, तरी हे संकेतस्थळ बनविण्याचा उद्देश सफल होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91c93292f94191594d924-93693f93593e930-92e941933947-91793e93593e924-91694793392490292f-92a93e923940", "date_download": "2020-10-28T13:51:33Z", "digest": "sha1:FHU64J5FIHISV5SBILOIAQPL2G36KCBU", "length": 18377, "nlines": 91, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "'जलयुक्त शिवार'मुळे गावात खेळतंय पाणी… — Vikaspedia", "raw_content": "\n'जलयुक्त शिवार'मुळे गावात खेळतंय पाणी…\n'जलयुक्त शिवार'मुळे गावात खेळतंय पाणी…\nभारत हा शेती प्रधान देश असून खेड्यातील सर्व अर्थव्यवस्था शेती या उद्योगावरच अवलंबून आहे आणि शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील काही क्षेत्र आणि ग्रामीण जनता सतत अवर्षणाच्या खाईत असते. हे विचारात घेता त्यांच्या अपेष्टा दूर करण्यासाठी काही कायम स्वरुपाचे उपाय योजने किती महत्वाचे आहे ते सहज लक्षात येण्यासारखे आहे. बालाघाट पर्वताच्या रांगेत वसलेल्या उदगीर तालुक्यातील शेती म्हणजे हंगामातील पावसावर अवलंबून असलेला एक जुगार आहे. तथापि या तालुक्यातील लोकांना शेतीपासून पूर्णपणे गुंतविणे हे देखील तितकेच सोपे नाही. भूपृष्ठातील व भूगर्भातील पाण्याचा सुयोग्य व दृष्टतम वापर करुन येथील कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार देणे व आधुनिक सिंचनावर आधारीत नवीन यंत्राच्या साहाय्याने कृषी उत्पादनामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणणे हेच येथील शेतीच्या समस्येवरील परिणामकारक उत्तर आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील कुठल्याच जिल्ह्याचे पूर्णपणे जलसिंचन जिल्हा असे वर्णन करता येणार नाही. प्रत्ये�� जिल्ह्यात काही क्षेत्र, काही तालुके दुष्काळप्रवण आहेतच, गेल्या काही वर्षाची पावसाची सरासरी तपासली असता दरवर्षी पावसाचे प्रमाण वरचेवर कमी होत चाललेले दिसून येत आहे. याला काही घटकाबरोबरच वृक्षतोड, बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन हे महत्वाचे कारण म्हणता येईल. यासाठी वृक्ष संगोपन व वृक्ष संवर्धनाबरोबरच पाण्याचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज आहे. कमी पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती उद्धभवू नये. पावसाळ्यात जो काही पाऊस पडतो. त्या पाण्याचा थेंब न थेंब उपयोगात आणला गेला पाहिजे. यासाठी भूगर्भात पाणी साठविणे आवश्यक आहे. हा दृष्टीकोन समोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची मोहीम सुरु केली. शिवाय दरवर्षी 1 जुलै रोजी राज्यात शतकोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीमही सुरु केली, या दोन्ही मोहीमेस उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे टँकर सक्तीची गावे आता टँकरमुक्त झाली आहेत.\nपाण्यासाठी रडणाऱ्या गावात खेळतंय आता पाणी…\nगावच्या शिवारात ना नदी ना तलाव दुष्काळ तर पाचवीला पुजलेला, डिसेंबर उजाडला की, सारे गाव पाण्यासाठी टाहो फोडायचे. प्रशासनाला पाझर फुटलाच तर गावाला टँकर सुरु व्हायचा. ही बाब लक्षात घेऊन सताळा (बु) ता.उदगीर येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानाचे काम लोकसहभागातून हाती घेतले. लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सरपंच शिवलिंग जळकोटे यांच्यासह गावातील नागरिकांनी पुढाकार घेवून पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्याचा निर्धार केला. गावातील नागरिकांनी तब्बल 2 लाख 89 हजार 100 रुपये जमा केले.शिवाय आमदार निधी, जि.प.चा शेष निधी व 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 220 मीटर लांबीचे नाला सरळीकर झाले, जवळपास 16 लाख रु.खर्चून झालेल्या कामाचे फलित निसर्गाने पहिल्याच पावसाळ्यात दिले. नाला तुडुंब भरुन वाहू लागला, सताळा (बु) शिवारातील 900 हेक्टर शेतीला या नाल्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग झाल्याचे जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले, तर पाण्यामुळे सताळा (बु) शिवारातील बागायती शेतीचे क्षेत्रही दुप्पटीने वाढल्याचे शेतकरी अमृत देशपांडे यांनी सांगितले.\nजलयुक्त शिवार योजनेमुळे विहीरीत पाणी साठण्यास मदत झाली, गावाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात 1 कि.मी. लांब पाणी साठल्���ामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे हेर (ता.उदगीर ) येथील शेतीनिष्ठ शेतकरी बाबासाहेब पाटील म्हणाले. रोहिणा-हेर शिव ते, लोहारा–हेर शिव पर्यंत 6 कि.मी. लांबीचा नाला सरळीकरण व खोलीकरणचे काम लोकसहभागातून झाले आहे. या कामामुळे गोविंद घोगरे, नामदेव गुरमे, शिवाजी मगर, उमाकांत मिटकारी यांच्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असून, बोअरच्याही पाण्यात वाढ झाल्यामुळे सिंचनाचे क्षेत्र ही दुप्पटीने वाढल्याचे हे शेतकरी सांगतात. माजी आ. गोविंदराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हेर (ता. उदगीर) येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवाराचा धडक कार्यक्रम राबविला. शासनाकडून कसलीच मदत न घेता लोकसहभागातून 23 लाख रु. खर्चून नाल्याचे खोलीकरणामुळे व सरळीकरण केले. या परिसरात दोन वेळा ढगफुटी होऊनही नाला सरळीकरणामुळे शेतात पडलेल्या पाण्याचा निचरा झाला. पाणी शेतात थांबल्यामुळे पिके पिवळी पडून वाया जातात. मात्र नाला खोलीकरणामुळे पिकात पाणी न थांबता खोलीकरण व सरळीकरण केलेल्या नालीत निघून गेल्यामुळे या परिसरातील पिके मात्र जोमात असल्याचे हेर येथील शेतकरी सांगतात.\nपाणी बचतीचा व जलसमृद्धी शिरपूर पॅटर्न महाराष्ट्रभर गाजत असला तरी पॅटर्न ची खरी समृद्धी उदगीर तालुक्यातील कुगठा खूर्दचे ग्रामस्थ 25 वर्षा पासून अनुभवत आहेत. अशातच या गावाला जलयुक्त शिवार अभियानाची जोड मिळाल्याने गावातील लोकांनी शेती व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. कुमठ्याची शाळा ते नरसिंगवाडी पाटी सहा कि.मी. च्या नाल्याचे सरळीकरण व रुंदीकरण केल्यामुळे या नाल्याकाठची तीनशे एकर पडीक जमीन वहिती खाली येऊन गावातील कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आले आहे. नाला सरळीकरणामुळे दादाराव केंद्रे, शंकर केंद्रे, नागनाथ केंद्रे, उद्धव केंद्रे, यांची जवळपास 60 एकर पडीक जमीन ओलिताखाली आली आहे. शिवाय या भागात ऊस लागवडीचे क्षेत्रही दुप्पटीने वाढले आहे. शेतकऱ्यांनी नवनवे यशस्वी प्रयोग ही केले आहेत. याचाच परिणाम म्हणून कुमठा गावाची टँकरमुक्त गाव म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.\nमातीचा कण न कण आणि पाण्याचा थेंब न थेंब अडविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न करुन स्वत:च्या गावाच्या नावाला अर्थ प्राप्त करुन दिल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाची कामे झालेल्या गावात हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मख���लीचे या बालकवींच्या काव्यपंक्ती मूर्त स्वरुपात अवतरण्याचे चित्र दिसत आहे. शिवाय या कामामुळे काळ्या जमिनीतसुद्धा जसे पीक येणार नाही तसे पीक या डोंगरमाथ्यावर आलेले पाहून अनेकजण अचंबित झालेले असून जलयुक्त मुळे गावगाड्याचे चित्र बदललेले दिसत आहे.\nलेखक -व्ही. एस. कुलकर्णी\nमाहिती स्रोत : महान्यूज\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.fruugoindia.com/gas-mask-respirator-accessories/a-8269", "date_download": "2020-10-28T15:17:50Z", "digest": "sha1:IXTQ57OG6TDRZZ6XNHG5KT4PQUUE47KC", "length": 5141, "nlines": 140, "source_domain": "www.fruugoindia.com", "title": "गैस मास्क एवं रेस्पिरेटर संबंधी सामान | Fruugo IN", "raw_content": "\nसहायता खाता 0 0 वस्तुएं\n1,000,000 से अधिक डील और छूट आपके पसंदीदा ब्रांडों पर बड़ी बचत अंतर्राष्ट्रीय ग्राहक सेवा COVID-19 सूचना\nगैस मास्क एवं रेस्पिरेटर संबंधी सामान हटाएँँ\nरियायती आइटम (0) ›\nगैस मास्क एवं रेस्पिरेटर संबंधी सामान\nद्वारा क्रमबद्ध करें: प्रासंगिकता\nमूल्य: कम से ज्यादा\nमूल्य: ज्यादा से कम\nमेरा ऑर्डर कहाँ है\nखुदरा विक्रेताओं के लिए\nFruugo के साथ जुड़ें\nअन्य देशों में Fruugo\nहम अपनी वेबसाइट पर कुकीज़ का उपयोग करते हैं आप किसी भी समय अपने ब्राउज़र सेटिंग के माध्यम से इसे मैनेज करने के लिए स्वतंत्र हैं आप किसी भी समय अपने ब्राउज़र सेटिंग के माध्यम से इसे मैनेज करने के लिए स्वतंत्र हैं अधिक जानकारी के लिए देखें हमारी गोपनीयता नीति.\nमैं इससे सहमत हूँँ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/palaniswami-aiadmks-cm-candidate-stalin-will-fight-63237", "date_download": "2020-10-28T14:04:43Z", "digest": "sha1:NJG2HGMAIV2L4G76C7OBKW53ND5SU4WY", "length": 14108, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पलानीस्वामी अण्णाद्रम��कचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ! स्टॅलिन टक्कर देणार ! - Palaniswami AIADMK's CM candidate! Stalin will fight! | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपलानीस्वामी अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार \nपलानीस्वामी अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार \nपलानीस्वामी अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार \nबुधवार, 7 ऑक्टोबर 2020\nआज करूनानिधींचे वारसदार स्टॅलिन आहेत तर जयललिता यांचे पलानीस्वामी आणि पन्नेरसेल्वम\nचेन्नई : 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तमिळनाडूमध्ये सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यापासून विरोधीबाकावर बसलेल्या डीएमकेने राज्यातील जनतेचे अनेक प्रश्‍न हाती घेत आंदोलने केली आहेत. त्यामुळे सत्तारूढ अणाद्रमुक पक्षाचे नेते काहीसे धास्तावले होते.\nआता या पक्षानेही दिवंगत नेत्या जयललिता यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा जयघोष सुरू केला आहे.\nएकीकडे बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत चालले आहे. तेथे एनडीएतच तूतू मैमै सुरू आहे. नितीशकुमार नाराज कसे होणार नाहीत याची खबरदारी भाजपची मंडळी घेत आहेत. तर एनडीएतील एक घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता बिहारपाठोपाठ तमिळनाडूतील पक्षही मागे कसे असतील.\nमाजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जयंतीचा मुर्हुत साधत अण्णाद्रमुकने विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे नाव पुढे केले आहे. ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे पक्षाने जाहीर केले आहे. या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री पन्नेरसेल्वम हे जयललिता असतानाच मुख्यमंत्री होते. पुढे ते ही पक्षा बाहेर पडले होते. जयललिता यांच्या निधनानंतर बऱ्याच घडामोडी तेथे घडल्या आणि पन्नेरसेल्वम पुन्हा स्वगृही परतले. यासाठी पलानीस्वामी यांनीच पुढाकार घेतला होता. पक्ष संघटित राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली होती. राज्यात अण्णाद्रमुकचे सरकार आहे.\nआगामी निवडणूक अशी असेल की यामध्ये जयललिताही नाहीत आणि करूणानिधीही नाहीत. तमिळनाडू मधील या दोन्ही नेत्यांन��� आलटून पालटून सत्ता संपादन केली. आज करूनानिधींचे वारसदार स्टॅलिन आहेत तर जयललिता यांचे पलानीस्वामी आणि पन्नेरसेल्वमही आहेत. तसे पाहिले तर या दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते.\nअण्णाद्रमुक यावेळी भाजपचा पाठिंबा घेतो का हे ही पाहावे लागले. जयललितांनी भाजपला राज्यात कधी लुडबूड करू दिली नाही. केंद्रात पाठिंबा दिला पण, राज्यात आम्हीच असे धोरण ठेवले. तेच द्रमुकनेही केले. द्रमुक नेहमीच कॉंग्रेसबरोबर राहिला पण, राज्यात कॉंग्रेसला वरचढ होऊ दिले नाही. म्हणजेच तमिळनाडूमध्ये या दोन प्रादेशिक पक्षाचीच चालते.\nआज जयललिता यांच्या जयंतीनिमित चेन्नईत अण्णाद्रमुकने शक्तीप्रदर्शन केले. जयललिता यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. अर्थात तिकडे स्टॅलिन हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार. पक्षात त्यांनाही कोणी आव्हान देईल असा नेता आज तरी नाही. तमिळनाडूत 2021 मध्ये पलानीस्वामी विरूद्ध स्टॅलिन असाच सामना रंगणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिर्डीतील साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन\nशिर्डी : साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nपार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम याचे निधन\nचेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम (वय७४) याचं आज उपचारा दरम्यान निधन झाले. ता. ५ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\n'कॅप्टन कुल' धोनी पाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा\nनवी दिल्ली : कपिलदेव यांच्यानंतर भारताला दुसऱ्यांदा विश्‍वचषक मिळवून देणारा \"कॅप्टन कुल' अर्थात महेंद्रसिंह धोनी याने आज स्वातंत्र्य दिनी...\nशनिवार, 15 ऑगस्ट 2020\nनरेंद्र मोदींसोबत या होत्या फ्लॅग ऑफिसर.. ..\nनवी दिल्ली : स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानासोबत झेंडावंदन करताना फ्लॅग ऑफिसर उपस्थित असतात. यंदा ही संधी मेजर श्वेता पांडे यांनी...\nशनिवार, 15 ऑगस्ट 2020\nइलेक्ट्रिक व्हेईकल करेल देशावरचा आर्थिक भार कमी : नितीन गडकरी\nनागपूर : देशावर येणारा आर्थिक भार कमी करण्य���ची क्षमता इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये आहे. जैविक इंधन आज देशाची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात...\nगुरुवार, 6 ऑगस्ट 2020\nचेन्नई तमिळनाडू जयललिता jayalalithaa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1091/1211/Honble-Secretary", "date_download": "2020-10-28T15:19:05Z", "digest": "sha1:OLSAFQXEUGNT23TTHGHJV7MUWN2CZEHC", "length": 4963, "nlines": 102, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "संचालक प्रशासन", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nडी. एम. ई., एम. ए.\nमुख्य कार्यकारी अधिकारी, एम.आर.एस.एस. पुणे\nसहसचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई\nविशेष कार्य अधिकारी, मंत्रालय\nमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलाद बाजार\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१४८१ आजचे दर्शक: ७०८३\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/blog-post_642.html", "date_download": "2020-10-28T14:01:45Z", "digest": "sha1:TZORIIYCOFJFQSCEIY46M6R4MLUNXYJX", "length": 4145, "nlines": 55, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास सुरु", "raw_content": "\nसुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास सुरु\nbyMahaupdate.in शनिवार, मार्च १४, २०२०\nमुंबई : कोरोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तुतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-10-28T15:27:14Z", "digest": "sha1:I7GB7TPWVC67DUQ4C5XXRJTZIGPZTUJY", "length": 23381, "nlines": 334, "source_domain": "www.misalpav.com", "title": "भूछत्री | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n) - अच्रत बव्लत\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D\nनशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nशुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा\nखिदळणारे ओठ आणि सूचक नजरा\nसोनेरी पाणी व शनेलचा सुगंध\nधुंद संगीताचा मंद आवाज\n\"गरम सोबती\" बरोबर आवडती \"श्टेपनी\"\nबोला आणखी काय हवं\nकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजाganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीत\n) - अच्रत बव्लत\nनंस न ओढताही आठवत काहीबाही\nमाहितगार in जे न देखे रवी...\nकोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..\n'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप\nपितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना\nनाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत\nधोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.\nबरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे\nसुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह\nमास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान\nमुक्तकविडंबनआईस्क्रीमपारंपरिक पाककृतीराहणीव्यक्तिचित्रराजकारणअनर्थशास्त्रआजीआठवणीआयुष्याच्या वाटेवरकविता माझीकालगंगाजिलबीभूछत्रीमुक्त कविताविडम्बन\nRead more about नंस न ओढताही आठवत काहीबाही\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss youअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nदुसऱ्याकडे ही असे थोडीशी\nहे मान्यच नाही तयासी\nकाय म्हणावे या वृत्तीसी\nमम्मा मॅडम मुग गिळीती\nजी तुझ्या खानदानाची महती\nत्याचे दु:ख असे कोणास\nबालकथाइंदुरीकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कविता\nनाखु in जे न देखे रवी...\nज्ञान पाजळून आलो ..\nबोली.. लावून आलो .\nभडास काढून आलो ..\nहोते कोण न कोण\nजाऊ मुळी न देता\nसंधी साधून आलो .\n(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)\nकलानाट्यइतिहासकविताचारोळ्यामुक्तकविडंबनकालवणअविश्वसनीयआगोबाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेती\nनाखु in जे न देखे रवी...\nडोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला\nवाचण्यातील साधेपणा संपू लागला\nतेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....\nतर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा\nआशयाची पातळी इतकी खोल\nकि आतला हेतूच दिसेनासा झाला \nधागा काढल्यावर चर्चा होईलच\nहे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले\nडोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा\nउगाचच हसे होताना, होउ द्यावे\nमुळातच धागा बदबदा काढू नये\nवाचकांना कष्ट देऊ नयेत .....\nइतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये\nहे ठिकाणकविताविडंबनसमाजअदभूतकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीभूछत्रीभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररस\nRead more about (धागा काढण्याची तल्लफ)\nनाखु in जे न देखे रवी...\nप्रेर्ना - विळखा पाहू\nतुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा\nमस्तवाल नेता मी ....\nनिव्वळ उगी तुंबडी भरावी\nबोभाटा करावा मी एव्हढा\nकी लाभावी मज(समोरची) वाटणी\nसर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.\nवाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला\nनाट्यमुक्तकविडंबनसमाजकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीशेंगोळेहट्ट\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nएक आई दाराआडून बघते आहे बाहेर\nकॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार\nजिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....\nकरत असेल का तो तिचा काही विचार\nयेत असेल का तो ही\nखेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे\nआईला दाराआडून बाहेर यायचं नाही...\nमग ती वेताची काठी हळूच चाचपते,\nती काठी पाठीत घेऊन\nमुलगा अविश्रांत कोकलत राहतो....\nसताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...\nकविताविडंबनविनोदआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीडावी बाजूपारंपरिक पाककृतीरायतेऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागालाडूवन डिश मीलविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडाफलज्योतिषराशीमौजमजारेखाटनeggsgholvidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडगाणेगोवाजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीविडम्बनभयानकहास्यकरुणअद्भुतरसरौद्ररस\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nविडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, \"झालं रे किती वेळ लागतोय पाचच मिनिटे अजून.\" असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं.\nकविताआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीहास्यकरुण\nRead more about जीव झोपला (विडंबन)\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nआज भेटली ती, होऊन\nमावळला ध्यास, गळाली आस\nम्हणतील मामा, तिची लेकुरे\nभीती मला त्या नात्याची\nआता आठवती ते खर्च\nआता काय, शोधू दुसरी\nतीही नसेल तर तिसरी\nआहे, बागेत गर्दी फुलांची\nअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस\nRead more about गर्भार सातव्या महिन्याची\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/bjp-national-president-j-p-nadda-announced-new-office-bearers-party-62575", "date_download": "2020-10-28T13:45:45Z", "digest": "sha1:Y7QQ6CQIMGLH6GGBDFOAIJGGHVY2IX6Y", "length": 13964, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नवीन कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान अन् पूनम महाजनांना वगळले - bjp national president j p nadda announced new office bearers of party | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवीन कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान अन् पूनम महाजनांना वगळले\nनवीन कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान अन् पूनम महाजनांना वगळले\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nभाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर क��ण्यात आली आहे. यातून महाराष्ट्रातील काही जणांना डच्चू देण्यात आला असून, काहींना नवीन संधी मिळाली आहे.\nनवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी जे.पी.नड्डा यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. वरिष्ठ पातळीवरील काही नावे वगळून नव्या चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने भाजपा केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की\nनवीन कार्यकारिणीत नड्डा यांनी तरुण आणि महिलांना अधिक झुकते माप दिले आहे. नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अखेर आठ महिन्यांनी ही प्रतीक्षा संपली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. कायम चर्चेत असणारे युवा नेते तेजस्वी सूर्या यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. रमणसिंह, बैजयंत जय पांडा, अन्नापूर्णा देवी यांनी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे, पूनम महाजन आणि शाम जाजू यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. याचवेळी राष्ट्रीय सचिवपदी महाराष्ट्रातील विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी एनटीआर यांच्या कन्या पुरंदेश्वरी यांना संधी देण्यात आली आहे. याचवेळी राम माधव, मुरलीधर राव आणि अनिल जैन यांच्याकडील सरचिटणीसपद काढून घेण्यात आले आहे. अकाली दलाने भाजपची साथ सोडल्याने पंजाबमधील तरुण चुग यांना सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे.\nया नवीन कार्यकारिणीचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या मावळत्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली पक्षाने दिली याबद्दल मी अतिशय आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे जे.पी.नड्डा यांच्या मार्गदर्श���ाखाली मी काम केले. आता ही जबाबदारी तेजस्वी सूर्या यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नवीन प्रवासाला माझ्या शुभेच्छा आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवराजमामा म्हणाले, माझा काही औरंगजेबाचा खजिना नाही...\nभोपाळ : मध्य प्रदेशचा खजिना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रिकामा केला, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला होता. यावर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nभाजपमधील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...\nमुंबई : उत्तरमहाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर भाजपमधील अनके...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसांगलीत जयंत पाटलांचे प्रेम नक्की कोणावर..\nसांगली : जयंतरावांनी सांगलीत 2008 मध्ये केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण त्यानंतर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nकाँग्रेस सोडल्यानंतर जोतिरादित्य पहिल्यांदाच सोनिया गांधींबद्दल बोलले\nभोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. जोतिरादित्य शिंदे हे समर्थक आमदारांसह काँग्रेसमधून भाजपमध्ये...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nराष्ट्रवादीच्या आमदारकीच्या आॅफरबद्दल राजू शेट्टी म्हणाले....\nपुणे : आमदारकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मला दिलेल्या आॅफरबाबत माझ्या वक्तव्याची विपर्यास्त बातमी एका वाहिनीने केली. राज्यपालांना नावे पाठविणे हा...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nभाजप महाराष्ट्र maharashtra पंकजा मुंडे pankaja munde bjp tejaswi surya narendra modi विनय सहस्रबुद्धे पूनम महाजन विनोद तावडे राम माधव poonam mahajan भारतीय जनता युवा मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Virgo-Horoscopes_15.html", "date_download": "2020-10-28T15:17:10Z", "digest": "sha1:AFUZXGG7GYCBJ4VEIY4Q6TY6UVQUJCQM", "length": 3472, "nlines": 70, "source_domain": "www.smartichi.com", "title": "कन्या राशी भविष्य", "raw_content": "\nHomeराशिभविष्य कन्या राशी भविष्य\nVirgo Horoscopes सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चा��गली संधी ठरेल. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल - त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट्ससुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे.\nउपाय :- उन्हामध्ये ठेवलेली नारंगी किंवा गुलाबी रंगाची काचेची बाटलीमध्ये ठेवलेल्या पाण्याचे सेवन केल्याने नोकरी/बिझनेस मध्ये लाभ मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/ipl-2020-huge-setback-for-csk.html", "date_download": "2020-10-28T13:40:07Z", "digest": "sha1:E33HUUAVRVZ4CT34AIN2GIJDAFSX6YPN", "length": 7762, "nlines": 80, "source_domain": "www.smartichi.com", "title": "IPL 2020: CSKला मोठा धक्का! दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त", "raw_content": "\nHomeक्रीडाIPL 2020: CSKला मोठा धक्का\nIPL 2020: CSKला मोठा धक्का\nIPL कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) ने (१०१*) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) ला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी नियमित गोलंदाज डॅरेन ब्राव्हो (Darren Bravo) च्या जागी रविंद्र जाडेजाला गोलंदाजी देण्यात आली. जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ३ षटकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला. या पराभवासोबतच CSKला एक मोठा धक्का बसला.\n1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर\n2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला\n3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का\n4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा\n5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण\nसामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ने शेवटच्या षटकाबाबत सांगितलं. ब्राव्हो दुखापतग्रस्त झाल्याने रविंद्र जाडेजाला षटक टाकावं लागलं असं तो म्हणाला. त्यानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने केलेल्या विधानामुळे CSKला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. “ब्राव्होच्या उजव्या पायाच्या दुखण्याने उचल खाल्ली आहे. दुखापत बऱ्यापैकी गंभीर आहे. त्यामुळे दुखापत वाढू नय��� यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कदाचित पुढील काही सामन्यांना बाव्होला मुकावे लागू शकतं. सध्याच्या त्याच्या दुखापतीचा अंदाज घेता त्याला तंदुरूस्त होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो”, असे फ्लेमिंगने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nफाफ डु प्लेसिस,(Faf du Plessis) अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने १७९ धावांचा पल्ला गाठला. सलामीवीर सॅम करन स्वस्तात बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. वॉटसन ३६ धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने ५८ धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (४५*) आणि जाडेजा (३३*) यांनी संघाला १७९ चा आकडा गाठून दिला.\n१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने ६८ धावांची भागीदारी केली. पण श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टॉयनीस थोड्या धावा काढून बाद झाले. अलेक्स कॅरीही स्वस्तात बाद झाला. मग शिखरने आपलं पहिलं शतक झळकावत संघाला विजयासमीप नेलं. तर अक्षर पटेलने ५ चेंडूत २१ धावा करत संघाचा विजय साकारला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/dhules-diamonds-reveal-confusion-in-government-medical-college/", "date_download": "2020-10-28T14:15:43Z", "digest": "sha1:ZH6NZIRDEKMONS755Q72B75KD2UKIQHS", "length": 7683, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सावळागोंधळ उघडकीस", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nधुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सावळागोंधळ उघडकीस\nधुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सावळागोंधळ उघडकीस\nमहाविद्यालयात जैविक विल्हेवाट यंत्र तरी खासगी संस्थेला लाखो रुपये देऊन विल्हवाट\nधुळे : हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. महाविद्यालयात जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारे यंत्र आहे तरी खासगी संस्थेला वर्षाकाठी लाखो रुपये देऊन कचऱ्याची विल्हवाट करण्यात येत आहे.\nरुग्णालयामध्ये जैविक कचऱ्याची समस्या होती. त्यामुळे २०१६-२०१७ मध्ये सुसज्ज जैविक घनकचरा भस्मीकरण यंत्र उभारण्यात आले. मात्र सुरुवातील वीज पुरवठा नसल्यामुळे यंत्र बंद ठेवले. त्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तरीही कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खासगी संस्थेला हे काम देण्यात येते आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या कारभारात काही केल्या सुधारणा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. कोरोना लागण झालेला एक रुग्ण या रुग्णालयातून आपल्या कुटूंबासह पळून गेला होता. विशेष म्हणजे या आधीही सात संशयित रुग्णालय सुरक्षेला खो देत पळून गेले होते. काही दिवसापूर्वी दोन मृदेहांची अदलाबदल ही याच रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे झाली होती.\nचंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा काढला बाप…\nपरिवहन मंत्री कोरोनाबाधित, मुख्यमंत्र्यांचा सावध पावित्रा आमदारांची बैठक रद्द\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nधम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने टी.व्ही.सेंटर येथे ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन…\nआणखी माजी आमदार संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत येतील : एकनाथ खडसे\n‘सिटी सेंटर मॉल’ला भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी\nशिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टींचा खून, दोन घटनांनी हादरले लोणावळा\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/tag/rasika-sunil-husband/", "date_download": "2020-10-28T14:44:38Z", "digest": "sha1:Z5SN45MX753Z3OG4ENZHN2U6KLNGYGQG", "length": 1317, "nlines": 23, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "rasika sunil husband Archives | Biography in Marathi", "raw_content": "\nRasika Sunil Majha Navrachi Bayko(रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको) Rasika Sunil ह्या Zee Marathi वरील Majha Navrachi Bayko या टीव्ही सिरीयल मध्ये काम करतात. हे सिरीयल ट्रँगल लव्ह स्टोरीवर आधारित सिरीयल आहे. यामध्ये गुरुनाथ सुभेदार म्हणजेच (Abhijit Khandkekar) आणि राधिका म्हणजेच (Anita Date) यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही टीव्ही सिरीयल आहे. मध्यंतरी काळामध्ये Rasika Sunil…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92a93e92394d92f93e91a94d92f93e-91593e93094d92f91594d93792e-93593e92a93093e93893e920940-92093f92c915-93893f90291a928-91a93393593394093293e-917924940", "date_download": "2020-10-28T15:25:29Z", "digest": "sha1:OEJXGCXL4ULCHKDJMXMUAWIFUC5KPCA2", "length": 20540, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ठिबक सिंचन - सातारा जिल्हा — Vikaspedia", "raw_content": "\nठिबक सिंचन - सातारा जिल्हा\nठिबक सिंचन - सातारा जिल्हा\nशाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सातारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती करणे हा या अभियानाच्या अनेक उद्देशापैकी एक उद्देश आहे. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठिबक संच बसविण्यास उद्युक्त करणे व प्रोत्साहित करण्याचे काम कृषी विभाग करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली नुकताच जिल्ह्यात ठिबक दिन साजरा करण्यात आला. याविषयी...'सर्वांसाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र- 2019 'अंतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यभरात 'जलयुक्त शिवार अभियान' राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला. सातारा जिल्ह्यात यापूर्वी साखळी पद्धतीने सिमेंट बंधाऱ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला आहे. आता नवीन सिमेंट बंधाऱ्यांच्या निर्मितीसोबतच कृषी, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, जलसंपदा, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण आदी विविध विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 215 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासह टंचाई परिस्थितीत सकारात्मक बदल होण्यास निश्चितच मदत होणार आहे. परंतु, उपलब्ध पाण्याचा पिकांसाठी अनियंत्रित व बेसुमार वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अभियानातच शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देण्याअंतर्गत सूक्ष्म सिंचनाला गती देण्याचा निर्णय घे��्यात आला आहे. अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात ठिबक व तुषार सिंचनाची प्रचार व प्रसिद्धीकरिता जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जीतेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने नुकताच 16 मे 2015 रोजी प्रत्येक गावात ठिबक दिन साजरा करण्यात आला.जिल्ह्यात यादिवशी सर्व गावांमध्ये ठिबक दिनानिमित्त कृषी विभागाने कार्यक्रम घेऊन ठिबक संच वितरक तसेच सूक्ष्म सिंचनामधील तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठिबक सिंचन, तुषार सिंचनामुळे होणारे फायदे, पाणी व खताची होणारी बचत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे ठिबक संच बसविण्यासाठी शेतकरी प्रोत्साहित होणार असून जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली येईल व जलयुक्त शिवार अभियानाचा दृश्य परिणाम या गावांमध्ये दिसेल.\nजिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात 38 हजार 817 इतक्या शेतकऱ्यांना 23 हजार 953 हेक्टर क्षेत्राकरिता 42 कोटी 31 लाखाहून अधिक रक्कमेचा ठिबक सिंचन अनुदान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014-15 मध्ये 5 हजार 210 लाभार्थ्यांना 3 हजार 135 हे. क्षेत्राकरिता 11 कोटी 45 लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले. 2015-16 चा 19 कोटी 50 लाखाचा नियोजित आराखडा असून त्यातून 8 हजार 650 हे. क्षेत्रावर संच बसतील.\nठिबक संचाच्या वापरामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळे जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते. उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ होते. तणाच्या नियंत्रणावरील खर्चात बचत होते. संचातून द्रव्यस्वरुपात रासायनिक खताचा वापर करता येतो. त्यामुळे खताच्या खर्चामध्ये 20 ते 25 टक्के बचत होते. ठिबक व तुषार सिंचनामुळे जमिनीमध्ये सतत वाफसा परिस्थिती टिकून राहते. त्यामुळे पिकाची वाढ उत्तम होते.\nकोरेगाव, खटाव, माण व खंडाळा तालुक्यातील अत्यल्प व अल्पभुधारक (2 हेक्टर पेक्षा कमी धारणा क्षेत्र) शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान. उर्वरित इतर 2 हेक्टर पेक्षा जास्त धारणा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान. सातारा, कराड, पाटण, फलटण, वाई, जावली व महाबळेश्वर तालुक्यातील अत्यल्प व अल्पभुधारक (2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र) शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान व उर्वरित इतर 2 हेक्टर पेक्षा जास्त धारणा क्षेत्र असणाऱ्या 35 टक्के अनुदान. अनुदानाची रक्कम पिकामधील अंतर व खर्च प्रमाणकांच्या मर्यादेवर अवलंबून असते.\nअनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\n7/12, 8 अ, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, शेती सामूहिक असल्यास संमती पत्र, पाणी व मृदा तपासणी अहवाल, चतु:सिमा नकाशा, सिंचन संचाचा आलेख पेपरवरील आराखडा, उत्पादक व शेतकऱ्यांचा करारनामा, बील इनव्हाईस, या पूर्वी अनुदान न घेतल्याचा दाखला, शेतकऱ्याचे सिंचन संचासह छायाचित्र.चालू वर्षापासून ई-ठिबकवरऑनलाईन नोंदणी : सन 2015-16 या वर्षामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांनी शासकीय अनुदान लाभ घेण्याकरिता कृषी विभागाच्या ऑनलाईन सॉफ्टवेअर (ई-ठिबक) या संगणक आज्ञावलीमध्ये नोंदणी करण्याकरिता आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ही सुविधा http://mahaethibak.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुदानासाठी अर्ज या सदराखाली शेतकरीअर्ज करु शकतो. जिल्ह्यासाठी लागू होणारे सिंचन प्रकल्प, नोंदणीकृत कंपन्या व वितरण (डिलर), अनुदानासाठी पात्र घटक व त्यांचे दर, ठिबक व तुषार संच बसविण्याचा मार्गदर्शक खर्च तसेच कृषी अधिकाऱ्यांचे संपर्क आदी तपशीलाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपल्या प्रस्तावावरील कार्यवाहीची व अनुदानाबाबतची अद्यावत माहिती मिळेल.\nजलयुक्त गाव विशेष अभियान म्हणून ठिबक व तुषार सिंचनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावावा. ऊसासोबतच फळबागा व इतर पिकांनाही ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा अवलंब केल्यास निश्चितच पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासह पाण्याच्या उपलब्धतेच्या कालावधीमध्येही वाढ होऊ शकेल. गरज आहे ती फक्त शेतकरी बांधवांनी पुढाकार घेण्याची.\n''ऊस हे सर्वाधिक पाणी घेणारे पीक असल्याने त्यासाठी 100 टक्के ठिबकचा अवलंब व्हावा यासाठी साखर कारखान्यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरु आहेतच; त्याशिवाय जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट गावांपैकी काही गावे प्राधान्याने 100 टक्के ठिबक सिंचनयुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पाणी बचतीच्या या अभियानात सक्रिय व्हावे, असे आवाहन मी करीत आहे.''- अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, सातारा ''तणाचे नियंत्रण, खतांचा कार्यक्��मतेने वापर आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने उपयोग हे फक्त ठिबक सिंचनानेच साध्य होऊ शकते. जिल्ह्यातील डाळींब, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी या पिकांना ठिबक सिंचनामुळे लक्षणीय फायदा झाला आहे. सर्व पिकांसाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करुन जिल्ह्याच्या कृषी उत्पादनात भर घालूया आणि जमिनीला देखील अतिसिंचनापासून वाचवूया.''- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा- सचिन गाढवे माहिती सहायक, सातारा\nमाहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, ०५ जून, २०१५\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/questiondetails?qid=5485697369520481824", "date_download": "2020-10-28T14:54:31Z", "digest": "sha1:XT5WXN5V2J452FVHP62N35O4ANN36EZK", "length": 2109, "nlines": 45, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nकॉल बॅक ची विनंती करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमुख्यपान | लॉगीन / सदस्य नोंदणी\nकाही आक्षेपार्ह आहे का\nबेस्ड ऑन 1 रेटिंग्स\nरेट करण्यासाठी स्टार्सवर क्लिक करा\nApp डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा App-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने App शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/ipl/hyderabad-vs-kolkata-35th-match-live-cricket-score-record-8830", "date_download": "2020-10-28T13:49:36Z", "digest": "sha1:JWAAYA24R3WCYOQBK6IQ2ZBMFTRSNNWR", "length": 11591, "nlines": 151, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Hyderabad vs Kolkata 35th Match Live Cricket Score record | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2020 SRHvs KKR : निकाल सुपर ओव्हमध्ये\nIPL 2020 SRHvs KKR : निकाल सुपर ओव्हमध्य��\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nकार्तिक मॉर्गन यांच्यात अर्धशतकी भागीदारी\nHyderabad vs Kolkata 35th Match : अखेरच्या षटकात अष्टपैलू समद आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेले आव्हान परतवण्याची चिन्हे दिसत असताना सामना टाय झाला. समद बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात हैदराबादला 18 धावांची गरज होती. वॉर्नरने रसेलच्या षटकात 17 धावा घेतल्यानंतर सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने तीन चेंडूत 2 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. हैदराबादकडून मिळालेले आव्हान कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इ्यॉन मॉर्गन आणि दिनेश कार्तिकने तीन चेेंडूत पार केले.\nजॉनी बेयरस्ट्रो आणि केन विलियम्सन जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी सेट होतीय असे वाटत असताना लॉकी फर्ग्युसननं हैदराबादला पहिला धक्का दिला. केन 29 धावांवर बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला प्रियम गर्ग अवघ्या चार धावांवर माघारी फिरला. मनिष पांडे (6) आणि विजय शंकर (7) धावा करुन माघारी फिरल्यानंतर अब्दुल समदन कर्णधार वॉर्नरला उत्तम साथ दिली. ही जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असताना उत्तुंग फटका मारण्याच्या नादात अब्दुल समद झेलबाद झाला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर शिवमनं त्याचा झेल घेतला.\nअखेरच्या षटकात दिनेश कार्तिक आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 163 धावा केल्या आहेत. शुभमन गिल (36), राहुल त्रिपाठी (23) आणि नितीश राणा (29) धावा करुन परतल्यानंतर आंद्र रसेल पुन्हा फेल ठरला, तो अवघ्या 9 धावा करुन बाद झाला. इयॉन मॉर्गन 23 चेंडूत 34 धावा करुन शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. कार्तिकने 14 चेंडूत 29 धावा केल्या.\n82-4 : लॉकी फर्ग्युसनची तिसरी विकेट, मनिष पांडे अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी\n70-3 : सलामीवीर जॉनी बेयरस्ट्रोच्या खेळीला ब्रेक, वरुण चक्रवर्तीनं घेतली विकेट\n70-2 : युवा फलंदाज प्रियम गर्ग 4 धावा करुन माघारी, लॉकी फर्ग्युसनचा हल्लाबोल\n57-1 : केन विलियम्सनच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का, लॉकी फर्ग्युसनला यश\nदोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली\nकेन विलियम्सन आणि जॉनी बेयरस्ट्रोन केली हैदराबादच्या डावाची सुरुवात\n163-5 : अखेर��्या चेंडूवर बासिलनं घेतली मॉर्गनची विकेट, कर्णधाराला साजेसा खेळ करत त्याने 23 चेंडूत 34 धावांची उपयुक्त खेळी केली.\n105-4 : मसल पॉवर रसेलचा पुन्हा फ्लॉप शो, नटराजनचे दुसऱे यश\n88-3 : विजय शंकरनं नितीश राणाला धाडले माघारी, त्याने 20 चेंडूत 29 धावा केल्या\n87-2 : शुभमन गिल मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयशी, राशिद खानला मिळाली विकेट\n48-1 : सलामीवीर राहुल त्रिपाठी 16 चेंडूत 23 धावा करुन माघारी, नटराजनला मिळाले यश\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/sri-lanka-parliamentary-election-results-mahinda-rajapaksa-wins", "date_download": "2020-10-28T13:48:04Z", "digest": "sha1:WM5EA66EI3GNLRHQZ2L5PO3YAKQ5DI55", "length": 5546, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "sri-lanka-parliamentary-election-results-Mahinda Rajapaksa wins", "raw_content": "\nश्रीलंकेत पुन्हा महिंदा राजपक्षे सरकार\nश्रीलंका पीपल्स पार्टीचा विजय\nश्रीलंकेत पुन्हा एकदा पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळाले आहे. 225 जागांपैकी एकट्या श्रीलंका पीपल्स पार्टीने 145 जागांवर विजय मिळवला तर सहकारी पक्षांसोबत त्यांचा एकूण 150 जागांवर विजय झाला आहे. पक्षाला एकूण 59.9 टक्के मते मिळाली. Sri Lanka Election Results 2020\nया विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाणार असल्याचेही मोदी यांनी सांगितले. तर अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. भारत व श्रीलंका यांच्यात अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य अधिक बळकट करण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. दोन्ही देश हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी आहेत, असे ट्विट राजपक्षे यांनी केले.\nमहिंद्रा राजपक्षे यापूर्वी 10 वर्षे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षही होते. परंतु, पक्षातील विरोधामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. परंतु, त्यानंतर त्यांचे बंधू राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. यावर्षी निवडणुकीपूर्वी श्रीलंका पोदुजना पार्टीने (एसएलपीपी) संविधानात बदल करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. यात पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ वाढवणे, देशातील काही कायद्यांमध्ये बदल करणे आणि अन्य बाबींचा समावेश होता.\nराजपक्षे चीन समर्थक - राजपक्षे हे आपल्या मागील कार्यकाळात चीन समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या विचारांमध्ये आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ते पुढेही तसेच राहतील, असे मत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक डॉ. रहिस सिंह यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-adopted-son-only-enemy-who-killed-his-father-agricultural-dispute-356096", "date_download": "2020-10-28T14:55:55Z", "digest": "sha1:I2RHSBIXCXLEJJ3TJNXUPDCL4JV2XA5F", "length": 14044, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "दत्तक मुलगाच निघाला वैरी, शेतीच्या वादातून केली वडीलाची हत्या - Akola News: Adopted son is the only enemy who killed his father in an agricultural dispute | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nदत्तक मुलगाच निघाला वैरी, शेतीच्या वादातून केली वडीलाची हत्या\nतालुक्यातील सगोडा येथेही ४ ऑक्टोबर निवृत्ती पुंडलिक दळभंजन (वय ४५) यांचा खून झाला होता. पोलिसांना प्रथम अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाचे चक्र फिरवताच दत्तक पुत्रानेच शेतीच्या वाटणीवरून खून केल्याचे उघड झाले.\nशेगाव ( जि. बुलडाणा : तालुक्यातील सगोडा येथेही ४ ऑक्टोबर निवृत्ती पुंडलिक दळभंजन (वय ४५) यांचा खून झाला होता. पोलिसांना प्रथम अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाचे चक्र फिरवताच दत्तक पुत्रानेच शेतीच्या वाटणीवरून खून केल्याचे उघड झाले.\nशेगाव ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सगोडा येथे निवृत्ती पुंडलिक दळभंजन हे शेतात मृत अवस्थेत आढळले होते. डॉक्टरांना मृतकाच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसले.\nहृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा\nत्यानुसार रुग्णालयातर्फे शेगाव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य बघून अकोला येथील तज्ञ डॉक्टरांकडून मृतदेहाची तपासणी केल्यानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले.\nमन हेलावणारी घटना: पत्नीशी वाद झाल्याने चिरला तीन वर्षाच्या चिमुकल्याचा गळा अन् स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न\nअखेर ६ ऑक्टोबर रोजी मृतकाचा दत्तक पुत्र सोपान गजानन दळभंजन (वय २६) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.\n60 वर्षीय वृद्धाने 22 वर्षीय युवतीस पळविले\nवर्षभरापूर्वी निवृत्ती दळभंजन यांच्याशी शेतीच्या वाटणीवरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून ता. ४ ऑक्टोबर र��जी शेतात गवत आणण्यासाठी एकटे गेलेल्या निवृत्ती दळभंजन यांचा दोरीने गळा आवळून खून केला, असे सोपानने कबूल केले.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवकिल उमेश मोरे यांच्या खूनप्रकरणात आणखी एका वकीलाला अटक\nपुणे - शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून वकिल उमेश मोरे यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका वकीलाला अटक केली आहे...\nगुजरातमधील राजकीय नेत्याच्या खून प्रकरणातील संशयित नाशिकमध्ये ताब्यात\nनाशिक रोड : गुजरातच्या नानी दमण येथे एका राजकीय नेत्याचा खून झाला होता. या खुनानंतर संशयित फरारी झाले होते. त्यातील एक संशयित देवळालीगाव येथील...\nबिहार रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यातही कलंकितांची चलती\nनवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही संयुक्त जनता दल- भाजपसह राजद, कॉंग्रेस, या सर्वच मुख्य पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍...\nविशेष : जळगाव ते 'स्कॅम' व्हाया सातारा\n‘सेक्रेड गेम’ ही वेब सीरिज रिलीज झाल्यावर नवाजुद्दीन सिद्दिकी या गुणी अभिनेत्यानं रसिकांना वेड लावलं होतं. तसाच अनुभव आता ‘स्कॅम : १९९२’ या सीरिजमधून...\nसुपारी देऊन काकाने केला पुतण्याचा खून ; हाती मिळाली केवळ कवटी\nनिपाणी : मालमत्तेची वाटणी, व्यसनाधिनता आणि इतर कारणांमुळे सुपारी देऊन काकाने पुतण्या विशाल पाटील याचा खून केल्याची घटना बेनाडी येथे मंगळवारी (ता. २७...\nदोघे होते लातूरचे, काकाकडे लपलेल्या प्रेयशीला संपवल्याने गेला जेलात कायमचा\nनगर : लग्नाला नकार दिल्याने धारदार शस्राने प्रेयसीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने आज आजन्म कारावसाची शिक्षा केली. प्रदीप माणिक कणसे (वय 24, रा....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/90", "date_download": "2020-10-28T14:02:49Z", "digest": "sha1:76UZOGN6K2SMKMNJD7GA7IIKD775D4QJ", "length": 20330, "nlines": 352, "source_domain": "www.misalpav.com", "title": "हास्य | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nराहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी\nप्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nराजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी\nआणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी\nरोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी\nआले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nमुक्तकविडंबनआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीमुक्त कविताविडम्बनहास्य\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजाgholmiss youअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरस\nमाये मराठी पहा गं\nनाही राहिला गं दूर \nRead more about आजि मराठीचा दिनु\nआज पहाटे लवकर उठले\nडब्यासाठी खास जिन्नस ठरवले\nसाजुक तुपात रव्यास भाजले\nशिऱ्यात काजू बेदाणे घातले\nचमचमीत भरले वांगे केले\nआमटी आणि भातही भरले\nचवीला चटणी, कोशिंबीर दिले\nआणि मनोमन स्वप्न रचले\nवाटे आज तरी त्याने म्हणावे\n\"वा काय बेत होता,\nआजचा डबा छानच होता.\"\nही झाली तिची बाजू\nआता जरा त्याच्याकडे पाहू\nशिळेने साद घालत आहेत\nशिट्ट्याच शेवटी खऱ्या आहेत\n४० रुपये क��लो आहेत\nअन् मनांत गाणी आहेत\nसर्वांची पोटं भरीत आहेत\nत्याच्या मनात सुवास आहेत\nपण उतू जाणाऱ्या दुधांचे\nवास हेच वास्तवात आहेत\n- सौ. रोहिणी विक्रम मनसुख\nतो, ती आणि ते\n'तू वाटशी चंद्र मजला'\n'कोण हार कोण जीत'\n- सौ. रोहिणी मनसुख\nअहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nअहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर\nकाढा की माझे वेंटीलेटर\nमला काही झाले नाही\nबघा मी लिहीन सुद्धा लव लेटर\n(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)\nन मी आजारी न मी बेचैन\nडोकेदुखी नाही मला न तापाची कणकण\nपण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन\nकाढा की माझे वेंटीलेटर\nथोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना\nमाझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना\nसलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर\nकाढा की माझे वेंटीलेटर\nRead more about अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nएक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी\nका ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी\nगेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही\nकाही आजारी आहे का\n\"क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम\nआजकल मै हू बडी बिज्जी,\" - गाली गोड हासून\nरात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती\nवहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती\nनिलू बोले, \"मजा है बै तुझी काम मे बिज्जी\nमाझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी\"\nतर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे\nआधी होते तिचे वांधे खायचे\nRead more about सिक्रेट धंद्याचे\nजुळे नवरे, जुळ्या नवर्‍या\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nएका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे\nस्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले\n(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील\nज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी\nप्रत्येक जोडी हनिमूनास निघाली\nएकत्र मजा करायचा विचार नेक\nभटकायचे ठिकाण ठरवले एक\nबूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार\nरूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार\nसेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे\nव्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले\nकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताप्रेम कविताहास्य\nRead more about जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nदोरीवर कपडे कसेही वाळत असतात\nकपडे वाळत असतांना ते कसे दिसतात\nशर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो\nफाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो\n(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)\nपॅन्टही अशीच असते हवेत तरंगत\nदोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत\nनाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते\nभडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे\nसाडी घालून घडी बसते वाळत\nवा-याने तिचा पदर असतो हालत\nकिरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल\nगणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल\nकवितामुक्तकविनोदमौजमजाकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताहास्य\nRead more about दोरीवरचे कपडे\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/distribution-of-sitting-peach-license-to-group-workers-in-charmakar-community/", "date_download": "2020-10-28T14:39:04Z", "digest": "sha1:MWDZSX5IMOBPBNNHUZW7FGPHFKO36SMS", "length": 8622, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "चर्मकार समाजातील गटाई कामगारांना 'बैठे पीच' परवान्याचे वितरण", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nचर्मकार समाजातील गटाई कामगारांना ‘बैठे पीच’ परवान्याचे वितरण\nचर्मकार समाजातील गटाई कामगारांना ‘बैठे पीच’ परवान्याचे वितरण\n'बैठे पीच' परवाना वितरण औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते\nऔरंगाबाद : चर्मकार समाजातील गटाई कामगारांना बैठे पीच परवाना वितरणाची सुरुवात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते आयुक्त दालनात करण्यात आली.\nऔरंगाबाद महानगरपालिकेतर्फे गटाई कामगारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून परवाने वितरित करण्याची सुरुवात झाली आहे. याबरोबरच पथविक्रेता सर्वेक्षणानंतरच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत हॉकर्स झोन निश्चित करण्याची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विधी सल्लागा��� अपर्णा थेटे यांनी दिली. ज्या कामगारांनी अजूनपर्यंत सर्वेक्षणात नोंदणी केलेली नाही त्यांनी संबंधित वॉर्ड कार्यालयात नोंद करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे. गटाई कामगारांचे आतापर्यंत एकूण 350 परवाने तयार झाले असून पांडेय यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन गटाई कामगारांना परवाने वितरित करण्यात आले.यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, बावस्कर,वाघमारे,राजू गायकवाड यांची उपस्थिती होती. या वेळी त्यांनी प्रशासकांचेे आभार मानले व त्यांचा सत्कार केला. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पथविक्रेता सर्वेक्षणानंतर हॉकर्स झोन निर्मितीबाबत पाऊले उचलली जात आहेत.नियमानुसार रुग्णालय, मंदिर, मशीद यांजवळ पथविक्रेते असू नये. त्यामुळे या बाबींचा विचार करून हॉकर्स झोन निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर अतिक्रमण केलेल्या पथविक्रेत्यांना सदर जागेत हलवले जाईल. अशी माहिती विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी दिली.\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड\nआज दिल्लीत सुशांत सिंहप्रकरणी सिद्धार्थ पिठानीची अंतिम साक्ष\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nसणासुदीच्या तोंडावर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, हाय अलर्ट\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह\nशिवसेना खासदारांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी\nपंकजा मुंडेंचा थेट इशारा; सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/sugar-cane-produce-large-scale-labourers-shortages-343270", "date_download": "2020-10-28T15:41:19Z", "digest": "sha1:KEDIZCJ4ZLNQPLVYLEZ722DWJXKYTKSB", "length": 16593, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऊस मोठ्या प्रमाणावर, पण साखर कारखान्यांसमोर कामगारांची समस्या - Sugar Cane Produce Large Scale, Labourers Shortages | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nऊस मोठ्या प्रमाणावर, पण साखर कारखान्यांसमोर कामगारांची समस्या\nयंदाचा मान्सून रेंगाळला नाहीतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली. मात्र यंदा या नियोजनात कोवीड संसर्गाच्या व्यवस्थापनाचे काम पहिल्यांदाच करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे.\nशेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : यंदाचा मान्सून रेंगाळला नाहीतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली. मात्र यंदा या नियोजनात कोवीड संसर्गाच्या व्यवस्थापनाचे काम पहिल्यांदाच करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे. या वर्षीच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असताना ही कोरोनाच्या महासंकटामुळे साखर कारखान्यांसमोर ऊसतोडणी कामगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.\nडिसेंबर अखेरपर्यंत ६१३ ग्रामपंचायतींवर प्रशासक निभावणार सरपंचाची भूमिका\nतोडणी कामगारांकडून दिवसेंदिवस ॲडव्हान्स पोटी जादा रकमेची होत असलेली मागणीमुळे हार्वेस्टर व गाव टोळ्याकडे कारखान्याचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी गळीत हंगामात औरंगाबाद जिल्ह्यात उसाची तीव्र टंचाई होती. त्यामुळे सर्वच कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने ऊसाची टंचाई नसली तरी तोडणी कामगार उपलब्ध होणार नसल्याने कारखान्यासमोर प्रश्न आहे.\nमुकादमाकडून उचलीची होत असलेली मागणी व कारखान्याला पैसे जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. एकाच मजुराचे अनेक कारखान्यांसोबत होत असलेला करार व जास्तीच्या उचलीची मागणी. यामुळे कारखानदारांना यावर्षी हार्वेस्टर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्थानिक गावटोळ्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.\nमराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरण ९८ टक्के भरले\nऊसतोड कामगारांची कारखाना सोबत कराराची प्रक्रिया सुरू असून नांदेड, बीड, जालना, बुलडाणा, कन्नड, चाळीसगाव आदी भागांतून ऊसतोड मजुर ऊस तोडणीसाठी येतात. मागील हंगामात लॉकडाऊन काळात काही कारखान्यावर ऊसतोड कामगार अडकून पडले होते. कोरोनाचे संकट लक्षात घेता या वर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असला तरी गळीत हंगाम यशस्वी करण्याचे मोठे आव्हान कारखान्यांसमोर उभे ठाकले आहे.\nकोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या वर्षीचा गळीत हंगाम थोडा आव्हानात्मक असून त्यावरील उपायोजना करत त्या दृष्टिकोनातून मुक्तेश्वरने नेहमीच्याच मुकादमाला सोबत करार करत गाव टोळ्यांना प्राधान्य देत शेतकरी, कामगार व अधिकारी यांच्या साहाय्याने या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी करणार आहे.\n- अंबादास मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुक्तेश्वर शुगर मिल\n(संपादन - गणेश पिटेकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणुसकीला काळिमा फासणारी घटना, औरंगाबादजवळ जादूटोण्याच्या संशयावरून अपंग व्यक्तीस दगडाने ठेचून मारले\nकरमाड (जि.औरंगाबाद) : तू माझ्यावर जादूटोणा व करणी केली असे म्हणत एका ४८ वर्षीय अपंग व्यक्तीस त्याच्याच कुबडीच्या साहाय्याने व दगडाने ठेचून जबरी...\nगो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे. बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण...\nपणन महासंघाकडून केंद्र निश्चित, राज्यात ३० ठिकाणी होणार कापूस खरेदी\nवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. यातच सोयाबीन गेल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. असे असताना अद्याप शासकीय...\nपहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती\nऔरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ...\nकोरोना मृत्यूचे 150 प्रस्ताव फेटाळले राज्यातील 261 पैकी 22 जणांनाच केंद्राकडून 50 लाखांची मदत\nसोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच जाहीर झाला. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने ��िकष ठरवून दिले. त्यानुसार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_12.html", "date_download": "2020-10-28T14:36:39Z", "digest": "sha1:PGSMKZGREADHPTFIU46UQON5SA67STUG", "length": 15183, "nlines": 176, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "क्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी आदरणीय आयशा (र.) यांनी पैगंबरांना विचारले, ‘‘हे पैगंबर (स.), उहुदच्या प्रसंगापेक्षाही भयंकर प्रसंग कधी आपण अनुभवला\nपैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हो, आयशा माझ्या जीवनातील सर्वांत कठीण प्रसंग उकबा ताइफ) च्या दिवशीचा होता.’’ हा तो दिवस होता जेव्हा पैगंबर (स.) मक्कावासीयांकडून निराश होऊन ताइफवासीयांकडे सत्याचा संदेश देण्यासाठी गेले होते. तेथील सरदार ‘अब्द या लैल’ने गुंडांना पैगंबरांच्या मागे लावले आणि त्यांनी सदुपयदेशाच्या प्रत्युत्तरात पैगंबरांवर दगडांचा वर्षाव केला. पैगंबर (स.) रक्तबंबाळ झाले व बेशुद्ध होऊन कोसळले. मग अत्यंत निराश व दु:खी अवस्थेत तेथून परत निघाले. जेव्हा कर्नुस्सआलिब या ठिकाणी पोहचले तेव्हा दु:ख थोडे हलके झाले. अल्लाहने प्रकोपाच्या फरिश्त्याला पैगंबरांच्या सेवेत पाठविले. तो फरिश्ता पैगंबरांना म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.) माझ्या जीवनातील सर्वांत कठीण प्रसंग उकबा ताइफ) च्या दिवशीचा होता.’’ हा तो दिवस होता जेव्हा पैगंबर (स.) मक्कावासीयांकडून निराश होऊन ताइफवासीयांकडे सत्याचा संदेश देण्���ासाठी गेले होते. तेथील सरदार ‘अब्द या लैल’ने गुंडांना पैगंबरांच्या मागे लावले आणि त्यांनी सदुपयदेशाच्या प्रत्युत्तरात पैगंबरांवर दगडांचा वर्षाव केला. पैगंबर (स.) रक्तबंबाळ झाले व बेशुद्ध होऊन कोसळले. मग अत्यंत निराश व दु:खी अवस्थेत तेथून परत निघाले. जेव्हा कर्नुस्सआलिब या ठिकाणी पोहचले तेव्हा दु:ख थोडे हलके झाले. अल्लाहने प्रकोपाच्या फरिश्त्याला पैगंबरांच्या सेवेत पाठविले. तो फरिश्ता पैगंबरांना म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.) जर तुम्ही म्हणाल तर मी अबू कुबैस आणि जबले अहमद या दोन पर्वतांना एक दुसऱ्यावर आदळतो जेणेकरून या दोन पर्वतांमधील हे अत्याचारी लोक छिन्नविच्छिन्न होऊन नष्ट व्हावेत.’’ क्षमामूर्ती पैगंबर (स.) उत्तरले, ‘‘नाही, कदापि नाही जर तुम्ही म्हणाल तर मी अबू कुबैस आणि जबले अहमद या दोन पर्वतांना एक दुसऱ्यावर आदळतो जेणेकरून या दोन पर्वतांमधील हे अत्याचारी लोक छिन्नविच्छिन्न होऊन नष्ट व्हावेत.’’ क्षमामूर्ती पैगंबर (स.) उत्तरले, ‘‘नाही, कदापि नाही मला माझे कार्य करू द्या, मला या माझ्या भावंडांना ईश-प्रकोपापासून सावध करू द्या, कदाचित अल्लाह त्यांना सद्बुद्धी देईल अथवा यांच्या संततीमधून असे लोक उपजतील जे सत्याचा स्वीकार करतील.’’ (बुखारी, मुस्लिम)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांची क्षमाशीलता शब्दाच्या पलीकडची आहे. तिचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ते केवळ क्षमामूर्ती होते. स्वत:वर अपकार करणाऱ्यांवर त्यांनी उपकारच केले. विष पाजणाऱ्यांनाही त्यांनी प्रेम दिले. ठार करायला आलेल्यांना प्राणदान व दया शिकविली. ताइफवासीयांकडून पैगंबरांची झालेली दयनीय अवस्था पाहून कोणी म्हणेल की अशा असहाय परिस्थितीत ते क्षमा न करतील तर काय पण आता हा चक्क पर्वतराज, फरिश्ताच त्याच्या समोर उभा आहे आणि या ताइफच्या अत्याचाऱ्यांना चिरडून टाकण्याची आज्ञा मागत आहे पण आता हा चक्क पर्वतराज, फरिश्ताच त्याच्या समोर उभा आहे आणि या ताइफच्या अत्याचाऱ्यांना चिरडून टाकण्याची आज्ञा मागत आहे तरीही पैगंबर (स.) अशा रक्तबंबाळ अवस्थेतही ताइफवासीयांना क्षमा करत आहेत. किती महान आहे ही क्षमा तरीही पैगंबर (स.) अशा रक्तबंबाळ अवस्थेतही ताइफवासीयांना क्षमा करत आहेत. किती महान आहे ही क्षमा या क्षमेचे फळ तेही तेवढेच महान आहे आज त्या ताइफवाल्या गुंडांची, सरदारांची मुलेबाळे, संपूर्ण ताइफवासी पैगंबरांवर जीवापार प्रेम करणारे मुस्लिम आहेत. ही क्षमाशीलता अंगीकारल्याशिवाय कोणी पैगंबरांचा खरा अनुयायी होऊ शकत नाही. समस्त मानवजातीसंबंधी निखालस प्रेम, आपुलकी असल्याशिवाय हे शक्य नाही. क्षमाशीलतेचा हा पैगंबरी गुण त्यांच्या सर्व अनुयायांनी अंगीकारल्यास निश्चितच चित्र बदलेल.\n‘‘सलाम उस पर के जिसने खूँ के प्यासों को कबाएँ दीं\nसलाम उस पर के जिसने गालियाँ खाकर दुआएँ दीं\n- (संकलन : डॉ. सय्यद रफीक)\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khamang.blog/", "date_download": "2020-10-28T14:54:14Z", "digest": "sha1:JGBURHNCGSTJMTGQTFDSRSIPHO6P63ZP", "length": 10303, "nlines": 49, "source_domain": "khamang.blog", "title": "खमंग – उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म !", "raw_content": "\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nआज माझ्या खमंग ब्लॉग ला दोन वर्ष पूर्ण झाली. मागे वळून पहाताना असे वाटते की कसा काय पार पाडला हा पल्ला. हा ब्लॉग तयार करण्याची प्रेरणा माझा मुलगा मिहीर आहे. त्यानेच ब्लॉगची तांत्रिक बाजू सांभाळली आहे. ब्लॉगचे संपादन डॉक्टर अनिल करतो. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही माझे हितचिंतक ज्यांनी हा ब्लॉग उचलून धरला व मला वेळोवेळी…\nभत्ता , ज्याची निवांत पंढरपूरवर निर्विवाद सत्ता बोला आता त्याला काय करता बोला आता त्याला काय करता पंढरपूरच्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे निवांतपणा व भत्ता. पंढरपूर तसे निवांतच आहे चार वाऱ्या सोडल्या तर इतर वेळी लोकांना कार्यप्रवण ठेवणारे फारसे उद्योग नाहीत. त्यामुळेच निवांत हा शब्द पूर्णपणे लागू पडतो. निवांत वेळी माणसं काय करतात एकतर गप्पा मारतात नाहीतर खातात. पंढरपूरच्या…\nही पोळी खास करून थंडीत म्हणजे संक्रांतीला केली जाते. सोलापूर भागात शेंगपोळी फारच प्रसिध्द आहे. आपल्याला गुळाची पोळी, तीळाची पोळी माहित आहे पण शेंगपोळी फारशी माहित नाही. जरा चवीला वेगळी लागते. तुम्ही सोलापूर हायवे ने जायला लागलात तर जसे सोलापूर जवळ येईल तसे तुम्हाला शेंगपोळीचे बोर्ड दिसून येतील. आमच्या या सोलापूर जिल्हयात पदार्थात शेंगदाण्याचा वापर…\nफणसाचे आपल्याला सांदणं, खीर, बिस्किटं, केक, फणस पोळी, आईस्क्रीम इत्यादी प्रकार माहीत आहेत. पण आज मी तुम्हाला फणसाचे घारगे कसे करायचे ते सांगणा��� आहे. ही पाककृती माझ्या मावशीने मला सांगितली. करायला अत्यंत सोपी अशी ही पाककृती आहे. कापा व बरका हे फणसाचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. आज मी तुम्हाला “बरका “ प्रकारच्या फणसाचे घारगे करून…\nबिनपाकाचे लाडू, स्वप्न न्हवे सत्य \nकृष्ण म्हणे मातेलाआम्ही जातो वनात मथुरेला,दे काही खायालालाडू अथवा हातात कानवला ( मोरोपंत ) घराघरातले कृष्ण आपापल्या मातेला लाडू मागतात. लाडू मागण्याचे काम एक मिनिटाचे पण ते पुर्ण करायला एवढे तरी सोपस्कार लागतात. रवा नारळ लाडू व रवा बेसन लाडू हे दोन्ही प्रकारचे लाडू करताना पाक आवश्यक आहे. हे पाकाचे गणित जमलं तर लाडू…\nझाडाला लागलेल्या हिरव्या कंच कैऱ्या पाहिल्या की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही सांगा बरे. मग दगड मारून, काठीने, उड्या मारून कैरी पाडण्यात ( आपल्या झाडाची नाही बर का ,दुसऱ्याच्या झाडाची) व तीखटमिठ लावून कैरी खाण्याची मजा औरच 😀👍मग मे महिना व जूनचा पहिला आठवडा कैरीचे नानाविध प्रकार आपण करत असतो. टक्कू, लोणचे, गुळांबा, चटणी,…\nस्टीकी मॅगो राईस हा साऊथ ईस्ट अशिया मधील डेझर्ट प्रकार आहे. उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याच्या सीझन मधे खास हा पदार्थ केला जातो. Glutionus rice याला लागतो. थायलंड मधील खूपच प्रसिध्द डीश आहे. ही डीश त्यांची पांरपारीक आहे.या सीझन मधे उकाडा भरपूर असतो. आंब्याचा गोड स्वाद, नारळाच्या दुधातील स्नीग्धता, यामुळे उन्हाळयात ताजेतवाने करायला ही…\nकाल मी आईला माझे YouTube channel सुरू केल्याचे सांगितले. तिला खूप आनंद झाला. तो व्हिडीओ पाहून नंतर तिने मला आशिर्वाद देण्यासाठी फोन केला. तिच्या बोलण्यातून तिला झालेला आनंद समजत होता. सांदण चांगली जमली आहेत ,समजावून पण चांगले सांगितले आहेस .👍खरं सांगू का सांदण तिनेच शिकवली, तिचीच रेसिपी, मी त्या परिक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवून…\nचैत्र पालवी पासून, कैरीच्या वळणाने, केशरी लाल पूर्ण फळाकडे होणारा आंब्याचा प्रवास हा पंचेंद्रियांना वैशाखवणवा सहन करण्याची ताकद देतो. आपल्या सर्वांचा उन्हाळा सुसह्य बनविण्यात या राज वृक्षाचा व राज फळाचा फारच मोठा वाटा असतो. गुळांबा हे या प्रवासातले एक आंबट गोड वळण. आज थोडेसे या वळणावर विसावुयात. लहानपणी मला स्वत:ला मोरांब्यापेक्षा गुळांबा जास्त आवडायचा. पण…\nराक्षा मधुफला स्वाद्वी हारहूरा फलोत्तमा मृद्वीका मधुयोनिश्�� रसाला गोस्तनी गुडा ॥१॥ द्राक्ष हे फळ म्हणजे निसर्गाचा अनमोल मेवा आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन स्फूर्ती मिळते.महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत द्राक्षाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. मराठीमध्ये द्राक्षे, हिंदीमध्ये अंगुर, संस्कृतमध्ये द्राक्षा तर, इंग्रजीमध्ये ग्रेप्स आणि शास्त्रीय भाषेत विटीस विनीफेरा या नावाने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jobdescriptionsample.org/mr/magnetic-resonance-imaging-technologists-job-description-duty-sample-and-functions/1099", "date_download": "2020-10-28T13:44:45Z", "digest": "sha1:Q2DXLD2F63VI5R4GQMPLRPPY76EMODIQ", "length": 21658, "nlines": 134, "source_domain": "jobdescriptionsample.org", "title": "चुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य - JobDescriptionSample.org", "raw_content": "JobDescriptionSample.org कामाचे वर्णन प्रचंड संग्रह\nकॅशियर जॉब कर्तव्ये आणि जबाबदारी\nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nगेमिंग व्यक्ती आणि बूथ कॅशियर बदला कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nप्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ कामाचे वर्णन / शुल्क साचा आणि भूमिका\nसिमेंट कसबी काँक्रीट क्रमांक कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nRadiologic तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nघर / Uncategorized / चुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nGraders आणि Sorters, कृषी उत्पादने कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nवैद्यकीय Transcriptionists कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी नमुना\nशू आणि लेदर कामगार आणि Repairers कामाचे वर्णन / भूमिका आणि जबाबदारी नमुना\nअनुनाद इमेजिंग ऑपरेट (MRI) चित्रे. रुग्ण सुरक्षा आणि सोई निरीक्षण . कदाचित नसेतून gadolinium तीव्रता डोस प्रस्तुत. पुनरावलोकन उभे MRI पद्धती आहेत, वैयक्तिक मुलाखत शकते यांनी स्पष्ट, आणि स्थान रुग्ण. अशा रुग्णाला वारसा म्हणून संगणक डेटा प्रविष्ट करू शकता, संरेखन ��िर्दिष्ट, जैविक प्रदेश स्कॅन होण्यासाठी, आणि प्रवेशाचा हक्क स्थान.\nशारीरिक ट्रॅकिंग लावणे हात suffereris ठरतो, असा पुतळा, कमरेचा घेर, शरीर किंवा इतर भाग.\nलोहचुंबक अनुनाद प्रतिमा समायोजित करा (MRI) युनिट किंवा गौण हार्डवेअर.\nलोक contraindications ओळखण्याचा आचार स्क्रीनिंग मुलाखत, कृत्रिम अवयव pacemakers आहेत उदाहरणार्थ फेरस साहित्य झडपा साठी .\nवर्कस्टेशन किंवा स्टोरेज मीडिया ते संगणक ग्राफिक्स relocating फोटो बॅकअप प्रत उत्पन्न.\nतयार करा किंवा अन्यथा चुंबकीय अनुनाद छायाचित्रे चित्र डेटा करा.\nलोहचुंबक अनुनाद प्रतिमा स्पष्ट करा (MRI) व्यक्ती पद्धती, वैयक्तिक आहेत वितरक, किंवा घरगुती सदस्य.\nरंग फरक नसेतून समाविष्ट करा, अशा उदाहरणार्थ gadolinium तीव्रता म्हणून, नुसार सराव सेटिंग.\nउत्कृष्ट संबंधित फोटो पहा, वापर कॅमेरा आणि चुंबकीय अनुनाद सुरक्षा उपकरणे.\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग (MRI) स्कॅनर.\nइच्छित असल्यास, योग्य असल्याने स्थान immobilization युनिट याची खात्री करण्यासाठी, होल्ड वर स्थान महादजी यांनी संलग्न.\nव्यक्ती पुरवठा earplugs किंवा हेडसेट सोपी आणि कमी आवाज चालना देण्यासाठी घसरली आहे की.\nआवश्यक आहेत की चित्रे करण्यासाठी मंडळ किंवा योग्य इमेजिंग धोरण निवडा.\nचुंबकीय अनुनाद प्रतिमा लिंक जटिल समस्या निवारण (MRI) वाचक किंवा गौण उत्पादने, घड्याळे किंवा मंडळासह.\nआचार आहेत ट्रेण्ड खंबीरपणे वैद्यकीय आहेत साहित्य साठा ठेवणे.\nचुंबकीय अनुनाद प्रतिमा आरोग्य संघ किंवा विद्यार्थ्यांच्या सल्ला (MRI) करणे किंवा उपकरणे प्रक्रिया.\nऑप्टिकल पद्धती काम शक्तिशाली चुंबकाप्रमाणे अनुनाद प्रतिमा आठवणे करण्यासाठी (MRI) छायाचित्रे, उदाहरणार्थ व्यावहारिक मेंदू-इमेजिंग साठी, रिअल-टाइम शरीर गती-ट्रॅकिंग, किंवा अस्थी व स्नायू दोन्ही रचना आणि उड्डाण व्हिज्युअलायझेशन.\nपॅनिक किंवा बंद असलेल्या ठिकाणाबद्दल वाटणारे विकृत भय व्यक्ती साठी डॉक्टर मागणी sedatives किंवा अतिरिक्त औषधे.\nरुग्णांना वैद्यकीय आहेत संक्षिप्त रेकॉर्ड विचार.\nलोहचुंबक अनुनाद प्रतिमा पहा (MRI) साधने आवश्यकता नुसार काही योग्य कार्य आणि कार्यक्षमता करण्यासाठी.\nडॉक्टर किंवा विविध वैद्यकीय तज्ञ किंवा अहवाल संबंधित प्रक्रिया मूल्यांकन सारांश सूचना किंवा परिणाम तयार करा.\nजैविक खरेदी हँडल जैविक योगदान दुवा साधा (ही समिती) उत्पादने.\nस्थिती आणि थोडे संरक्षित, स्थावर चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीर भाग वाचकांना imaged होण्यासाठी, अशा हात म्हणून, गुडघा, किंवा जा.\nक्लिनिकल आहेत तपास वस्तू किंवा ग्राहकांना संबंधित बैठकी.\nकार्य क्रिया आवश्यक आहे\nकार्याशी संबंधित पेपर मध्ये आकलन-समजून घेणे बनलेला परिच्छेद आणि वाक्ये वाचन.\nसक्रिय ऐकू येणारे-करण्यासाठी, इतर लोक संपूर्ण लक्ष प्रदान काय म्हणतात, घटक ओळखण्यासाठी वेळ घेत उत्पादित जात, आदर्श म्हणून चौकस प्रश्न, आणि अयोग्य आहेत प्रसंगी गुदमरुन टाकणारा नाही.\nबाजार आवश्यकता म्हणून अयोग्य नाही लेखी कार्यक्षमतेने प्रकाशित-संप्रेषण.\nमाहिती यशस्वीपणे उल्लेख इतरांना गप्पा मारत-बोलणे.\nगणित-वापरणे समस्यांचे निराकरण करण्यासाठी गणित.\nविज्ञान-कामावर तंत्र आणि समस्या निराकरण करण्यासाठी तांत्रिक नियम.\nCriticalthinking-वापरणे तर्कशास्त्र आणि विचार फायदे आणि पर्यायी पर्याय दोष स्पॉट, मुद्दे परिणाम किंवा पद्धती.\nसक्रिय शिक्षण-समजून घेणे भविष्यातील आणि उपस्थित समस्या सोडवणे निर्णय आणि दोन्ही नवीन माहिती महत्व.\nनीती-निवड शिकणे आणि educationORtutorial धोरणे आणि शिक्षित समस्या योग्य प्रक्रिया वापरून किंवा नवीन गोष्टी आहेत अभ्यास करताना.\nसंस्था देखरेख-OverseeingPERDiscovering कामगिरी, अतिरिक्त व्यक्ती, किंवा आपण प्रतिबंधक कारवाई विचार किंवा सुधारणा तयार करणे.\nकारण ते करू ते वागणे का सामाजिक othersA प्रतिसाद जाणीव Perceptiveness-जात आणि जाणून.\nमन-Persuading सवयी किंवा त्यांच्या intellects बदलण्यासाठी इतर.\nचर्चा-घेणे एकत्र इतर आणि variances समेट करण्याचा प्रयत्न.\nसूचना-सूचना इतर कारवाई कसे करावे.\nकंपनी वळण-मन: पूर्वक लोकांना मदत करण्यासाठी धोरण शोधण्याचा प्रयत्न.\nकॉम्प्लेक्स समस्या सोडवणे-ओळखणे जटिल समस्या आणि संबंधित माहिती पर्याय अंमलबजावणी आणि निवड निर्मिती आणि मूल्यमापन करण्यासाठी पुनरावलोकन.\nव्यवसाय एक शैली निर्माण करण्यासाठी आवश्यकता आणि उत्पादन आवश्यकता संशोधन-अभ्यास.\nअभियांत्रिकी डिझाईन येत साधने किंवा निर्मिती आणि वापरकर्ता आवश्यक मदत करण्यासाठी तंत्रज्ञान.\nसाधने निवड-निर्धारित साधने आणि उपकरणे च्या प्रकारची एक काम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक.\nहप्ता-स्थापित अनुप्रयोग, मशीन, तारा, किंवा उपकरणे गरजा पूर्ण करण्यासाठी.\nविविध अनुप्रयोग प्रोग्रामिंग-लेखन संगणक कार्यक्रम.\nफंक्शन ट्रॅकिंग-निरीक्षण कॉल, नोंद, किंवा भिन्न संकेत साहित्य प्रभावीपणे करत आहे याची खात्री करा करण्यासाठी.\nकार्य आणि पद्धती किंवा साधने नियंत्रण-व्यवस्थापकीय कार्यपद्धती.\nदेखभाल-लावत साधने नियमित देखरेख आणि जेव्हा निर्णय.\nसमस्यानिवारण-निर्धारित त्रुटी कार्य आणि काय करायचे ते निर्णय आहेत की मागे घटक.\nइच्छित आहेत की उपकरणे वापरून दुरुस्ती-दुरुस्ती साधने किंवा मॉडेल.\nगुणवत्ता-नियंत्रण मूल्यांकन करीत आढावा आयटम चाचण्या, उपाय, किंवा ऑपरेशन गुणवत्ता किंवा कार्यक्षमता मूल्यमापन करण्यासाठी.\nसर्वात योग्य निवडा पहा आणि Decisionmaking-विचार फायदे आणि शक्य उपक्रम तुलना खर्च.\nसेटिंग मध्ये विश्लेषण-निर्धारित एक कार्यक्रम कार्य करावे आणि कसे बदल, ऑपरेशन, तसेच समस्या परिणाम प्रभावित करू शकता म्हणून.\nपद्धती विश्लेषण-निर्धारित करणे किंवा प्रणाली कार्यक्षमता चिन्हे आणि प्रणाली महत्त्वाकांक्षा नुसार, योग्य किंवा कार्यक्षमता दृढ करण्यासाठी आवश्यक क्रिया.\nTimemanagement-नियंत्रण इतरांच्या क्षण आणि एक स्वत: च्या प्रसंगी.\nप्रशासन मनी-ओळखणे उत्पन्न काम केले आहे दर्जानुसार होण्याची शक्यता आहे कसे, आणि विक्री या खर्च संबंधित.\nउत्पादन व्यवस्थापन संसाधने-निरीक्षण आणि वैशिष्ट्ये योग्य वापर ताबा घेणार्या, उपकरणे, आणि साहित्य विशिष्ट येथपासून चालवतात गरज.\nकर्मचारी प्रशासन संसाधने तयार करणे, खटपटी, आणि जाताना वाटेत अग्रगण्य ते येथपासून चालवतात कारण, आपले काम सर्वोत्तम लोक ओळख.\nशिक्षण आवश्यकता ज्ञान आवश्यकता\nसंलग्न च्या स्टेज (किंवा अतिरिक्त 2-वर्ष पदविका)\nपेक्षा जास्त 1 वर्ष, इथपर्यंत 2 वर्षे समावेश,\nव्यवसाय प्राधिकरण कौशल्य पात्रता\nयश / कार्य – %\nइतर समस्या – %\nसामाजिक वळण – %\nताण सहनशीलता – %\nखोली लक्ष – %\nनवीन उपक्रम – %\nविश्लेषणात्मक विचार – %\nमागील सामाजिक विज्ञान संशोधन कामाचे वर्णन नमुना\nपुढे कॅशियर जॉब कर्तव्ये आणि जबाबदारी\nमॉडेल निर्मात्यांना, वुड कामाचे वर्णन / भूमिका आणि जबाबदारी नमुना\nपूर्ण आकारात श्रेणी आणि लाकूड एकत्र आयटम अचूक मॉडेल. पिंजरा कर्मचारी आणि लाकडी आमिष समाविष्ट …\nPingback: यशस्वीरित्या एक बैठक चौरस कसे\nPingback: 10 बिंदू 'A' यशस्वी पुन्हा सुरू करा विचारात घेण्यासाठी - ऑस्ट्रेलियन ब्लॉग केंद्र\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\n© कॉपीराईट 2020, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/page/90/", "date_download": "2020-10-28T15:03:16Z", "digest": "sha1:F73KWXUU2DJVU2APY3HCS37TALOBFNHK", "length": 8909, "nlines": 111, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Puneri Speaks - Page 90 of 91", "raw_content": "\nअमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे\n५३ वर्षीय अमेझॉन चे मालक जेफ बेझोस यांच्या कमाईत अचानक $1.4 Billion ची वाढ होऊन मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स … Read More “अमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे”\nदेश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान\nमुंबई : देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान.. VIDEO : मुंबई : देश … Read More “देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान”\nसोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच तिने तिच्या ऑफिसीयल ट्विटर अकौंट वरून Director … Read More “सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..”\nचालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा\nमा.नितीन गडकरी यांनी चालक विरहित गाड्यांना भारतात परवानगी देण्याबाबत दाखवलेला निरुत्साह लोकांना पचलेला दिसत नाहीये. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार अशा गाड्या … Read More “चालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा”\nआज व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर, रस्त्यांबाबत तुमचं मत काय \nTwitter, Facebook च्या माध्यमातून आज सर्व जन व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर… मांडत आहेत परिस्थिती रस्त्यांची.. रस्त्यांबाबत तुमचं मत … Read More “आज व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर, रस्त्यांबाबत तुमचं मत काय \n“Thor: Ragnarok” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\n“Thor: Ragnarok” या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. Thor सिरीजमध्ये हा ३ रा पार्ट आहे. उत्सुकतेची बाब म्हणजे यामध्ये … Read More ““Thor: Ragnarok” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज”\nअलंक्रीता श्रीवास्तव दिग्दर्शित Lipstick Under My Burkha अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून विविध स्तरातून त्याची स्तुती होताना दिसत आहे. #LipstickUnderMyBurkha … Read More “Lispstick Under My Burkha अखेर प्रदर्शित”\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ नुकताच वायरल झाला आहे. निगेटिव्ह तापमानामध्ये हे जवान सीमेवर मातृभूमीची रक्षा करत … Read More “मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..”\nपुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.\nपुणे ट्राफिक पोलिसांनी एक नवीन डिजिटल उपक्रम , कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा किंवा #BeOurEyesAndEars hashtag करून फोटो अपलोड … Read More “पुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.”\nछत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ\nसातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योजकाला खंडणी मागितल्या आरोपाखाली खासदार उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळला आणि मिडिया … Read More “छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ”\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Experiences-of-Corona-Patients.html", "date_download": "2020-10-28T14:04:30Z", "digest": "sha1:MJPHPBPBPYLMB7AAF5NN2VZ5KH4VZ3YE", "length": 12660, "nlines": 80, "source_domain": "www.smartichi.com", "title": "कोरोना पेशेंटचे अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात...!!!", "raw_content": "\nHomeदेश विदेशकोरोना पेशेंटचे अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात...\nकोरोना पेशेंटचे अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात...\nमी मदन रामनाथ लाठी मुळ जळगाव निवासी हल्ली मुक्काम न्यु सांगवीत पुण्यात मुलाकडे. पुर्ण जग करोना ह्या रोगाशी लढत आहे. आम्ही दोघे जण लढलो आणि सर्व शासकीय Officialयंत्रणेच्या मदतीने आज पुर्ववत येण्याचा मार्गावर प़यत्न सुरू आहे. तसा हा रोगाची त्वरीत दखल घेतली आणि त्वरीत उपचार सुरू केलेत तर यशस्वी मात करु शकतो.\nमला अचानक ७ सप्टेंबर रोजी रात्री थंडी वाजून ताप खोकला सुरवात झाली. या विशाणु रोग होईल य���चा कधी विचारच केला नव्हता. कारण वेळोवेळी पालन करीत होतो. दुसऱ्यादिवशी येथेच खाजगी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी लांबुनच बघुन तीन-चार दिवसांची औषधे Drugs लिहुन दिलीत आणि नाही फरक पडला परत या असे सांगितले. या चार-पाच दिवसात थंडी-ताप चढ-उतार सुरू राहीला. चार-पाच दिवसाने परत डॉ. कडे गेलो आणि काही टेस्ट त्यांच्याकडे (त्यात करोना नव्हे). रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळाला परंतु त्यात काही नव्हते.\nत्यावेळी त्यांनी करोना (कोव्हिडची) Corona (Covidchi)टेस्ट करण्यात सांगितले. खाजगी करा किंवा शासकीय करा तुमची मर्जी. तसाच मी घरी आलो आणि शासकीय टेस्ट करण्याचे ठरविले आणि त्याच वेळी कैंद़ीय मंत्री आदरणीय श्री नितिन गडकरी Minister Respected Mr. Nitin Gadkariसरांचे जनसंपर्क अधिकारी श्री जयंत दिक्षीत सरांचा फोन आला आणि त्यांनी महत्त्वाचे ब़िदवाक्य सांगितले की, फक्त आपण घाबरु नका, धैय ठेवा, आॅक्सीजन लेव्हल चेक करत रहा.\nत्याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदरणीय श्री श़वण हर्डीकर सरांचे नाव माझ्या लक्षात आले आणि त्यांचशी संपर्क साधुन यात मार्गदर्शन करावे ही विनंती केली आणि पुर्ण परिवाराची कोव्हीड टेस्ट करण्याचे ठरविले.\nआयुक्त सरांनी सुचना देवुन दिं १४ सप्टेंबर सोमवार रोजी कोव्हीड टेस्ट साठी सेंटरवर गेलो त्यात पुर्ण परिवाराची म्हणजे मी, माझी पत्नी, मुलगा आणि सुनबाई टेस्ट केली. त्यात मी आणि माझी पत्नी पाॅझीटीव्ह. माझा मुलगा आणि सुनबाई ते दोघेही निगेटिव्ह रिपोर्ट आला.\nसुरवातीला विश्वास पाॅझीटीव्ह आलो यावर विश्वास बसत नव्हता. परंतु जी परिस्थिती होती त्यावर तातडीने उपचार होणे महत्त्वाचे. अगोदरच विलंब झाला होता आणि त्यात श्री जयंत दिक्षीत सरांचे ब़िदवाक्य लक्षात ठेवुन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता दवाखान्यात आम्ही दाम्पंत्य भर्ती झालो. दवाखान्यातील परिस्थिती बघितली तर धैयच आले. जे डाॅक्टर्स, नर्सेस, दवाखान्यातील स्टाॅफ, भारत विकास ग़ुपचे कर्मचारी सर्वांना बघितले की किती आत्मविश्वासाने आणि विशेष म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करिता आलेल्या पेशंटची काळजीपूर्वक सेवा आणि त्यात विशेष म्हणजे व़ुध्द, अपंग यांची काळजी घेत त्यांना वेळोवेळी जी सेवा लागली त्या प़त्येक वेळी हे सर्व परमेश्वर रुपी आणि अहोरात्र सेवा देत होते. त्यांच एकच लक्ष्य या दवाखान्यातुन प़त्येक पेशंट बरा होऊन जाणे हेच लक्ष्य ठेवुन रात्रंदिवस सेवा सेवा हा प़त्येक परमेश्वर रुपी यंत्रणेचा ध्यास.\nहि सेवा बघितली तर मीच काय कुठलाही पेशंटचा निम्मे आजार दुर आणि प्रत्येक पेशंटचा हा आत्मविश्वास की मी लवकरात लवकर बरा होऊ कारण त्या शासकीय यंत्रणेत साक्षात परमेश्वर प़त्येक पेशंटची किंवा आपल्या भक्तांची सेवा करीत होते. त्यात प़त्येक पेशंट ची दर तीन तासांनी बीपी, आॅक्सीजन आवश्यक तपासत असे त्या प़माणे प़त्येक पेशंटला शासकीय सर्व अधिकारी वेळोवेळी औषध देत होते त्या बरोबर महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पेशंटला वेळोवेळी चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारची चहा, संध्याकाळ चे जेवण उपलब्ध करून प्रत्येक पेशंटला रात्री औषध (वेळोवेळी इंजेक्शन, सलाईन किंवा जे काही आवश्यक) देत असे. प्रत्येक पेशंटला असे वाटते की आपण स्वर्गातच आहे आणि आपण निश्र्चित बरे होऊन घरी जावु.\nआम्ही साधारणत: दहा दिवसांनंतर घरी जाण्याची वेळ आली तेंव्हा पुढचा काही घरातच ईतर सदस्यांना त्रास होणार नाही आणि पुढे काही दिवस घरात प़त्येक पेशंट ने घ्यावयाची काळजी आणि औषधे नियमित ठरलेल्या वेळीच घ्यावी हे आवर्जुंन आणि समजावून सांगत होते.\nत्याप़माणे आम्ही घरी नियमांचे तंतोतंत पालन करुन ती वेळ अथवा ठरलेले दिवस काळजी ने पुर्ण केलेत. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४आॅक्टोबर लोकमत औरंगाबाद ची तीन किलोमीटर स्पर्धेत आपल्या घराजवळ वाकिंग करुन यशस्वी रित्या पुर्ण करुन सर्टफिकेट मिळाले.\nया सर्वांचं क्षेय आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सर्व शासकीय अधिकारी आणि विशेष म्हणजे आम्हास पुण्यासारख्या शहरात परमेश्वर रुपी मदत करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदरणीय श्री श्रवण हर्डीकर सर, डॉ पवन सालवे सर, डॉ होडकर सर, डॉ आंबेडकर मॅडम, आणि सर्व डॉक्टर्स, नर्सेस, दवाखान्यातील सर्व परमेश्वर रुपी यंत्रणेस कोटी कोटी वंदन.\nयात आम्ही सर्वांनां आवर्जून विनंती करतो की आपणा कुठलेही म्हणजे थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी अश्याप़कारची काहीही लक्षणे दिसल्यास आपण त्वरीत जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन न विलंब करता दाखवा हि विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://happydiwaliimagess.com/diwali-wishes-in-marathi/", "date_download": "2020-10-28T13:53:41Z", "digest": "sha1:4RIVGSBXGMEBNUFAZYXYJZLGFQLMKN6M", "length": 48711, "nlines": 334, "source_domain": "happydiwaliimagess.com", "title": "Latest Diwali Wishes In Marathi 2020 | दिवाळी शुभेच्छा मराठी", "raw_content": "\nनमस्कार, मित्रांनो, दिवाळी येणार आहे. तर त्यासाठी आम्ही काही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा – दिवाळी शुभेच्छा 2020 – Diwali Wishes in Marathi 2020 For Whatsapp, Facebook. मला आशा आहे की आपण आमचा मागील लेख Best 100+ Diwali Wishes in Hindi for Whatsapp & Facebook. मला खात्री आहे की तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी असे काहीतरी शोधणे सुरू केलेः Diwali Wishes in Marathi 2020, diwali padwa wishes in marathi, दिवाळी शुभेच्छा 2020, diwali wishes in marathi language आणि असेच.\nमित्रांनो आम्ही 14 वर्षांच्या महाकाव्य प्रवासानंतर अयोध्येत परत आलेल्या श्री रामांच्या आठवणींनी दिवाळी साजरी करतो. आम्ही हा उत्सव संपूर्ण दिवे, आनंद आणि मिठाईंनी साजरा करतो. म्हणूनच दिवाळी लाइट्स फेस्टिव्हल म्हणूनही ओळखले जाते. तर मित्रांनो ही दिवाळी आपली सर्वोत्कृष्ट दिवाळी बनवण्यासाठी आम्ही दिवाळी शुभेच्छांचा सर्वोत्कृष्ट संग्रह घेऊन आलो आहोत. म्हणून खाली तपासा आणि शुभेच्छा मिळवा. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 2020\nदिवाळी शुभेच्छा | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिवाळी शुभेच्छा संदेश मराठी\nदिवाळी शुभेच्छा in marathi\nदीपावलीचा सण जगाला उजळवते, या दिवाळीत तुम्हा सर्वांना आपले प्रेम मिळेल. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nदिवाळीचा सण आनंदाने साजरा करा कारण वर्षातून एकदा त्यातून खूप आनंद मिळतो. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nदिवाळी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी तुम्हाला समृद्धी देईल. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nमला आशा आहे की या दिवाळीत आई लक्ष्मी तुम्हाला खूप समृद्धी देईल आणि आपण नेहमी आनंदी व्हाल. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nआता बो दिवाळी येत नाही, जेव्हा आई घर स्वच्छ करून माझा गमावलेला बॉल शोधत असत \nभाग्यवान एक आहे जो प्रशंसा करण्यास शिकला आहे, परंतु हेवा करण्यास शिकलेला नाही. खूप शांती आणि समृद्धीसह दिवाळीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nही दिवाळी तुमची सर्वोत्कृष्ट दिवाळी असेल, आपण नेहमी आनंदी राहा, हसत राहा आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nचला प्रेमाने एकत्र जगू कारण प्रेम जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nतुमच्या पृथ्वीच्या मातीपासून बनविलेला दिवा, त्या दिवाने अंधार दिवाळीत प्रकाश पसरविला, त्या हातांना मी सलाम करतो -दिवाळी शुभेच्छा 2020\nमाझ्या ��ेशातील बाजारपेठा खूप आनंदित आहेत कारण दिवाळीच्या सणाने लोकांच्या मनात नवीन उत्साह आणि आनंद आणला आहे, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळीच्या उत्सवात लोक लक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्यामुळे लोक आनंदाने पळत आहेत. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीचा सण खूप पवित्र आहे कारण भगवान रामने या दिवशी 14 वर्षांच्या वनवास, शुभ दिवाळीसाठी अयोध्या पार केली\nआपण नेहमीप्रमाणेच प्रगतीच्या मार्गावर असता, नेहमीच आनंदी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nजीवनाच्या वाटेवर जाताना, दिवाळीचे दिवे आपल्या मार्गावर अग्निबालाप्रमाणे नाचत राहतील आणि आपल्याला घरी मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करतात अशी माझी इच्छा आहे. दिवाळीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद\nदिवाळीच्या या शुभ प्रसंगी मी तुम्हाला जीवनात आनंदाची शुभेच्छा देतो\nआणि आपल्या आयुष्यातील दु: ख सामायिक करा. दिवाळी शुभेच्छा 2020\nदिव्यांचा उत्सव आनंद आणि समृद्धीचा आश्रयदाता बनू शकेल. दिवाळीचा पवित्र उत्सव येथे असल्याने आणि वातावरण आनंद आणि प्रेमाच्या भावनेने भरलेले आहे, आशा आहे की या सौंदर्याचा उत्सव आपला मार्ग, समाधानाची चमकदार चमक आणेल, जे येणारे दिवस तुमच्याबरोबर राहतील. दिवाळी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआम्हाला मदर पृथ्वीला प्रदूषित करण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही ते आमच्या पूर्वजांकडून घेतले आणि ते आमच्या वारसांच्या ताब्यात दिलेच पाहिजे. -दिवाळी शुभेच्छा 2020\nहा दिवस आनंदाने भरलेला असू द्या, जगातील सर्व आनंद तुम्हाला मिळेल, तुम्ही नेहमी आनंदी असाल, तुम्ही नेहमीच संपन्न, तुम्ही नेहमीच संपन्न, तुम्ही नेहमीच निरोगी आहात. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nदिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरो आणि तुमचे जीवन शांती, भरभराट, आनंद आणि चांगले आरोग्य समृद्धी करो, दिवाळी २०२० च्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळीचा पवित्र सण प्रेम आणतो आणि हजारो आनंद आणतो, दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्या जीवनाला लाभो\nमां लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि तुमच्यावर आशीर्वाद घेतील, तुमचे दरवाजे उघडे ठेवतील आणि बरीच दिवे व फुले सजवा. -दिवाळी शुभेच्छा 2020\nचला प्रेमाने एकत्र राहू कारण प्रेम ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. एकत्र येऊन आनंदाची दिवाळी साजरी करा. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळी आणि मिठाईच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात… \nदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपणा सर्वांना खूप गोड आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nबालपणातील गोड आठवणींनी भरलेला उत्सव, फटाक्यांनी भरलेले आकाश, मिठाईंनी भरलेले तोंड, दिव्याने भरलेले घर आणि हृदयात आनंद. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nउद्या या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझे हृदय, आपण माझे जीवन दररोज आनंदी करा – दिवाळी शुभेच्छा 2020\nही दिवाळी आपल्यासाठी आणि आपल्या परिवाराचे आरोग्य सुधारू शकेल – हॅप्पी दिवाळी 2020\nदिवाळीचा सण प्रेमाने आणि आदराने साजरा करा – दिवाळीच्या शुभेच्छा\nआपल्या प्रियजनांच्या संपर्कात रहा, तुम्हाला मिठी द्या, प्रेम करा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिवाळी शुभेच्छा | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nयहाँ पर आपको २०२० के लेटेस्ट दिवाळी शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, बघूया दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा मेसेज, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळी हार्दिक शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा in marathi, दिवाळी पाडवा शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी, दिवाळीच्या शुभेच्छा संदेश, मराठी दिवाळी संदेश & Diwali Wishes in Marathi प्रोवाइड किये गए हैं, इन बधाइयों को आप अपने माता-पिता, भाई-बहन, सगे-सम्बन्धियों, बॉस, अध्यापक, मैडम, mam, सर, आई, बाबा, sir, madam, teachers, boss, principal, parents, master, relative, friends & family को whatsapp व Facebook जैसे Social मीडिया प्लेटफॉर्म्स पर शेयर कर सकते हैं.\nदिवाळी शुभेच्छा संदेश मराठी\nआपण जीवनाच्या मार्गावर जाताना, माझी अशी इच्छा आहे की दिवाळीचे दिवे आपल्या मार्गावर अग्निशामकाप्रमाणे नाचत राहतील आणि आपल्याला घराचे मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करतात. दिवाळीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद\nदिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर, मला तुमच्या आयुष्यात आनंद वाढावा आणि तुमच्या आयुष्यातील त्रास वाटून घ्यावेत अशी माझी इच्छा आहे. दिवाळी शुभेच्छा 2020\nया दिवाळीत तुमची सर्व इच्छा पूर्ण होवो, तुम्हाला जगातील सर्व आनंद मिळू शकेल. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळी २०२० चा हा येणारा उत्सव तुमच्यासाठी आनंद आणून देईल, तुमच्या जीवनातील सर्व प्रयत्नांना प्रगती व यश मिळावे, देव आशीर्वाद देवो\nहे आई लक्ष्मी, कृपया माझ्या मित्राला अशी प्रगती द्या, त्याचे आशीर्वाद नेहमीच ठेवा. दिवाळी शुभेच्छा 2020\nफटाक्यांसह, मजाने भरलेली, दिवाळीची रात्र, संपूर्ण दिवस प्रेमाने भरलेली, आनंद आपल्याबरोबर कायमचा राहील.\nही दिवाळी आपणास मिळालेली सर्वोत्कृष्ट दिवाळी असो, तुम्ही नेहमीच अशीच प्रगती केली असेल. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nमाझी अशी इच्छा आहे की या दिवाळीत तुम्हाला आनंद, समृद्धी, शांती आणि प्रसिद्धी मिळावी. तू नेहमी आनंदी आहेस. -हप्पी दिवाळी शुभेच्छा 2020\nदिवाळी शुभेच्छा in marathi\nया दिवाळीत तुम्ही आणखी श्रीमंत व्हा, जगातील सर्व गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nभाग्य तो आहे ज्याने प्रशंसा करणे शिकले, परंतु हेवा वाटू नये. दिवाळीच्या शुभेच्छा आणि भरपूर शांती आणि समृद्धीसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपणास दिवाळीच्या खूप आनंदोत्सवाच्या शुभेच्छा, भरपूर फटाके टाकणे, भरपूर मिठाई खाणे आणि आम्हाला भेटा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हा दिवाळी सण तुम्हाला अपार आनंद, समृद्धी, कीर्ती देईल.\nआपणास दिवाळीच्या खूप आनंदोत्सवाच्या शुभेच्छा, भरपूर फटाके टाकणे, भरपूर मिठाई खाणे आणि आम्हाला भेटा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मला आशा आहे की हा दीपावली उत्सव तुम्हाला अफाट आनंद, समृद्धी, कीर्ती देईल.\nहा दिवस आनंदाने भरला जावो, जगातील सर्व आनंद तुम्हाला मिळावा, आपणास नेहमी आनंद असो, आपणास नेहमी उन्नती होवो, तू नेहमीच भरभराट होवो, तू नेहमीच निरोगी राहा. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nदिवे उत्सव आनंद आणि समृद्धीचे अग्रदूत असू शकतात. दिवाळी हा एक पवित्र प्रसंग आहे आणि वातावरण कोमलतेने आणि प्रेमाच्या भावनांनी भरलेले आहे, अशी आशा आहे की सौंदर्याचा हा उत्सव आपल्या मार्गावर आहे, येणा days्या काळात समाधानाची उज्ज्वल चमक आहे. दिवाळीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nदिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य. दीपावली शुभेच्छा\nलाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू शकतात प्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद. तुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे\nलक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा\nतेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदीपावलीचा प्रकाश तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे आयुष्य दिवाळीच्या दिवाप्रमाणे भरले जावो, तुमचेही आयुष्य आनंदात आणि आनंदाने भरले जावो. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nदिवाळी आली की दिवा लावा, आनंद सामायिक करा आणि लाडू खा. देवी लक्ष्मीची पूजा करा. हनुमान जी यांना भोग अर्पण करा. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nमाझ्या मित्रानो तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा, तुम्ही तेजस्वी असाल आणि तुम्ही नेहमीच प्रगती करा. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\nमाझ्या प्रिय मित्रा, तुम्हाला दिवाळीच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा, तुमचे जीवन प्रकाशाच्या वेगाने यशस्वी व्हावे आणि प्रकाश तेजस्वी रहावा आणि आपण नेहमी प्रगती करत रहा.\nनवरा नशेत घरी आला\nदारात बायको: तुझं हिम्मत कशी झाली… ..\nआपण … मला वचन दिले की तू\nकुठल्याही प्रसंगाशिवाय मद्यपान केले नाही,\nमग तू आज का प्यायलास\nमजेदार पती: प्रिये, सण\nफटाक्यांची, दिवाळी येत आहे .. \n त्यात नवीन काय आहे ..\nपती: रॉकेट लाइट करण्यासाठी आम्हाला बाटल्या हव्या आहेत.\nदिवाळीवर, मी तुम्हाला संपत्ती, आरोग्य आणि खूप मजा सह भरलेल्या वर्षासाठी शुभेच्छा पाठवू इच्छितो आपल्यास आशा आहे की आपण आनंदी दिवाळी आहात.\nदीपावली २०२० च्या मालकीच्या हक्कांवर देवाची लक्ष्मी आपल्या संपूर्ण अभिव्यक्ती पूर्ण करेल. आपणा सर्वांना आनंद द्या.\nतुमच्याकडे यावे म्हणून सॉफ्ट लाइट्स तुमच्यासाठी स्मिलींग पहा, तुमच्यासाठी कॅन्डल आपणास नकार देत आहेत, तुमच्यासाठी प्रतिक्षा करीत आहे कारण मी आपणास आनंदाच्या दिवाळीची विनंती करतो.\nएका दिवसासाठी सन ग्लोज; एक तासासाठी कॅन्डल; मिनीटसाठी मॅचस्टिक; परंतु कायमची शुष्क चमक. येथे चमकणारी दिवाळी आणि उजळ आयुष्यासाठी माझी इच्छा आहे. हॅप्पी दिवाळी.\nतुमच्या आयुष्यात शांतता, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य यांच्यात दिवाळीचे दिवे लावतील. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nडायस आणि गानांच्या प्रतिमेसह, आनंद आणि सामग्री आपल्या जीवनात आपला आणि तुमच्या कुटुंबाला खूप आनंद आणि समृद्धीवादी दिवाळीचा आशीर्वाद द्या.\nडायसची चमक आणि मंत्रां��ा इको सह, कदाचित आपली जीवन भरेल आणि आनंदी होऊ शकेल. तुम्हाला खूप आनंद व समृद्धीची इच्छा आहे दिवाळी.\nपरंतु जेव्हा आपण आनंदाची वेळ घालवाल तर विचार करू नका की हे सर्व मार्ग आहे, आमच्याकडे त्यापैकी कित्येकांची प्रतीक्षा आहे ज्यांचा वेळ जवळ येणार नाही.\nअसीम आनंद, समृद्धी, आरोग्य आणि संपत्तीसह,\nहजारो दिवे तुमचे जीवन उज्वल करतात,\nआपणास आणि आपल्या परिवारास\nदीपावलीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात उजळेल,\nदिवाळी दीयाप्रमाणे तुमचेही जीवन उत्साहाने\nभरले पाहिजे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2020\nएकत्र साजरे केलेल्या क्षणांच्या आठवणी …….\nमाझ्या अंत: करणात गुंतलेले क्षण, कायमचे …….\nया दिवाळीने मला तुझी मिस मिस बनवा.\nआशा आहे की ही दिवाळी तुम्हाला चांगले भविष्य\nआणि विपुल आनंद देईल\nतुम्हाला दिवाळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा,\nभरपूर फटाके खाली करा, भरपूर मिठाई खा आणि\nआमच्या भेटीला या, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची\nकाळजी घ्या. हा दिवाळी सण तुम्हाला अपार आनंद,\n-मी आशा करतो की दिवाळीचा प्रकाश होईल\nसर्व लोकांची अंतःकरणे उजळ करा\nजो भूताने फसविला आहे.\nवाईट शक्तीपेक्षा दिवे अधिक शक्तिशाली आहेत.\nअजून एक वर्ष संपेल, अजून एक वर्ष येईल.\nदिवाळीचा उज्ज्वल प्रकाश मिळावा अशी मी आशा करतो आणि प्रार्थना करतो\nआपल्या जीवनात एक नवीन अध्याय प्रकाशित करा.\nअशा प्रगतीच्या मार्गावर नेहमीच रहा.\nतुमचे आयुष्य आनंदी, अद्भुत असावे,\nचमकदार आणि जादुई दिवे\nदिवाळीच्या दिवे म्हणून दिवे\nतुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीचा पवित्र प्रकाशमय प्रकाश मिळावा अशी माझी इच्छा आहे\nया जीवनात आपल्यास आलेल्या अडचणींपासून\nबाहेर पडण्याचा मार्ग दाखवा, आपण नेहमी आनंदी आहात.\nमाता लक्ष्मी तुमच्या दारात येते, तुम्हाला मिळालेला आनंद,\nकीर्ती अपार आहे. हनुमान जी तुमच्याशी दयाळूपणे,\nदिवाळीचा पवित्र सण प्रेम आणि आनंद घेऊन येतो. तुमच्या आयुष्यात कृपा असो\nतुम्हाला दिवाळी सणाच्या शुभेच्छा.\nमला आशा आहे की ही दिवाळी,\nआपण नेहमी सर्वांनाच आनंदित करता,\nया वर्षी आपल्यासाठी आनंद.\nमला अशी इच्छा आहे की दिवाळीचा प्रकाशमय प्रकाश\nआपल्याला या जीवनात येणा the्या अडचणींपासून मुक्त\nकरणारा मार्ग दाखवेल, आपण नेहमी आनंदी रहा. तुमच्या सर्व\nइच्छा पूर्ण व्हाव्यात, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nअजून एक वर्ष संपेल,\nअजून एक वर्ष येईल.\nमी आशा करतो आणि प्रार्थना करतो की,\nतुमच्या आयुष्यात एक नवीन\nअध्याय प्रकाशित केला जाईल\nअशा प्रगतीच्या मार्गावर नेहमीच रहा.\nदिवाळी, प्रकाशाचा सण प्रेम आणि आनंद आणते.\nतुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होवो,\nदेवी आणि गणेश लक्ष्मी तुम्हाला प्रत्येक नकारात्मकतेतून\nमदत करतील आणि तुम्हाला समृद्धी, आनंद आणि संपत्ती देतील. ”\n“माझ्या प्रेमळ मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि\nमी तुमच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून तुमच्या आणि\nतुमच्या कुटूंबासाठी दिवाळीच्या भेट आणि\nदीपावली उत्सवासाठी मिठाई पाठवितो.”\n“माझ्या मित्राला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, व्यास\nआणि दिव्याचा हा सुंदर सण तुम्हाला आणि\nतुमच्या परिवाराला शांती व आनंद देईल.”\n“दिवाळीच्या निमित्ताने मी तुम्हाला\nदेवी लक्ष्मीचे गोड आशीर्वाद पाठवत आहे,\nतुमची तुमची सर्व इच्छा पूर्ण होवो अशी अपेक्षा\nआहे आणि येणा year्या वर्षात तुम्ही\nतुमचे सर्व स्वप्न साकार करा.”\n“प्रिय मित्रा, तू आमच्यासाठी खूप खास आहेस, कारण तुझी चांगली विचारसरणी आणि प्रगतीशील आणि प्रभावी निसर्ग आम्हाला यशस्वी करते. दिवाळी 2020 च्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला आपल्याबरोबर काम करण्यासाठी अधिक संधी द्या \nतुमचे जीवन सदैव प्रगती करो,\nदेवी लक्ष्मी आपल्या जीवनास आशीर्वाद दे,\nतुमच्याकडून मी आणि तुमच्या कुटुंबीयांपर्यंत\n“तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शांती आणि आनंदी शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. या एसएमएसमध्ये माझ्या मस्त मित्रासाठी आनंदी दिपावलीच्या शुभेच्छा आणि संदेश आहेत. मला आशा आहे की ही दिवाळी खूप आनंद आणि गोड क्षण आणेल आणि तुमच्या वर्कस्टेशनसाठी शुभेच्छा. ”\nआपण आपल्या जीवनात नेहमीच प्रगती करता,\nदेवी लक्ष्मी तुम्हाला सदैव आशीर्वाद देतील.\nआपण आणि माझ्या कुटुंबाकडून,\nदिवाळी 2020 च्या हार्दिक शुभेच्छा.\nतू आमच्यासाठी खूप खास आहेस. कारण तुमची चांगली विचारसरणी आणि प्रगतीशील व प्रभावी निसर्ग आम्हाला यशस्वी करते. तुम्हाला समृद्ध दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमच्याबरोबर काम करण्यासाठी आम्हाला अधिक संधी द्या\n“तुम्ही दिवाळीच्या सुंदर दिव्यासारखे खास आणि तेजस्वी आहात,\nआपण जिथे जाल तिथे आपली चमक पुढे घ्या. “\nदिवाळी 2020 च्या हार्दिक शुभेच्छा\nतुम्ही तुमच्या जीवनात न���हमी प्रगती करा, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम ठेवा. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, दिवाळी 2020 च्या हार्दिक शुभेच्छा.\nतुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.\nया सुंदर सणाच्या निमित्ताने मी आपणास आरोग्य, आनंद, यश, समृध्दी,\nवैभव आणि आनंदासाठी प्रार्थना करा. आपल्या प्रियजनांसोबत\nउत्सवाच्या सुंदर क्षणांसह आणि हशाने भरपूर मजा करा. दिवाळी 2020 च्या शुभेच्छा\n1. आम्ही तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो (We also wish you a very happy Diwali).\n5. “मनापासून धन्यवाद अशा दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्याबद्दल आणि आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल…. याचा खरोखर खूप अर्थ आहे ” (“A heartfelt Thank You for sending such a lovely Diwali greeting and wishing us…. It truly means a lot\n7. “ज्यांना तुमच्यावर प्रेम आहे त्यांना तुमच्याबद्दल सर्व काही माहित आहे… .. दिवाळीच्या अशा भेटवस्तूबद्दल माझे आभार जे माझ्यासाठी एक सुंदर आश्चर्यचकित झाले.” (“Those who love you know everything about you….. Thank you so much for such an adorable Diwali gift which came as a beautiful surprise to me.”).\n8. “तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छाने आमच्या दिवाळीच्या उत्सवांमध्ये आणखी एक गंमत भरली आहे…. थँक यू आणि हॅपी दिवाळी. ” (“Your Diwali wishes have added more fun to our Diwali celebrations…. Thank You and Happy Diwali.”).\n9. “तुमच्या शुभेच्छांनी आयुष्य आमच्यासाठी यशस्वी केले, तुम्हीही कायम हसत राहा.” (“Your good wishes made our lives successful, you always smiled too.”).\n10. आम्ही आमच्या कुटुंबातील ताराफ पासून दिवाळी की धैरो शुभेच्छा (Happy Diwali to you from our family.).\n२०२० में आने वाले दिवाली त्यौहार के लिए सबसे अच्छी ‘दिवाळी शुभेच्छा’ क्या हैं\nदोस्तों, आपके लिए हमने यहाँ पर आने वाली दिवाली के लिए सबसे अच्छी व् सबसे यूनिक दिवाळी शुभेच्छा 2020 कलेक्ट की हैं जो की आपको बहुत ही ज्यादा पसंद आने वाली है. तो इस आर्टिकल को आप ध्यान से पढ़े और अपने दोस्तों, परिवार, सगे-सम्बन्धियों के लिए Diwali Wishes in Marathi & दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जरूर सेव करें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1093/1223/Audit-Branch", "date_download": "2020-10-28T14:50:54Z", "digest": "sha1:A37XNSAYTRSALEQ22XJDQIONNV4ALJSZ", "length": 6005, "nlines": 107, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "लेखापरिक्षण शाखा", "raw_content": "\nप्रादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nयापूर्वी भूषविलेली पदे :\nसहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nसहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) तथा सदस्य सचिव, राज्यस्तरीय लेखा समिती, महाराष्ट्र राज्य, पुणे\nवार्षिक लेखापरीक्षा कार्यक्रम तयार करणे.\nवैधानिक/चाचणी/फेर लेखापरीक्षेची कारवाईसाठी सादर करणे.\nलेखापरीक्षा शुल्क वसुली व आकडेवारी संकलित करणे.\nसहकारी साखर कारखान्याचे वेगवेगळे आर्थिक प्रकरणाची छाननी.\nदोष दुरुस्ती अहवाल सहकारी साखर कारखान्याकडून आल्यावर त्यावरील पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे.\nलेखापरीक्षा विषयक माहितीचे संकलन व सादरीकरण.\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३१२८४ आजचे दर्शक: ६८८६\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_24.html", "date_download": "2020-10-28T14:17:42Z", "digest": "sha1:L4NYKXD4I2JU4BN7XFIO25ELFIOOU22O", "length": 9937, "nlines": 182, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/mpsc-ldo-recruitment/", "date_download": "2020-10-28T14:11:29Z", "digest": "sha1:RIIZVWMKIZ7T73Q54YMRNFC3STWZZWWQ", "length": 14250, "nlines": 319, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "महाराष्ट्र लोक सेवा आयोग MPSC Bharti 2019 For 435 Livestock Development Officer Posts | MAHA JOBS", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्���तेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nMPSC मार्फत “पशुधन विकास अधिकारी” पदाच्या 435 जागांसाठी भरती २०१९\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, अमरावती मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९\nमाधवराव तिडके कॉलेज, नागपूर मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/15-10-2020-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2020-10-28T14:44:08Z", "digest": "sha1:QMNFNNVY6O5OU6VAZ4BWTDPMAAZ4QNEI", "length": 10711, "nlines": 88, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "15.10.2020: रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ राज्यपालांचे गौरवोद्गार | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n15.10.2020: रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ राज्यपालांचे गौरवोद्गार\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n15.10.2020: रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ राज्यपालांचे गौरवोद्गार\nप्रकाशित तारीख: October 15, 2020\nरुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ राज्यपालांचे गौरवोद्गार\nमुंबई, दि. 15 : कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. गौरविण्यात आलेल्या कोरोना योद्ध्याला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा देखील राज्यपालांनी यावेळी केली.\nराजभवन येथे झालेल्या सोहळ्यात कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.\nयावेळी डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यानिक अधिकारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्ती, कक्षसेवक, भट्टीचालक, क्ष-किरण अधिकारी, परिसेविका अशा सुमारे 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास आणि अवर सचिव अर्चना वालझाडे या दोघांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.\nराज्यपाल म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मैदानात उतरलेत आणि कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले. कोरोना रुग्णांची सेवा करणारे हे योद्धे देवदूत आहेत. त्यांचे कौतुक करायला शब्द देखील कमी पडतील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.\nज्याप्रमाणे सीमेव�� लढून सैनिक देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांनी रुग्णांचे रक्षण करुन त्यांना जीवनदान देण्याचे काम केले आहे. सर्वांनी नेहमी चांगला विचार करा. चांगले काम करा. सकारात्मक विचार करत रहा, असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला.\nकोरोना रुग्णांची सेवा करताना ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यांना राज्यपालांनी यावेळी श्रद्धांजली अपर्ण केली.\nआरोग्यमंत्री श्री.टोपे यावेळी म्हणाले, आज झालेला हा सत्कार वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचाच त्यापैकी काहींचा प्रातिनिधिक सत्कार येथे करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडे सामान्य माणूस आशेने पाहत असून त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागत, आस्थापूर्वक चौकशी करीत रुग्णांना बरे करुया, असे आवाहन आरोग्यमंत्र्यानी यावेळी केले. राज्यातील रुग्णांना अधिक चांगली आणि दर्जेदार सेवा देण्याकरिता मिशन मोडवर काम करु, अशी ग्वाहीही आरोग्यमत्र्यांनी यावेळी दिली.\nकोरोनापासून बचावासाठी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे असून मास्कचा वापर, फिजीकल डिस्टसींग आणि सॅनिटायझरचा वापर या गोष्टी आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nकोरोनाच्या लढाईमध्ये आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांनी जोरदार लढाई लढली असून राज्यामध्ये बऱ्याच अंशी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी डॉ.व्यास यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती अंबेकर यांनी केले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khamang.blog/2018/10/15/%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0/?like_comment=84&_wpnonce=2ad6530255", "date_download": "2020-10-28T14:25:45Z", "digest": "sha1:BJTPWGC74FDXLLR3LYU5AKRVDUR5DAHC", "length": 11209, "nlines": 142, "source_domain": "khamang.blog", "title": "खजूराचे सार – खमंग", "raw_content": "\nउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म \nजय भगवति देवि नमो वरदे जय पापविनाशिनि बहुफलदे\nजय शुम्भनिशुम्भकपालधरे प्रणमामि तु देवि नरार्तिहरे॥1॥\nनवरात्री चा उत्सव म्हणजे उत्साहाला उधाण. घराघराप्रमाणे नवरात्रीच्या चालीरीती बदलतात. परंतु उपवास हा या सर्वांच्या केंद्र स्थानी असतोच. काहीजण उठता बसतां करतात, काहीजण एकादशी सारखा नऊ दिवस करतात, काहीजण भाजका फराळ करतात.\nउपवासाचे पदार्थ हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा व मनोरंजक विषय आहे. उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो व अमुक एक चालत नाही हा निर्णय कसा होतो हा एक कुतुहलाचा विषय आहे. तूर्तास हा निर्णय या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींकडे सोपवून आपल्या आजच्या पदार्था कडे वळूयांत.\n१ मोठी वाटी भरून नारळाचा चव\n२ छोट्या हिरव्या मिरच्या ( तिखट कितपत आहेत हे बघून ठरवा )\n१/ २ वाटी चिरलेली कोथिंबीर\nखजूर व चिंच गरम पाण्यात भिजत घाला. १/२ तास पुरेसे होते भिजण्यास. खजूर मिक्सर मधून फिरवून गाळून घ्या ( खजूराच्या बिया काढून घ्या आधीच ) चिंच कोळून घ्या. आता खजूराचे पाणी व चिंचेचा कोळ एकत्र करा.\nनारळाचा चव पण कोमट पाण्यात भिजत घाला व थोड्यावेळाने मिक्सर मधे फिरवून त्याचे दूध काढून घ्या. हल्ली नारळाचे दूध सूध्दा tetra pack मधे मिळते तेही तुम्ही वापरू शकता.\nहिरवी मिरची,आले व कोथिंबीर वाटून घ्या.\nखजूर, चिंच यांचे पाणी व नारळाचे दूध, मिरची, आले, कोथिंबीर यांचे वाटण, चवीनुसार मिठ व गूळ हे सर्व एकत्र करून ठेवा.\nआता तूप गरम करून त्यात जिरे व लाल मिरचीचे तुकडे घालून खमंग फोडणी करा.\nफोडणी गरम असतानाच सारावर घाला.सार पातळ अगर दाट हवे असेल तसे पाणी घाला व साराला उकळी आणायची.\nमस्त साराचा आस्वाद घ्या 👍\nजर उपवासाचे सार नको असेल तर हिंग व धने वापरून फोडणी करा .\nजर चिंच वापरायची नसेल तर आंबट ताक वापरू शकता पण ते उकळवता येणार नाही नुसतेच प्या. हे पण चविला उत्तमच लागते.\nहे अत्यंत आरोग्यदायी आहे.तसेच रक्तवर्धकही आहे.\nतुम्ही welcome drink म्हणून आधीच बनवून ठेवू शकता \nपुढील लेख Dill rice ( शेपू भात )\nसौ. संध्या वेंगुर्लेकर म्हणतो आहे:\nऑक्टोबर 15, 2018 येथे 8:05 सकाळी\nतुझ्या कल्पना शक्तीला मानाचा मुजरा.\nऑक्टोबर 15, 2018 येथे 8:31 सकाळी\nआमसुलाचं आगळ वापरू शकतो का चिंच अथवा ताकाऐवजी\nऑक्टोबर 15, 2018 येथे 8:36 सकाळी\nहो करू शकता 👍\nभक्ती नातू म्हणतो आहे:\nऑक्टोबर 15, 2018 येथे 8:34 सकाळी\nछान आहे ग करून बघते आता\nराजश्री देशपांडे म्हणतो आहे:\nऑक्टोबर 15, 2018 येथे 8:34 सकाळी\nहे सार आमटी, कढी किंवा सोलकढी अशा पदार्थांना substitute म्हणून वापरता येईल का म्हणजे जेवणात ओला पदार्थ म्हणून चालू शकेल का\nऑक्टोबर 15, 2018 येथे 8:37 सकाळी\nऑक्टोबर 15, 2018 येथ��� 8:50 सकाळी\nऑक्टोबर 15, 2018 येथे 9:52 सकाळी\nऑक्टोबर 15, 2018 येथे 11:39 सकाळी\nझकास रेसिपी ,आणि कडेची सजावट हि तितकीच सुंदर\nआई कोकमाच सार करते.\nआता भेळेच्या पाण्यासारखी खजूर चिंचेची चव आणता येईल साराला.\nसौ आरती राजाराम परिचारक म्हणतो आहे:\nचवीने चवीने आवडीने खावी अनारकढी,त्याचबरोबनी खावी मऊमऊ लुसलुशीत पानगी, आता करावी खजुराच्यासाराची तयारी जोश्यांच्या शुभांगीच्या ह्या चवदार कलाकृती.\nनवीन पदार्थाची निर्मिती आणि त्याचा आगळेपणा इतक्या आकर्षक पद्धतीने वाचकांच्या पानात वाढल्यानंतर तो अधिक रुचकर लागणार -याबद्दल लेखिकेने खात्री बाळगावी. आमच्या घरात उपास-तपास दुय्यम असल्यामुळे खजुराचे हिंग-धने वाटून-घाटून केलेले सार वारंवार रतीब लावेल याची खात्री बाळगावी. फुलांची रांगोळी आणि साहित्याचे रंगीत भांड्यातील विभाजन लेखिकेच्या कला कुसरीचे प्रतीक होय. अमेरिकेतून धन्यवाद\nमीरा आणि हेमंत कुलकर्णी, मिल्वॉकी\nमस्त पौष्टिक रेसिपी, करायला वेळ कमी आणि सोपी इतर रेसिपीज सुद्धा छान आहेत नक्कीच try करीन, ,,,,,,,,,स्मिता केळकर ( अमृता मोडक)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/hathras-dm-video-viral-victims-family-demands-cbi-probe/articleshow/78431815.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-10-28T15:23:49Z", "digest": "sha1:WZCRWOQXS2YFBEEDJNPBBBNGBFZBZ3HZ", "length": 17255, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहाथरस प्रकरणः प्रशासनाकडून धमक्या, पीडितेच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी\nहाथरस प्रकरणावरून विरोधी पक्ष आणि दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता प्रशासनाकडून धमकावलं जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता पीडितेच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीय.\nहाथरस प्रकरणः प्रशासनाकडून धमक्या, पीडितेच्या कुटुंबाचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल\nहाथरसः हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार ( hathras dm video viral) ) यांच्यावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कु���ुंबाने गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाने धमकी देऊन दबाव आणल्याचा आरोप केला पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. हाथरसचे जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया काही दिवसांत निघून जाईल. पण प्रशासन तर इथेच आहे, असं जिल्हाधिकारी या व्हिडिओमध्ये बोलत आहेत. तर आम्हाला प्रशासनाकडून धमकावलं जात आहे. प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जबाब बदलवण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. यामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशी ( cbi probe ) करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.\nआपल्यावर दबाव आणण्यात येत आहे. पोलिस ठाण्यात जाऊन जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर कुटुंबाती तीन सदस्यांनी काही कागदपत्रांवर सह्या कराव्यात यासाठी दबाव टाकला जात आहे, असं पीडितेच्या (वय ५० ) वडिलांनी सांगितलं.\nसरकारनं जी काही आश्वासनं दिली आहेत, त्यावर आम्ही समाधानी नाही. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी आणि ही चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचे देखरेखी खाली केली जावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. आमच्यावर पोलिस आणि प्रशासनाकडून सतत दबाव आणला जात आहे. माध्यमांच्या प्रतिनिधिंनाही भेटू दिलं जात नाही, असं पीडितेच्या वडिलांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याकडून शेअर केलेल्या व्हिडिओवर सांगितलं.\nव्हिडिओमध्ये हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार हे पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलताना दिसून येत आहेत. तुम्ही आपली विश्वासार्हता गमावू नका. अर्धे मीडियावाले निघून गेले आहेत. अर्धे उद्या उद्या सकाळी जातील. उद्या संध्याकाळपर्यंत दोन-चार उरतील. पण आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता जबाब बदलायचा की नाही हे तुमच्या आहे, असं जिल्हाधिकारी म्हणालेत.\nतुमची मुलगी करोनाने मेली असती तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली असती का आम्हाला धमक्या मिळत आहेत. वडिलांना धमकावलं जात आहे. त्यावेळी परिस्थिती अशी होती की मनात जे येतंय चे आम्ही बोलत होतो. आता ही लोकं आम्हाला इथं राहू देणार नाहीत, असा आरोप पीडितेच्या वहिनीने केला आहे.\nप्रशांत कुमार म्हणाले - बलात्कार झाला नाही\nदरम्यान, उत्तर प्रदेशचे अपर पोल��स महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. मुलीवर बलात्कार झालेला नाही. गळ्यावर झालेली गंभीर दुखापती आणि धक्क्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालातही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, असं प्रशांत कुमार म्हणाले.\n'हाथरससारख्या घटनांनी तळपायाची आग मस्तकात जाते, माझीही मुलगी १८ वर्षांची आहे'\nहाथरसच्या तरुणीवर बलात्कार झाला नाही, युपी पोलिसांचा दावा\nराहुल, प्रियांका गांधी दिल्लीला परतले\nहाथरसमधील कथित बलात्काराच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. हाथरसकडे रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ग्रेटर नोएडाजवल पोलिसांनी अडवलं. त्यांना त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना एक्स्प्रेस वे वरील एफ-१ गेस्ट हाउसमध्ये नेण्यात आलं. पण नंतर दोन्ही नेत्यांना युपी पोलिसांनी सोडलं. हाथरसला जाता न आल्याने या दोन्ही नेत्यांना हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटता आलं नाही. युपी पोलिसांनी सोडल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. यापूर्वी काँग्रेस कार्यकर्ते आणि युपी पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n६५ वर्षीय हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्या...\nBihar Election : मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सभेतलं '...\nदिशा सालियन मृत्यू प्रकरणात सुनावणीला सर्वोच्च न्यायालय...\nमोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींचा आरए...\nसंपूर्ण देशातील जनतेला मोफत करोना लस मिळणार: प्रताप सार...\nहाथरस, बलरामपूर, भदोही... यूपीतल्या बलात्कारांची यादी काही थांबेना महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n तुर्कीचे राष्ट्रपती 'अर्धनग्न', तर फ्रान्सचे राष्ट्रपती 'राक्षस'\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईचा आरसीबीला चौथा धक्का, शिवम दुबे आऊट\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nमुंबईराज्यात करोना लढ्याला मोठे यश; मृतांच्या संख्येत लक्षणीय घट\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nमुंबईसर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू करा; राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती\nन्यूजरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\nपोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\n कोषवृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी उपयुक्त; व्हाल मालामाल\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhigrampanchayat.com/user/Namuna_26Kh/", "date_download": "2020-10-28T15:00:53Z", "digest": "sha1:3NE4NYDXULOEGV3WW4AX5S6NIUYP2RUF", "length": 5228, "nlines": 28, "source_domain": "majhigrampanchayat.com", "title": "माझीग्रामपंचायत", "raw_content": "नमुना २६-ख मासिक अहवाल\nमहिना निवडा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जुन जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\tडिसेंबर\nमहिन्याच्या अखेरची शिल्लक हात शिल्लक\nअल्पबचत प्रमाणपत्रात गुंतविलेली रक्कम\nबँकेतील मुद्दत ठेवीत गुंतविलेली रक्कम\n(नियमापेक्षा जास्त रक्कम अधिक कालावधीसाठी हाती शिल्लक ठेवली असेल तर त्याबाबतची कारणे\nआपले सरकार ग्रामसेवक लॉगीन\nकेंद्रिय जन्म म्रृत्यु नोंदणी व प्रमाणपत्रे\nतुमच्या गावाची मतदार यादी\n१. हे शासकिय संकेतस्थळ (website) नसून खाजगी संकेतस्थळ (website) आहे. २. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे व त्यांना कामात सुलभता यावी यासाठी हे संकेतस्थळ बणविण्यात आलेले आहे. ३. या संकेतस्थळावर अधिकाधिक अचूक माहिती देण्याचाच कायम प्रयत्न असला तरीही कुठल्याही माहीतीची वापरकर्त्याने स्वत: शहानिशा करावी. तसेच कायदेश��र बाबीसाठी संबधित शासकिय अधिकृत माहितीचा उपयोग करावा. ४. हे संकेतस्थळ व संकेतस्थळावरील माहीती वापरणे कुणावरही बंधनकारक नाही, तसेच वापरकर्त्यास होणारी कुठल्याही प्रकारची कायदेशीर, आर्थिक व इतर जोखीम आम्ही स्वीकारत नाही.तसेच कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही. ५. शासनाने निश्चित केलेल्या नमुन्याव्यतिरिक्त या संकेतस्थळावर टाकण्यात येणारे अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, व इतर नमुने हे ग्रामसेवकाला उपयुक्त वाटल्यासच वापरावे, ते पुर्णपणे अचूक आहेत असा दावा आम्ही करत नाही. तसेच कुठल्याही नमुन्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या आपण आम्हांस स्वतंत्रपणे कळवू शकता. ६. या संकेतस्थळावरील माहिती कॉपी करून इतर खाजगी संकेतस्थळावर प्रसिद्ध करता येणार नाही. ७. या संकेतस्थळाची ग्रामसेवकाला त्याच्या कामात थोडी जरी मदत झाली, तरी हे संकेतस्थळ बनविण्याचा उद्देश सफल होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-28T14:56:08Z", "digest": "sha1:5ZSLK5I7ZTKUDQDRDKXEIHACQ5O5V52O", "length": 13418, "nlines": 150, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "ध्वनिचित्रफीत दालन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनचे दातृत्व पुरस्कार प्रदान\n27.10.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०२० रोजी पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रमांसाठी अधिकाधिक निधी संकलन करणा-या व्यक्ती,…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.10.2020 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा\n27.10.2020 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मंगळवारी राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n19.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सा��कल वाटप\n19.10.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले, श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n14.10.2020: राजभवन येथे करोना देवदुतांचा सन्मान\n14.10.2020: दैनिक शिवनेर तर्फे राजभवन येथे आयोजित सन्मान करोना देवदुतांचा या कार्यक्रमात निवडक समाजसेवींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला….\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n15.10.2020 : आरोग्य विभागातील करोना योध्यांचा सत्कार\n15.10.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n15.10.2020: अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन\n15.10.2020: भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n14.10.2020: राजभवन येथे करोना देवदुतांचा सन्मान\n14.10.2020: दैनिक शिवनेर तर्फे राजभवन येथे आयोजित सन्मान करोना देवदुतांचा या कार्यक्रमात निवडक समाजसेवींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला….\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n02.10.2020: राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन\n02.10.2020: महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त व दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे उभय महापुरूषांना…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n30.09.2020 : करोना संक्रमणाच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा ॲण्ड आलब्लेस, गोकुलदास तेजपाल (जीटी) आणि सर ज. जी. समूह या शासकीय…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.09.2020: “आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे”: राज्यपाल\n27.09.2020: पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदीक ‘किमो रिकव्हरी किट’चे राज्यपाल…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n14.09.2020: जिगाव प्रकल्पासंदर्भात जयंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट\n14.09.2020 : बुलढाणा जिल्यातील जिगाव पाटबंधारे प्रकल्पाच्या अडचणी दूर करून तो यथाशिघ्र पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n11.09.2020 : जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन\n11.09.2020 : जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ या सचित्र पुस्तकाचे आणि ई बुकचे प्रकाशन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, माहिती…\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T15:12:36Z", "digest": "sha1:YDIXYBB3LAISOQQP6PLWQJAAIALVJ4WB", "length": 19865, "nlines": 159, "source_domain": "sajagtimes.com", "title": "ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज\nसजग वेब टीम, मुंबई\nमुंबई, (दि.२) | ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मा���मत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल.\nकोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतात. पण ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये अशा प्रकारे घरांचे मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामुळे ग्रामस्थांना या पद्धतीने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या कर्जाच्या बोजाची नोंद होत नसल्यामुळे बँका, पतसंस्था यांच्याकडूनही कर्ज नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आता हा शासन आदेश रद्द करुन नमुना ८ वर बँका, पतसंस्था आणि इतर अधिकृत वित्तीय संस्थांना कर्जाचा बोजा चढविण्यास अनुमती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या संस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.\nकेंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी स्वामीत्व योजना हाती घेतली असून सर्व गावांची ड्रोनद्वारे मोजणी होऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहेत. पण तोपर्यंत पूर्ववत ग्रामपंचायत नमुना ८ मालकीहक्क दर्शविणारे मालमत्ता कर आकारणी पत्रकावर बँका, पतसंस्था आणि इतर परवानगी असलेल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचे बोजा नोंद करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने आज घेतला आहे. यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळेल.\nआंबेगाव-शिरुर मधील सुमारे दीड हजार सिंचन योजनांचा वीजपुरवठा होणार खंडीत\nसजग वेब टिम, आंबेगाव मंचर | आंबेगाव-शिरुर तालुक्‍यातील सुमारे दीड हजार सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडीत होणार आहे. शिरुर शहराला तातडीने... read more\nकल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर\nकल्याणी पवार यांना ग्रामविकास प्रतिष्ठान राजगुरूनगर या सं��्थेचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर सजग वेब टीम, बाबाजी पवळे राजगुरूनगर | पुर,ता.खेड... read more\nजुन्नर तालुक्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांना सुरुवात\nजुन्नर तालुक्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांना सुरुवात सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगांव (दि.५)| जुन्नर तालुका कार्यकारणीची बैठक नारायणगांव येथे पार पडली... read more\nअतुल बेनके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर रास्ता रोको प्रकरणी गुन्हे दाखल\nनारायणगाव | दिनांक १३ जानेवारी २०१९ रोजी नारायणगाव-गुंजाळवाडी रस्त्याचे काम व्हावे म्हणून करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी... read more\nमाध्यमांचे धडक प्रश्न बाबू पाटेंची बेधडक उत्तरे; नारायणगाव ग्रामपंचायत वर्षपूर्ती पत्रकार परिषद\nसजग वेब टीम नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायत सत्ता बदल होऊन २३ फेब्रु.२०१९ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. नारायणगावच्या जनतेच्या विश्वासास... read more\nनारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन\nनारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | अकोले तालुक्यातील राजुर येथील ८५ वर्षांची परंपरा... read more\nलिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना…\nलिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना… आपल्याकडे पाणी हेच जीवन आहे असं लोकं म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी पाणी हा सुद्धा एक अत्यावश्यक आणि... read more\nदुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट\nदुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा;मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याचे दिले आश्वासन सजग वेब टिम, मुंबई मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार... read more\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; महाराजांच्या जन्मस्थळी येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर |... read more\nशिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध गुन्हा दाखल\nसजग वेब टीम, जुन्नर जुन्नर -शिरोली बुद्रुक (ता.जुन्नर) येथे महिला व बालविकास विभागाची मान्यता न घेता शिवऋण प्रतिष्ठान नावाने अनधिकृत... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/25/Dattaji-Ravdev-passed-away.html", "date_download": "2020-10-28T13:30:28Z", "digest": "sha1:WFPOJZJ6VT6BVAPCWPXDTBHSFW24H3EB", "length": 22544, "nlines": 17, "source_domain": "www.evivek.com", "title": " Dattaji Ravdev passed away - विवेक मराठी", "raw_content": "आत्मविलोपी व्यक्तिमत्त्वाचा धनी कार्यकर्ता - दत्ताजी रावदेव\nसंघटकामध्ये अनेक गुण असावे लागतात व ते दत्ताजींमध्ये निश्चितच होते, त्यांचे थोडक्यात वर्णन एका संस्कृत सुभाषितामध्ये केल्याप्रमाणे असे आहे - 'उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रू विग्रहे| राजओएद्वारे स्मशाने च य: तिष्ठति स: बांधव:||' आयुष्यात आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यात त्यांनी संघातून मिळालेल्या संस्काराची आठवण ठेवली होती. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा लेखप्रपंच.\nजो खरा आणि हाडाचा नेता असतो, त्याच्या रोजच्या व्यवहारावरून जे लक्षात येते, त्याचे थोडक्यात वर्णन करायचे तर असे करता येईल - हा नेता स्वत: घडत असताना इतरांनाही संधी उपलब्ध करून देतो व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. योग्य व्यक्तीची निवड करणे व ओत्याला तशी संधी उपलबब्ध करून देणे हेही तो सतत लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असतो. अशा मोठ्या मनाचे कार्यकर्ते निर्माण करण्याच कारखाना आपल्या देशात १९२५ साली नागपूर येथे सुरू झाला व थोड्याच दिवसांत या विलक्षण कारखान्याचा विस्तार देशभर झाला. त्या कारखान्याचे नाव रा.स्व. संघ. या देशव्यापी कारखान्यात एकापेक्षा एक महान अशा असंख्य कार्यकर्त्यांची निर्मिती झाली, त्यातलेच एक म्हणजे द.मो. उर्फ दत्ताजी रावदेव. अत्यंत सामान्य रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबात २३ जुलै १९३४ रोजी विदर्भात दत्ताजींचा जन्म झाला व गेल्या २९ ऑगस्ट २० रोजी वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे बालपण नागपुरात महाल परिसरातच गेल्याने संघाशी संबंध आला नसता तरच आश्चर्य घडले असते. आयुष्यात आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यात त्यांनी संघातून मिळालेल्या संस्काराची आठवण ठेवली होती. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा लेखप्रपंच.\n२३ जुलै हा दिवस म्हणजे लोकमान्य टिळकांची जन्मतिथी. या दिवशी जी व्यक्ती किंवा संस्था जन्मास येईल, ती व्यक्ती किंवा संस्था अलौकिक/अजरामर कार्य करणारच, असा संकेत असावा. २३ जुलै या दिवशी दत्ताजी रावदेव व भारतीय मजदूर संघ या दोघांचा जन्म झाला. भा.म. संघाच्या माध्यमातून असंख्य कामगारांच्या जीवनातील समस्या सोडवण्यात दत्ताजींनी आपल्या जीवनाची ५० वर्षे आनंदाने व कर्तृत्वभावनेने खर्ची घातली. रेल्वेतील सुमारे ३७ वर्षांच्या सेवेत त्यांनी १९६४ साली वाडीबंदर येथील गूड्स शेडमधून भा.म. संघाशी संलग्न मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या कार्यात प्रवेश केला. सुरुवातीला शाखा स्तरावर कामाला सुरुवात करून १९७३मध्ये मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या महामंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली व एक वर्षाच्या आत - म्हणजे १९७४ साली आपल्या मागण्यासाठी रेल्वे कामगारांनी देशव्यापी संप घडवून आणला. विख्यात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी या संपाचे नेतृत्व केले होते, पण संप सुरू होण्याच्या आधीच सरकारने त्यांना व त्यांच्या अनेक नेत्यांना अटक केल्याने संपूर्ण देशभराची जबाबदरी भारतीय रेल्वे मजदूर संघावर (भारतीय मजदूर संघाशी संलग्न देशातल्या रेल्वेच्या सर्व झोनमधील संघटनांचा महासंघ) आली व मध्य रेल्वेची जबाबदारी रावदेव यांच्यावर आल्याने त्यांनी महिनाभराची सुटी घेऊन मध्य रेल्वेवरील सर्व प्रमुख स्टेशनांवर दौरा केला. या दौऱ्यात शेकडो कार्यकर्त्यांच्या व हजारो कामगाराच्या गाठीभेटी घेऊन ८ मे १९७४पासून सुरू होणाऱ्या देशव्यापी संपासाठी त्यांची मानसिक तयारी केली. त्यामुळेच तो संप यशस्वी झाला.\nत्या संपाच्या काळातल्या काही आठवणी कायम लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्या संपाची नोटिस देण्यासाठी एप्रिल १९७४मध्ये दोन प्रमुख संघटनांचे (साम्यवादी व भारतीय मजदूर संघाचे) कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने बोरीबंदर येथे जनरल मॅनेजर कार्यालयासमोर एकत्र झाले होते. प्रथम साम्यवादी नेता बोलायला उभा राहिला व त्याने रेल्वे प्रशासनाविरोधात दमदाटीची भाषा करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी दम देताना म्हटले, “हमारी मांगे पुरी नही होगी, तो हम ये बिल्डिंगको तोड डालेंगे, आग लगा देंगे\" त्याचबरोबर शिव्या द्यायला सुरुवात केली. आम्ही सर्व भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते विचलित झालो. त्यानंतर रावदेव बोलायला उभे राहिले व त्यांनी आधीच्या साम्यवादी नेतृत्वाच्या भाषणाचा जाहीर निषेध करून न थांबता असे घोषित केले की “ही तोडफोडीची भाषा थांबवली नाही, तर भा.म. संघाचे आम्ही कार्यकर्ते या सं��ुक्त मोर्चातून बाजूला होऊ. आम्ही सरकारला/रेल्वेला आश्वासन देतो की घातपाताच्या मार्गावर भा.म. संघाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही व आम्ही रेल्वे मालमत्तेचे प्राणपणाने रक्षण करू. कारण ही व्यवस्था देशाची आहे व आम्ही ‘देशहित‘ सर्वोपरी मानणारे आहोत. मात्र सनदशीर मार्गाने आम्ही आमच्या मागण्या पदरात पाडून घेऊच.“ त्यांच्या या स्पष्ट व आश्वासक भाषणामुळे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. नंतर साम्यवाद्यांच्या नेत्याने माफी मागितली व असली भाषा पुन्हा काढणार नाही असे आश्वासन दिले. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रातही शिस्तपालन होऊ शकते व देशहिताला प्राधान्य दिले जाते, हे अधोरेखित झाले व रावदेवांच्या खंभीर व देशभक्तिपूर्ण भाव असलेल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.\nसंपाच्या काळात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली होती. त्यांच्या घरी आर्थिक अडचण निर्माण झाली होती, तिची दखल घेऊन आम्ही कार्यकर्त्यांनी त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन योग्य ती मदत उपलब्ध करून दिली. अशाच प्रकारे त्यांच्या कार्यकाळात सर्व सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सतत उभे राहून दत्ताजींनी भारतीय मजदूर संघटना म्हणजे ब्रेड-बटर युनियन नसून परिवार आहे, हे सिद्ध केले.\nअसाच एक प्रसंग - वाडीबंदर कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने (कक्कड यांनी) एक दिवस तेथील एका महिला कार्माचाऱ्याला आज्ञा केली की “तुम कलसे मेरे कमरेमे बैठना शुरू करो.“ यावर ती महिला कर्मचारी घाबरली व रडायला लागली, कारण तिने त्याच्या नजरेतला विखारी भाव ओळखला होता. रावदेवांना ही गोष्ट समजताच त्यांनी एका कार्यकर्त्याला (रुईकर यांना) बरोबर घेऊन तातडीने बोरीबंदर गाठले. डी.आर.एम. साठ्ये यांच्या ऑफिसमध्ये जाऊन हा घाणेरडा प्रकार त्यांच्या कानावर घातला. डीआरएमसाहेबांनी तेथल्या तेथे त्या लंपट अधिकाऱ्याला तेथून हलवले व तोंडी आदेशाने दुसऱ्या जागी त्याची बदली करून त्याला शिक्षा दिली. अत्यंत तत्परतेने केलेल्या या कामगिरीमुळे अधिकाऱ्यांमध्ये रावदेवांविषयी दबदबा निर्माण झाला.\nभारतीय मजदूर संघाने रावदेवांमध्ये असलेल्या नेतृत्वगुणांची योग्य ती नोंद घेतली व १९७८मध्ये चेन्नई येथील ऐतिहासिक अधिवेशनात भारतीय रेल्वे मजदूर संघाच्या (रेल्वेतल्या संघटनांचा महासंघ) राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी दत्ताजींवर सोपवण्यात आली. त्यांनी अत्यंत समर्थपणे १४ वर्षे ती जबाबदारी पेलली. त्यानंतर भा.रे.म. संघाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सरकारी कर्मचारी राष्ट्रीय परिसंघाची जबाबदारीही त्यांच्याकडे चालून आली. त्या काळात त्यांनी रेल्वे कामगारांच्या समस्या मार्गी लावल्या. त्यातील एक समस्या म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यावर तो मूळ वेतनात समाविष्ट करावा अशी वेतन आयोगाने केलेली शिफारस कार्यान्वित होत नव्हती, ती गिरीश अवस्थी (भा.म. संघाचे तत्कालीन अध्यक्ष) यांच्या मदतीने रावदेवांनी त्या वेळचे पंतप्रधान मा. अटलजींच्या कानावर घातली व मान्य करून घेतली (२००४). त्यांच्या या कामगारहिताच्या कामगिरीची दखल सर्वांनी घेतली. एव्हाना त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती, पण कामगार सेवेच्या व्रतात खंड पडला नाही. भा.म. संघाच्या नियमाप्रमाणे सत्तरीनंतर कोणत्याही पदावर न राहता जमेल ती जबाबदारी पार पडायचीच, या नियमाला अनुसरून त्यांनी २००७ साली रेल्वेतल्या मान्यतेसाठी होऊ घातलेल्या निवडणूक दौऱ्यात सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करून प्रचार केला व काही प्रमाणात यश प्राप्त करून दिले. या काळात असंख्य कामगारांच्या शासनात अडकून पडलेल्या समस्या मार्गी लावल्या, त्याचबरोबर कित्येकांच्या घरगुती समस्याही मार्गी लावल्या. त्यामुळे संघटनेच्या परिवारात अण्णा रावदेव यांना कुटुंबप्रमुखाचे स्थान मिळाले व ते त्यांनी कर्तृत्वभावनेने स्वीकारले. त्यामुळे भा.म. संघ म्हणजे ‘पारिवारिक संघटना’ हा विश्वास पक्का झाला. म.रे.क. संघाचे प्रथम महामंत्री म्हणून अमलदारसिंग यांची नियुक्ती झाली. ते संघाबाहेरचे होते, तरी दत्ताजींनी त्यांना योग्य तो मानसन्मान दिला.\nदत्ताजींच्या या आगळ्यावेगळ्या जीवनप्रवासात सौ. वहिनीनी भारतीय नारीचा आदर्श समोर ठेवून जी साथ दिली, तिला तोड नाही. आर्थिक विवंचना असतानाही त्यांनी संसाराचा गाडा हाकताना पतीला मोलाची साथ दिली, तिला सलामच करायला हवा. वहिनींच्या अकाली मृत्यूने (दि. १६ जून २००३) दत्ताजींच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी मुलाने व सुनेने भरून काढली. त्यांनी दत्ताजींच्या मार्गात अडथळे येऊ दिले नाहीत. त्यांच्या एकुलत्या ���क नातीने त्यांच्या अंतिम प्रवासात अमेरिकेतून येऊन त्यांच्या मृत्यूला थोपवून धरले होते. तिच्या उपस्थितीत अण्णांनी २९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता जगाचा निरोप घेतला.\nश्रद्धेय दत्तोपत ठेंगडी, संघाचे प्रचारक यांना व भा.म. संघाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना ते त्यांच्या या संघटनेच्या जीवनप्रवासाचे श्रेय देत असत. दत्तोपंत तर रावदेवांच्या परोक्ष त्यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना आम्ही अनेक वेळा अनुभवले आहे. संघटकामध्ये अनेक गुण असावे लागतात व ते दत्ताजींमध्ये निश्चितच होते, त्यांचे थोडक्यात वर्णन एका संस्कृत सुभाषितामध्ये केल्याप्रमाणे असे आहे - 'उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रू विग्रहे| राजद्वारे स्मशाने च य: तिष्ठति स: बांधव:||'\nअशा या आत्मविलोपी नेत्याचे निधन अकाली झाले असे जरी म्हणता येत नसले, तरी केवळ त्याच्या अस्तित्वामुळे आजही अनेक समस्या सुटू शकत होत्या, म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कामगारांतर्फे व संघस्वयंसेवाकांतर्फे त्यांना ही विनम्र श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/08/firozabad-40-year-jeweller-burn-alive-cctv-video-viral.html", "date_download": "2020-10-28T13:37:53Z", "digest": "sha1:SXNCME7G6NCRWJR3ZK5PSWG6UBQ5O4VV", "length": 5464, "nlines": 73, "source_domain": "www.smartichi.com", "title": "भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर, अंगावर शहारे आणणारा VIDEO", "raw_content": "\nHomeमाहिती आणि बरेच काहीभरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर, अंगावर शहारे आणणारा VIDEO\nभरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर, अंगावर शहारे आणणारा VIDEO\nउत्तर प्रदेशातील Uttar Pradesh फिरोजाबाद येथे एक धक्कादायक प्रकार घडला. फिरोजाबाद पोलीस स्टेशनच्या द्वारिकाधीश भागात सराफा व्यापाऱ्याला जिवंत जाळण्यात आले. आगीत होरपळलेल्या या सराफा व्यापाऱ्यानं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र 90 टक्के शरीर भाजले आहे. ही सर्व थरारक घटवा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच कैद झाली. सराफा व्यापाऱ्याला लगेचच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nअसे सांगितले जात आहे की, फिरोजाबादमधील घंटघर कृष्णा पाडा येथील राहणारे राकेश वर्मा यांचे सोन्याच्या दागिने दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एकाशी वाद झाला होता. मंगळवारी संध्याकाळी संतप्त आरोपी त्याच्या दुकानात पोहोचला, आणि थिनर अं���ावर टाकून आग लावली. हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.\nआग लावल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. तर, राकेश वर्मा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. स्वत: चा बचाव करण्यासाठी राकेश यांना पळताना पाहून लोकं घाबरले. आगीचा गोळा रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे बाजारपेठेत भीती पसरली आहे . काहींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.\nएसपी ग्रामीण राजेश कुमारही घटनास्थळी पोहोचले. गंभीरपणे जळलेल्या राकेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एसपी ग्रामस्थांनी सांगितले की, व्यावसायिकाला त्याच्या स्वत: च्या चुलत भावानं जाळल्य़ाची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.\nक्राइम माहिती आणि बरेच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/06/07/prachin_udyog_4/", "date_download": "2020-10-28T14:22:42Z", "digest": "sha1:QI6EF627IL2CVD7I4I6GIPMT252JYXJN", "length": 9762, "nlines": 55, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "प्राचीन भारतीय उद्योगांचे स्वरूप – नदी व समुद्राजवळची गावे, वस्त्या – कलापुष्प", "raw_content": "\nप्राचीन भारतीय उद्योगांचे स्वरूप – नदी व समुद्राजवळची गावे, वस्त्या\nभारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत. पण नदी काठावर काही ठराविक गावांपाशी नदी ओलांडून जाण्यासाठी ज्यामुळे माणसे आणि सामानाची वाहतूक एका तटाकडून दुस-या तटाकडे करण्यासाठी होड्या असलेले लोक रहात. त्याच भागातील सुतार लोकांच्या सहाय्याने अशा ठिकाणे होड्या बनविल्या जात. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा नद्यांच्या काठावर अशी वाहतूक चालत असे. मासे आणि वाहतूक अशा दोन्ही व्यवसायांनी तेथील लोकांचे अर्थार्जन होत असे. एक कथा सांगितली जाते की सदलपट्ट नावाच्या एका व्यापा-याने ५०० कुंभाराना आर्थिक मदत करून त्यांनी बनवलेली मडकी तो गंगेच्या काठावरील गांवात बोटीतून नेऊन विकत असे. मोठे व्यापारी स्वत:च्या बोटी ठेवत ज्यातून ते अनेक प्रकारच्या वस्तू आजुबाजूच्या प्रदेशांत विकत असत. थोडक्यात नद्यांच्या काठावरूनही काही उद्योग चालत होते हेच यातून लक्षांत येते.\nसमुद्र किना-यावर फार प्राचीन का��ापासून अनेक बंदरे होती आणि परदेशाशी त्यांचा व्यापारी संबंध होता. पश्चिम किना-यावर जुन्या काळी (Barygaza)भडोच, (Sopara) शूर्पारक, (Calliena) कल्याण, Semylla चोल, (Mandagora) बाणगोट, (Palaepatamae) दाभोळ, (Melizigara) राजापूर, (Aegidii) गोवा, (Naura) कन्नानूर, कालिकत, (Tyndis) पोन्नाई, (Muziris) क्रंगानोर, (Nelcynda) कोट्टायम (Comar) कन्याकुमारी, (Colchi) कोरकाई, (Camara) तर पूर्व किना-यावर कावेरीपत्तनम, (Poduca) अरिकमेडू, (Nikam) नागपट्टणम,आणि (Maslia) मछलीपट्टणम, (Poduca) अरिकमेडू अशी अनेक प्राचीन बंदरे होती. या सर्व बंदरातून बोटी अफिका, अरब प्रांत, पूर्वेस जावा सुमात्रा बेटांपर्यंत व्यापारी मोहिमा करीत असत. या बंदरात या प्रांतातून बोटी येत आणि भारतीय उत्पादने निर्यात होत आणि आलेल्या परदेशी वस्तू उतरवून घेतल्या जात.\nचाणक्याच्या पुस्तकांत बंदरातून येणा-या मालावरती करांबद्दल नोंद आहे, तसेच बदरांमध्ये कर वसूलीचे कार्यालय तसेच सामान ठेवण्याच्या कोठारांचा उल्लेख आहे. या कार्यालयात सरकारी कर्मचारी काम करत असत. बंदरात आलेल्या बोटींना प्रवासात काही अपघात, वादळी हवेमुळे नुकसान झाले असेल तर अशा बोटींची दुरुस्ती करण्यासाठी सोय बंदरात केलेली असे. बोटी बांधण्याचे व्यवसाय येथे चालत. भारतीय बोटी चांगल्या दर्जाच्या होत्या आणि काही बोटी खाजगी मालकीच्या होत्या, प्रामुख्याने व्यापारीवर्गाच्या ज्यातून ते स्वत: परप्रांतात माल ने आण करीत. बंदरात बोटींवरील सामानाची चढ उतार करणारे मजूर असत. देशाच्या अंतर्भागातून आलेला माल परदेशी पाठविणे आणि आलेला परदेशी माल देशाच्या अंतर्भागात पाठविणे असे काम येथे चाले. परदेशांतून भारतात येणा-या मालापेक्षा जास्त माल निर्यात केला जाई. भारतीय व परदेशी व्यापा-यांचे अशी बंदरे भेटीचे स्थान असे. अनेक परदेशी प्रवाशांनी या बंदरातील बाजारपेठा आणि त्यातील वस्तूंचे वर्णन केले आहे.\nसर्वच समुद्रकिना-यावर मच्छिमारी हा व्यवसाय होत होता. भारतीय किनारे अनेक प्रकारचे विविध मासे असलेले आहेत. समुद्रातून मिळणारे शंख, कवड्या यांना त्या काळात सर्व समाजातून विशेष मागणी असे. त्याच बरोबर समुद्रात मिळणारे मोती गोळा करणे हा पण एक व्यवसाय चाले. केरळचा किनारा, कन्याकुमारी हे प्रांत मोत्यांसाठी प्रसिद्ध होते. समुद्रकिना-यावर मोठ्या प्रमाणात चालणारा व्यवसाय हा मिठागरे हा होता. मीठ ही अन्नपदार्थ बनविताना वापरण्याची महत्वाची गोष्�� आहे. मिठागरे करताना समुद्राचे जमिनीवर येणारे पाणी अडवून ते सूर्यप्रकाशात वाळू देतात ज्याने मीठ मिळते. मिठाची मागणी खूपच असे.\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #१६ – महाराजाधिराज\nNext Post: शोधयात्रा भारताची #१७ – दिशांचे आम्हाला धाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mycarimport.co.uk/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T13:50:14Z", "digest": "sha1:SDVHHT2S6BFAVCP5Y3JVMF3BLXTK7IF5", "length": 25801, "nlines": 194, "source_domain": "mr.mycarimport.co.uk", "title": "स्वित्झर्लंड पासून युकेला कार आयात करणे | माझी कार आयात", "raw_content": "आपला शोध वर टाइप करण्यास प्रारंभ करा आणि शोधाकडे परत दाबा.\nयुरोपियन युनियन ते यूके\nउर्वरित जग ते युके\nयूकेकडून एनझेड मधील कार खरेदी करा\nयूकेला गाडी पाठवित आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nयुरोपियन युनियन ते यूके\nउर्वरित जग ते युके\nयूकेकडून एनझेड मधील कार खरेदी करा\nयूकेला गाडी पाठवित आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nयूकेचे अग्रगण्य कार आयात करणारे\nयूकेचे अग्रगण्य कार आयात करणारे\nआपले वाहन स्वित्झर्लंड पासून युनायटेड किंगडम आयात करा\nआपण आपले वाहन युनायटेड किंगडममध्ये आणण्याचा विचार करीत आहात\nयेथे एक कोट मिळवा\nआमचे कोट पूर्णपणे समावेशक आहेत आणि पूर्णपणे आपल्या आवश्यकतांवर आधारित आहेत. आपण या पृष्ठाद्वारे आपले वाहन आयात करण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक शोधू शकता परंतु स्टाफच्या सदस्याशी संपर्क साधण्यास आणि बोलण्यास अजिबात संकोच करू नका.\nआम्ही स्वित्झर्लंडमधून नोंदवलेल्या बर्‍याच मोटारी त्यांच्या मालकांनी युकेला चालवल्या आहेत आणि आधीच येथे आहेत, फक्त त्यासह आयात नोंदणी प्रक्रिया आवश्यक डीव्हीएलए. तथापि आम्ही आपली कार कोणत्याही युरोपियन युनियनच्या सदस्यापासून युकेला मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया हाताळू शकतो.\nआम्ही बहुतेक पूर्णपणे विमा उतरवलेल्या ट्रान्सपोर्टर वाहनांवर रस्त्यावरुन ट्रक करतो, परंतु कार आधीपासून युकेमध्ये असेल किंवा वाहन यूकेमध्ये नेण्याचा विचार करीत असेल तर तेही घेऊ शकतील.\nआयातीसाठी कर मार्गदर्शक तत्त्वे\nस्वित्झर्लंडकडून यूकेला कार आयात करताना, 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार 20% व्हॅटच्या अधीन असतात, जोपर्यंत आपण हस्तांतरित रहिवासी नसल्यास जो स्वित्झर्लंडमध्ये 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहतो आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ कारच्या मालकीची आहे.\n30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या कार्स 5% व्हॅटच्या ऐतिहासिक दराच्या अधीन आहेत, जोपर्यंत आपण हस्तांतरित रहिवासी नसल्यास जो स्वित्झर्लंडमध्ये 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिला असेल आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ कारची मालकी नसेल.\nपूर्व-नोंदणी प्रकार मंजूरी आणि बदल\n10 वर्षांपेक्षा कमी वयाची वाहने\nयूके आगमन झाल्यावर, आपल्या वाहनास यूके प्रकाराच्या मंजुरीचे पालन करण्याची आवश्यकता असेल. आम्ही हे एकतर परस्पर ओळख किंवा प्रक्रियेद्वारे करू शकतो आयव्हीए चाचणी.\nप्रत्येक कार वेगळी असते आणि प्रत्येक उत्पादकाकडे त्यांच्या ग्राहकांना आयात प्रक्रियेद्वारे मदत करण्यासाठी वेगवेगळ्या समर्थन मानक असतात, म्हणून कृपया चौकशी करा जेणेकरून आम्ही आपल्या वैयक्तिक परिस्थितीसाठी इष्टतम वेग आणि किंमतीच्या पर्यायावर चर्चा करू.\nआम्ही आपल्या वतीने संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थापित करतो, जरी ते आपल्या वाहन उत्पादकाच्या होलोगोलेशन टीमबरोबर किंवा परिवहन खात्याशी व्यवहार करीत असेल तर आपण कायदेशीररीत्या नोंदणीकृत आहात या ज्ञानामुळे आपण आराम करू शकता. डीव्हीएलए कमीत कमी वेळेत.\nस्वित्झर्लंडमधील डाव्या हँड ड्राईव्ह कारना काही बदल आवश्यक आहेत ज्यात येणा traffic्या वाहतुकीची चकाकी टाळण्यासाठी हेडलाइट पॅटर्नसह, मैदाना प्रति तास वाचन करण्यासाठी स्पीडो आणि आधीपासूनच सर्वत्र सुसंगत नसल्यास मागील धुक्याचा प्रकाश यासह काही गोष्टी आवश्यक आहेत.\nआम्ही आयात केलेल्या वाहनांच्या मेक आणि मॉडेल्सची विस्तृत सूची तयार केली आहे जेणेकरून आपल्या वैयक्तिक कारसाठी काय आवश्यक असेल याचा आपल्याला द्रुत किंमतीचा अंदाज दिला जाऊ शकतो.\n10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या व क्लासिक कार\n10 वर्षापेक्षा जास्त जुन्या कार आणि क्लासिकला मान्यता मंजुरी प्रकारची सवलत आहे, परंतु अद्याप नोंदणीपूर्वी एमओटी चाचणी आणि काही बदल आवश्यक आहेत. बदल वयावर अवलंबून असतात परंतु सामान्यत: हेडलाईट आणि मागील धुक्यासाठी असतात.\nयूके क्रमांक प्लेट्स आणि डीव्हीएलए नोंदणी\nआम्ही आमच्या क्लायंटना आमच्या स्वत: च्या माय कार आयटम समर्पित मध्ये प्रवेश करण्यासाठी यशस्वीरित्या लॉबिंग केल्या डीव्हीएलए खाते व्यवस्थापक, चाचणी टप्पा पार केल्यावर, नोंदणी पर्यायी पद्धतींपेक्षा वेगवान मंजूर केली जाऊ शकते.\nत्यानंतर आम्ही आपल्या नवीन यूके नंबर प्लेट बसवू शकतो आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी संकलन किंवा वितरण करण्यासाठी वाहन तयार करू शकतो.\nएक सुव्यवस्थित, सोयीस्कर प्रक्रिया जी बर्‍याच वर्षांपासून तयार केली गेली आहे, स्वित्झर्लंडहून युकेला कार आयात करणे सोपे नव्हते. आपल्या आवश्यकतांमध्ये धावण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी, आमच्याशी आज +44 (0) 1332 81 0442 वर संपर्क साधा.\nआम्ही आयात केलेली काही नवीन वाहने पहा\nहा त्रुटी संदेश केवळ वर्डप्रेस प्रशासनास दृश्यमान आहे\nत्रुटी: कोणतीही पोस्ट आढळली नाहीत.\nया खात्यात इन्स्टाग्राम डॉट कॉमवर पोस्ट उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करा.\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nयेथे एक कोट मिळवा\nसुपरकारपासून सुपरमिणीपर्यंत आयात आणि नोंदणीकृत यूकेमध्ये काही असले तरीही तज्ञ\nकित्येक दशकांच्या कार आयात आणि विक्रीच्या अनुभवासह, टिमने ज्या प्रकारचा व्यवहार केला नाही तेथे असे काही दिसत नाही\nव्यवसायाचे मार्केटिंग करेल, चौकशीचे व्यवहार करेल, ग्राहकांचे व्यापार करेल आणि व्यवसाय नवीन प्रदेशात आणेल.\nविक्की कॉग्स व्यवसायात बदलत ठेवतो आणि व्यवसायात गुंतलेली सर्व प्रशासकीय कामे सांभाळतो.\nफिल जगभरातील ग्राहकांशी व्यवहार करतो आणि प्रत्येक मार्गाने त्यांना मदत करतो.\nजेड हे यूकेमध्ये वाहन चाचणी आणि नोंदणी सबमिशनमध्ये तज्ञ आहेत.\nआमचे ग्राहक काय म्हणतात\nप्लेट्स आल्या आहेत, तुमच्या सर्व सहकार्याबद्दल तुमचे आभार, तुमच्या कंपनीशी वागताना मला आनंद झाला आणि मला हा शब्द पसरविण्यात काहीच अडचण येणार नाही.\nमोठी म्हणायला फक्त एक द्रुत टीप धन्यवाद आणि कार्यसंघातील उर्वरित सर्व. मला गाडीबद्दल काळजी वाटली आहे, मला वाटते की तुला हे माहित आहे आज सांगितले जाऊ शकते की आयव्हीए चाचणी होता ही फक्त एक चांगली बातमी होती. पुन्हा धन्यवाद, आपण एक चांगले कार्य केले आहे आणि मी उत्सवाच्या विश्रांतीनंतर सर्व काही बोलण्या��ी आणि आपल्याला पाहण्याची उत्सुक आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nमाझी कार आयातीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मला माहित आहे की हे विशेषतः आव्हानात्मक होते, परंतु आपल्या संपर्कांमुळे धन्यवाद योग्य भाग प्राप्त करण्यास सक्षम होते आणि त्वरित आणि समाधानकारकतेने सर्व समस्यांचे निराकरण करण्यात सक्षम होते.\n2008 फेरारी एफ 430 स्कूडेरिया\nमाझ्यासाठी हे इतक्या द्रुत आणि कार्यक्षमतेने केल्याबद्दल तुमचे आणि कार्यसंघाचे खूप आभार. मी भविष्यकाळात इतर कोणत्याही छान कार आयात करण्याची आवश्यकता असल्यास मी भाग्यवान असेल तर मी पुन्हा आपल्या सेवा वापरण्याची खात्री करुन घेईन.\nआमचे वाहन यूकेला आणण्यासाठी आणि आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्यात चांगली नोकरी केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही शक्य तितक्या दुबई ग्राहकांना आपला मार्ग पाठविण्याचा प्रयत्न करू.\nनील आणि कारेन फिशर\nऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, लिंचेनस्टाइन, लक्संबॉर्ग, मोनॅको, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, अँडोर, पोर्तुगाल, स्पेन, रशिया, पोलंड, चेक, स्लोवाकिया, हंगेरी, ग्रीस, सायप्रस, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, आइसलँड, इटली, आयर्लंड प्रजासत्ताक\nबहरैन, इस्राएल, जॉर्डन, कुवैत, लेबनॉन, लिबिया, मोरोक्को, ओमान, कतार, सौदी अरेबिया, ट्युनिशिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती\nहाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, जपान, मलेशिया\nयुनिट्स 5-,, विलो इंडस्ट्रियल पार्क, विलो रोड, कॅसल डोनिंग्टन, डर्बशायर, डीई 9 74 एनपी.\nआयात करण्यासाठी किंवा एखादे कोट मिळविण्यासाठी आपली वाहन विनंती कृपया बाजार विनंती अर्जावर भरुन द्या\nइतर सर्व चौकशीसाठी कृपया +44 (0) 1332 81 0442 वर कॉल करा\nहे मॉड्यूल बंद करा\nमाझी कार आयात करुन आपले वाहन आयात करण्यासाठी एक कोट मिळवा\nमाय कार इंपोर्टने प्रारंभ पासून समाप्त होईपर्यंत हजारो वाहन आयात यशस्वीरित्या केले आहेत. आपले वाहन जगात कुठेही आहे, आम्ही आपल्या आयात आणि नोंदणी प्रक्रियेची प्रत्येक पायरी हाताळू शकू. आपले वाहन जेथे जेथे आहे तेथे आम्हाला अद्ययावत स्थानिक ज्ञान आणि आत्मविश्वास देण्यासाठी आमच्याकडे प्रत्येक खंडातील एजंट्सचे जागतिक नेटवर्क आहे.\nआमच्या साइटसाठी डीव्हीएसए मंजूर चाचणी सुविधेसाठी आम्ही यूकेमध्ये एकमेव कार आयातकर्ता आहोत ज्याने महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ डीव्हीएसए निरीक्षक आमच्या ग्राहकांच्या वाहनांना वैयक्तिक प्रकारची मंजुरी देण्यासाठी आमच्या ऑनसाईट टेस्टिंग लेनचा वापर करतात. आमची जगभरातील उपस्थिती आणि यूकेच्या अनुपालनातील सर्व पैलूंबद्दल सतत वचनबद्धतेसह, आम्ही आमच्या क्षेत्रातील बाजाराचे नेते आहोत.\nकोट मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nहा संदेश पुन्हा कधीही पाहू नका\nहे मॉड्यूल बंद करा\nयुनायटेड किंगडममध्ये आपले वाहन आयात करण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी कोट मिळवा\nमाय कार इम्पोर्टने हजारो आयात केलेल्या वाहनांची नोंदणी यशस्वीरित्या केली आहे. आपले वाहन जगात कुठेही आहे, आम्ही आपल्या आयात आणि नोंदणी प्रक्रियेची प्रत्येक पायरी हाताळू शकू.\nआमची जगभरातील उपस्थिती आणि यूकेच्या अनुपालनातील सर्व पैलूंबद्दल सतत वचनबद्धतेसह, आम्ही आमच्या क्षेत्रातील बाजाराचे नेते आहोत. आपण वैयक्तिकरित्या आपले वाहन आयात करीत असाल, व्यावसायिकपणे अनेक वाहने आयात करीत असाल किंवा आपण तयार करीत असलेल्या वाहनांना कमी प्रमाणात मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीत असलात तरी आमच्याकडे आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि सुविधा आहेत.\nआमचा कोट विनंती फॉर्म भरुन अजिबात संकोच करू नका जेणेकरून आम्ही युनायटेड किंगडमला आपले वाहन आयात करण्यासाठी कोटेशन देऊ शकू.\nकोट विनंती फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा\nनाही धन्यवाद, मला रस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ja/43/", "date_download": "2020-10-28T14:34:41Z", "digest": "sha1:PPHYDY4S672SR7V4WEI6S4CZB6XOFYYD", "length": 24370, "nlines": 941, "source_domain": "www.50languages.com", "title": "प्राणीसंग्रहालयात@prāṇīsaṅgrahālayāta - मराठी / जपानी", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलाव��त\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » जपानी प्राणीसंग्रहालयात\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nप्राणीसंग्रहालय तिथे आहे. あそ-- 動-- で- 。\nतिथे जिराफ आहेत. キリ-- い-- 。\nमाझ्याजवळ कॅमेरा आहे. カメ-- 持-- い-- 。\nमाझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरापण आहे. 私も ビ------ 持-- い-- 。\nमाझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरापण आहे.\nतिथे एक कॅफे आहे.\nतिथे एक रेस्टॉरन्ट आहे. あそ-- レ----- あ--- 。\nतिथे एक रेस्टॉरन्ट आहे.\nगोरिला आणि झेब्रा कुठे आहेत\nगोरिला आणि झेब्रा कुठे आहेत\nवाघ आणि मगरी कुठे आहेत\nवाघ आणि मगरी कुठे आहेत\n« 42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + जपानी (1-100)\nस्पेन मध्ये चार मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्या स्पॅनिश कॅटालोनियन, गॅलिशियन आणि बास्क ह्या आहेत. केवळ बास्क भाषा ही एक रोमन युरोपातील शिल्पकला किंवा स्थापत्यकलेचे मूळ नसलेली भाषा आहे. ती स्पॅनिश-फ्रेंच सीमा भागात बोलली जाते. सुमारे 800,000 लोक बास्क भाषा बोलतात. बास्क युरोपमधील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. परंतु या भाषेचे मूळ अद्याप अज्ञात आहे. त्यामुळे भाषातज्ञांसाठी बास्क एक कोडे म्हणून राहिली आहे. युरोप मधील केवळ बास्क ही देखील अलिप्त भाषा आहे. असे सांगायचे आहे कि, ती अनुवांशिकरीत्या कोणत्याही भाषेशी संबंधित नाही. तीची भौगोलिक परिस्थिती याचे कारण असू शकते. पर्वत आणि किनारपट्टीमुळे बास्क लोकांनी नेहमी अलिप्त वास्तव्य केले आहे. अशा प्रकारे, भाषा अगदी इंडो-युरोपियांच्या स्वारीनंतरही अस्तित्वात राहिल्या आहेत.\nबास्क' ही संज्ञा लॅटिन 'वस्कॉनेस' कडे नेते. बास्क भाषिक स्वतःला युस्काल्डूनाक किंवा बास्क भाषेचे वक्ते म्हणवतात. त्यांची भाषा युस्कारासह ते किती ओळखले जातात हे दाखवितात. शतकांपासून प्रामुख्याने युस्कारा मौखिकरित्या नामशेष झाली आहे. त्यामुळे, केवळ काही लिखित स्रोत आहेत. भाषा अजूनही पूर्णपणे प्रमाणबध्द नाही. अधिकांश बास्क हे दोन-किंवा अनेक भाषीय आहेत. परंतु ते बास्क भाषा देखील ठेवतात. कारण बास्क प्रदेश हा स्वायत्त प्रदेश आहे. ते भाषा धोरण कार्यपध्दती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुलभ करते. मुले बास्क किंवा स्पॅनिश शिक्षण निवडू शकतात. विविध विशेष बास्क क्रीडा प्रकार देखील आहेत. त्यामुळे बास्क लोकांच्या संस्कृती आणि भाषेला भविष्य असल्यासारखे दिसते. योगायोगाने संपूर्ण जग एक बास्क शब्द ओळखते. \"El Che\" चे ते शेवटचे नाव आहे. होय ते बरोबर आहे, गुएवरा\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/best-new-mini-ac-bus-start-in-goregaon-and-grant-road-45114", "date_download": "2020-10-28T14:31:01Z", "digest": "sha1:K4FJPJAMTRD6ZS5OO6UL3YXPBYJXJN6C", "length": 8387, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा\nग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा\nमुंबईतील अनेक मार्गावर ही बस धावत आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना कमी तिकीट दरात गारेगार प्रवास करता येतो.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुंबईतील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं सामान्यांना मोठ्या त्रासाला सामेरं जावं लागतं. गल्लोगल्ली वाहना���च्या मोठमोठ्या रांगा लागत असल्यानं प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागतो. मात्र, प्रवाशांची या त्रासातून सुटका करण्यासाठी बेस्टनं (BEST) काही महिन्यांपूर्वी मिनी एसी बसची (Mini AC Bus) सेवा सुरू केली. मुंबईतील अनेक मार्गावर ही बस धावत आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना कमी तिकीट दरात गारेगार प्रवास करता येतो. त्यामुळं प्रवाशांची या मिनी एसी बसला मागणी वाढली आहे.\nप्रवाशांचा वाढलेला प्रतिसाद पाहता बेस्टनं अनेक छोट्या रस्त्याच्या व वर्दळीच्या मार्गावर ही सेवा सुरू केली आहे. त्याचप्रमाणं, आता गोरेगाव (Goregaon) व ग्रॅण्ट रोड (Grant Road) परिसरात बेस्टनं ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळं येथील रहिवाशांना (Residence) मोठा दिलासा मिळाला आहे.\nबस मार्ग ए-४५१ ही गोरेगाव रेल्वे स्थानक (पू) ते आदर्श नगर (आरे वसाहत) या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पहिली बस ६.०० वाजता चालविण्यात येणार असून, शेवटची बस १०.०० वाजता चालविण्यात येणार आहे.\nबस मार्ग ए-१०४ ही ग्रँट रोड स्थानक (प) ते जे.मेहता मार्ग या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पहिली बस सकाळी ६.०० वाजता व शेवटची बस १०.०० वाजता चालविण्यात येणार आहे.\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\n'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या\nखाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख\nअंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i160607020953/view", "date_download": "2020-10-28T13:34:51Z", "digest": "sha1:CGK2TQZQWVXZBM6JN6R6UOA75X36S36T", "length": 15464, "nlines": 168, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मी माझ्याशी", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|\nही आपली खुशाल हसत आहे\n‘ मिस्टिक ’ अनुभव\nप्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते\nअसे बोलवते तरी कसे\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे\n‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार ��राठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nही आपली खुशाल हसत आहे\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nतोंडपूजा - छे, व्यवहार\nनाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.\nअ. कोणत्याहि रकमेस दहानी गुणतांना योजावयाचा शब्द . जसेः - चारदाही चाळीस ; सातदाही सत्तर . [ दाहा ]\nस्त्री. डाव ; हार .' गोसाविया खेळतां जीयावरि दाही ये तेयाचिए पाठीवरी अरुहण करीति ;' - लीच १ . ३३ . ( दाव - डाव )\nस्त्री. ( विरु . ��्र . ) द्वाही . द्वाही पहा . [ द्वाही अप . ]\nघरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा\nवायवीयसंहिता उत्तर भागः - विषयानुक्रमणिका\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ४१\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ४०\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३९\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३८\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३७\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३६\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३५\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३४\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2019/06/15/sa_makar_sankrant/", "date_download": "2020-10-28T14:06:20Z", "digest": "sha1:62KRFS7I4LQ4VYPGOAHGE7IS34HV6HTX", "length": 11655, "nlines": 79, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "मकरसंक्रांत – कलापुष्प", "raw_content": "\nभारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात. मकर संक्रांत हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही तर पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी जोडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वर्षाचे कालमानाने 12 भाग केलेले आहेत. 12 महिने आहेत तशा 12 राशी देखील आहेत. त्या क्रमाने मेष, वृषभ इंत्यादी आहेत. आपल्याला पृथ्वीवरून सूर्य या 12 राशींच्या चक्रातून जाताना दिसतो.\nपृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून सूर्य सर्वात दक्षिणेकडे 22 डिसेंबर किंवा 1 पौष (भारतीय सौर कालगणने प्रमाणे) या दिवशी दिसतो. त्या दिवसानंतर तो उत्तरेकडे सरकताना दिसतो. 22 जून किंवा 1 आषाढ या दिवशी सूर्य सर्वात उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्तावर असतो. मग पुन्हा दक्षिणेकडे सरकायला लागतो. सहा महिन्यानंतर पुन्हा उत्तरेकडे. असे सूर्याचे आयन आपल्याला दिसते.\n(खरं तर सूर्य स्थिर आहे. फिरणार्‍या पृथ्वीवरून आपण त्याला पाहतो म्हणून आपल्याला ‘तो’ फिरतो असे दिसते. यालाच म्हणतात – सूर्याचे भ्रमण दृगोत्तर होते.)\nसूर्य उत्तरेकडे सरकणार म्हणजे ऊन वाढणार – ऊर्जा वाढणार – वनस्पतींना अन्न बनवायला अधिक वाव मिळणार, प्राण्यांना ते खायला मिळणार. जीवाला बरे वाटणार. आनंदाचे दिवस असले की – उत्साह वाढतो – उत्सव, सण करावासा वाटतो. पूर्वी कदाचित हाच दिवस मकर संक्रांत म्हणून मानत असावेत. कालांतराने पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दक्षिणायनाचा दिवस आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस यात अंतर पडले.\nढोबळमानाने 150 वर्षात एक दिवसाचा फरक पडतो. असं कधी होईल का की मकर संक्रांत 22 जूनला येईल सध्या मकर संक्रांत 14 जानेवारीला येत आहे. काही वर्षांनंतर ती 15 जानेवारीला येईल. भारतात – खरे तर भारतीय उपखंडातच मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकाच दिवशी साजरा होत असूनही त्या सणाची नावे मात्र खूपच वेगळी आहेत.\nमहाराष्ट्रात मकर संक्रांत किंवा संक्रांत म्हणतात. “तिळगूळ घ्या गोड बोला” असे म्हणत तीळ आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या वड्या किंवा लाडू यांची देवाण-घेवाण करतात.\nमहाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकातसुद्धा जवळजवळ महाराष्ट्रासारखाच हा सण साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते. ‘एल्लु’ म्हणजे सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबर्‍याचे काप आणि बेळ म्हणजे गुळाचे खडे; यांचे वाण सुपातून नेतात. त्यात कधी सक्कर अच्चू म्हणजे बत्तासे, उसाचे करवे असेही पदार्थ ठेवतात. ते एकमेकांना देता-घेताना ‘एल्लू बेळ तिंडु झोल्ले मातंडी‘ म्हणजे ‘तिळगूळ खा चांगलेच बोला’ असं म्हणतात.\nमहाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या गुजरात आणि राजस्थानमध्ये हाच सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तिळगुळाची चिक्की करतात. या मोसमात आलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे घालून मिश्र भाजी किंवा उंधीयू करतात. पतंग-उडविण्याचा मोठा जल्लोष असतो. जणू काही पतंगाच्या मार्गानं शर्यतच लागलेली असते – सूर्यापर्यंत पोचायची\nगोवा, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा, प. बंगाल, बिहार, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मणिपूर या सगळ्या प्रांतांमध्ये ‘मकर संक्रांत’ साजरी केली जाते.\nआंध्र प्रदेशात हा सण चार दिवस असतो – १. भोगी, २. पेट्टा पांडुगा ३. कणुमा आणि ४. मुक्कनुमा\nहरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये तिला ‘माघी ’ म्हणतात.\nकाश्मीरमध्ये ‘शिशुर सैंक्रांत’ म्हणतात.\nआसाममध्ये ‘माघी बिहु’ किंवा ‘भोगाली बिहु’ असं म्हणतात.\nउत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’ म्हणतात.\nदक्षिणेकडील प्रांतांमधूनही हा सण साजरा होतो.\nतामिळनाडूत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.\nकेरळ प्रांतात ‘मकर विलु’ म्हणतात.\nभारताबाहेर भारताजवळच्या देशांमध्येही हा सण साजरा होतो.\nनेपाळमध्ये ‘तरुलोक – माघी’,\nतर कंबोडिआमध्ये ‘मोहा संक्रांत’ म्हणून हा सण साजरा होतो.\nया सणाशी अनेक पौराणिक कथा��ी जोडलेल्या आहेत\nमकर राशीचा स्वामी शनि म्हंटला जातो – (शनि या शब्दाचा अर्थ हळू हळू सरकणारा) तो सूर्यापासून निर्माण झाला आणि खूप लांब गेला. वर्षातून एकदा एक महिनाभर सूर्य शनिला भेटतो, तो हा सण. (यात खगोलशास्त्रीय तथ्य किती – याचा शोध घेणार\nया क्षणापासून देवतांचा दिवस सुरू होतो. (देव लोक वर – उत्तरेकडे राहातात असे मानतात. उत्तरीय ध्रुव प्रदेशात या क्षणानंतर सूर्य दिसायला सुरूवात होते)\nया दिवशी भगीरथाने गंगा स्वर्गातून खाली आणली, विष्णूने असुरांचे निर्दालन करून त्यांना मेरू पर्वताखाली गाडले, भीष्माने देह ठेवला इत्यादी कथा प्रचलित आहेत. या कथांमधून वास्तव आणि अवास्तव यांची सरमिसळ झाली आहे.\nPrevious Post: कोजागरी पौर्णिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_invest", "date_download": "2020-10-28T14:40:11Z", "digest": "sha1:BXMCC4XGO3WUJKFVPAWT2CXSEP5T2RVK", "length": 7588, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शेती गुंतवणूक — Vikaspedia", "raw_content": "\nयामध्ये जैविक, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग नियंत्रणाची माहिती दिली आहे.\nया विभागात पिकांच्या वेगवेगळ्या जाती व बी बियाणे यासंबधी तसेच ते कोठे उपलब्द होतात या विषयी माहिती दिली आहे.\nपीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. मातीपरीक्षनामुळे उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते, जमिनीमधील दोष समजतात, योग्य पिकांची निवड व नियोजन करता येते, जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येते व आवश्यक तेवढेच खत पुरवठा करता येतो.\nया विभागात शेडनेट हाऊस बद्दलची माहिती देण्यात आली आहे.\nशेती अवजारे व उपकरणे\nह्या विभागा मध्ये विविध प्रकारच्या शेती उपकरणाची माहिती दिलेली आहे. उदा. धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीचे उपकरण, ऊस गाठी खुडी, इ.\nपिक वाढीसाठी जमीन, पाणी व खतांची गरज असते. पिकांना पाणी देण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. या विभागामध्ये विविध प्रकारच्या सिंचन पद्धतींची माहिती पुरवण्याचा प्रयत्न आहे.\nसेंद्रिय आणि रासायनिक खते\nह्या विभागामध्ये विविध प्रकारच्या जैविक तसेच रासायनिक खतांची माहिती दिली आहे. तसेच विविध कीटक नाशकासंबधीची माहिती दिलेली आहे.\nहरितगृह / आच्छादन गृह\nहरित / आच्छादन गृहातील वनस्पतींना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासुन संरक्षण मिळते. ह्या विभागमध्ये हरितगृहाची / आच्छादन गृहाची माहिती दिलेली आहे.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2020-10-28T14:08:27Z", "digest": "sha1:BCI3TX2UIVMZQNP62KZW6FZWOQAIDM6B", "length": 8505, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुकडे - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ .३८३ चौ. किमी\n• घनता ८८६ (२०११)\nकुकडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\nबोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर वाळवे गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१५ कुटुंबे राहतात. एकूण ८८६ लोकसंख्येपैकी ४६० पुरुष तर ४२६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.५८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७९.९० आहे तर स्त्री साक्षरता ६४.८५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.७९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बो���सरवरुन दिवसभर उपलब्ध असतात.\nरावते,खानिवडे, शिगाव, खुताड, वाळवे, बोरशेती, लालोंडे, किराट, गुंदाळे, महागाव, कांबळगाव ही जवळपासची गावे आहेत.कुकडे गावासह महागाव आणि वाळवे गावे महागाव ग्रामपंचायतीमध्ये येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२० रोजी ०६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/page/88/", "date_download": "2020-10-28T13:30:22Z", "digest": "sha1:FXNTFZFJ6G2UHVSVWZJVTZJOOQNPGIVT", "length": 9526, "nlines": 111, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Puneri Speaks - Page 88 of 91", "raw_content": "\nGame Of Thrones चा भाग प्रदर्शनाआधीच फोडल्याबद्दल मुंबईत ४ जणांना अटक\nGame of Thrones ची ख्याती ऐकली नसेल असे कोणी असेल असे वाटत नाही. जे पाहत नाहीत त्यांनाही या मालिकेबद्दल उत्सुकता … Read More “Game Of Thrones चा भाग प्रदर्शनाआधीच फोडल्याबद्दल मुंबईत ४ जणांना अटक”\nलवासा प्रवेशाचे अवाजवी दर रद्द करण्याचे पीएमआरडीए चे आदेश\nपुणे: लवासा म्हणजे पुण्याच्या सौंदर्यातील एक हिराच, पण सरकारने लवासा चा विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा रद्द केल्यानंतर तेथील काम रखडले … Read More “लवासा प्रवेशाचे अवाजवी दर रद्द करण्याचे पीएमआरडीए चे आदेश\nशाहरुख खान चे फिरले तारे\nम्हणतात ना की सुखाचे नऊ दिवस, एकदा दुःखाचे दिवस चालु झाले की झाले. असेच सध्या किंग खान शाहरुख खान यांच्या … Read More “शाहरुख खान चे फिरले तारे”\nखरीप पिकांची धूळधाण व कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच..\nमराठवाड्यात यंदाही दुष्काळी स्थिती असून, आतापर्यंत पावसाच्या ७७पैकी केवळ २९ दिवस पाऊस झाला असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. कर्जमाफीची घोषणा … Read More “खरीप पिकांची धूळधाण व कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच..”\nभारतीय सेनेच्या घोषवाक्य पाट्या बघून पाकिस्तान सुद्धा म्हणत असेल, “नको नादाला लागायला”\nपाट्या म्हणले की पुण्याच्या पाट्या ऐकल्या असतील पण एक पाऊल पुढे जात सेनेने सीमेजवळ ज्या पाट्या लावल्यात त्या बघून तुम्हीही … Read More “भारतीय सेनेच्या घोषवाक्य पाट्या बघून पाकिस्तान सुद्धा म्हणत असेल, “नको नादाला लागायला””\nअरे व्वा….हा गाव घेतोय जवानाकडून ध्वजारोहणाचा कार्यक्रम\nदरवर्षी गावागावातून देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या जातात, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी रात्रंदिवस पार पाडणाऱ्या शुर सैनिकांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी … Read More “अरे व्वा….हा गाव घेतोय जवानाकडून ध्वजारोहणाचा कार्यक्रम”\nपुरुषोत्तम करंडक……महाविद्यालयीन तरुणांसाठीचे नाट्यकलेचे व्यासपीठ\nपुण्यात महाविद्यालयात शिकत असताना नाट्यवेड्या तरुणांना पुरुषोत्तम करंडक जिंकण्याचे स्वप्न आले नसेल तर तो नाट्यकार कसला. पुण्यात ऑगस्ट महिना उजाडताच … Read More “पुरुषोत्तम करंडक……महाविद्यालयीन तरुणांसाठीचे नाट्यकलेचे व्यासपीठ”\nहसून हसून पोट दुखेल, महिलेने फेसबुक वर मैत्रिणीच्या बहिणीचा फोटो टाकला आणि इंटरनेट वर फोटोशॉप करणाऱ्यांनी कमाल केली\nमहिलेने फेसबुक वर मैत्रिणीच्या बहिणीचा ENGAGEMENT चा फोटो टाकला आणि त्यातील मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला फोटोशॉप करून काढायला लावले, पण … Read More “हसून हसून पोट दुखेल, महिलेने फेसबुक वर मैत्रिणीच्या बहिणीचा फोटो टाकला आणि इंटरनेट वर फोटोशॉप करणाऱ्यांनी कमाल केली”\nसंजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…\nअभिनेता संजय दत्त जेल मधील शिक्षा संपवून आल्यानंतर त्याचा पहिला चित्रपट आता रिलीज होणार आहे. भूमी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज … Read More “संजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…”\nसातारच्या “हणमंतराव गायकवाड” या कोट्याधीश व्यावसायिकाची एक असामान्य यशोगाथा – BVG Group\nहणमंतराव गायकवाड एक असामान्य यशोगाथा हणमंतराव गायकवाड मुळचे रहिमतपूर, सातारा येथील. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद याच दोन महान … Read More “सातारच्या “हणमंतराव गायकवाड” या कोट्याधीश व्यावसायिकाची एक असामान्य यशोगाथा – BVG Group”\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/maharashtra-kesari-2020-preparation-ground-6843", "date_download": "2020-10-28T14:25:34Z", "digest": "sha1:GRQKBL7N6Y2NQK2VBPZ74T3GOHV334MV", "length": 7885, "nlines": 121, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Maharashtra Kesari 2020 preparation of ground | Sakal Sports", "raw_content": "\nमहाराष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल\nमहाराष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल\nशक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्तीचा आखाडा तयार करण्याची पद्धत आगळी असते. मातीवरील कुस्तीसाठी दोन आखाडे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणण्यात आली.\nम्हाळुंगे : बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात शुक्रवारपासून 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेची तयारी पूर्णत्वास आली असून, यंदा सर्वोच्च प्रतिष्ठेची गदा कोण पटकाविणार, याची उत्कंठा शिगेला पोचली आहे.\nगुरुवारी सकाळपासून सुमारे 44 जिल्ह्यांमधून पहिलवानांचे आगमन होऊ लागले. सुमारे 900 ते 950 कुस्तीगीर व सव्वाशे पंच दाखल झाले आहेत. पंचांसाठी उजळणीची दोन सत्रे, 'अ' विभागातील 57 आणि 79 किलो या वजनी गटांतील तब्बल 200 पहिलवानांची आज वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली.\nVideo : पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार; अभिजित, बाला रफिक मैदानात उतरणार\nशक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्तीचा आखाडा तयार करण्याची पद्धत आगळी असते. मातीवरील कुस्तीसाठी दोन आखाडे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणण्यात आली. एका आखाड्यासाठी 20 ब्रास माती वापरण्यात आली. यात मातीत सुमारे एक हजार लिंबे, 250 किलो हळद, 50 किलो कापूर, 100 लिटर ताक आणि 60 लिटर तेल घालण्यात आले. पहिलवानांना गंभीर जखम होऊ नये, हा यामागील उद्देश असतो. 40 बाय 40 फुटाचे रिंगण व 30 बाय 30 चा प्रत्यक्ष खेळाचा भाग, असा चारही आखाड्यांचा आकार आहे.\n- महाराष्ट्र केसरी स्पर्धेस सुरवात १९६१\n- दिनकर दह्यारी पहिले महाराष्ट्र केसरी\n- पुणे जिल्ह्याला अकरा वेळा स्पर्धा भरवण्याचा मान\n- १९ व १९९६ ला स्पर्धा रद्द\n- चार वेळा स्पर्धा अनिर्णित\n- महाराष्ट्र केसरीची हॅटट्रिक करणारे विजय चौधरी व नरसिंग यादव\n- डबल महाराष्ट्र केसरीचे पहिले मानकरी गणपतराव खेडकर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/union-home-ministry-releases-guidlines-unlock-5-62851", "date_download": "2020-10-28T14:29:07Z", "digest": "sha1:FXILDUGDKMA3ELXI6ZWNBUHV47LRXNOE", "length": 13875, "nlines": 195, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही - union home ministry releases guidlines for unlock 5 | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही\nअनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nकेंद्र सरकारने अनलॉक 5.0 ची नियमावली जाहीर केली आहे. यात शाळा आणि चित्रपटगृहे खुली करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आज अनलॉक 5.0 ची नियमावली जाहीर केली असून, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा आणि चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासावर कोणतीही बंधन घालू नयेत, असे निर्देश दिले आहेत.\nराज्ये व राज्यशासित प्रदेशांना आता कंटन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाउन लागू करता येणार नाही. यात राज्य, जिल्हा, उपविभाग, शहर आणि गाव पातळीवरील लॉकडाउनचा समावेश आहे. लॉकडाउन लागू करावयाचा झाल्यास आधी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. कंटन्मेंट झोनमध्ये मात्र, लॉकडाउन लागू राहील.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता शाळा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबाबतची निमयावली केंद्र सरकारचा शिक्षण विभाग लवकरच जाहीर करणार आहे. याचे काटेकोर पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असेल. ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण ही शिकवण्याची पद्धती कायम राहील आणि तिला प्रोत्साहन द्य���वे, असे सरकारने म्हटले आहे. राज्ये 15 ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू करणयाचा निर्णय घेऊ शकतात. मात्र यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी असणे बंधनकारक आहे.\nचित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50% प्रेक्षक क्षमतेसह उघडण्यासाठी, तसेच संख्यामर्यादेसह राजकीय मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विशिष्ट अटींसह जलतरण तलाव यांनाही 15 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध कायम आहेत. यातून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संमती दिलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. याचवेळी राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवर कोणतेही बंधन असणार नाही. यात प्रवासी आणि मालवाहतुकीचा समावेश असेल. वाहतुकीसाठी कोणतीही परवानगी अथना ई-परमिट घेण्याची आवश्यकता असणार नाही.\n- आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवर कोणतीही बंधने नाहीत\n- आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर 31 ऑक्टोबर पर्यंत बंदी कायम\n- बिझनेस टू बिझनेस प्रदर्शनांना परवानगी. मात्र, 200 च्या पुढे ग्राहक आणि 10 च्या पुढे विक्रेते नसावेत असे बंधन.\n- शाळा महाविद्यालये सुरू करण्यास मुभा देण्यात आली तरी ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाला प्राधान्य देण्याची सूचना\n- 15 ऑक्टोबरनंतर शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय आणि त्याची पुढची जबाबदारी राज्य सरकारांची असेल\n- उच्चशिक्षण, शास्त्र शाखा आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी परवानगी\n- जलतरण तलाव फक्त प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nधक्कादायक : 'आरोग्य सेतू'ची सक्ती...पण अॅप बनवले कुणी हेच माहिती नाही\nनवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकार आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप्लिकेशनसाठी अतिशय आग्रही आहे. मात्र, हे अॅप कोणी बनवले, याची माहिती देण्यास राष्ट्रीय...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nइंदोरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी आता दिवाळीनंतर\nसंगमनेर : अपत्यप्राप्तीच्या संदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अडचणीत सापडले...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसांगलीत जयंत पाटलांचे प्रेम नक्की कोणावर..\nसांगली : जयंतरावांनी सांगलीत 2008 मध्ये केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण त्यानंतर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nविधान परिषदेवर विदर्भातून कुणाला लागणार लॉटरी \nनागपूर : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांवर पुढील सहा वर्षांसाठी आमदार नियुक्त होणार आहे. महाविकास आघाडीने प्रत्येकी चार जागा वाटून...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nनाशिकचा कांदा बिहारच्या राजकारणात आणणार डोळ्यातून पाणी\nनाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साठवणुकीच्या निर्बंधामुळे कांद्याचे आगारातील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या दोन दिवसांपासून ठप्प...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसरकार government शाळा कोरोना corona शिक्षण education जलतरण swimming मंत्रालय प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/01/whatsapp-new-feature-wallpaper-data/", "date_download": "2020-10-28T14:12:34Z", "digest": "sha1:O6TIE7VHXQGNKWEVB6CTKH5BNWLLVGX6", "length": 10030, "nlines": 147, "source_domain": "krushirang.com", "title": "व्हाट्सअॅप घेऊन येत आहे दोन खास फिचर; वाचा त्याचे महत्व आणि उपयोग | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर व्हाट्सअॅप घेऊन येत आहे दोन खास फिचर; वाचा त्याचे महत्व आणि उपयोग\nव्हाट्सअॅप घेऊन येत आहे दोन खास फिचर; वाचा त्याचे महत्व आणि उपयोग\nव्हाट्सअॅप हे पर्सनल मेसिजिंग मोबाईल अॅप्लिकेशन अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. मनोरंजन आणि माहिती घेण्यासह अनेकजण आत आयचा बिजनेससाठीही वापर करीत आहेत. अशावेळी आता ग्राहकांना जखडून ठेवताना त्यांना मेसेजिंगचा आनंद वाढवून देण्यासाठी या अॅप्लिकेशनवर आणखी दोन नवे फीचर्स जोडले जाणार आहेत.\nहोय, सगळ्यांना वापरण्याजोगे आणि महत्वाचे म्हणजे उपयोगी असणारे असे हे फिचर असतील. ज्यामध्ये आपण सगळे अॅप्लिकेशनवर चाट करताना वापरू शकतो. पहिले फिचर आहे ते म्हणजे वॉलपेपरचे. होय, व्हाट्सअॅप वॉलपेपर नावाचे नवे फिचर आताच्या अॅप्लिकेशनवर आपण सगळे वापरू शकणार आहोत. त्यासाठी व्हाट्सअॅप वॉलपेपर एक नवे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. तेच आपल्या आताच्या अॅप्लिकेशनमधून वापरता येईल. त्याद्वारे आपण इतरांना मेसेज पाठवताना समवेत आपल्याला पाहिजे तो वॉलपेपर जोडू शकणार आहोत.\nतर, दुसरे एक फिचर सर्वांसाठी येत आहे ते म्हणजे आपल्या व्हाट्सअॅप चाटची हिस्टरी वेगवेगळी ठेवणे. सध्या सगळे फोटो, व्हिडिओ आणि मेसेज एकत्रित असतात. त्यामुळे मोबाइलचा डाटा भरून जातो. अशावेळी मग कोणते डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे हेच समजत नाही. यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो. अशाच त्रासाला फाटा देण्यसाठी यापुढे आपण पाठवलेले, फ़क़्त फोरवर्ड केलेले आणि आलेले असे वेगवेगळे फोल्डर आपणास दिसतील. त्याद्वारे आपण सगळेजण मग नेमके कोणते डिलीट करायचे आहे ते एकाच झटक्यात क्लीन करून मोबाइल साफ करू शकतो. अजूनही हे दोन्ही फिचर पूर्णपणे सुरू झालेले नाहीत. एकदा सुरू झाले की ते सर्वांसाठी खुले असतील अशी माहिती कंपनीने दिली आहे.\nसंपादन : संचिता कदम\nPrevious articleहोय, फ़क़्त ३.५० लाखांमध्ये घर; पहा कोणत्या शहरात आणि कसा मिळतोय या सरकारी योजनेचा लाभ\nNext articleBreaking : पहा चीन्यांनी काय ओकलीय गरळ; ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात काय म्हटलेय पहा\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/30-09-2020-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-28T14:20:40Z", "digest": "sha1:5J6S7EDT6OZCLLVBHBQGSFYLEZF2DOOZ", "length": 4810, "nlines": 76, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n30.09.2020 : करोना संक्रमणाच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा ॲण्ड आलब्लेस, गोकुलदास तेजपाल (जीटी) आणि सर ज. जी. समूह या शासकीय रूग्णालयातील कोविड योद्धे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर्स, विभागप्रमुख, मॅट्रन व स्वच्छता निरीक्षकांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/trutiya-panthi-distach-he-2-shbd-mhna/", "date_download": "2020-10-28T15:00:03Z", "digest": "sha1:NGVSEVRGMY2KTPWNA3BRDCFRR7K7POXL", "length": 12959, "nlines": 87, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’.. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nआपण सर्वांना माहितच आहे की आपला भारत हा एक भिन्न संस्कृतीआणि परंपरांनी परिपूर्ण असा देश आहे. जिथे विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात. भारत देशाला सणांचा देश असेही म्हटले जाते जिथे प्रत्येक लहान मोठा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.\nआणि कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने देणगी देण्याची परंपरा देखील आहे. जेव्हा जेव्हा सण जवळ येतो तेव्हा दक्षिणा मागायला लोक आपल्या घरी येतात. परंतु समाजात असा एक विभाग आहे जो या उत्सवांवर किंवा कोणत्याही आनंदोत्सवाच्या निमित्ताने सर्वाधिक सक्रिय असतो.\nआपल्या समाज पुरुष आणि स्त्रियांपासून बनलेला आहे. पण तृतीय पंथी देखील आपल्या समाजातील एक भाग आहे. त्याची ओळख अशी एक गोष्ट आहे जी सभ्य समाजात चांगली दिसत नाही. समाजातील हा विभाग तृतीय पंथी, नपुंसकन आणि किन्नर म्हणून ओळखला जातो. केवळ भारतातच नाही, संपूर्ण दक्षिण आशियामध्ये कोणालाही त्यांचा आवाज ऐकण्याची इच्छा नाही कारण ते संपूर्ण समाज���साठी एक वाईट प्रतिष्ठा मानले जातात.\nतृतीय पंथी समुदाय सुरुवातीपासूनच मानवी समाजाचा एक भाग आहे. रामायण आणि महाभारतात किन्नारांचा उल्लेखही आहे. नपुंसकांना शिव अर्ध-नरेश्वर रूप मानले जाते, ज्यात पुरुष आणि स्त्री या दोघांचे गुण आहेत. मग आपल्या अर्धनारीश्वर स्वरुपात त्यांची पूजा केली जाते, पण तृतीय पंथिनां सामान्य माणसाचा दर्जा व हक्क मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.\nसमाजाच्या या दुर्लक्षाचा परिणाम हा आहे की किन्नर समाज हा अल्पसंख्याकांप्रमाणे नेहमीच स्वत: ला सामान्य समाजातून वेगळा म्हणून वावरत आहे, परंतु आपल्या घरात एखादा आनंदोत्सव किंवा कार्यक्रम असतो त्यावेळी आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी घरात तृतीय पंथी येतात, किंवा उत्सवात, विवाहसोहळ्यात, अशा शुभ कार्यांसाठी तृतीय पंथीयांना आवर्जून बोलावले जाते. तृतीय पंथीयांना खुप शुभ मानले जाते म्हण त्यांना शुभ कार्यक्रमात बोलवले जाते.\nतृतीय पंथी वर्गाच्या लोकांची ही सवय आहे की जेव्हा जेव्हा ते कुणाच्याही घरी कोणत्याही विशेष प्रसंगी येतात तेव्हा ते खूप गाणी वाजवतात आणि खूप पैशाची मागणी करतात आणि घेतल्याशिवाय ते परत जातही नाही. ज्यांच्या घरी कार्यक्रम असतो ते देखील पैसे देऊन त्यांना खुश करतात. त्यानंतर ते आनंदी होतात आणि बरेच आशीर्वाद देतात. असे समजले जाते की तृतीय पंथी लोकांना दिलेला आशीर्वाद खूप लाभदायक असतो. आणि त्याचा परिणाम लवकरच दिसू लागतात.\nत्यात तृतीय पंथी लोकांनी जर कुणाला शाप दिला तर त्याला खूप वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याने यांचे आयुष्य देखील उध्वस्त होऊ शकते. जेव्हा तृतीय पंथी तुम्हाला पैसे मागत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी वाद न घालता त्यांना पैसे देऊन लगेच मार्ग वेगळा करतात. परंतु तृतीय पंथी लोकांना पैसे देताना तर तुम्ही हे 2 शब्द बोलले तर तुम्हाला करोडोचा फायदा होऊ शकतो.\nआज आम्ही तुम्हांला तृतीय पंथी लोकांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी असे दोन शब्द सांगणार आहोत, जे तृतीय पंथीशी बोलल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात आणि आपले आयुष्य आनंदाने भरून जाईल.\nअसे म्हणतात की हे 2 जादूचर शब्द बोलल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि तुम्हाला दुप्पट पैसेही मिळतील. तर मग आपण त्या 2 जादूच्या शब्दांबद्दल जाणून घेऊया. पैसे दिल्यानंतर हे दोन जादूचे शब्द बोलले पाहिजेत, जेव्हा तृतीय पंथी आपल्या घरामध्ये, कार्यालयात किंवा दुकानात पैसे मागण्यासाठी आला असेल तर आपण त्याला पैसे दिल्यानंतर असे बोलायचे आहे. “या मग परत” तुम्हाला हे शब्द अगदी सामान्य वाटत असतील, परंतु आपण यापूर्वी हे शब्द कोणत्याही तृतीय पंथीशी बोलले आहेत काय\nकदाचित तुमचे उत्तर नाहीच असणार. जर आपण हे शब्द तृतीय पंथिनां बोललात तर त्यांना वाटेल की आपण त्यांना मनापासून पैसे देत आहोत बळजबरीने नाही. म्हणूनच, ते जात असताना तो तुम्हाला मनापासून आशीर्वाद देईल. हे 2 शब्द अतिशय चमत्कारी आहेत, हे शब्द एखाद्या व्यक्तीचे भविष्यही बदलु शकतात.\nआणि लवकरच आपल्या पैशाचे सर्व मार्ग स्वत: उघडतील. म्हणूनच, जर कुणाच्याकडे तृतीय पंथी तुमच्या घरी आले तर त्यांचा आदर करा आणि त्यांना आनंदी ठेवा जेणेकरून ते तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील. कारण त्यांनी मनापासून दिलेला आशीर्वाद तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो.\nया कारणामुळे जु ळे मुले होतात, आपल्याला देखील जु ळे होवू शकतात, “जाणून घ्या” यामागील कारण.\nचीअरगर्ल्सचे आयुष्य खूपच वाईट असते, जॉब नंतर करावे लागते असे वाढीव काम, जाणून घ्या त्यांच्या कामाबद्दल..\nनवरी स्टेजवर येताच नवऱ्याने केले असे काही की नवरी लागली ओरडायला, बघून लोक झाले हैराण…\nफेसबुकवरील मैत्रिणीशी अ श्लील चॅटिंग करायचा हा पोलीस, प्रत्यक्षात भेटला तर निघाली बायको, पुढे झालं ते वाचून पाया खालची जमीन सरकेल\nमुली जोडीदार निवडताना मुलांमधील या 5 गुणांना अधिक महत्व देतात, जाणून घ्या या 5 गुणांबद्दल ज्यामुळे मुली होकार देतात..\n या सख्या भावा-बहिणीने केले एकमेकांसोबत लग्न, शेजारांनी केली पोलिसात तक्रार, यामागचे कारण जाणून तुमचे होश उडेल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-10-28T14:38:11Z", "digest": "sha1:RSNZDWJJUTQLDMKRWKV7YDFSLWC3UUGG", "length": 29168, "nlines": 188, "source_domain": "sajagtimes.com", "title": "राज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक! घणाघाती भाषण. | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nराज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक\nराज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक\nराज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र मनसे, मुंबई, राज ठाकरे, वर्धापनदिन 0 Comments\nराज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक\nराज ठाकरेंच्या भाषणातील २९ महत्वाचे मुद्दे\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासह राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी रोखठोक मतं मांडली.\nराज ठाकरे यांच्या भाषणातील २९ महत्त्वाचे मुद्दे :\n१) मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही तरीही तेच ठरवतात की मी म्हणे लोकसभेच्या २ जागा मागितल्या, २ जागा मागितल्या. लोकसभेचं काय हे मी नंतर तुम्हाला सांगेन – राज ठाकरे\n२) लोकांची स्मरणशक्ती कमी असते, अगदी वर्तमानपत्रातील लोकांना देखील आठवड्यापूर्वी काय घडलं हे आठवत नसतं. लोकांनी विसरून जावं हीच भाजप सरकारची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय काय करून ठेवलंय,ह्याची आठवण करून द्यायची आहे – राज ठाकरे\n३) मी कोल्हापूरला जे बोललो त्यावर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या फुटत होत्या. नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली लावारीस मुलं वाट्टेल ते पसरवत होती. – राज ठाकरे\n४) अनेक रिकामटेकडे युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तान मध्ये घुसलं पाहिजे अशा गप्पा सुरु होत्या, आणि हे बोलणारे कोण तर दिवाळीत फटाके फुटले तर घाबरणारी ही लोकं आणि निघाले युद्धाच्या गप्पा करायला – राज ठाकरे\n५) अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेवन ह्या मासिकावर १००० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोवल ह्यांची मुलं. अजित डोवालची मुलं पाकिस्तनी पार्टनर आहे, अरब पार्टनर आहे. हा पार्टनर चालतो का भाजपलाहा देशद्रोही नाही\n६) नरेंद्र मोदी आणि त्यांचे भारतीय जनता पक्ष हे ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले\n७) २७ डिसेंबर ला अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत\n८) पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवान मारले गेले, आणि आम्ही तरीही प्रश्न नाही विचारायचे\n९) २०१५ ला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या आधी मी बोललो होतो की हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. मी ज्योतिषी नाही पण भाजप काय काय करू शकते ह्याचा मला अंदाज आहे. राम मंदिरावरून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला, – राज ठाकरे\n१०) पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का\n११) पुलवामा नंतर मोदी हसत खेळत शांतता पुरस्कार घ्यायला गेले होते. नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये जाऊन कशी भारतीयांची वाट लावली हे सांगणारं भाषण करून आले – राज ठाकरे\n१२) सैन्याचं एक वैशिष्ट्य आहे की सैन्याला दिलेलं काम ते शांतपणे आणि चोखपणे करून येतात. सैनिक लढाई जिंकतात किंवा हरतात, ते फक्त योग्य माहितीच्या आधारावर. भारतीय हवाई दलाने त्यांचं काम उत्कृष्टपणे पूर्ण केलं. – राज ठाकरे\n१३) ज्या वैमानिकांनी धाडसाने बालाकोट हवाई हल्ले केले, त्या वैमानिकांच्या कर्तृत्वावर शंका घेताय असं म्हणून की राफेल विमान असती तर परिस्थिती वेगळी असती. राफेल घ्या किंवा घेऊ नका, अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं ह्याचं उत्तर द्या – राज ठाकरे\n१४ ) काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत जितकी होती त्यापेक्षा आत्ता जास्त का आहे काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का\n१५)मोदी म्हणाले होते सीमेवरच्या सैन्यापेक्षा व्यापारी जास्त शूर आणि धाडसी असतो. हे बोलताना मोदींना लाज नाही वाटत\n१६) मी आज एक गोष्टीची भीती व्यक्त करतोय, की निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल – राज ठाकरे\n१७) राफेल व्यवहाराची कागदपत्र चोरीला जात आहेत, आधी सरकार मान्य करतं की चोरीला गेले, आणि आता म्हणाले कॉपी चोरीला गेली. आणि हिंदू वर्तमानपत्राच्या एन राम हे रोज त्या कागदपत्रातून गौप्य्स्फोट करत आहेत. आज त्यांच्यावर चोरीचा आळ घेत आहेत – राज ठाकरे\n१८) भारतीय जनता पक्षाचं नशीब बघा, आज त्यांच्यावर ‘राम’ आणि हिंदू’ उलटला – राज ठाकरे\n१९)२५ डिसेंबर २०१५ ला मोदींनी नवाझ शरीफ ह्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवला आणि पुढे ७ दिवसांत पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला. पुढे ३ महिन्यात ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या – राज ठाकरे\n२०)उरी हल्ल्यानंतर उत्तराखंड, उत्तरप्रदेशच्या निवडणुका झाल्या, गुरुदासपूर हल्ल्यानंतर १० दिवसात दिल्ली निवडणुका झाल्या – राज ठाकरे\n२१) डोकलाम येथील तणावानंतर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या ओरडत होत्या की चायनीज माल बंद करा. मग सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनून आला आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर आणि हे ठरवणार देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण ते आणि हे ठरवणार देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण ते\n२२) ट्रोल करताना जर नीट टीका केली तर ठीक आहे पण उगाच शिव्या द्यायला लागले तर ट्रोलिंग करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा – राज ठाकरे\n२३) राफेलची कागदपत्र चोरीला जातात, जुन्या चित्रपटात दाखवत होते ते खोटं वाटायचं, पण असली प्रकरणं बघता ते खरंच वाटायला लागलं – राज ठाकरे\n२४)राम आणि हिंदू अंगावर आला, द हिंदू वर्तमानपत्राचा दाखला देत राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला – राज ठाकरे\n२५) 25 डिसेंबर 2015 ला नवाज शरीफला केक भरवला, पुढच्या 7 दिवसात 2 जानेवारीला पठाणकोट हवाईतळावर हल्ला झाला. केक बादला का\n२६) मुद्द्याला मुद्दा असेल तर चालेल, थोडासा विरोध चालेल, पण आपल्याला शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारायचं – राज ठाकरे\n२७) देशातील पत्रकाराला धोक्याची दिवस, गंमत म्हणून नव्हे तर गांभिर्याने घ्या – राज ठाकरे\n२८)आपल्या पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, इतरांशी नव्हे, दोन देतो का , तीन देतो का असे करत नाही, तसे करायला मी काही प्रकाश आंबेडकर नाहीय – राज ठाकरे\n२९ ) लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो सांगेन, तो तुमच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा असेल, आचारसंहिता लागली की आपण भेटूच – राज ठाकरे\nप्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार\nप्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव (दि.११) | नारायणगाव पोलीस ��्टेशन हद्दीतील धनगरवाडी या गावातील मनिषा... read more\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन – अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक आणि अनुकूलता सजग वेब टीम जुन्नर | ऐन... read more\nकार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना\nकार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव (दि.२५) | कोरोना संक्रमणाच्या काळात... read more\nरस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत जुन्नरच्या रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा\nरस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | समाजात एकीकडे... read more\nआमदार आणि खासदारांच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा द्या – नामदेव खैरे\nआमदार आणि खासदारांच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा दया – नामदेव खैरे यांची मागणी. सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव (दि.१४)| राज्यातील... read more\nआईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – निवृत्ती महाराज देशमुख\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम) राजगुरूनगर |आईवडिलांच्या गालावरचे हसू हे मुलांसाठीची सर्वात मोठी श्रीमंती असून आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा... read more\nसंपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ही महाआरती पोहोचणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात\nमहाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी बनविलेली छत्रपती शिवरायांची पहिली भव्य दिव्य आरती लवकरच होणार प्रसिद्ध संपूर्ण जगात जिथे... read more\nस्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अबॅकस गणिती तंत्र शिकवणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nपामा इंडियाचे काम कौतुकास्पद – बी.व्ही.मांडे ओझर | पामा इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणारी राष्ट्रीय पातळीवरील बौद्धिक गणित स्पर्धा... read more\nराज्य सहकारी बँकेने साखरेचे मुल्यांकन वाढवले, साखर कारखान्यांना होणार फायदा\nSource: चीनीमंडी पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सहका��ी... read more\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी म्हणतेय ‘आमचं ठरलंय’ अतुल बेनकेच\nजुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे दाखल करायचा, असा निर्णय जुन्नर... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव ��ाष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/6/1/Upcoming-to-NSE-NSE-Stock-.html", "date_download": "2020-10-28T15:07:54Z", "digest": "sha1:UMSLMRKBNSKSJ32BGF6SWZ3E3VYVVSUB", "length": 6818, "nlines": 28, "source_domain": "www.evivek.com", "title": " Upcoming to BSE - विवेक मराठी", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक01-Jun-2020\n‘शेअरटेल्स’ : दि. २६ ते २९ मे\nनिफ्टीच्या DownTrend Channel च्या बाहेर प्राईजने ब्रेक आऊट दिलेला आहे. तसेच प्राईज ही २० आणि ५० दिवसांच्या चलत सरासरीच्या वर बंद झाली आहे. या प्रकारच्या संकेताला तांत्रिक विश्लेषणामध्ये प्राईज क्रॉसओव्हर (Price Crossover) म्हणतात. त्यामुळे निफ्टीमध्ये ८७०० चा स्टॉप लॉस ठेऊन ९८०० आणि १०६०० हे लक्ष्य घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. निफ्टी २०० ते ३०० अंकांनी जर खाली आला तर ती आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असेल..\nनिफ्टी : ९८५०.३० (+९०.२०)\nनिफ्टी बँक : १९२९७.२५ (+१२७.४५)\nनिफ्टी मिडकॅप ५० : ३७१३.५५ (+५०.३५)\nनिफ्टी स्मॉलकॅप २५० : ३५३८.७५ (+४०.३५)\nमागील लेखात सांगितल्याप्रमाणे जर निफ्टी ९४०० च्या वर जाऊन बंद झाला तर आपल्याला मार्केटमध्ये तेजी दिसून येईल, असा अंदाज मी वर्तवला होता. त्याप्रमाणे निफ्टीचा शुक्रवार २९/०५/२०२० चा क्लोज हा ९५८०.३० आहे. त्यामुळे आपल्याला पुढील काळात शेअर बाजारात तेजी दिसून येईल, अशीच दाट शक्यता आहे. ही सर्व वाटचाल आपण निफ्टीच्या खालील चार्टवरून समजून घेऊ.\nनिफ्टीच्या वरील चार्टमध्ये आपल्याला एक छोटा DownTrend Channel दिसून येईल. त्या DownTrend Channel च्या बाहेर Price ने ब्रेक आऊट दिलेला आहे. तसेच Price ही २० आणि ५० दिवसांच्या चलत सरासरीच्या वर बंद झाली आहे. या प्रकारच्या संकेताला तांत्रिक विश्लेषणामध्ये Price Crossover असे म्हणतात. त्यामुळे निफ्टीमध्ये ८७०० चा स्टॉप लॉस ठेऊन ९८०० आणि १०६०० हे लक्ष्य घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. निफ्टी २०० ते ३०० अंकांनी जर खाली आला तर ती आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असेल.\nआता आपण बँक निफ्टीच्या चार्टकडे वळू.\nवरील बँक निफ्टीच्या चार्टनुसार, बँक निफ्टीने आधी गाठलेला नीचांक जो १६११६.२५ होता, तो न तोडता १९२९७.२५ वर दि. २९ मे रोजी बंद झाला. त्यामुळे याला आपण Higher Low म्हणू. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही की, बँक निफ्टी या इंडेक्सचा जो शेअर महत्वाचा घटक आहे, त्या शेयरने म्हणजेच HDFC Bank ने चार्ट वर पूर्णत: Higher Low बनवलेला आहे. त्यामुळे बँक निफ्टीवर १६७०० चा स्टॉप लॉस ठेऊन २१३०० चे लक्ष्य आपण ठेवू शकतो.\nआता HDFC Bank या शेअरच्या चार्टकडे वळू, जो खूपच Interesting आहे.\nवरील HDFC Bank या शेअरच्या चार्टकडे बघितल्यावर असं दिसून येईल की, शेअरने पूर्णतः Higher Low केलेला आहे आणि तो UpTrend Channel मध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे Higher Low च्या खाली म्हणजे ८०० रुपयाला स्टॉप लॉस ठेऊन UpTrend Channel च्या वरच्या अडथळ्याला म्हणजेच १०४५ ला आपण लक्ष्य ठेऊ शकतो.\n१) HDFC Bank : @ ९५२, लक्ष्य – १०४५, स्टॉप लॉस - ८०० (शेअर ९०० च्या आसपास मिळाला तर Risk to Reward चांगला होईल)\n२) HDFC Ltd. : @ १६६०, लक्ष्य – १८६४, स्टॉप लॉस - १५०० (शेअर १६०० च्या आसपास मिळाला तर Risk to Reward चांगला होईल)\n३) Glenmark Pharma : ३७० च्या पुढे, लक्ष्य – ४००, स्टॉप लॉस - ३४०\n(लेखक गुंतवणूक सल्लागार व शेअर मार्केटचे अभ्यासक आहेत)\n(वरील सर्व निष्कर्ष, अंदाज व मते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51682?page=15", "date_download": "2020-10-28T14:54:23Z", "digest": "sha1:HFR7XNRNL4DBTPDPI7GH4VWGMFUNBVSE", "length": 8429, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विवाहाच्या निमित्ताने.... | Page 16 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विवाहाच्या निमित्ताने....\nहिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.\nप्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.\nतर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.\nकाही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.\nचार माणसे जमली, की टाळक्याला ���ाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना\n(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)\nया धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968\nहो फारेंडा, तेच आहेत. आणि तू\nहो फारेंडा, तेच आहेत. आणि तू योग्य वर्णन केले आहेस.\nअर्थात ओढूनताणून 'हा आमच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे' असेच बोंबलायचे असेल तर त्यासाठीही ते उपयोगी आहेतच.\nफारेन्डा, माझ्याकडे दिसतच नाही रे यूट्यूब\nफारेन्ड, विनोद काही ठिकाणी\nफारेन्ड, विनोद काही ठिकाणी ब्रिलियंट आहे म्हणून ओव्हरॉल जो संदेश जातो ते वाट्टेल ते निदान मला तरी नाही पटू शकत.\nकुणाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात याचे काही भान ठेवा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61569?page=7", "date_download": "2020-10-28T14:34:15Z", "digest": "sha1:6KPQ4T73YY6AI7I4REA3OD6DTX4647O2", "length": 8785, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बागकाम - अमेरीका २०१७ | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बागकाम - अमेरीका २०१७\nबागकाम - अमेरीका २०१७\nबघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.\nपरागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीक�� आहेत.\nकेशराचे कंद मागवले होते (\nकेशराचे कंद मागवले होते ( एकदाचे). ते लावले आहेत. ट्रायल म्हणून ५० मागवले आहेत. ते जर नीट उगवले तर पुढच्या वर्षी शे दोनशे मागवायचा विचार आहे . >>>> अरे वा मग आम्हाला 'घरचे' केशर मिळणार तर\nआम्ही केशराचे कंद मागवता मागवता राहीलो ह्यावेळी. पुढच्या वर्षी ट्राय करू आता.\nकॉस्को, होमडेपोमध्ये बल्बची पोती यायला लागली. आता आणायला हवे बल्ब.\nशोनू, आपल्याकडच्या थंडीत केशराचे कंद जगतात\nशोनू, आपल्याकडच्या थंडीत केशराचे कंद जगतात >> सायो, हो जगतात असे वाचले आहे. लँकॅस्टर भागातले फार्मर्स घरा जवळ हे कंद लावतात. केशराचा वापर सूप्स किंवा स्ट्यू मधे करतात असे वाचले आहे. आता वर्षभरात कळेलच कसे काय जगतात ते.\nकेशराला थंड हवाच चालत असली\nकेशराला थंड हवाच चालत असली पाहिजे. म्हणूनच भारतात देखील फक्त काश्मिरातच केशर पिकतं.\nसायो, केशराला थंड हवा मानवते.\nसायो, केशराला थंड हवा मानवते. त्याचं पीक घेणं फारसं अवघड नाही असं वाचलं. पण ते वाळवून केसर काढणे लेबर ईटेन्सिव आहे म्हणून त्याची किंमत जास्त आहे.\n केशर पेरणी इतकी सोपी\n केशर पेरणी इतकी सोपी असते माहित न्हवतं.\n१०-१५ फुलं आली तरी पुष्कळ झालं की\nमी पण लावलेयत केशराचे कंद,\nमी पण लावलेयत केशराचे कंद, खारुड्यांनी खाल्ले नाही तर घरचं केसर मिळेल या कोजागरी साठी\nकेशरा बरोबर ५० डॅफोडिल बल्ब\nकेशरा बरोबर ५० डॅफोडिल बल्ब मागवले होते . ते पण पेरले.\nएच मार्ट ला मिळते. होलफूडस्\nएच मार्ट ला मिळते. होलफूडस् ला पण पाहिली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AC", "date_download": "2020-10-28T14:04:55Z", "digest": "sha1:NISTB4O4RGXR4KVZDYQQ4XKXZK53NSRN", "length": 5295, "nlines": 10, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "व्हिडिओ गप्पा नवीन पिढी ब्राझिलियन व्हिडिओ डेटिंगचा मुली आणि मुले", "raw_content": "व्हिडिओ गप्पा नवीन पिढी ब्राझिलियन व्हिडिओ डेटिंगचा मुली आणि मुले\nसादरीकरण नवीन गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ. ते इंटरनेट वर दिसू लागले अलीकडे — सप्टेंबर मध्ये एक वर्ष. आता या संसाधन आपापसांत फार लोकप्रिय आहे चाहते एक प्रकारचा जुगाराचा खेळ, तरी, वापरकर्ते संख्या, अर्थातच, कमी लोकप्रियता गप्पा. तथापि, आपण नेहमी शोधू संपर्क व्यक्ती. आपण निवडू शकत नाही फक्त लिंग आपल्या संपर्क व्यक्ती, पण देश आगमन. हे फार महत्वाचे आहे, अशा न एक फिल्टर, आपण मिळवू शकता, एकत्र एक व्यक्ती फक्त समजत नाही आणि त्यामुळे वेळ कचर्याचे. व्हिडिओ ब्राझिलियन डेटिंगचा आहे मानक फायदे गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ: जलद नोंदणी, वापरकर्ता-फ्रेंडली इंटरफेस आहे आणि पर्यायी उपस्थिती दरम्यान नोंदणी. या याचा अर्थ असा की, आपण प्रथम प्रयत्न करू शकता बसून या संसाधन आहे, आणि आपण तो आवडत असल्यास, नंतर फक्त नंतर आपण नोंदणी करण्याची वेळ आली आहे. मुख्य फायदा राखण्यासाठी क्षमता नवीन मैत्री. आपण नोंदणी पूर्ण केले आहे, हा पर्याय उपलब्ध होणार नाही. तुम्हाला माहीत आहे म्हणून, अनेक साइट समर्पित एक प्रकारचा जुगाराचा खेळ आहेत नाही यांनी भेट दिली पूर्णपणे पुरेसे लोक. ते काहीतरी गरज त्यांना दर्शविण्यासाठी दर्शविण्यासाठी, जग किती आकर्षक आहे ते. या काही संसाधने आहेत, फक्त श्रीमंत व्यक्तिमत्व आहे की आपण सांगू नका मला. याच्या व्यतिरीक्त, साइट तुलनेने नवीन आहे, त्यामुळे संभाव्यता की साइट अभ्यागतांना आढळतात कठीण झाले साइट येथे लक्षणीय आहे. सहसा, अनेक लोक इच्छित साठी साइन अप करा एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट ठेवले आहेत बंद करून बैठक होण्याची चुकीचे लोक. का संप्रेषण, त्यामुळे जास्त एक सामान्य व्यक्ती आहे पण प्रत्यक्षात बसून अशा ठिकाणी आणि सामान्य लोक, त्यामुळे आपण पाहिजे, नाही चर्चा करण्यास नकार. एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट बांधले आहे की त्यामुळे आपण पाहण्यासाठी एक वाईट चित्र समोर आपण, आपण फक्त दाबा बटण रीसेट करा आणि स्विच करण्यासाठी आणखी एक व्यक्ती.\nया संसाधन उपलब्ध मुक्त मूलभूत सेवा. तेथे दिले जातात सेवा, पण ते सोपे करावे न करता.\nमग प्लग कॅमेरा आणि पुढे जा\n← ब्राझिलियन ऑनलाइन व्हिडिओ गप्पा मुली साठी मोफत व्हिडिओ गप्पा\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/10/6/The-second-phase-of-the-Khilafat-movement.html", "date_download": "2020-10-28T14:41:24Z", "digest": "sha1:P3M4G6MDMBNEGG6F4FYFUNSUMCTRRXPV", "length": 50063, "nlines": 47, "source_domain": "www.evivek.com", "title": " The second phase of the Khilafat movement - विवेक मराठ���", "raw_content": "\nडॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले\nखिलाफत मागण्यांसाठी खाकीधारी ‘खिलाफत स्वयंसेवक’ हातात सुऱ्या आणि भाले घेऊन राजकीय सभा भरवीत आणि हिंसक असहकाराचा पुरस्कार करीत. 'इस्लाम खतरे में' किंवा 'ख्रिस्ती शक्तींची षडयंत्रे' ह्या नेहमीच्या विषयांना पुढे करून पत्रके, कविता आणि वादविवाद ह्यांच्या माध्यमातून जनभावना चेतविल्या जात होत्या. .अहिंसेवर खिलाफतवाद्यांचा कधीच विश्वास नव्हता. खिलाफत चळवळीचा दुसरा टप्पा ऑगस्ट १९२० ते मार्च १९२२ ह्या काळात झाला. हल्ले आणि हत्यांचे सत्र हे ह्या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. असहकार चळवळीच्या आडून मुस्लिमांनी दबावतंत्राचा वापर केला.\nखिलाफत चळवळीचा दुसरा टप्पा ऑगस्ट १९२० ते मार्च १९२२ ह्या काळात झाला. हल्ले आणि हत्यांचे सत्र हे ह्या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. असहकार चळवळीच्या आडून मुस्लिमांनी दबावतंत्र वापरले. गांधींच्या अहिंसेचे डोस केवळ हिंदूंच्याच घशाखाली गेले होते. अहिंसेवर खिलाफतवाद्यांचा कधीच विश्वास नव्हता. अस्तनीतील खंजिराला पुरेशी धार चढल्यावर त्यांनी तो उपसून चालविण्यास सुरुवात केली.\nअसहकार चळवळीचे डॉ. आंबेडकरांनी काढलेले वाभाडे\nखिलाफत आणि असहकार चळवळींच्या परस्परसंबंधाविषयी सार्वत्रिक भ्रम आहे. ह्या दोन चळवळी एकाच वेळी झाल्या की क्रमाक्रमाने, ह्याविषयी संभ्रम आहे. गांधींची असहकार चळवळ मुळात स्वराज्यप्राप्तीसाठी नव्हतीच, असे आज कोणी म्हणू धजला तर लोक त्याला वेड्यात काढतील अशी परिस्थिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा असामान्य प्रज्ञावंतच ह्या विषयाची उकल करू जाणे डॉ. बाबासाहेब लिहितात - काँग्रेसने असहकार चळवळ सुरू केली आणि स्वराज्यप्राप्तीचे साधन म्हणून ती सुरू करण्यात आली, असा बहुतेक लोकांचा समज असल्यामुळे खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ ह्यांचा परस्परसंबंध धूसर झाला आहे. असहकार चळवळ आणि दि. ७, ८ सप्टेंबर १९२०ला कलकत्त्याला झालेले काँग्रेसचे विशेष अधिवेशन यांचा संबंध जोडण्यात बहुतेक लोक समाधान मानत असल्यामुळे असे मत रुजावे हे समजण्यासारखे आहे. पण सप्टेंबर १९२०च्या अगोदर जाण्याची कोणी तसदी घेतली आणि त्या वेळेस असलेली परिस्थिती तपासली, तर हे मत खरे नसल्याचे त्याला आढळून येईल. असहकार चळवळीचे मूळ स्वराज्यप्राप्तीसाठीच्या काँग्रेसच्या चळवळीत नव्हे, तर खिला���त चळवळीत होते हे सत्य आहे. ती (असहकार चळवळ) तुर्कस्तानला मदत करण्यासाठी खिलाफतवाद्यांनी सुरू केली होती आणि काँग्रेसने केवळ खिलाफतवाद्यांना मदत करण्यासाठी तिला स्वीकारलेले होते; स्वराज्य हे तिचे (असहकार चळवळीचे) प्रथम उद्दिष्ट नसून खिलाफत हे तिचे प्रथम उद्दिष्ट होते व तीत भाग घेण्यासाठी हिंदूंना लालूच म्हणून स्वराज्याचे दुय्यम उद्दिष्ट जोडण्यात आले होते, हे खालील तथ्यांतून स्पष्ट होईल.\nदि. २७ ऑक्टोबर १९१९ भारतभर 'खिलाफत दिवस' म्हणून पाळण्यात आला, तेव्हा खिलाफत चळवळ सुरू झाली असे म्हणता येईल. दि. २३ नोव्हेंबर १९१९ला दिल्लीत पहिली खिलाफत कॉन्फरन्स भरली. खिलाफतच्या चुकीची दुरुस्ती करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडण्याचे साधन म्हणून मुस्लिमांनी ह्याच अधिवेशनात असहकाराची पडताळणी केली. दि. १० मार्च १९२०ला कलकत्त्याला खिलाफत कॉन्फरन्स भरली आणि आपल्या चळवळीचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी असहकार सर्वाधिक चांगले शस्त्र असल्याचे ठरले... दि. १ ऑगस्ट १९२०ला असहकार चळवळ सुरू झाली.\nह्या छोट्याशा सारांशातून असे दिसते की असहकार चळवळ खिलाफत कमिटीने सुरू केली होती आणि खिलाफत कॉन्फरन्सने जे अगोदरच केले होते, ते केवळ स्वीकारण्याचे काम कलकत्त्यात झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाने केले आणि तेदेखील स्वराज्याच्या हितासाठी नव्हे, तर खिलाफतच्या उद्दिष्टात मुस्लिमांच्या हिताला मदत व्हावी, म्हणून' (पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, बी.आर. आंबेडकर, ठाकर अँड कंपनी लि. १९४५, पृ. १३७-१३९).\nदि. २८, २९ फेब्रुवारी १९२०ला कलकत्त्याला झालेल्या खिलाफत कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी मौलाना आजाद होते. इस्लामच्या मुस्लिमेतर शत्रूंशी 'मवाला' (सहकार्य) करणे पाप असल्याचा शरियतचा निर्वाळा असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या शत्रूंत हिंदूंना वगळण्याची काळजी आजादांनी घेतली होती. असहकाराची व्याख्या त्यांनी इस्लामी ‘तर्क-ई-मवालात’ (सामाजिक बहिष्कार) अशी केली आणि मुस्लिमांपुढे हाच एक उपाय खुला असल्याचे सांगितले (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया, १९१९-१९२४, मुहम्मद नईम कुरेशी, लंडन विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध, १९७३, पृ. ८८).\nदि. ११ मे १९२०ला तुर्की साम्राज्याचे पुरते वस्त्रहरण करणाऱ्या अटी प्रकट करण्यात आल्या. काँग्रेसमधील हिंदू नेत्यांचा पाठिंबा मिळविण्य��साठी खिलाफतवाद्यांनी गांधींचा परामर्श घेतला. त्यानुसार जून १९२०च्या पहिल्या आठवड्यात प्रयाग येथील सेंट्रल खिलाफत कमिटीच्या (इथून पुढे सीकेसी) विशेष बैठकीला हिंदू-मुस्लीम नेत्यांना बोलवावे, असे ठरले. ह्या बैठकीत\nअसहकाराच्या पुढील बिंदू ठरले -\n१) पदव्यांचा आणि मानद पदांचा त्याग\n२) पोलिसांव्यतिरिक्त सरकारच्या नागरी सेवेतील पदांचा त्याग\n३) पोलीस आणि सैन्यसेवेचा त्याग\n४) करभरणा करण्यास नकार\nपहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनिमित्त ब्रिटिश सरकारने डिसेंबर १९१९मध्ये देशभरात शांतता समारंभ आयोजित करण्याचे आदेश दिले होते. ह्या ब्रिटिश सरकारपुरस्कृत शांतता समारंभांवर केवळ खिलाफतच्या मुद्द्यावरून बहिष्कार टाकण्यात यावा, असे गांधींनी प्रतिपादन केले. जालियनवाला बाग हत्याकांडाला आणि पंजाबात लागू करण्यात आलेला लष्करी कायद्याला ते बहिष्काराची कारणे म्हणून जोडण्यास तयार नव्हते. दि. २४ नोव्हेंबर १९१९ला भरलेल्या खिलाफत कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून गांधी म्हणाले, \"पंजाबची दु:खे काहीही असली, तरी संपूर्ण साम्राज्याशी संबंधित असलेल्या समारंभापासून आपण एका स्थानिक विषयावर वेगळे होऊ शकत नाही असे मला वैयक्तिकपणे वाटते... म्हणून केवळ खिलाफतच्या विषयावरूनच आपण शांतता समारंभात भाग घेण्यास नकार देऊ शकतो.\" तथापि, पंजाबच्या विषयामुळे व्यापक असंतोष निर्माण झाल्यामुळे खिलाफतवाद्यांनी त्याचा उपयोग करून घेण्यास सुरुवात केली. हिंदूंनी असहकार चळवळीत भाग घ्यावा म्हणून गांधींनी लालूच म्हणून पंजाबचा विषय खिलाफतशी जोडला (कुरेशी, उपरोक्त, पृ. ११२, ११३). प्रचलित घटनात्मक मार्गापासून काँग्रेसची होऊ घातलेली ही फारकत इतका मोठा विषय समजण्यात आला की त्यासाठी दि. ४-९ सप्टेंबर १९२०ला कलकत्त्याला काँग्रेसचे विशेष अधिवेशन भरविण्यात आले (द हिस्ट्री ऑफ दि इंडियन नॅशनल काँग्रेस, पट्टाभी सीतारामय्या, सीडब्ल्यूसी, मद्रास, १९३५, पृ. ३३६).\nखिलाफत चळवळीला अनेक हिंदू नेत्यांनी विरोध दर्शविल्याने खिलाफतवादी अस्वस्थ झाले. हिंदूंशी असलेले मतभेद संपवून भारतीय राष्ट्र करण्याची मुस्लीम नेत्यांची खरीखुरी इच्छा नव्हती (हिस्ट्री ऑफ द फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया, आर.सी. मजुमदार, खंड ३, पृ. ६४). ही चळवळ सीकेसी चालवत असल्याचा हिंदू नेत्यांचा उघड आक्षेप होता. ख��लाफत निधीचा वापर करून खिलाफतवादी ह्या नात्याने एकटे गांधी देशभर दौरा करत होते. मवाळपक्षीयांच्या दृष्टीने ही चळवळ 'विचित्र संकल्पनेची आणि सर्वस्वी अव्यवहार्य' होती. श्रीमती अॅनी बेसंट (१८४७-१९३३, स्वराज्यसंघाच्या संस्थापिका, थिऑसॉफिस्ट) ह्यांनी तर 'राष्ट्रीय आत्महत्या' अशी तिची संभावना केली. सर पी.एस. शिवस्वामी अय्यर (१८६४-१९४६; १९०७-१९११ ह्या काळात मद्रास प्रेसिडेन्सीचे अॅडव्होकेट जनरल) ह्यांनी चळवळीला 'देशासाठी आपत्तिजनक आणि घातक' म्हणत तिच्यावर टीका केली. व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री (१८६९-१९४६) ह्यांना ती अतार्किक आणि हानिकारक वाटत होती. श्रीनिवास शास्त्री (१८७४-१९४१; १९१६-१९२० ह्या काळात मद्रास प्रेसिडेन्सीचे अॅडव्होकेट-जनरल) ह्यांनी चळवळीचे तिसरे आणि चौथे टप्पे 'निश्चितपणे अवैध आणि घटनाबाह्य' असल्याचे सांगितले. पं. मदनमोहन मालवीयांचे हेच मत होते. काँग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी (१८४८-१९२५) ह्यांनी प्रकटपणे आपली नापसंती व्यक्त केली (कुरेशी, उपरोक्त, पृ. १५४-१५५).\nचळवळीच्या बाबतीत जहालपक्षीयांमध्ये मतभेद होते. खिलाफत चळवळीला लोकमान्य टिळकांचा मनापासून पाठिंबा नव्हता असे अनेकांचे मत असले, तरी १९२० साली टिळकांनी स्थापिलेल्या लोकशाही स्वराज्य पक्षाच्या जाहीरनाम्यात 'मुस्लीम श्रद्धा व विश्वासाच्या आणि कुराणाच्या सिद्धान्तांनुसार खिलाफत प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत मुस्लिमांच्या दाव्यांना ह्या पक्षाचा पाठिंबा आहे' असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते (पट्टाभी सीतारामय्या, उपरोक्त, पृ. ३२७). हिंसा पसरेल अशी मोतीलाल नेहरूंना भीती वाटत होती. चित्तरंजन दास, बिपीनचंद्र पाल, गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे, न.चिं. केळकर, विठ्ठलभाई पटेल चळवळीविषयी साशंक होते (कुरेशी, उपरोक्त, पृ. १५४-१५५).\nगांधी आणि खिलाफतवादी यांच्या (खरे म्हणजे हे दोघे वेगळे नव्हतेच) दृष्टीने काँग्रेसमधील विरोध शमविणे निकडीचे झाले होते. सप्टेंबर १९२०ला कलकत्त्यात होणारे विशेष काँग्रेस अधिवेशन आपल्या बाजूने वळविण्यासाठी खिलाफतवादी आता कामाला लागले.\nआधी खिलाफत, मग स्वराज्य\nकाँग्रेसने असहकारावर चर्चा करण्यापूर्वी खिलाफतवाद्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दि. ५ सप्टेंबर १९१९ला काँग्रेसच्या विशेष अधिवेशनापूर्वी कलकत्त्याल��च स्वतःची कॉन्फरन्स घेतली. असहकार हे पूर्णतः अनिवार्य मजहबी कर्तव्य असल्याचा निर्वाळा ह्या कॉन्फरन्समध्ये एकमताने देण्यात आला. जिन्नांचा सावधगिरीचा उपदेश डावलून मुस्लीम लीग शौकत अली यांच्या आणि इतर खिलाफतवाद्यांच्या दबावाखाली आली आणि तिने सीकेसीची री ओढण्याचा निर्णय घेतला.\nगांधींनी काँग्रेसला आपल्यामागे कसे फरफटत नेले, हे दीनबंधू सी.एफ. अँड्रयूज ह्यांच्यासारख्या गांधीवाद्याच्या शब्दांत सांगितलेले बरे ते लिहितात - 'विशेष काँग्रेसला स्वतःच्या भूमिकेवर आणणे हे श्री.गांधींचे लगेचचे उद्दिष्ट होते... पण श्री. गांधींनी बारकाईने काम करण्याच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रितीने पार्श्वभूमी तयार केली होती. मुंबई आणि मद्रासहून भरलेल्या विशेष खिलाफत रेल्वेगाड्या करून त्यांच्या (गांधी) बाजूने मत देण्यास वचनबद्ध असलेल्या प्रतिनिधींचा पूर काँग्रेसमध्ये आला. राष्ट्रवाद्यांनी तक्रार केली की ... खिलाफतवाद्यांनी सभागृह भरून टाकले नि बहुमत कसेही करून साकारले होते' (स्पीचेज अँड राइटिंग्स ऑफ एम.के. गांधी, सी.एफ. अँड्रयूज ह्यांची प्रस्तावना, मद्रास, १९२२, पृ. ४६-४८). असहकारावर काँग्रेसच्या विषय समितीत तीन दिवस चर्चा चालली. विषयाच्या बाजूने १४४ व विरुद्ध १३२ मते अशा निसटत्या बहुमताने असहकाराचा ठराव विषय समितीने स्वीकारला. मुस्लीम वर्चस्वामुळे असहकाराचे पारडे जड झाले (कुरेशी, पृ. १५८).\nअसहकाराचा ठराव अधिवेशनात मांडताना गांधी म्हणाले, \"कोणतीही किंमत चुकवून आपल्या श्रद्धेच्या सन्मानाला भारतातील मुस्लिमांनी न्याय न दिल्यास ते सन्माननीय माणसे आणि त्यांच्या प्रेषितांचे श्रद्धावंत अनुयायी म्हणून राहू शकत नाहीत. पंजाबशी दुष्ट आणि बर्बरतापूर्वक व्यवहार करण्यात आला आहे. आणि ह्या दोन चुका काढून टाकण्यासाठी मी देशापुढे असहकाराची एक योजना ठेवण्यास धजत आहे.\" पंजाबचा विषय जोडणे ही उघडपणे गांधींची पश्चातबुद्धी होती. रौलट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर डिसेंबर १९१९ला अमृतसर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्या वेळी सौम्य असहकारालादेखील गांधींनी विरोध केला होता. सरकारपुरस्कृत शांतता समारंभांवर बहिष्कार टाकण्यासाठी पंजाबचा विषय कारण म्हणून स्वीकारण्यास त्यांनीच नकार दिला होता. आता एक वर्षाच्या आत ते अधिक कडक अ��हकाराचा पुरस्कार करत होते आणि पंजाबचा विषयही समाविष्ट करत होते (मजुमदार, उपरोक्त, पृ. ८९).\nअसहकाराच्या ठरावाच्या वेळी मुस्लीम मते निर्णायक ठरली असावीत. मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी कलकत्त्यातील टॅक्सीचालकांना छुप्या रितीने आणण्यात आले होते, अशी कथा आहे. त्या अधिवेशनात ५०००हून अधिक प्रतिनिधी होते, पैकी अर्ध्या जणांनीदेखील मतदान केले नाही. असहकाराच्या ठरावाच्या बाजूने १८२६ आणि विरोधी ८०४ मते पडून ठराव संमत झाला (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया १९१९-१९२४. ए. सी. नीमायर, मार्टिनस नायहॉफ, १९७२, पृ. १०९).\nअसहकाराबाबत (गांधींनी तयार केलेल्या) एप्रिल १९२०च्या सीकेसीच्या आणि सप्टेंबर १९२०च्या विशेष काँग्रेस अधिवेशनाच्या ठरावांची तुलना केल्यास खिलाफतवादी काँग्रेसच्या पुढे होते हे लक्षात येईल. एक वर्ष उलटले तरी मुस्लीम गाऱ्हाणी दूर करण्यात असहकार चळवळ अयशस्वी ठरल्यावर, गांधी लिहितात - 'त्यांच्या उतावळ्या रागात, काँग्रेस आणि खिलाफत संघटनांकडून मुस्लीम अधिक जोमदार आणि तत्पर कृतीची मागणी करतात... स्वराज्य प्राप्त करण्यासाठी अनिश्चित विलंब लागणार असल्यानेच मुस्लीम थांबण्यास नकार देतात... आपण खिलाफतीचे हित पुढे नेऊ शकलो, तर स्वराज्याचे कार्य पुढे ढकलण्याची मागणी मी आनंदाने करेन' (मजुमदार, उपरोक्त, पृ. ९६).\nसीकेसीच्या प्रचार समितीने प्रशिक्षित केलेले प्रवासी वक्ते, गुप्तपणे काम करणारे कार्यकर्ते आणि दूत अशा सगळ्यांनी प्रचाराची राळ उठविली. दर सायंकाळी मुस्लीम स्वयंसेवक मुख्य शहरांत रस्त्याने कवायत आणि संचलन करत. खिलाफत मागण्यांसाठी खाकीधारी ‘खिलाफत स्वयंसेवक’ हातात सुऱ्या आणि भाले घेऊन राजकीय सभा भरवीत आणि हिंसक असहकाराचा पुरस्कार करीत. 'इस्लाम खतरे में' किंवा 'ख्रिस्ती शक्तींची षडयंत्रे' ह्या नेहमीच्या विषयांना पुढे करून पत्रके, कविता आणि वादविवाद ह्यांच्या माध्यमातून जनभावना चेतविल्या जात होत्या. सीकेसी निधीचे थेट आवाहन करत होतीच, त्याशिवाय तिने पावत्यांच्या रूपात एक रुपयाची नोट वाटावी असे 'कागदी चलन' जारी केले. त्यावर उर्दूत मजकूर असून कुराणातील आयती होत्या.\nब्रिटिश व्यवस्थेच्या जागी इस्लामी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उलेमा असहकार करू इच्छित होते. विधिमंडळांच्या जागी उलेमाच्या समित्या, 'काफिर' न्यायालयांच्या जागी शरियत न्यायालये आणि सरकारी शाळांच्या जागी दार-उल-उलूम त्यांना अभिप्रेत होते. जमियत-उल-उलेमा-ई-हिंदने असहकार चळवळीला पाठिंबा देणारा 'मुत्तफिका' (सामूहिक) फतवा जारी केला. त्यात प्रत्येक बिंदूची चर्चा कुराणाच्या संहितेच्या आणि प्रेषितांच्या उक्तीच्या आधारे करण्यात आली होती (कुरेशी, उपरोक्त, पृ. १६०-१७७; शिवाय पहा - द खिलाफत मूव्हमेंट: रिलीजस सिम्बॉलिजम अँड पोलिटिकल मोबिलायझेशन इन इंडिया, गेल मिनॉल्ट, ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९८२, पृ. १४६). मार्च १९२१मध्ये जमियत-उल-उलेमा-ई-हिंदने बरेली येथील बैठकीत असहकाराच्या विरोधकांना इस्लामी न्यायाधिकरणाद्वारे शिक्षा फर्मावण्याचे ठरविले (कुरेशी, उपरोक्त, पृ. १९१).\nकाँग्रेसच्या प्रचंड यंत्रणेवर खिलाफतवाद्यांनी ताबा मिळविला. ह्यात एक कोटी पाच लाख रुपयांचा वायदा असलेल्या टिळक स्वराज्य फंडाचा समावेश होता (कुरेशी, उपरोक्त, पृ. १७८; मिनॉल्ट, उपरोक्त, पृ. १२६, १३७). मार्च १९२०पासून खिलाफत फंडाचे आर्थिक विवरण आणि लेखापरीक्षण यासंबंधी मागण्या होऊ लागल्या, तरी जुलै १९२०पर्यंत अशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खिलाफत प्रतिनिधी मंडळाने युरोपवारीत केलेल्या उधळपट्टीमुळे अनेकांना धक्का बसला (मिनॉल्ट, उपरोक्त, पृ. १३७).\nसन १९२१च्या मध्याला काही खिलाफतवादी नेत्यांची भाषा अधिकाधिक हिंसक झाली. फेब्रुवारी ते मे १९२१ ह्या काळात सैन्यसेवा हराम ठरविणाऱ्या मुत्तफिका फतव्याच्या प्रतींचे गुप्तपणे वाटप करण्यात आले. ह्या प्रतिबंधित फतव्याची पत्रके हिंदुस्थानी सैन्याच्या अनेक तुकड्यांत वाटण्यात आली. खिलाफत फंडातील फार मोठी रक्कम सैनिकांना लाच देण्यासाठी वापरण्यात येत होती (कुरेशी, उपरोक्त, पृ. २०५).\nअफगाणिस्तानच्या अमिराला हिंदुस्थानवर स्वारी करण्याचे आमंत्रण देण्याचा कट १९२०-२१मध्ये शिजला. दि. १८ एप्रिल १९२१ला मद्रासला दिलेल्या भाषणात मुहम्मद अलींनी अफगाण स्वारी झाल्यास हिंदुस्थानी मुस्लिमांची कर्तव्ये सांगितली. हिंदुस्थानवर वर्चस्व गाजविण्यासाठी अमिराने स्वारी केल्यास मुस्लिमांनी त्याचा प्रतिकार करावा. पण इस्लाम आणि खिलाफतवर अत्याचार करणाऱ्यांचा पराभव करणे त्याचे उद्दिष्ट असल्यास हिंदुस्थानच्या सरकारला सर्व प्रकारचे सहकार्य थांबवून अफगाणांच्या खांद्याला खांदा लावून इस्लामच्या भल्यासाठी लढणे हे हिंदुस्थानी मुस्लिमांचे कर्तव्य असल्याचे मुहम्मद अलींनी सांगितले. हे मत मांडल्यावर हिंदूंची अस्वस्थता वाढली, तरी 'यंग इंडिया'मध्ये गांधींनी लिहिले - अफगाणिस्तानच्या अमिराने ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्यास मी एका अर्थी त्यास साहाय्य करेन. म्हणजेच सत्तेवर राहण्याचा राष्ट्राचा विश्वास गमावलेल्या सरकारला मदत करणे अपराध असल्याचे... मी माझ्या देशबांधवांना उघडपणे सांगेन' (नीमायर, उपरोक्त, पृ.१२९, १३०).\nदि. १२ जानेवारी १९२२ला व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंगला धाडलेल्या पत्रात संयुक्त प्रांताचा गव्हर्नर बटलर लिहितो - 'मुस्लिमांतील गुंडप्रवृत्तीला खून आणि कोणत्याही प्रकारची हिंसा करण्याची इच्छा आहे, ह्यात शंका नाही.' संयुक्त प्रांतात आणि बंगालमध्ये अनेक ठिकाणी पोलीस आणि जमावामध्ये झटापटी झाल्या. पोलीस ठाण्यांना आणि सरकारी इमारतींना विशेष लक्ष्य करण्यात आले (कुरेशी, उपरोक्त, पृ. २२१). मुस्लीम खुनशीपणाविषयी बटलरचे भाकीत लवकरच खरे ठरले.\nदि. ४ फेब्रुवारी १९२२ला तीन ते पाच हजार निदर्शकांचा जमाव संयुक्त प्रांतातील चौरीचौरा (जिल्हा गोरखपूर) येथील पोलीस ठाण्यावर चालून गेला. ह्या झटापटीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्यावर पोलिसांनी प्रथम हवेत आणि मग जमावाच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांकडील गोळ्या संपत आल्या आहेत, हे जमावाच्या लक्षात आल्यावर जमावाने पोलिसांना पळवून लावले, काही पोलिसांना शेतात धूम ठोकावी लागली, तर काही ठाण्याच्या इमारतीत शिरले. पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लावण्यात आली. एकूण २१ पोलीस आणि चौकीदार मृत्युमुखी पडले. उपनिरीक्षकाच्या एक नोकरपोऱ्याचाही खून करण्यात आला. बहुसंख्य पोलिसांना काठ्यांनी आणि दगडविटांनी ठेचून मारण्यात आले. अनेक मृतदेहांवर भाल्यांनी खुपसल्याच्या खुणा होत्या. ह्या हिंसेविषयी गांधींनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि आपली चळवळ अचानक बंद केली (कुरेशी, उपरोक्त, पृ. २२३).\nचौरीचौरामध्ये जमावाने केलेल्या हिंसेमुळे व्यथित होऊन गांधींनी असहकार चळवळ थांबविली, असे अळीमिळीगुपचिळी थाटात आपल्याला शाळेत सांगितले जाते. सगळ्या गोष्टींना आर्थिक मुलामा देण्यात पटाईत असलेले बेगडी अभ्यासक (पाहा इव्हेंट, मेटाफर, मेमरी: चौरी चौरा, १९२२-१९९२, शाहिद अमीन, ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९५) ह्या घटनेला शेतकऱ्यांचा भावनिक विस्फोट म्हणून रंगवितात. हिंसक जमावाला जणू काही मजहबी प्रेरणाच नव्हती तेव्हा नक्की काय घडले, हे ह्याच पुस्तकाच्या आधारे बघू.\nखिलाफत आणि काँग्रेस स्वयंसेवक दल ह्यांचे सन १९२१-२२च्या हिवाळ्यात विलीनीकरण होऊन एक गंगाजमुनी 'नॅशनल व्हॉलंटियर कोर' (राष्ट्रीय स्वयंसेवक दल) अस्तित्वात आले. चौरीचौरा पोलीस ठाण्यापासून एक मैल पश्चिमेला असलेल्या चोटकी डुमरी गावी सन १९२१च्या मध्याला अशा स्वयंसेवकांचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. हे मंडळ स्थापन करण्यासाठी चौरामधील कोणा लाल मुहम्मद साई नावाच्या गोरखपूर जिल्हा काँग्रेस आणि खिलाफत समितीच्या पदाधिकाऱ्याला बोलाविण्यात आले होते. मौलवी सुभानउल्लाह नावाचा प्रमुख खिलाफतवादी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होता. गोरखपूर खिलाफत कमिटीचा उपाध्यक्ष हकीम आरिफने डुमरी शाखेची औपचारिकपणे स्थापना केली (अमीन, उपरोक्त, पृ. १४-१६).\nहकीम आरिफने भाषण दिले, काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि संध्याकाळच्या रेल्वेगाडीने तो जिल्हा मुख्यालयात परतला. शनिवार दि. ४ फेब्रुवारी १९२२ हा डुमरीत आठवडी बाजाराचा दिवस होता. त्या दिवशी स्वयंसेवकांना डुमरीत जमायला सांगण्यात आले होते. दंग्याच्या दिवशी सकाळी डुमरी येथे, 'त्याच्या भाषेवरून मुस्लीम वाटणारा' आणि हिरवा चश्मा घातलेला एक मनुष्य पुढे आला, एका चिठोऱ्यातून वाचू लागला आणि जमावाला मुहम्मद आणि शौकत अलींप्रमाणे तुरुंगवास पत्करण्यास उद्यक्त करणारे गाणे गाऊ लागला. गाणे झाल्यावर तो मनुष्य तेथून नाहीसा झाला. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी स्वयंसेवकांना मारहाण केली होती, त्याचा जाब ठाणेदाराला विचारायला नजर अलीने शपथबद्ध केलेला जमाव ठाण्याच्या दिशेने रांगांमध्ये कूच करू लागला. ठाणेदार गुप्तेश्वर सिंह ह्याने जमावाला शांत करण्यासाठी काही वजनदार मंडळींना पाठविले, पण त्यांच्या हेतूंविषयी शंका घेत जमावाने त्यांना दाद दिली नाही (अमीन, उपरोक्त, पृ.१४-१६, १७१). रेल्वे गोदामाजवळ असलेल्या भोपा नावाच्या ठिकाणी शनिवारी जनावरांच्या चामड्याचा आणि कातड्याचा विशेष बाजार भरत असे... जवळपासच्या गावांतील बहुतेक मुस्लीम शेतकरी भोप्यातील ह्या बाजारात व्यवहार करायला येत. भोप्यातील मुस्लीम वर्चस्वाची साक्ष देणारी मस्जिद बाजारासमोर उभी राहिली होती... चामड्याचा इतका दुर्गंध सुटे की कामासाठी आलेले व्यापारी वगळता कोणी तिथे येत नसे, बहुतेक हिंदू शनिवारी भोप्याला फिरकत नसत (अमीन, उपरोक्त, पृ. २४-२५).\nकाही जणांच्या सांगण्यानुसार दंग्यात भाग घेणारी मंडळी वास्तविक चौरीचौरापासून वीस मैल आग्नेय दिशेला असलेल्या मदनपूर नावाच्या पठाणांचे वर्चस्व असलेल्या गावची होती. रेल्वेच्या रुळांजवळ पडलेल्या दगडांचा वापर करावा, हे मदनपूरच्या गाडीवाल्यांनीच सुचविले आणि पोलीस ठाण्याला आग लावण्यासाठी त्यांनीच केरोसीन पुरविले. दंगा सुरू झाल्यावर हे गाडीवाले आपल्या गाड्यांमध्ये तांदूळ आणि साखर भरून पसार झाले (अमीन, उपरोक्त, पृ.३४, १३२). 'तिथे बराच धूर होता, म्हणून ते (पोलीस) सर्व जण ठाण्याच्या बाहेर आले. तिथे असलेले नजर अली, शिकारी आणि मदनपूरचे चारपाच पठाण म्हणाले, 'कोणी पळून जाता कामा नये ह्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. ‘तुम क्या मारोगे, हम मारेंगे.' 'थाना जलाने में मदनपूर के पठानों का बहुत हाथ था - वही सब ट्रेडर थे' असे हे वडिलांकडून ऐकलेल्या मेवालालने सांगितले' (अमीन, उपरोक्त, पृ. २३१).\nखिलाफत चळवळीचा भाग म्हणून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे हजारो मुस्लिमांनी ह्या देशाला 'अपवित्र' ठरवून 'पवित्र' अफगाणिस्तानला केलेले हिजरत (सामूहिक स्थलांतर). दुसरी घटना म्हणजे हृदयाचा थरकाप उडविणारा केरळच्या मलबारमधील मुस्लिमांनी हिंदूंचा केलेला नरसंहार त्या दोन्ही घटनांची स्वतंत्र चर्चा करायला हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetushar.com/install-wordpress-using-cpanel-for-beginners-marathi-tutorial/", "date_download": "2020-10-28T14:50:25Z", "digest": "sha1:CORT6OTHYXPWBEBZ5U7GOOW4OMDVLWV3", "length": 10476, "nlines": 113, "source_domain": "onlinetushar.com", "title": "cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे? । WordPress Marathi Tutorial", "raw_content": "\ncPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nव्हाटसॲपवर शेअर कराफेसबुकवर शेअर कराट्विटरवर शेअर करा\nब्लॉग सुरु करण्यासाठी वर्डप्रेस हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. याआधीच्या ब्लॉग्समध्ये मी ब्लॉगर आणि वर्डप्रेसमध्ये फरक काय तसेच वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा तसेच वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा याविषयी लिहले आहे. होस्टिंग म्हणजे नेमकं काय असत हे देखील मी आधीच्या ब्लॉगमध्ये समजावून सांगितलं आहे. आता आजच्या ब्लॉगमध्��े डोमेन – होस्टिंग घेतल्यानंतर cPanel च्या मदतीने वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करावं हे आपण जाणून घेऊ.\ncPanel म्हणजे नेमकं काय\nथोडक्यात cPanel म्हणजे तुमची होस्टिंग मॅनेज करण्यासाठीचे एक पॅनल आहे. ज्यांना काहीच टेक्निकल माहिती नाही अशांना देखील या पॅनेलच्या मदतीने होस्टिंग मॅनेज करणे शक्य होते. यातून तुम्ही डोमेन DNS, SSL सर्टिफिकेट, डेटाबेस, मेल अकाउंट इत्यादी मॅनेज करू शकता.\nवन-क्लिक वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\n१. सर्वप्रथम तुमच्या होस्टिंग पॅनल मधून cPanel उघडा. शक्यतो तुमच्या डोमेनच्या शेवटी :2083 किंवा /cpanel टाकून उघडता येते. उदा. https://www.yourdomain.com:2083\n२. जर तुम्हाला ज्या डोमेनवर वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे, ते तुमचे प्रायमरी डोमेन असेल तर तुम्हाला पॅनलमध्ये डोमेन जोडण्याची आवश्यकता नाही. परंतु जर प्रायमरी डोमेन व्यतिरिक्त अजून डोमेन जोडायचे असल्यास आधी तुम्हाला ते Domain -> Addon Domain मध्ये जाऊन जोडावे लागेल. या डोमेनचे नेम सर्व्हर किंवा A रेकॉर्ड या होस्टिंगचेच असल्याची खात्री देखील करून घ्या.\n३. आता वर्डप्रेस इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या cPanel मध्ये Software नावाचा एक पर्याय असेल. यात QuickInstall अथवा Softaculous Apps Installer असे पर्याय असतील. आता तुम्ही वापरात असलेल्या होस्टिंग कंपनीनुसार हे पर्याय थोडे बदलू शकता. खाली Hostgator आणि BlueHost च्या होस्टिंग मधील स्क्रिनशॉट तुम्ही पाहू शकता.\nयात तुम्हाला Install WordPress हा पर्याय सापडेल. यात तुमचे डोमेन निवडून वर्डप्रेस इन्स्टॉल करा. यात तुम्हाला वर्डप्रेस कुठे इन्स्टॉल करायचा याचा पाथ विचारला जाईल. तिथे काहीच न टाकता वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे. अधिक माहितीसाठी स्क्रिनशॉट तपासा. यानंतर तुम्हाला तुमच्या वर्डप्रेसच्या लॉगिन डिटेल्स मिळतील.\nअशा प्रकारे तुम्ही फक्त ५ मिनटात cPanel द्वारे वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता. यानंतरही तुमच्या काही शंका असल्यास कमेंट करा. वर्डप्रेसविषयी नवनवीन शिकण्यासाठी ब्लॉगला नियमित भेट देत रहा. ब्लॉग आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\n६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.\nDigitalOcean VPS वापरून ५ मिनिटात तयार करा वर्डप्रेस वेबसाईट\nस्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर\nNamecheap EasyWP होस्टिंगवर वर्डप्रेस कसे इंस्टॉल करावे\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nPingback: स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर | Online Tushar\nPingback: स्वस्त आणि मस्त वर्डप्रेस होस्टिंग : होस्टिंगर | Hostinger\nमी फुल टाइम पत्रकार आणि पार्ट टाइम ब्लॉगर आहे. सध्या दैनिक जनशक्ति येथे डिजिटल हेड म्हणून काम करतोय. वर्डप्रेस, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.\nनंबर सेव्ह न करता व्हाटसॲपवर कसा मेसेज करायचा\nवर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा\nआपली वेबसाईट गुगलवर नंबर १ कशी रँक करायची\nप्रत्येक ब्लॉगरने वापरायलाच हवे असे १० क्रोम एक्सटेन्शन्स\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/04/", "date_download": "2020-10-28T14:30:00Z", "digest": "sha1:5QEXQAAW6CAKVHSQ3H62K7OREBPXCKKR", "length": 5853, "nlines": 78, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "April 2020 - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nll महावीर जयंती ll - जैन धर्माचे आद्य तीर्थंकर भगवान महावीर यांच्या विषयी आपणास माहिती आहे का \nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र April 06, 2020\nll महावीर जयंती ll www.Krushnakath.com जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर...\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवल��ली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nll महावीर जयंती ll - जैन धर्माचे आद्य तीर्थंकर भगव...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/manmohan-singh-horoscope-2018.asp", "date_download": "2020-10-28T15:27:00Z", "digest": "sha1:V3CDEV4YSSFILUBQTGV6BEQMWBFLZY75", "length": 17371, "nlines": 136, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मनमोहन सिंह 2020 जन्मपत्रिका | मनमोहन सिंह 2020 जन्मपत्रिका Politician, Prime Minister Of India", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मनमोहन सिंह जन्मपत्रिका\nमनमोहन सिंह 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 10\nज्योतिष अक्षांश: 31 N 50\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nमनमोहन सिंह व्यवसाय जन्मपत्रिका\nमनमोहन सिंह जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमनमोहन सिंह 2020 जन्मपत्रिका\nमनमोहन सिंह फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nहा तुमच्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखू शकता. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात याला. परदेशातून मिळणाऱ्या लाभामुळे तुमची पत वाढण्यास मदत होईल. वरिष्ठ आणि अधिकारी यांच्याकडून लाभ होईल. पत्नी आणि मुलांकडून सुख मिळेल. घरी धार्मिक कार्य घडेल, याचमुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हा���ा सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nतुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nतुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे मनमोहन सिंह ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nघराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.\nशारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.\nतुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.\nहा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमच��� औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%AC.html", "date_download": "2020-10-28T13:32:54Z", "digest": "sha1:JB6VGUSYTGXTNKXFI7OC7LAGBQHQ75A7", "length": 17542, "nlines": 165, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज वाटप सुरू - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nपुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज वाटप सुरू\nपुणे ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. रब्बी हंगामास सुरुवात झाली असून बँकेकडून कर्ज वाटप सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.\nपुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.\nयंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.\nरब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग अशा अनेक पिकांना पीक कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भेर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.\nतालुकानिहाय पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट\nआंबेगाव ६१ कोटी ३४ लाख १० हजार रुपये\nबारामती ४० कोटी ७ लाख ७१ हजार\nभोर १७ कोटी ३५ लाख ३८ हजार\nदौंड ५५ कोटी ८७ लाख २ हजार\nहवेली १५ कोटी ४ लाख ७२ हजार\nइंदापूर ८५ कोटी ६६ लाख ५५ हजार\nजुन्नर ७० कोटी ४६ लाख ६९ हजार\nखेड ६२ कोटी ६८ लाख ५० हजार\nमावळ १८ कोटी ३५ लाख २४ हजार\nमुळशी १५ कोटी ५० लाख ९४ हजार\nपुरंदर ३२ कोटी २८ लाख ७३ हजार\nशिरूर ७२ कोटी ५९ लाख २३ हजार\nवेल्हा ३ कोटी ८९ लाख ४४ हजार\nएकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रूपये\nपुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज वाटप सुरू\nपुणे ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. रब्बी हंगामास सुरुवात झाली असून बँकेकडून कर्ज वाटप सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.\nपुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.\nयंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.\nरब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग अशा अनेक पिकांना पीक कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भेर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.\nतालुकानिहाय पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट\nआंबेगाव ६१ कोटी ३४ लाख १० हजार रुपये\nबारामती ४० कोटी ७ लाख ७१ हजार\nभोर १७ कोटी ३५ लाख ३८ हजार\nदौंड ५५ कोटी ८७ लाख २ हजार\nहवेली १५ कोटी ४ लाख ७२ हजार\nइंदापूर ८५ कोटी ६६ लाख ५५ हजार\nजुन्नर ७० कोटी ४६ लाख ६९ हजार\nखेड ६२ कोटी ६८ लाख ५० हजार\nमावळ १८ कोटी ३५ लाख २४ हजार\nमुळशी १५ कोटी ५० लाख ९४ हजार\nपुरंदर ३२ कोटी २८ लाख ७३ हजार\nशिरूर ७२ कोटी ५९ लाख २३ हजार\nवेल्हा ३ कोटी ८९ लाख ४४ हजार\nएकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रूपये\nपुणे रब्बी हंगाम कर्ज पीककर्ज ऊस द्राक्ष डाळ डाळिंब गुलाब rose इंदापूर शिरूर पुरंदर खेड मावळ maval\nपुणे, रब्बी हंगाम, कर्ज, पीककर्ज, ऊस, द्राक्ष, डाळ, डाळिंब, गुलाब, Rose, इंदापूर, शिरूर, पुरंदर, खेड, मावळ, Maval\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. रब्बी हंगामास सुरुवात झाली असून बँकेकडून कर्ज वाटप सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nकांदा बियाण्याचे दर कडाडले\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडा��र पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/navi-mumbai-private-hospitals-returns-32-lakh-extra-bills-to-corona-patients-after-mns-slams-266943.html", "date_download": "2020-10-28T14:51:01Z", "digest": "sha1:X62LZKCW2B5WBYEGDJSBVF5LTSM3TUN4", "length": 20022, "nlines": 206, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मनसेच्या दणक्यानंतर पालिका आयुक्तांची पावले, नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटल्स रडारवर | Navi Mumbai Private Hospitals returns 32 Lakh extra bills to Corona Patients after MNS slams", "raw_content": "\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nखासदार बंडू जाधव यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई\nगुगल, फेसबुक आणि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका\nमनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत\nमनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत\nमनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 022-2756 73 89 हा हेल्पलाईन नंबर तसेच 720 849 0010 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरु केला आहे.\nहर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई\nनवी मुंबई : मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलांनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली जादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 32 लाख रुपये हॉस्पिटलने परत केल्याचे समोर आले आहे. (Navi Mumbai Private Hospitals returns 32 Lakh extra bills to Corona Patients after MNS slams)\nपी. के. सी हॉस्पिटल (वाशी), एम. पी. सी. टी हॉस्पिटल (सानपाडा), एम. जी. एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिस हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटलांनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे एकूण 32 लाख रुपये आतापर्यंत परत केले.\nयाबाबत महापालिकेने मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तसेच कोव्हिड काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करुन जादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.\nमनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 022-2756 73 89 हा हेल्पलाईन नंबर तसेच 720 849 0010 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरु केला आहे.\nशहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. मात्र या खाजगी हॉस्पिटलकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट होत अनेकदा तक्रारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 4 सप्टेंबर 2020 रोजी भेटून लेखी निवेदन दिले होते.\nयावेळी रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर ठोस कारवाई करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली होती. सात दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून आयुक्तांना पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने यावेळी दिला होता.\n“मनसेचा हा मोठा विजय असून जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा खाजगी हॉस्पिटलच्या लूटमारी विरोधातला लढा सुरुच राहील. तूर्तास आम्ही आयुक्त अभिजित बांगर यांच्या विनंतीवरुन आमचे आंदोलन स्थगित करत आहोत” अशी माहिती नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली. (Navi Mumbai Private Hospitals returns 32 Lakh extra bills to Corona Patients after MNS slams)\nखाजगी हाॅस्पिटल ने केले नवी मुंबईकरांना ३२ लाख परत.आयुक्तांचे मनसे ला लेखी पत्र.\nपूढील ७ दिवसात ५ महिन्यात आकारलेल्या संपूर्ण बिलांचे ॲाडीट हाेणार.व ज्यादा घेतलेल्या बिलांचा रुग्णांना परतावा हाेणार\nदाेषींवर गुन्हा दाखल करु व मान्यता रद्द करु आयुक्तांचे लेखी आश्वासन. pic.twitter.com/1Bl7VB632X\nखाजगी हाॅस्पिटलने भरमसाठ बिलासाठी दादागिरी केल्यास धडा शिकवू, नवी मुंबई मनसेचा इशारा\nCORONA | नवी मुंबईत ICU बेड्सची संख्या वाढवा, मनसेचं पालिका आयुक्तांना पत्र\nJaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स…\n'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून 'आठवले स्टाईल'…\nजान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार…\nयापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा\nCorona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी…\n‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा…\nशिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार\n'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून 'आठवले स्टाईल'…\nगोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ…\nशिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत 'भरपाई'ची संधी\nशिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश\nलेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही प्राण सोडले\nकुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nखासदार बंडू जाधव यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई\nगुगल, फेसबुक आणि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका\nशिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार\nLIVE | राजू शेट्टी अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nखासदार बंडू जाधव यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई\nगुगल, फेसबुक ��णि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका\nशिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/csk-head-coach-stephen-fleming-says-dwayne-bravo-to-miss-another-couple-of-games/articleshow/78215784.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-28T14:16:37Z", "digest": "sha1:4CP72YM4JWBZCXSIO2RSEUZBJXNZPZNJ", "length": 12439, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nचेन्नईला धक्का; पुढील दोन सामने खेळणार नाही 'हा' खेळाडू\nIPL 2020 चेन्नई सुपर किंग्जने मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. पण पुढील काही सामन्यांसाठी चेन्नई संघाला त्यांचा स्टार खेळाडू ड्वेन ब्रावो उपलब्ध असणार नाही.\nनवी दिल्ली: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पाच विकेटनी पराभव करत २०२०च्या आयपीएलची विजयी सुरुवात केली. मुंबईने विजयासाठी दिलेले १६३ धावांचे लक्ष्य चेन्नईने अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसिसच्या शानदार खेळीच्या जोरावर पार केले. यात धोनीने कमालीचे नेतृत्व दाखवले.\nवाचा- MI vs CSK: धोनीने खेळला माइंड गेम; जाणून घ्या कुठे चुकली मुंबई इंडियन्स\nसामना झाल्यानंतर धोनीने संघात आणखी सुधारणा गरजेच्या असल्याचे म्हटले. पण चेन्नईसाठी एक धक्का देणारी बातमी आहे. चेन्नईसाठीचा महत्त्वाचा आणि स्टार खेळाडू ड्वेन ब्रावो जखमी असल्यामुळे पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. ब्रावो नुकताच कॅरेबियन लीग स्प��्धा खेळून आला आहे. तेव्हा तो जखमी झाला होता. अद्याप त्यातून सावरला नसल्याने चेन्नईसाठी तो खेळू शकणार नाही.\nवाचा- IPL 2020: ३०७ दिवसांनी मैदानात उतरला आणि संघासाठी संकटमोचक ठरला\nसीएसके संघाचे कोच स्टीव्हन फ्लेमिंग यांनी ब्रावो पुढील एक ते दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, असे सांगितले. त्याच्या गुढघ्याला थोडी दुखापत झाली आहे. त्यामुळे सीपीएल मध्ये तो काही सामन्यात गोलंदाजी करू शकला नव्हता.\nवाचा- IPL 2020: दोन कर्णधार आणि दोन प्रशिक्षकांमधील लढत\nब्रावोच्या जागी मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने सॅम करनला संधी दिली होती. या संधीचा त्याने फायदा देखील घेतला. धोनीने अचानक वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवल्यानंतर त्याने ६ चेंडूत १८ धावा केल्या. यामुळे चेन्नईचा विजय सोपा झाला. त्याच बरोबर गोलंदाजीत ४ षटकात १८ धावा देत एक विकेट देखील घेतली.\nपाहा मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फाफ डुप्लेसिसने घेतलेला सुपरमॅन कॅच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nआता धोनीला चमत्काराची गरज; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ए...\nIPL 2020: थरारक विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप, ...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nभारताचा हा खेळाडू मोडू शकतो ब्रायन लाराचा ४०० धावांचा व...\nMI vs CSK: धोनीने खेळला माइंड गेम; जाणून घ्या कुठे चुकली मुंबई इंडियन्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमहेंद्र सिंह धोनी ड्वेन ब्रावो आयपीएल Stephen Fleming ipl 2020 Dwayne Bravo CSK\nगुन्हेगारी'या' शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली 'सुपारी'\nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\nन्यूजमुंबईत फ्रान्सविरोधात रझा अकादमीचं आंदोलन\nदेशबिहार निवडणूक: भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nआयपीएलIPL 2020: रोहित शर्मा आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, पाहा काय आहेत अपडेट्स...\nनाशिकउ��्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nफ्लॅश न्यूजMI vs RCB Live स्कोअर कार्ड: मुंबई विरुद्ध आरसीबी\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nकार-बाइकमहिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nमोबाइलरोटेटिंग स्क्रीनचा LG Wing स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-pune-news-updates-today/", "date_download": "2020-10-28T15:15:46Z", "digest": "sha1:MGUWORK3Z7MJRKWDCHVX5NZRAZVZTMCN", "length": 16060, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1256 रूग्णांची 'कोरोना'वर मात | coronavirus pune news updates today | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची मागणी, Bigg Boss मध्ये मराठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये, सामाजिक संघटनांची राज्य…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच\n पुण्यात गेल्या 24 तासात 1256 रूग्णांची ‘कोरोना’वर मात\n पुण्यात गेल्या 24 तासात 1256 रूग्णांची ‘कोरोना’वर मात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 1256 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात कोरोनाचे 854 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 37 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 18 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं पुणे शहरात आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 3121 वर जाऊन पोहचली आहे.\nसध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 12 हजार 665 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 12 हजार 172 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 372 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 952 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 492 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVideo : LAC वर गरजले राफेल, फॉरवर्ड एयरबेसवरून घेतले उड्डाण, जवानांच्या मदतीसाठी पुढे आले लडाखचे लोक\nदर्गाह तवक्लशाहा वली ईनामी जमिनीचा झालेला बेकायदा खरेदी व्यवहार प्रकरणी फौजदारी कारवाई सुरू : वक्फ मंडळ औरंगाबाद\nGoogle Pay Payment App iOS युजर्ससाठी पुन्हा उपलब्ध, रिस्टोअर करावं लागेल बँक अकाउंट\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये, सामाजिक संघटनांची राज्य…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती\nPune : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधीची सदाशिव पेठ येथील जागेचे बनावट…\n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने प्रवास, SpiceJet ची ऑफर\nत्वचेवरील ‘अ‍ॅक्टीव्ह’ किटाणूंमुळं पाठीवर…\nभारताच्या प्रयत्नांचा मोठा विजय \nकरीना कपूरला आठवले सैफ अली खान सोबतचे डेटिंगचे दिवस, शेअर…\nWhatsApp चं नवीन फीचर, आता फालतू मेसेज कधीच परेशान नाही…\nMaratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा…\nचंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले…\n‘घंटा बडवा अन् थाळया वाजवा इतकंच तुमचं…\nचेहऱ्यावरील वृद्धावस्था दूर करेल फक्त करा ‘हे’…\nSex Life : मासिक पाळी दरम्यान सेक्स करताना या गोष्टींची…\n‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल…\nFitness Tips : ‘फिटनेस’ टिकवून ठेवायचा असेल तर…\nकानाच्या आतलं इंफेक्शन ठिक होत नाहीये \n चरबी कमी करण्यासाठी आणि आरोग्यदायी…\n‘ऑस्टोमी’च्या रूग्णांचे जीवन अशाप्रकारे बनवले…\nपालक-कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवूनही होतायेत ‘खराब’,…\nस्वाईन फ्लूचे पुन्हा थैमान सुरु ; पुण्यात सर्वाधिक रुग्ण\nKBC : 25 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला खेळ, तुम्हाला…\nPhoto : सैफ अली खानच्या प्रेमात वेडी होती परिणीती चोप्रा,…\nBigg Boss 14 : बेघर होताच सिद्धार्थ शुक्लाने साधला हिना-…\nसिध्दार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा अडवाणी \nज्यानं गेल्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावला होता…\nCoronavirus : 101 दिवसानंतर समोर आले ‘कोरोना’चे…\nइस्लामोफोबिया : फ्रान्सविरूद्ध एकवटले आखाती देश, फ्रेंच…\nDry Hands Tips : सतत हात धुण्याने त्वचा होतेय ड्राय तर फॉलो…\nGoogle Pay Payment App iOS युजर्ससाठी पुन्हा उपलब्ध,…\nशिवसेना आणि MNS ने केली कुमार सानूच्या मुलाकडून माफीची…\nमॉडेलचा ‘खून’, मोबाईलचं लॉक उघडण्यासाठी…\nसुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये,…\nउद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध…\n‘राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस…\nदिवाळीत विमान प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी \n‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nDry Hands Tips : सतत हात धुण्याने त्वचा होतेय ड्राय तर फॉलो करा या 5 टीप्स,…\nतुमची किडनी खराब असल्याचे ‘हे’ आहेत 11 लक्षणं, तात्काळ…\nCoronavirus : देशात 24 तासात आढळले 43893 नवे ‘कोरोना’…\nपाकिस्तानच्या पेशावरमधील मदरशामध्ये बॉम्बस्फोट, 7 मुले ठार आणि 70 जखमी\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांचं कॉफी टेबल बुक, पवारांनी पत्र लिहून केला…\nMaratha Reservation : ‘हा’ त्याच कटकारस्थानाचा एक भाग, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nगिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव असलेल्या UP च्या धर्मेंद्र सिंहला मिळत नाही वधू, कारण जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क\nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/election-commission-emphasis-ethical-issues-overall-development-democracy-nanded-news-348450", "date_download": "2020-10-28T15:40:10Z", "digest": "sha1:5S6G2VDYVILCBUNNZEBVVHKP4MY7QNXG", "length": 15984, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "निवडणूक आयोग - लोकशाहीच्या सर्वागीण विकासासाठी नैतीक बाबींवर जोर - Election Commission - Emphasis on ethical issues for the overall development of democracy nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनिवडणूक आयोग - लोकशाहीच्या सर्वागीण विकासासाठी नैतीक बाबींवर जोर\nनिवडणूक आयोगाने 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठक��मध्ये तपशीलवार चर्चा केली. यानुसार आता संबंधित उमदेवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी जर एखादाची गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तपशील द्यावा, असे स्पष्ट केले आहे.\nनांदेड : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमदेवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सुधारीत सुचना निर्गमीत केल्या आहेत. यापूर्वी 10 ऑक्टोंबर 2018 व 6 मार्च 2020 रोजी निर्देश निर्गमीत केले होते. त्याच्या तपशीलावर सूचनांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. यानुसार आता संबंधित उमदेवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी जर एखादाची गुन्हेगार पार्श्वभूमी असेल तर त्याबाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर तपशील द्यावा, असे स्पष्ट केले आहे.\nहा तपशील पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करावा लागेल याची पहिली प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या चार दिवसांमध्ये, दुसरी प्रसिद्धी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पाचव्या ते आठव्या दिवसामध्ये तर तिसरी प्रसिद्धी ही नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच मतदान होण्याच्या दोन दिवस आगोदर पर्यंत करावी.\nहेही वाचा - शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी -\nउमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील\nबिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या संदर्भात निवडणूक आयोगाने आणखी स्पष्टता केली आहे. यात जे बिनविरोध विजयी उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षासाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबत तपशील प्रसिद्ध करतील.\nनामनिर्देशीत करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजे\nआयोगाने ठरविल्यानुसार भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. यात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन प्रसिद्ध केले जाईल. यासंदर्भातील सर्व सूचना गुन्��ेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशीत करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रभारी अतिरिक्त आयुक्तांच्या हाती आली निम्मी पिंपरी-चिंचवड महापालिका\nपिंपरी - महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार पालिकेचे फुल कारभारी झाले आहेत. निविदा काढला जाणारा मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे...\nसौदी अरेबियाकडून भारताला दिवाळीची खास भेट\nलंडन - भारताशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या सौदी अरेबियाने दिवाळी भेट दिली आहे. नव्या नोटेवर जगाचा नकाशा छापण्यात आला असून त्यात पाकने आपल्या हद्दीत...\nगोदाकाठी ऊसाचा फड गजबजला; यंदा ९ हजार ३०० हेक्टरवर ऊसाची लागवड\nनाशिक/पिंपळगाव बसवंत : धुव्वाधार पाऊस व रोगांचे आक्रमण अशा प्रतिकुल स्थितीत निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाचविलेल्या ऊसाचा फड तोडणीच्या लगबगीने...\nपनवेल पालिकेवर भाजपचेच वर्चस्व; स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी\nपनवेल - पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून महिला व बालकल्याण...\nखोटं बोलण्यात मोदींची बरोबरी कधीही करु शकणार नाही- राहुल गांधी\nनवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत...\nमहाविकास आघाडीच्या धुसफूसीला कोकणातून सुरवात\nचिपळूण : दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Radha-among-Congress-workers.html", "date_download": "2020-10-28T14:29:11Z", "digest": "sha1:HSTNP4ZUMV5RM2D2U7SJRPGQUIOGDOI5", "length": 4064, "nlines": 73, "source_domain": "www.smartichi.com", "title": "काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा", "raw_content": "\nHomeराजकीयकाँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा\nकाँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा\nहाथरस बलात्कार Rape आणि हत्या या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी वसई येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. बॅनर ओढण्यावर हा राडा झाल्याने हाथरस घटनेच्या निषेध राहिला बाजुला आणि कार्यकर्त्यांमध्येच तुंबळ मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले.\nकाँग्रेस कार्यकर्त्यांनी वसई तहसील कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काल निषेध आंदोलन केले होते. मात्र या दरम्यान पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बॅनर खेचल्याच्या वादातून दोन काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली आणि याच बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले.\nकाँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोरच ही हाणामारी झाली. त्यांनी हाणामारी सोडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांमधला वाद वाढत गेल्याने आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. निषेध आंदोलनदरम्यान कार्यकर्त्यांमध्येच झालेल्या या हाणामारी पाहण्यासाठी गर्दी झाली आणि या राड्याची चर्चा सुरु झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2020-10-28T14:24:48Z", "digest": "sha1:COMFEVLG5SK2IIUKDI2NJYT45NVGBTN2", "length": 6351, "nlines": 90, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "आपलेपणाची साथ ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमी काही कृष्ण नाही आहे रे … तो सावळारुपी ईश्वरी रूप , प्रत्येक हृदय मंदिरात आपलं हक्काचं स्थान मिळवून , नुसत्या एका सादेला हि हवं तेंव्हा , एकाच वेळी प्रतिसाद देणारा …\nप्रत्येकाच्या हृदयी गाभाऱ्यात आपलं सावळारुपी अस्तित्व कायम खिळवून मन ज्योती उजळवून देणारा , समोरील मनातल अचूक हेरणारा ..आणि अपेक्षापूर्ती करणारा …… नैराश्याचा , अविचारीपणाचा सखोल नायनाट करणारा …\nमी …मी आहे, साधासाच अन सामान्य , कृष्णाई रूपासारखं सर्वत्र नाही. पण काही हृदयी घरात नक्कीच आपलेपणाचं स्थान मिळविलेला��\nपण त्यासारखं मला कुठेय रे , सर्वत्र नांदता येतंय ..\nमनात दडलेल्या अनेकानेक प्रश्नांना ,चिंतांना अन आसवांना कुठे रे शमविता येतंय ..\nअपेक्षांचे निरपेक्ष भार हि उचलण्याची तितकी क्षमता नाहीये रे माझ्यात …\nपण कुठेशी मनमोकळा प्रयत्न असतोच ना सातत्याने , कुणा हिरमुसल्या कळीला , हास्य चैतन्याचा सुगंध लेवून आपलेपणाने फुलवून देण्याचा .., कुणा एखाद्याशी आपलेपणाच्या मृदू शब्दानं आधारवड होण्याचा ..\nमान अपमान सार सोडून नाती गुंफण्याचा अन जपण्याचा ..\nपण तरीही मला ह्या सर्वाना एकत्रित बांधता येत नाही आहे. नात्यातली कुठलीशी घडी हळूच कधी मोकळी होते ..ते कळून येत नाही. आणि जेंव्हा कळत ..तेंव्हा अंतर वाढलेलं असतं.\nआयुष्य जगताना , अन ह्या वेळे सोबत पुढे सरताना प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं असतं.\nबस्स ह्या प्रवासात आपलेपणाने जोडलेले हात अन त्यांची साथ , नकळत कधी सुटू नये..इतकंच..\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/nostalgia-about-mobile-phone-2007-to-20/", "date_download": "2020-10-28T13:35:42Z", "digest": "sha1:O7H6TN3WG7O3YEBDSAZKODDQGQD2RFEE", "length": 16858, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आज अॅप्पलचा बड्डे, पण खरा सहकारसम्राट तर \"नोकियाच\" होता.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nआज अॅप्पलचा बड्डे, पण खरा सहकारसम्राट तर “नोकियाच” होता.\nआयफोन येवून १३ वर्ष झाली पण खरा सहकारसम्राट नोकियाच होता.\nपहिला आयफोन आला होता दिनांक ९ जानेवारी २००७ साली. या तारखेच तत्कालीन सर्वेसर्वा स्टिव्ह जॉब यांनी ९ वाजून ४१ मिनिटांनी आयफोन हे क्रांन्तीकारी अस्त्र बाजारपेठेत आणलं. याच कारणामुळे प्रत्येक आयफोनच्या जाहिरातीमध्ये वेळ हि ९ वाजून ४१ मिनिटांची दाखवण्यात येते.\nयाठिकाणी छोटा खुलासा काही राष्ट्रवादी पार्टिच्या मंडळींकडून राष्ट्रवादी पार्टीची स्थापना १० वाजून १० मिनीटांनी केली असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हात देखील १० वाजून १० मिनीटांचा उल्लेख करण्यात आल्याच सांगितलं जातं. सदरहू माणसांनी एकच नोंद घ्यावी की राष्ट्रवादीबाबत सांगण्यात येणारी गोष्ट हि बतावणी आहे. तस काही नाही पण आयफोनचं मात्र खरं आहे. असो खुलासा संपला.\nभक्तांकडून गुद्दे मिळण्याच्या आत मुद्यावर येवू.\nआयफोन अमेरिकेच्या बाजारात आला तेव्हा मी इयत्ता बारावीत होतो. तेव्हा टच स्क्रिन नव्हते. पण मार्केट खतरनाक होतं. नोकिया सगळ्यांचा बाप होतं. दूसऱ्या नबंरला सोनी एरेक्सन होता नंतर मोटरोला पण चालायचा. पण नोकिया गावच्या वाड्यात झोकाळ्यावर बसून कात कापणाऱ्या म्हाताऱ्यासारखा ठसठशीत होता. त्याच्या सिंहासनाच्या जवळ जायचं धाडस पण कुणाच नव्हतं.\nमला आठवणारा फोन म्हणजे नोकियाचा 6233. दोन्ही बाजूला स्पिकर होते. वर मेमरी कार्ड. हा फोन लय दंगा करायचा. पण आव्वाज सॉलिड. नोकिया 3315, 3310,1100 टाईप ब्लॅकअॅन्ड व्हाईट फोनच मार्केट आत्ता मल्टिमिडीया फोनने घेतलं होतं.\nपोरं एकमेकाला विचारायची मल्टिमिडीया हाय का मेमरी कार्ड कितीच 128 KB मेमरी हि अफाट मेमरी असायची. यात सगळं म्हणजे सगळं बसायचं. सगळ्यात चार रुपयेला एका 3GP क्लिप यायची. चाळीस पन्नास क्लिप निवांत बसायच्या.\nनोकियाची N सिरीज तेव्हा श्रीमंतीचे चोलले होते. तो फोन कुठ बघायला मिळाल तरी लय भारी वाटायचं. N81 मध्ये 4 GB आणि 8GB असे दोन प्रकार असायचे. 128 केबीवाल्या पोरांना जीबीच मेमरी म्हणजे सरळ सरळ किती क्लिपांचा हिशोब मांडायचा डाव होता. मग ते कंपास सारखा ओपन होणारा E सिरीज यायचा. अंड्यासारखा 6600 होता. खालून वरुन क्रॉप केलेला 7610 होता.\nमुळात नोकियाने प्रत्येकाच्या हातात फोन ठेवलेला. खरा सहकार सम्राट नोकियाच होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हातावर फोन ठेवण्याच काम नोकियाने केलेलं. जशी ज्याची लायकी असले तस त्यानं कर्ज उचलायचं असा प्रकार होता तो. नोकिया पण सहकार बुडत नसतो याच जोशात फुल्ल ऑन टशनमध्ये होतं. थोडक्यात क्लिपा, गाणी, पिक्सल म्हणजे ऊस, पाणी, उतारा, दर टाईप लोकांच्या आयुष्यात फिक्स झालेल्या.\nपण अखेर तो घ��तवार उजाडला. दिनांक ९ जानेवारी २००७.\nटिव्हीवर आयफोन आयफोन म्हणून सगळे नाचत होते. तसा आयफोन हातात येण्याची काहीच लक्षण अख्या गावात कुणाकडे नव्हती. पण सहकारातून क्रांन्तीची स्वप्न पाहणाऱ्या घरातच भांडवलदारांची पिढी जन्माला आली. त्यांच्या हातात वर्षाभरात आयफोन आले.\nआयफोन हे श्रीमंतीच प्रतिक असत हे माहिती होवू लागलं. आत्ता गरिबांसाठी सॅमसंग कॉर्बी सिरीज घेवून मार्केटमध्ये आली. नोकिया आपल्याला काय होतय या अविर्भावात होती. पण मार्केट टच स्क्रिनच आलेलं. नवमध्यमवर्गीयांना १० हजारात टचस्क्रिन कॉर्बी होता तर श्रीमंतासाठी अॅप्पल.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nपण फिचर बघून कवळ्या पोरांचा जीव जळायचा. याच काळात चायना मेड मोबाईल आले. तेच फिचर टच स्क्रिन फोन, चार हजारापासून पुढे फोन असायचा. लय लय महाग म्हणजे सहा हजार. त्यात दोन सिम, टिव्ही, पाच सहा स्पिकर आणि सोबत ‘आरेरे मेरी जानं हैं राधा’ नायतर ‘काला कौंआ काट खाये गा’.\nखऱ्या अर्थाने भांडवलशाहीचं ते सार्वत्रिकरण होतं. यात चायना आघाडीवर आलेलं. कोरियाच्या सॅमसंगने पण बाजी मारायला सुरवात केलेली. मोबाईलमध्ये GPRS च स्पीड वाढत होतं. डिस्पेलला दिसणाऱ्या पृथ्वीने जोरात फिरायला सुरवात केलेली.\nसॅमसंग तेव्हा गुरू सिरीज घेवून आलेला.\nहेडफोन नंतर थ्री डी सराऊंडची जाहिरात होती. एक्सेपरिंयन्स नावाने जोरात मार्केट वढत होती. आत्ता नोकियाचा बाजार उठायला सुरवात झालेली. अॅन्ड्राॅईडची ओळख पहिल्यांदा गेम मुळे कळत होती आणि हे नोकियाची कुठली कुठली OS म्हणून लोकांना गंडवत होते. शेवटचा आचका दिल्यासारखं नोकियाने टचस्क्रिन फोन काढलेला आठवतोय. नंतर नोकियाचा विंडोज झाला पण सहकार बुडला तो बुडलाच.\nआत्ता पर्याय फक्त सॅमसंग होता. काही वर्ष सॅमसंग लय बाप फोन म्हणून मार्केटमध्ये खेळला. पण भांडवलशाहीच मुळ असणारा आयफोन आजून आवाक्यात आला नव्हत.\nआणि एकदिवस ABP माझावर बातमी आली. आयफोन 5C साडेसात हजार रुपयात. च्या गावात. पोरं पुण्यात येवून चौकशी कराय लागली. बातमी खोटी होती. अमेरिकेत दिलेल्या डॉलरमधल्या स्कीमला ABP माझाने रुपयात गुणलं होतं. त्यांची पण चुक नव्हती म्हणा. सगळ्यांनी थेट गुणलेलं पण गुत्तेदारी कळाली नव्हती.\nएक वर्षात 5S आणि 5C आवाक्यात आला. बऱ्यापैकी लोकांच्याकडे आय��ोन दिसू लागला. मधल्या काळात चायना फोनने कात टाकून आप्पो, लावा सारखं रुप घेतलं. मार्केट खऱ्या अर्थाने ओपन झालं. पण अॅप्पल श्रीमंताचा होता तो तसाच राहिला.\nसॅमसॅंगने गॅलेक्सी काढली आणि आम्ही पण श्रीमंताच्या लाईनीत जावू शकतो दाखवलं. गरिबीतून श्रीमंतीकडे प्रवास होता. पण यात अॅन्ड्राॅईड टिकून होती. कॅमेरा, स्पीकर, हेडफोन आल्यानंतर सगळ्यांनी OS कडे लक्ष दिलं.\nआज गुगलचा पण फोन आहे. एकेकाळी आम्ही गुगलवर गुगल सर्च करुन पुढच सर्च करायचो. काळ जोरातच पुढं आलाय पण एक गोष्ट आहे, मेलेल्या सहकाराचं आपण ग्लोरिफिकेशन करु शकतो, समित्या बसवून कारणं मांडू शकतो पण चूकांच समर्थन करता येत नाही.\nत्या दिवशी स्टिव्ह जॉबने बऱ्याच जणांना कामाला लावलं. आज दहातल्या पाच जणांकडे अॅप्पल असतोय तेव्हा जोतिबा डोंगराव जावून ओरडून सांगाव वाटतं, आयफोन फोर वापरल्याला सहकाराचा पुत्र हाय ह्यो पठ्या.\nफोन बंद असताना देखील रिंग वाजल्याचा भास का होतो \nतेव्हा एकवीस नख्यांच्या कासवामुळं आमच्या खात्यात कोटभर रुपये जमा होणार होते.\nतुझे मेरी कसम ना थेटरातून उतरला, ना मनातून..\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/rare-albino-found-in-nashik/articleshow/78259923.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-28T14:11:46Z", "digest": "sha1:PZKKZD4N4WX5JKYUWWKWDRRGVYK2RJ43", "length": 12569, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’\nपांढरी त्वचा, लाल व गुलाबी डोळ्यांची देणगी मिळालेला अडीच फुटांचा लाखातील एक 'अल्बिनो तस्कर' नाशिकरोड भागात आढळला आहे.\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nपांढरी त्वचा, लाल व गुलाबी डोळ्यांची देणगी मिळालेला अडीच फुटांचा लाखातील एक 'अल्बिनो तस्कर' नाशिकरोड भागात आढळला आहे. चकचकीत त्वचा आणि वैविध्यपूर्ण रंगांमुळे सापांची वेगळी ओळख प्रत्येकाला ज्ञात ���सली, तरी पांढऱ्या कांतीचा साप शहरात आढळल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. विविध कारणांसाठी त्याची लाखो रुपयांना तस्करी होत असल्याने वन विभागाने अतिदुर्मिळ सर्प आढळल्याची नोंद केली आहे.\nनाशिकरोड परिसरातील म्हसोबा मंदिराजवळील एका जागेत रंग्रद्रव्याचा अभाव असलेला पांढरा सर्प दिसल्याची माहिती सर्पमित्र विराज पाठक यांना मिळाली. घटनास्थळी गेल्यावर तो 'अल्बिनो' प्रकारातील बिनविषारी तस्कर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात नाशिक पश्चिम वन विभागाला माहिती दिल्यावर वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव यांनी हा साप ताब्यात घेतला. वन विभागाच्या दप्तरी अतिदुर्मिळ सर्पाची नोंद करून त्याला रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या सर्पाची मांडुळाप्रमाणे तस्करी होऊन लाखो रुपयांत विक्री होते. हा सर्प शहरात आढळल्याची वैशिष्ट्यपूर्ण घटना पहिल्यांदाच घडली असावी, असे निरीक्षण सर्पमित्रांनी नोंदविले.\nअल्बिनीझम ही आनुवंशिक, जन्मजात होणारी नैसर्गिक घटना आहे. ज्यावेळी सर्प मादी अंडी देऊन निघून जाते. त्यानंतर अंड्याला मिळणारी ऊब वातावरणातील बदलांमुळे कमी झाल्यास अंड्यातील सापामध्ये रंगद्रव्यांचा अभाव निर्माण होतो. अल्बिनीझम प्रक्रियेमुळे सापांच्या शरीरातील मेलॅनिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांच्या त्वचेचा मूळ रंग हळूहळू नष्ट होतो. हा साप त्याच्या वेगळ्या रंगामुळे सहज शिकाऱ्यांचे भक्ष्य बनतो. स्वतःच्या बचावासाठी हे सर्प आक्रमकपणे चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा स्वभाव थोडासा चिडचिडा असतो. शत्रूच्या तावडीत सापडल्यावर हे सर्प मेल्याचे सोंगही करीत असल्याचे वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी सांगितले.\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nफडणवीसांना करोनाची लागण; एकनाथ खडसे म्हणाले......\nआता कुठं बॉक्स उघडलाय, अनेक आमदार संपर्कात; आता 'या' ने...\nVinayak Dada Patil: ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील कालवश...\ncoronavirus - ४७७ रुग्ण बरे, ४१९ जणांची भर...\nफाइल हरवली, कुणी नाही पाहिली\nया बातम्या��बद्दल अधिक वाचा:\nपांढरा साप नाशिक अल्बिनो Nashik albino\nदेशबिहार निवडणूक: भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार\nगुन्हेगारी'या' शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली 'सुपारी'\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nदेशबिहार निवडणूकः संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारीली, पाहा संघातील बदल...\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nअर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ\nअहमदनगरशेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजाची शेती करू द्या\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2132", "date_download": "2020-10-28T14:12:00Z", "digest": "sha1:RBCMYIEFN7D5II44K4FVAYJYU653IY3W", "length": 30758, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "काव्यसंग्रह | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचौथे साहित्य संमेलन - 1906\nन्यायमूर्ती गोविंद वासुदेव कानिटकर हे चौथ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन पुणे येथेच 1906 साली भरले. गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नावलौकिक साहित्य, संगीत आणि विद्या या तिन्ही क्षेत्रांत होता. ते चित्रकलेचे चाहते होते. त्यांचा अभ्यास वेदांताचा व इंग्रजी वाङ्मयाचा होता. ते साक्षेपी विद्वान म्हणून ख्यातकीर्त होते, त्यांनी मासिक ‘मनोरंजन’ हे सुरेख मासिक1886 च्या दरम्यान सुरू केले. आधुनिक मराठी कथेचे जनक हरिभाऊ आपटे यांनी कानिटकर यांच्या ‘करमणूक’मधू���च कथालेखन सुरू केले. कानिटकरांच्या पत्नी काशीताई कानिटकर ह्यासुद्धा कथालेखिका होत्या. काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत असत. काशीबाई कानिटकर यांनी पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचे चरित्र लिहिले. मराठी कथेची जडणघडण ज्या ‘करमणूक’मधून झाली. ते ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले हा उत्तम योग होता. बहुभाषी जाणकार, अफाट वाचन, सतार उत्तम वाजवणारे असा त्यांचा लौकीक होता. ते न्यायमूर्ती रानडे यांचे जवळचे स्नेही होते. ते कविता उत्तम लिहीत. कविता व विद्वत्ता असे परस्परविरोधी भासणारे गुण त्यांच्या ठायी होते.\nफंदी, अनंत कवनाचा सागर\nअनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा सागर’ असे अनंत फंदी यांच्या रचनाबहुलतेचे वर्णन केले आहे. तथापि त्या कवनाच्या सागरातील काहीच रचना उपलब्ध आहेत. फंदी यांचे सात पोवाडे, पंचवीस-तीस लावण्या आणि ‘माधवनिधन’ हे काव्य आहे. त्यांनी कटाव व फटके लिहिले आहेत. अनंत फंदी यांची चंद्रावळ ही लावणी प्रसिद्ध आहे. त्या लावणीत ‘कथा कृष्णाची परंतु रूप मात्र सर्वसामान्य माणसाचे आहे’. त्यांच्या विनोदात ग्राम्यता आणि अश्लीलता जाणवते, त्यांच्या लावण्यांतून प्रतिभेची चमक दिसत नाही, परंतु त्यांची सामाजिक जाणीव मात्र जागृत होती. अनंत फंदी रक्ताक्षी संवत्सरावर इसवी सन 1744 मध्ये जन्मले. त्यांना नाथपंथीय भवानीबुवा यांची कृपादृष्टी लाभली. त्यानंतर, फंदी यांची काव्यसृष्टी बहरली.\nमराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)\nमराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव, हनुमन्नाटक(प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ), शकुंतला यांसारख्या संस्कृत काव्यातील विषयांना त्यांच्या काव्यलेखनाचे विषय म्हणून निवडले. मुक्तेश्वर, वामनपंडित, रघुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत या कवींना पंडितकवी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या रचना मुख्यत: संस्कृत काव्याच्या वळणावर, विविध गणवृत्तांवर आधारित लिहिलेल्या आख्यानपर होत्या.\nमध्ययुगीन मराठी वाङ्मयात पंडिती काव्याचे दालन समृद्ध आहे. पंडिती काव्याचा कालखंड यादवकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ असा आहे. त्या काळातील पंडित विद्वानांनी विद्वान वाचकांना समोर ठेवून जी काव्यनिर्मिती केली त्या रचनेला पंडिती काव्य ही संकल्पना वापरली जाते.\nमोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे अनेक वर्षें होते. पुढे कित्येक घराणी कोकणातून 1700 ते 1715 या पंधरा वर्षांच्या कालावधीत देशावर आली. त्यामध्ये मोरोपंतांचे वडील रामाजीपंत आणि गोळवलीकर पाध्ये यांच्यापैकी केशव व गणेश पाध्ये यांचाही समावेश होता. ते पन्हाळगड येथे येऊन शाहू महाराज यांच्याकडे देशकार्यात दाखल झाले. त्यामुळे मोरोपंत यांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. रामाजीपंत यांना तीन मुले आणि एक मुलगी. मोरोपंत त्या तीन मुलांमधील तिसरे. मोरोपंतांच्या वडिलांनी तत्कालीन वैदिक शिक्षणपद्धतीप्रमाणे मोरोपंत यांच्याकडून लिहिणे, वाचणे, स्तोत्रपठण, पुराणांचे वाचन करवून घेतले. मोरोपंत यांनी संस्कृत, काव्य, नाटक व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये यांच्याकडून आठ वर्षें करून घेतले. मोरोपंत यांनी चाळीस संस्कृत ग्रंथ त्या कालावधीत लिहिले. पुढे, त्यांचे वडील श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या आश्रयास बारामतीला आले. बाबूजी नाईक यांनी मोरोपंत यांच्या अंगी असलेले विद्वत्तेचे गुण पाहून वाड्यात पुराणाचे कथन करण्यास ठेवले. आनंदी आणि लक्ष्मीबाई या त्यांच्या दोन पत्नी होत्या. नाईक यांनी त्यांच्या वाड्याशेजारीच दक्षिणेलाएक वाडा मोरोपंत यांना राहण्यास दिला. नाईक यांच्या प्रेमाबद्दल मोरोपंत यांनी लिहिले आहे -\n'मिया पोएट्री'चे आसामात वादळ\nही आहे सध्या ‘मिया पोएट्री’मध्ये गणली जाणारी आणि गाजणारी ‘मिया पोएम’ म्हणजे मिया कविता आसाममधील बांगलाभाषी मुसलमानांची व्यथा व्यक्त करणारी ही एक कविता. महाराष्ट्रामध्येही दलितांची व्यथा व्यक्त करणारा ‘विद्रोही कविता’ हा काव्यप्रकार जन्माला आलात्याशी ‘मिया पोएट्री’ची तुलना करण्याकडे काही लोकांचा कल आहे - तोच कवितेचा ‘विद्रोही’ मार्ग आसाममधील बांगलादेशी मुस्लिमांनी ‘मिया पोएट्री’ या नावाने रूढ केला आहे. मात्र त्या कवितांतील आशय आणि त्यांचा उद्देश पाहता, त्यांची तुलना मराठी विद्रोही कवितेशी करणे चुकीचे ठरेल. खरेतर, विद्रोहीपण ही दलित तरुणांमधील ऊर्जा होती, तिला संवेदनेचा, निर्मितीचा बाज होता. विद्रोही कवितांमुळे दलितांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. परिणामी दलित चळवळ काही प्रमाणात पुढे गेली. उलट, ‘मिया पोएम’ दोन समाजात संघर्षाची ठिणगी पाडण्यास कारणीभूत ठरतील काय अशी भीती वाटते.\nकल्हणाची राजतरंगिणी – कवितेची लज्जत\nकल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे, की तो इतिहासग्रंथ आहेच, पण त्यातील काव्याचा आस्वाद घेता येतो ग्रंथात काव्य दोन प्रकारे विकसित होते – एकात ते शिवस्तुतीच्या स्वरूपात येते. ग्रंथात आठ तरंग म्हणजे प्रकरणे आहेत. कल्हण प्रत्येक प्रकरणाची सुरुवात शिवस्तुतीने करतो. त्याने प्रत्येक प्रकरणातील शिवस्तुती वेगवेगळ्या पद्धतीने खुलवली आहे. तो उत्तम काव्याचा नमुना आहे. त्यांतील काही उदाहरणे पाहणे रंजक ठरेल.\n1. ज्याची आभूषणे सर्पांची आहेत आणि जो सर्पमण्याच्या तेजाने शोभत आहे अशा शिवमहेशाला वंदन असो. ज्याच्या ठायी मुक्तात्मे विसावतात असा तो कल्पवृक्ष आहे.\nतिचा केशराचा टिळा लावलेला भालप्रदेश, तिने कानात मिरवलेला चंचल, हलत्या कर्णफुलांचा गुच्छ, तिचा समुद्रजन्य शंखासारखा शुभ्र धवल कंठ आणि निर्दोष कंचुकीने आवृत्त केलेले वक्षस्थळ, त्याच्या भाळावरची तृतीय नेत्राची अग्निज्वाला, कानाजवळ खेळकरपणे मुखे उघडणाऱ्या सर्पांचा समूह, सागरातून वर आलेला -हलाहलाच्या रंगाने नीलज्वल दिसणारा कंठभाग आणि नागराज वासुकीने वेढलेली छाती अशा त्या अर्धनारी नटेश्वराचा उजवा अथवा डावा देहभाग सर्वांना कल्याणप्रद होवो.\nहा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे\nप्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या नव्या कवितासंग्रहात एक कविता आहे, ‘कवीला पडलेले पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’. ती कविता वाङ्मयीन व्यवहाराचे अंत:स्तर खरवडून काढते. ती केवळ आजच्या काळातील कवीच्या दु:स्वप्नाचे वेध घेते असे नाही; सर्व काळात परिस्थिती तशीच असते. कविता ही कवीची मूल्यवान निर्मिती असते, तरीही ती लोकांपुढे सादर करताना कवीच्या मनाची स्थिती दु:स्वप्नासारखी का असते प्रश्न कायम असला, तरी ते वा��्तव आहे. कवीला समजून घेणारे, त्याला मनापासून दाद देणारे भोवतालचे लोक, त्यांची कवितेकडे पाहण्याची बरीवाईट दृष्टी या बाह्य गोष्टींचे दडपण कवीवर असतेच; पण त्यापेक्षा कविता लिहिणारे कवीचे नितळ मन त्या सगळ्यात गढूळ होऊन जाईल की काय अशी धास्ती कवीला असते. खरी कविता भिडस्त असते. ती सावधपणे न्याहाळत असते प्रकाशन समारंभाच्या प्रसंगीचा भवताल. संग्रहातील कवीला पडलेले ‘पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’ या कवितेतील कवीसारखे.\nत्या पार्श्वभूमीवर ‘पायी चालणार’ या संग्रहातील कविता वाचकांना जणू व्रतस्थपणे आणि शब्दांच्या पलीकडे सांगतात, की ‘आम्ही पायी चालणार\nजंगलगाथा - हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार\n‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती आहे. महत्त्वाचा आशयविषय असलेली नाविन्यपूर्ण अशी ती कलाकृती मराठी साहित्यात मोलाचा ठसा उमटवील असा विश्वास मला वाटतो.\nमी व कवी रमेश सावंत असे आम्ही दोघे अधुनमधून भेटत असतो. साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, सालस व मृदुभाषी असे ते व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱ्याचा आदर करणे हा त्यांचा स्वभावधर्म. त्यांनी माणसांबद्दलची आत्मीयता जणू काळीजगुंफेत कोरून ठेवली आहे साहजिकच, त्यांनी प्रेमळ नात्याने जोडलेली माणसे अनेक आहेत.\nकवी रमेश सावंत यांचा पहिला कवितासंग्रह ‘गहिवर’ 2012 साली प्रसिद्ध झाला. त्या संग्रहाला राज्यस्तरीय पाच पुरस्कार प्राप्त झाले. पुढे, 2014 ते 2016 या दोन वर्षांत, त्यांचे चार संग्रह प्रसिद्ध झाले : ‘ती चिनारची झाडे’ - जून 2014, (हिंदी कवितांचा मराठी अनुवाद), ‘ओस की बूंद’ - डिसेंबर 2014, (बाळ राणे यांच्या मराठी हायकूंचा हिंदी अनुवाद), ‘एकांतातील कविता’ - 2016, ‘सूर गजलेचे’ - 2016. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहांचा कालावधी लक्षात घेता, त्यांच्या काव्यलेखनाला त्या काळात उत्स्फूर्तपणे बहर आला असावा. तो त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे.\nविभांडिक यांची मागील पिढीची कविता\n‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित\nमनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता लिहीत आहेत. मनोहर यां���ी कविता ग्रामीण, दलित, नागर, महानगरी, स्त्रीवादी, सामाजिक अशा कोणत्याच चौकटीत आस्वादता येत नाही. कवी ती अंशतः आत्मचरित्रात्मक आहे, ती गाव सोडून शहरात स्थिरस्थावर होऊ पाहणाऱ्या आणि मध्यमवर्गात स्थिरावलेल्या कोणत्याही माणसाचे आत्मचरित्र ठरेल एवढी प्रातिनिधीक आहे. मनोहर यांचे अनलंकृत, सुबोध भाषा हे वैशिष्टय. ते प्रतिमांच्या राशीची आरास न मांडता थेट अनुभवाला भिडतात.\nबेचाळीस कवितांचा समावेश एकशेअठ्ठावीस पानांच्या कवितासंग्रहात आहे. त्या दीर्घ आहेत. काही कवितांची शीर्षके कुंकू, उत्खनन, गल्ला, पगार, देखावा, दप्तर, निरोप अशी एकाक्षरी असली तरी बहुतेक शीर्षके विधानात्मक आणि अन्वयार्थक आहेत. ‘वडिलांच्या खांद्याइतकी उंच जागा’, ‘वडील आठवतात एखाद्या प्राचीन संस्कृतीसारखे’, ‘देव आमच्या घरी वर्षभर राबायचे’, ‘आईच्या डोळयांभोवतीची काळी वर्तुळे’, ‘हिशेब दुकानदारांचा आणि वडिलांचा’, ‘हा जरीचा कपडा टोचेल तुला’, ‘मुलगा माझा शिकत आहे’, ‘मी शोधत आहे, साधू मागे वळून पाहणारा’, ‘झोपेविषयी जागेपणी केलेले चिंतन’अशी शीर्षके हे कवितासंग्रहाचे वजन आहे. एका कवितेचे शीर्षक ‘चुलीवरची मिसळ’ असेही आहे. ते प्रादेशिक आविष्कार समजावून घ्यायला उपयोगी ठरावे.\nकैलास पगारे यांच्या ‘मल्टिनॅशनल वॉर’ या कवितासंग्रहाच्या नशिकमधील प्रकाशन समारंभानंतर एका वेगळ्याच, प्रासंगिक चर्चेला तोंड फुटले. मी समारंभात भाषण करताना कवितासंग्रहाचे कौतुक केले. संग्रह प्रभावी आणि आजच्या दांभिकतेचा भेद करणारा आहे हे खरेच. समारंभातील अन्य वक्ते अविनाश सांगोलेकर व प्रल्हाद लुलेकर यांनादेखील कवितासंग्रह महत्त्वाचा वाटला. पगारे यांच्या कवितेतील विचारांची झेप आणि भाषेची सुगमता ही विशेष प्रत्ययकारी आहे असे त्या दोघांचे म्हणणे जाणवले. तेही खरे आहे. विशेषत: त्यांच्या कविता मंचकविता म्हणून लोकांसमोर सादर झाल्या तर त्यांना उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद लाभेल याबद्दल संशय नाही.\nपगारे ‘मल्टिनॅशनल वॉर’मध्ये आजच्या काळाविषयी बोलतात. ते आजच्या काळाची वर्णने भेदक करतात. ते कलेक्टरला ‘शहेनशहा’ आणि मॅनेजरला ‘मॅन किलर’ असे संबोधतात तेव्हा अंगावर काटा येतो. त्यांना विद्यमान व्यवस्थेचा गळा घोटायचा आहे. समाजातील धर्मांधता नष्ट करायची आहे वगैरे वगैरे. समाजातील धर्मवेडाचे वर्ण��� करताना ते एके ठिकाणी म्हणतात, की देवांची संख्या एवढी वाढव, की प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला एक देव येईल असा उपरोध आणि उपहास संग्रहात ठायी ठायी भिडतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-police-ips-officer-transfer-269220.html", "date_download": "2020-10-28T13:49:30Z", "digest": "sha1:SYFKE2DVP4ZWWZ6SXPSCMQDN4X52M5RN", "length": 18645, "nlines": 238, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पोलिस दलात पुन्हा फेरबदल | Maharashtra Police IPS Officer Transfer", "raw_content": "\n‘पवारसाहेब हॅट्स ऑफ’, पंकजांकडून जाहीर कौतुक\nमोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका\nकर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप\nपोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती\nपोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती\nगृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. (Maharashtra Police IPS Officer Transfer)\nगृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. तर शिवदीप लांडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे.\nअमिताभ गुप्ता – पोलीस आयुक्त, पुणे शहर\nविनीत अगरवाल – प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई\nअनुप कुमार सिंह – उपमहासमादेशकर, गृह रक्षक दल, मुंबई\nसंदीप बिश्नोई – अपर पोलीस महासंचालक, रेल्वे, मुंबई\nडॉ के व्यंकटेशम – अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), मुंबई\nमनोज कुमार शर्मा – पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई\nजयंत नाईकनवरे – पोलीस उपमहानिरीक्षक, व्हीआयपी सिक्युरिटी, मुंबई\nनिशीत मिश्रा – अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा) मुंबई शहर\nसुनील फुलारी – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर\nरंजन कुमार शर्मा – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे\nशिवदीप लांडे – पोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई\nब्रिजेश सिंह – विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), मुंबई\nमकरंद रानडे – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे\nसंजय बाविस्कर – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे\nनविनचंद्र रेड्डी – अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर\nदिलीप झळके – अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहर\nजालींदर सुपेकर – अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर\nएम. बी. तांबाडे – संचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई\nविनय कारगांवकर – अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई\nमोहित कुमार गर्ग – रत्नागिरी पोलीस अधीक्षक\nविक्रम देशमाने – ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक\nराजेंद्र दाभाडे – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक\nसचिन पाटील – नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक\nमनोज पाटील- अहमदनगर पोलीस अधीक्षक\nप्रवीण मुंढे – जळगाव पोलीस अधीक्षक\nअभिनव देशमुख – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक\nदिक्षितकुमार गेडाम – सांगली पोलीस अधीक्षक\nशैलेश बलकवडे – कोल्हापूर पोलीस अधीक्षक\nविनायक देशमुख – जालना पोलीस अधीक्षक\nराजा रामास्वामी – बीड पोलीस अधीक्षक\nप्रमोद शेवाळे – नांदेड पोलीस अधीक्षक\nनिखिल पिंगळे – लातूर पोलीस अधीक्षक\nजयंत मीना – परभणी पोलीस अधीक्षक\nराकेश कलासागर – हिंगोली पोलीस अधीक्षक\nवसंत जाधव – भंडारा पोलीस अधीक्षक\nप्रशांत होळकर – वर्धा पोलीस अधीक्षक\nअरविंद साळवे – चंद्रपूर पोलीस अधीक्षक\nविश्वा पानसरे – गोंदिया पोलीस अधीक्षक\nअरविंद चावरीया – बुलडाणा पोलीस अधीक्षक\nडी. के. पाटील भुजबळ – यवतमाळ पोलीस अधीक्षक\nअंकित गोयल – गडचिरोली पोलीस अधीक्षक\nसोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारी पोस्ट, तरुणाला अटक\n स्थापना ते वादाचा इतिहास\nउपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना\n...तर टीआरपी घोटाळा सीबीआयकडे गेला असता; अनिल देशमुख यांचा ���ावा\nCBI च्या क्षमतेवर शंका नाही, पण राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात नो…\nराज्यात सायबर सुपारीचा वाढता ट्रेंड, महिलांविरोधात सर्वाधिक सायबर गुन्हे, महाराष्ट्र…\nनक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्याकडेही अत्याधुनिक शस्र, गृहमंत्र्यांचा…\nयोग्य वेळ येईल, वाट बघा; राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंचं सूचक…\nकुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nविधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त…\nमराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय…\nलग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला\nराज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी…\n\"गुन्हे नोंदवण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर...\" दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी…\nरणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो...\n‘पवारसाहेब हॅट्स ऑफ’, पंकजांकडून जाहीर कौतुक\nमोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका\nकर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप\nIPL 2020, SRH vs DC Live : दिल्लीला पाचवा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर आऊट\nआरक्षण प्रकरणी औरंगाबादेत मराठा समाज आक्रमक, टायर जाळून रस्ता अडवला\n‘पवारसाहेब हॅट्स ऑफ’, पंकजांकडून जाहीर कौतुक\nमोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका\nकर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप\nIPL 2020, SRH vs DC Live : दिल्लीला पाचवा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर आऊट\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधार���वर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/blog-post_360.html", "date_download": "2020-10-28T13:39:22Z", "digest": "sha1:JGKIDU47II3KZGKJFQIFDRMWD74XWWMZ", "length": 4316, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "बसून काम करण्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा निकटचा संबंध", "raw_content": "\nबसून काम करण्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा निकटचा संबंध\nbyMahaupdate.in सोमवार, मार्च १६, २०२०\nबसून काम करण्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यक्षम राहा, कमीत कमी बसा, असा सल्ला अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिला आहे.\nया निष्कर्षापर्यंत येण्यासाठी शास्त्रज्ञांनी ४५ ते ६९ वयोगटातील तब्बर ९० हजार पुरुषांची तपासणी केली. या संशोधनात व्यक्तीच्या शारीरिक ऊर्जेचा अभ्यास करण्यात आला.\nशारीरिक व्यायाम न करणारया ५२ टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा दोष आढळला. आठ वर्षे सतत संशोधन केल्यानंतर हे निष्कर्ष मिळाले आहेत. कामाव्यतिरिक्त पुरुष हे पाचहून अधिक तास दिवसातून बसत असतात.\nत्यामुळे त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण ३४ टक्क्याहून अधिक आढळले. हे संशोधन कामाव्यतिरिक्त बसणा-या व्यक्तींसाठी करण्यात आले. या अभ्यासाला अमेरिकन हार्ट असोसिएशनने अर्थसाहाय्य केले.\nहृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे एरोबिक्स करण्याची शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे. त्याचप्रमाणे शक्य तितके चालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_97.html", "date_download": "2020-10-28T14:33:34Z", "digest": "sha1:FRMLJNLGTQUFTC57K6XAQSLFNOK2YSXA", "length": 14171, "nlines": 172, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "औरंगाबादेतून परिवर्तनाची हाक | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n- महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांची एकत्रित मोट बांधून अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तनाची हाक मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दिली. औरंगाबादच्या इतिहासातील मोठ्या सभांपैकी एक सभा होण्याचा मानही आघाडीला मिळाला. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत रखरखत्या उन्हात नागरिकांनी 7 तास सभास्थळी ठाण मांडून दोघांनाही शांतपणे ऐकले आणि शपथ घेतली की आम्ही मतदानही याच वंचित बहुजन आघाडीला करणार.\nयावेळी खा. असदोद्दीन ओवेसी म्हणाले, गेल्या 70 वर्षापासून जनतेची लूट सुरू आहे. अन्याय संपवायची वेळ आता आली आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. जे संविधान आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्यांच्या अनुयांयाना आज अन्याय का सहन करावा लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातून उतराई करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांना संसदेत पाठवायचे आहे. त्यांच्याच नेतृत्वात ही आघाडी निवडणूक लढवेल. त्यांनी डॉ.आंबेडकर यांना महात्मा गांधीपेक्षा श्रेष्ठ नेता म्हटले. राज्यातील समस्त बांधवांच्या कल्याणासाठी हे परिवर्तन करायलाच हवे, असे आवाहन करीत ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्याचे सरकार दिवाळखोरांचे सरकार आहे. वंचित समाज मागच्या दोन निवडणुकांपासून प्रक्रियेतून बाहेर पडला आहे. ओबीसींना आवाहन करतो की, त्यांनी वंचित आघाडीलाच मदत करावी. द्वेषाच्या राजकारणाला मुठमाती दिली पाहिजे. नक्षलवाद्यांवर कारवाई करता मग सनातन्यांवर का कारवाई करत नाही असा सवाल करीत त्यांनी भाजप, काँग्रेस - राष्ट्रवादीवर टिका केली. ते पुढे म्हणाले, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे. राजासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. मोदी हे स्वतः खात नाहीत; पण दुसर्‍याला खायला लावतात व त्याच्याकडून वाटा घेतात. शेतकर्‍यांना हमीभाव दिला जात नाही. यासाठी त्यांना संघटितही होऊ दिले जात नाही. येत्या 8 दिवसांत हमीभाव देण्यासंबंधी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर नव्याने आंदोलने छेडले जाईल, असा इशाराही यावेळी आंबेडकर यांनी दिला. यावेळी लाखोंचा जनसमुदाय टाळ्यांनी प्रोत्साहन देत होता.\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/06/3545-jwariche-dose-cooking-trending/", "date_download": "2020-10-28T14:27:00Z", "digest": "sha1:2BDAXEF6XRUPG3WG6REJVLJS5SCTYZEB", "length": 9387, "nlines": 162, "source_domain": "krushirang.com", "title": "असे बनवा ज्वारीचे डोसे; वाचा आणि नक्कीच ट्राय करा | krushirang.com", "raw_content": "\nHome Home असे बनवा ज्वारीचे डोसे; वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसे बनवा ज्वारीचे डोसे; वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nतुम्ही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील पण स्पंच डोस, कट डोसा, पण ज्वारीचा डोसा खल्लाय का कधी नसेल तर नक्की खा आणि इतरांनाही सांगा कारण यातून आपल्याला कॅल्शिअम, कबरेदके, प्रथिने मिळतात. म्हणजे हा डोसा चविष्ट तर आहेच, आरोग्यदायी सुद्धा आहे.अगदी कमी साहित्यात हा पदार्थ करता येतो.\nसाहित्य घ्या मंडळी :-\n१) अर्धा वाटी ज्वारी\n२) अर्धा वाटी उडीद डाळ\n३) अर्धा वाटी तांदूळ\n४) पाव चमचा मेथी दाणे\nआणि मीठ व तेल ते चवीप्रमाणे आणि गरजेपुरते\nअसे बनवा चविष्ट ज्वारीचे डोसे :-\n१) सर्वात आधी ज्वारी धुवून घ्या व ७ तास भिजायला घाला.\n२) तसेच तांदूळ व उडीद डाळही धुऊन चार तास भिजायला घाला. अर्थातच वेगवेगली घाला. एकत्र भिजवायला घालण्याची चूक करू नका.\n३) आता डाळ, मेथी दाणे व मीठ मिक्सरमध्ये मकक्स करून घ्यावे.\n४) तसेच ज्वारी आणि तांदूळ वाटून घ्यावे. सर्व मिश्रण एकत्र करून जवळपास ८ तास ठेवा.\n५) आता या मिश्रणात पाणी घाला. डोसे करता येईल इतकेच पाणी घालावे. ६)तवा तापवून थोडे तेल लावून डोसे करावेत.\nसंपादन : संचिता कदम\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleअसा बनवा खमण ढोकळा तेही घरच्या घरी; वाचा एका क्लिकवर\nNext articleगोठ्याच्या बांधकामात ‘याकडे’ नक्कीच लक्ष द्या; नाहीतर शेळीपालनावर होईल ‘हा’ परिणाम\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/recruitment-rally-kirkee-pune-bharti/", "date_download": "2020-10-28T14:12:51Z", "digest": "sha1:F7COCLKL4ZWNNJ4NOCNBZ7T4NMDCMNON", "length": 16575, "nlines": 319, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Recruitment Rally Kirkee Pune Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n🔍 जिल्हा नुसार जाहिराती\n🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📛 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🤵 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भारती\nतलाठी मेगा भरती २०२०\nपोलीस मेगा भरती २०२०\nआरोग्य विभाग मेगा भरती २०२०\nजिल्हा परिषद भरती २०२०\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२०\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२०\n📑 महापरीक्षा सराव पेपर्स\n📋 निकाल | उत्तरतालिका\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०.\nमुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: सैनिक.\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 15 ऑक्टोबर 2020 ते 21 नोव्हेंबर 2020.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nवर्धा जिल्हा परिषद अम्पलॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२०.\nजिल्हा परिषद लातूर भरती २०२०.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०.\nपुणे महानगरपालिका मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर |\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा नवीन 345 जागांसाठी भरती जाहीर |\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई भरती २०२०.\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०.\n▒ जिल्हा निहाय भरती\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२०. October 28, 2020\nकृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे भरती २०२०. October 28, 2020\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर | October 27, 2020\nश्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती जाहीर October 27, 2020\nजगदीश लोहा व स्टील प्रा. लि. भरती २०२० October 27, 2020\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत “विशेषज्ञ अधिकारी” भरती २०२०\nमहापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०.\nसीमा सुरक्षा बल मध्ये नवीन 228 जागांसाठी भरती जाहीर |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://priya05world.home.blog/2020/06/16/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-10-28T14:09:23Z", "digest": "sha1:5MBFFQ65WHNXL4WUUO6IZSIUYW75OMBE", "length": 3667, "nlines": 52, "source_domain": "priya05world.home.blog", "title": "समाज – PHOENIX…", "raw_content": "\nमाझ्याकडे integrity नसेल,माणुसकी नसेल मी माझ्या जवळच्याच माणसांना तुच्छतेची वागणूक देत असेल तरी तुम्ही tention कमी व्हाव म्हणून तुमचं सगळं मला सांगितलंच पाहिजे मला तुम्ही काही सांगितलं तर त्यावरून मी तुमचं characher ठरवत असेल तुमच्याकडे पैसे नोकरी घर गाडी आहे नाही यावरून मी तुमची लायकी ठरवत असेल तरी तुम्ही टेंशन कमी व्हाव म्हणून तुमचं सगळं मला सांगितलंच पाहिजे मी कोणाच्या रंग,लग्न,वय, वरून तुमचे मापं काढत असेल तुम्ही share केलेलं सगळीकडे सांगत फिरत असेल तरी पण तुमचं tention कमी व्हाव म्हणून मला सांगितलंच पाहिजे मी तुमच्या सोबत चांगुलपणाच सोंग घेऊन राहत असेल मी कोणाला सरळ सरळ फसवत असेल मी स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करून घेत असेल तरी तुम्ही टेंशन कमी व्हाव म्हणून मला तूमच सगळं सांगितलंच पाहिजे माझ्यामुळे कोणाचं आयुष्य उध्वस्त होत असेल माझ्या वागण्यामुळे आणि बोलण्यामुळे कोणी आत्महत्येचा विचार जरी करत असेल तरी तुम्ही तुमचा टेंशन कमी व्हावं म्हणून मला तुमचं सगळं सांगितलंच पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/retired-police-officer-and-investigation-officer-of-2611-mumbai-attack-ramesh-mahale-launched-the-book-titled-'2611-kasab-aani-mi'-on-sunday-evening-30636", "date_download": "2020-10-28T14:37:02Z", "digest": "sha1:GSPVIHSRO4UTCNVA2GS54KHP64CH62M5", "length": 9833, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "​26/11 स्पेशल: '२६/११ कसाब अाणि मी' पुस्तकातून उलगडणार कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n​26/11 स्पेशल: '२६/११ कसाब अाणि मी' पुस्तकातून उलगडणार कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास\n​26/11 स्पेशल: '२६/११ कसाब अाणि मी' पुस्तकातून उलगडणार कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास\n२६/११ हल्ल्याचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेल्या '२६/११ कसाब अाणि मी' या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात अालं.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\n२६/११ हल्ल्याचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेल्या '२६/११ कसाब अाणि मी' या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात अालं. मुंबई प्रेस क्लबमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात रमेश महाले यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं तपशीलवार वर्णन, पोलिस अधिकाऱ्यांची दृढता, अाणि दहशतवादी कसाब अाणि तपास अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाची तपशीलवार माहिती दिली अाहे.\nद अॅटॅक अाॅन द ताज\nमराठीत असलेलं हे पुस्तक मेनका प्रकाशनने प्रकाशित केलं अाहे. सेवानिवृत पोलिस अधिकारी रमेश महाले यांनी सांगितलं की, २६/११ हल्ल्यावर 'द अॅटॅक अाॅन द ताज' हे पुस्तक २५ नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकावरून'२६/११ कसाब अाणि मी' हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मला सुचली. या हल्ल्यावरील अाधीच्या पुस्तकात पूर्ण माहिती देण्यात अालेली नाही. तसंच मुंबई पोलिसांच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात अालेले अाहेत.\nहल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात अाली होती. या सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की, या हल्ल्याचा तपास चांगल्या प्रकारे करू शकतील असा एकच अधिकारी अाहे, ते म्हणजे रमेश महाले. महाले यांच्यासह त्यांचे वरिष्ठ अधिकारी या काळात ३ रात्री झोपलेही नव्हते. महाले यांनी पाकिस्तानला पाठवलेले अारोपपत्र अाणि कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.\n26/11 स्पेशल: सुरक्षेतील सुस्तपणा धोक्याचा\n26/11 हल्ल्यातील दोषींना पकडणाऱ्यास 35 कोटींचं बक्षीस, अमेरिकेची घोषणा\n२६/११ हल्लामुख्य तपास अधिकारी रमेश महाले२६/११ कसाब अाणि मीपुस्तकप्रकाशनदहशतवादी कसाबद अॅटॅक अाॅन द ताज\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\n'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या\nखाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख\nअंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2020-10-28T13:51:48Z", "digest": "sha1:S3VXRZ5DAL77OY5DBGOF6RQ5D4PHHT7D", "length": 5133, "nlines": 109, "source_domain": "ainnews.tv", "title": "ऊसाला दोन हाजार पाचसे भाव द्या - ��ासदार चंद्रकांत खैरे", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nऊसाला दोन हाजार पाचसे भाव द्या – खासदार चंद्रकांत खैरे\nऊसाला दोन हाजार पाचसे भाव द्या – खासदार चंद्रकांत खैरे\nकन्नड तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतली भेट\nगंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात महात्मा फुले स्मृतिदिन आणि संविधान दिन साजरा\nवाढ दिवसानिम्मित आमदार संजय शिरसाठ यांची लाडू तुला\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n…शेतकरीही भारताचे नागरिक, केंद्राच्या मदतीत नको दुजाभाव : विश्वजित कदम\nमुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत…\nखडसेंच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पण शिवसैनिकांची भावना…\nहिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा… उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला…\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2020-10-28T13:38:00Z", "digest": "sha1:PDD6GNOAQ7RIHVXLQ63IKOLHBS2MDSZX", "length": 25699, "nlines": 108, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सरकारी खाक्या शेतकऱ्यांच्या मुळावर… | Lokshahi.News - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nसरकारी खाक्या शेतकऱ्यांच्या मुळावर… | Lokshahi.News\nबाळासाहेब हरी पाटील (पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स) यांच्या फेसबुक वॉलवरून\nमाझ्या बापानंच नाही केला तर काय खाणार… धुत्तुरा… असा सवाल कधीकाळी कवी इंद्रजित भालेरावांनी पोटतिडकीनं विचारला हो��ा. आजही तो विचारण्याची गरज आहे. एकूणच कृषी क्षेत्राकडे पाहण्याची उदासीन दृष्टी, भांडवलदार धार्जिणी अर्थव्यवस्था, दलालांची बनवेगिरी, नफेखोरी या सगळ्याला भालेरावांनी विचारलेला तो प्रश्न होता. आजही पावसाकडे शेतकरी जेवढे डोळे लावून बसत नाही तेवढे सरकार बसलेले असते. याचे कारण शेतात पिकले तरच हा गाडा चालणार याचे भान त्यांना असते. म्हणूनच ते साळसूदपणे पाहत असतात. शेतकरी काही मागतो तेव्हा कधीतरी त्याच्या पदरात तुकडा पडतो आणि मग पुढचे काही वर्षे पुन्हा नशिबी कष्टाचं जीनं असतं.\nहे सगळं लिहण्याचं कारण म्हणजे सध्या पुणे, मुंबई आणि अन्य शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्यांच्यातील अनेकांना करोनाची लागण झाली आहे. ही माणसे गावांतील शाळांत, रिकाम्या घरात राहिली आहेत. यातील एखादा जरी बाधित सापडला की सायरन वाजवत गाड्या गावात घुसतात. बाधिताला उचलतात आणि गावात येणारे सगळे रस्ते सील करतात. अख्ख्या गावाला घरात बसायला सांगितलं जातं. दररोज टीव्हीवर आदळणाऱ्या बटबटीत बातम्या आणि भयानक साउंड इफेक्ट दिलेल्या बातम्या पाहून मनात भेदरून गेलेले गावकरी घराशेजारी रुग्ण सापडल्याने पुरता घायाळ होऊन जातोय. करोनावर ‘लॉकडाउन’ हा सरकारी उतारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात असल्याने गावंच्या गावं जेरबंद होताहेत. खरीपाचे काउंटडाउन सुरू असताना असं घरात बसून राहणं शेतकऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरत आहे. अशा काळात योग्य नियोजन केलं नाही तर यंदाची शेतीही महापुरासारखी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.\nसध्या करोना महामारीचं संकट अख्ख्या जगावर आलंय. यात सगळेच भरडताहेत. कोट्यवधींचा व्यवसाय करणारे अनेक उद्योजक लहानमोठे रोखीचे धंदे करून गुजराण करत आहेत. अनेकजण उद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या प्लॉटवर वांगी, भेंड्या लावून विकताहेत. ज्यांच्याकडे १०-२० कामगार काम करत होते ते आपल्या चारचाकीतून भाजी विकताहेत, ही अवस्था आपल्याला खरी वाटत नाही पण डोळ्यांनी पाहिले तर खरे वाटते. गेल्या दोन तीन महिन्यांपासून घोंगावत असलेले हे वादळ आपल्याला कुठे घेऊन जाणार या विचाराने अनेकांची मती गुंग होत आहे. मध्यंतरी ज्येष्ठ साहित्यिक गवस सरांशी बोलता बोलता मी हीच गुंतागुंत बोलून गेलो तेव्हा ते त्यांच्या खास स्टाइलमध्ये म्हणाले, ‘ज्याची चार टपनी आहेत तो जगेल.’ ही टपनी म्हणजे शेताचं, वावरांचं तुकडं. त्यावेळी मी काहींसा त्या विधानाशी सहमत झालो नव्हतो. कारण प्रशसन आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारवर आपला नको इतका विश्वास असतो. करोनाचे संकट आल्यानंतर प्रारंभीच्या काळात उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधताना पोलिसांना सूचना देत होते. अधिकाऱ्यांना जीव तोडून सांगत होते की, ‘खरीप सुरू होईल, त्याचे नियोजन करा, लोकांना शेतीच्या कामापासून अडवू नका, कृषी सेवा केंद्रे सुरू करा.’ तरीही निबर झालेली प्रशासकीय यंत्रणा आपली पठडी सोडत नाही. सध्या नोकरीला असलेल्यांच्या आयुष्यभरात अशी अभूतपूर्व परिस्थिती आली नसेल आणि येणार नाही. तरीही लोक आपली चाकोरी सोडायला तयार नाहीत, आपण ज्यांच्यासाठी नोकरी करतो त्यांच्या सुख-दु:खाशी देणं घेणं नाही अशा खाक्यात वावरत आहे. लॉकडाउनचे दोन टप्पे पूर्ण होईपर्यंत कृषी सेवा केंद्रे सुरू नव्हती. मार्चनंतर उसाची भांगलणी, भरणी सुरू होती. याला थोडाजरी वेळ झाला तर उसाची वाढ होत आणि भरणी करताना ऊस मोडतो. यात पुन्हा येणारे फुटवे तोडणीपर्यंत पुरेसे पक्व होत नाहीत. भरणी करताना युरिया आणि गोळीखत टाकावे लागते. फवारणीसाठी औषधे लागतात. मात्र, कृषी सेवा केंद्रे बंद ठेवली. मिळेल ते करून भरणी झाली. उसाप्रमाणेच पाडवा झाला की खरीपाची तयारी सुरू होते. रोहिणी नक्षत्राचा पेरा करण्यासाठी मार्चपासून शेतकऱ्याची तयारी सुरू होते. मात्र, अनेक गावांत अतिउत्साही गावकमिट्यांनी ‘पूर्ण लॉकडाउन’च्या मिजाशा पुर्ण करत गावांना वेठीला धरले. उगाचच गावात दांडके हातात घेऊन मिरवण्याची हौस भागवून गोरगरीब शेतकऱ्यांवर डुरकायला सुरुवात केली. शेतीच्या कामांना बंदी नाही म्हणून ठाकरेंपासून सगळेच सांगत असले तरी पंपांवर डिझेल भरण्यास गेलेल्या ट्रॅक्टरचालकांवर गुन्हे दाखल केले. मुळात सगळ्याच गावांत दांडकी आडवी टाकल्याने ट्रॅक्टरच बाहेर पडू शकले नाहीत. परिणामी शेतीच्या कामांवर परिणाम झाला. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतांत ओढे, नाले घुसल्याने बांध फुटून मोठी घळणे पडली. अनेक ठिकाणी पायवाटा धुवून गेल्या. दगड धोंडे वाहून शेतात पडले. याची बांधबंधिस्ती करणे, घळणे भरून वावरं सरळं करून पेरणीयोग्य करायला अनेकांनी पराकाष्टा केली पण सरकारने दिलेल्या अधिकारांमु��े गावकमिट्यांनी गावे पुरती घेरून टाकली होती. तसे पहायला गेले तर मुख्यमंत्री ठाकरे हे शहरी तोंडवळ्याचे. पण आजवर शेतकऱ्यांबाबत ते जेव्हा जेव्हा बोलले ते मनापासून बोलत असल्याचे दिसते. अनेकांना तो भासही वाटू शकतो. पण त्यांनी आजवर शेतकऱ्यांबाबत घेतलेले निर्णय पाहता त्याचे मनस्वी वाटतात. तर अशा मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कृषी सेवा केंद्रांनी त्यांना जुमानले नाही. अनेकांनी खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या. खतांचे लिंकींग करण्यात धन्यता मानली. मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणे काय असते ते हेच. ‘लॉकडाउन हॉलिडे’ सुरू असल्याने कृषी विभागानेही याला मूकसंमतीच दिली. एरवी नाहीतरी त्यांच्या अधिकाऱ्यांना कुणी हिंग लावत नाही. तरीही किमान पगाराची चाड म्हणून तरी या काळात त्यांनी अधिक दक्ष राहून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती.\nकरोनाचे संकट भयानक आहे, आपली मुलंबाळं शहरात काम करतात तेथेही महामारी आहे, याचा भलामोठा ताण अनेक गावांतील शेतकऱ्यांवर आहे. तरीही शेती सुटत नाही. पाऊस त्याच्या नियमाने येणार, गेल्या वर्षी वाहून गेलं, यंदा तरी चार दाणे पदरात पडतील ही आशा त्यांना जन्मापासून निराश होऊ देत नाही. निसर्ग कधीतरी त्याला सांधा देते पण अधिकार असलेली व्यक्ती त्याला पुरता चिरडून टाकते. याचे प्रत्यंतर त्यांना येत आहे.\nलॉकडाउनचा तिसरा की चौथा टप्पा सुरू झाला आणि नियम शिथिल झाले. मुंबई, पुणे आणि देशभरातील शहरांत कोंडून ठेवलेले नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत. यातील अनेकांना करोनाची लागन झाली आहे. करोनाचे कुठलेही संकट नसलेल्या काळात हातात दांडके घेऊन फुरफुरणाऱ्या गावकमिट्या आता केवळ हतबलच नव्हे तर पुरत्या गारद झाल्या आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी देणे घेणे नसल्याने ते करोनाग्रस्त आढळला की गाव बंदचा फतवा काढून गावे पुरती जेरबंद करून आपली जबाबदारी झटकत आहेत. मुंबई आणि पुण्याहून मोठ्याप्रमाणात लोक आल्याने त्यांच्या तपासणीला वेळ लागतो, त्यांच्या क्वारंटाइनची पुरेशी व्यवस्था नाही हे जरी खरे आहे. एकीकडे शेकड्याने रुग्ण सापडलेल्या शहरात सगळं मोकाट सोडलेलं असताना पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना घरात जखडून ठेवणं कितपत योग्य आहे, याचा कुणीच विचार करत नाही. एकीकडे प्रांत, तहसीलदार आणि लहान मोठे अधिकारी शेतकऱ्या��ना कुणी अडवलंय म्हणून प्रतिप्रश्न विचारतात आणि दुसरीकडे गावसमिती निर्णय घेतील असे सांगून गावाची पुरती कोंडी करत आहेत. मॉन्सूनचा पाऊस यायला उशिर असला तरी जोराचा एखादा वळीव पाऊस पडला की अनेक शेतांत बैलगाडी, ट्रॅक्टर, एवढंच काय खंदाडीही नेता येत नाही. काळवाट जमिनीची ढेकळं फुटली की बांध घालता येत नाहीत, एकदा ओली झाली की बाभळीची शिरी पेटत नाहीत, अशा एक ना अनेक गोष्टी शेतकऱ्याच्या अखंड पावसाळ्याशी निगडीत असतात. त्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नसतात. पुण्या, मुंबईचे लोकांना जेरबंद करून ठेवणं ही जशी सरकारची मोठी चूक होती, तसं आता क्वारंटान केलेल्या व्यक्तीला करोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावेच्या गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करणं हे बेजबाबदारपणाचे आहे.\nमुळात बाहेरून आलेल्या व्यक्ती बहिष्कृताचं जगणं जगत आहेत. करोनाग्रस्त लोकांबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पुढील काळात या कुटुंबांना काय झेलावे लागेल याचा विचारच न केलेला बरा. करोनासारखे संकट आले तेव्हापासून आत्ता संसर्ग वाढेपर्यंत सरकारच्या हातात बराच कालावधी होता. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील अधिकारी भांबावणे सहाजिक होते, पण जेथे संकटच नव्हते अशा क्षेत्रातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत होते का कोणत्या गावात किती लोक परगावाहून येणार आहेत, त्यांचे पत्ते असा तपशील घेतला असता तरी आहे त्या सोयी सुविधांमध्ये अधिक चांगली सोय करता आली असती. आत्ता करोनाच रुग्ण आढळला आणि गावे बंद झाली की लोक संबधित कुटुंबाला अधिक दोषी धरताहेत. यापुढील काळात प्रशासनाचा खाक्या असाच राहिला तर गावागांत एक वेगळा संघर्ष उभा राहील. जो अनेकांच्या मनांवर ओरखडे उमटवल्याशिवा राहणार नाही.\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/beauty-care-routine-tips-how-to-find-out-if-you-are-using-the-wrong-face-wash-in-marathi/articleshow/78182590.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article19", "date_download": "2020-10-28T14:38:02Z", "digest": "sha1:XVCIR5LVHJAGVHTFHX5PVANXWIJLZIRF", "length": 18776, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "natural skin care tips: Skin Care Tips चेहरा धुताना तुम्ही देखील या चुका करता का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSkin Care Tips चेहरा धुताना तुम्ही देखील या चुका करता का जाणून घ्या या ५ गोष्टी\nफेस वॉशने चेहरा धुतल्यानंतर तुमची त्वचा निस्तेज, निर्जीव आणि लाल झाल्यास वेळीच सावध व्हा. तसंच वापरत असलेले फेस वॉश तुमच्या त्वचेसाठी चांगले नाही, हे देखील समजून घ्यावे. ही पाच लक्षणे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश वापरत आहात की नाहीत हे लक्षात येण्यास तुम्हाला मदत मिळेल.\nचेहरा योग्य पद्धतीने स्वच्छ धुणे, स्किन केअर रुटीनमधील हा महत्त्वपूर्ण भाग आहे. तज्ज्ञ मंडळी देखील दिवसभरात दोन वेळा चेहरा धुण्याचा सल्ला देतात. काही जण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच फेस वॉश खरेदी करतात. पण बहुतांश लोक कळत-नकळत चुकीचं फेस वॉश वापरतात. तुमच्या या ��ुकीमुळे चेहऱ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.\nत्वचेशी संबंधित सर्व समस्या प्रत्येक वेळेस केवळ धूळ, माती, प्रदूषण किंवा पौष्टिक आहाराच्या अभावामुळेच उद्भवतात, असे नाही. तर एखादं चुकीचे ब्युटी प्रोडक्ट वापरल्यानेही त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की, जे फेस वॉश आम्ही विकत घेतले आहे. ते आमच्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखावे. यासाठी तुम्हाला आपल्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांचा नीट अभ्यास करावा लागेल. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.\n(Natural Hair Care केस आणि टाळूवर रात्रभर लावून ठेऊ शकता हे हेअर मास्क)\n​त्वचा अधिक संवेदनशील होते\nसंवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी आपल्या त्वचेची भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या चेहऱ्यासाठी फेस वॉश विकत घेताना चुकीची निवड करणं टाळावे. अन्यथा त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्वचेवर जळजळ होत असल्यास किंवा खाज सुटत असल्यास आपण सौम्य स्वरुपातील फेस वॉशचा वापर करावा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नैसर्गिक सामग्रींचा समावेश असलेले फेस वॉशचा उपयोग करण्यावर भर द्या.\n(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का जाणून घ्या योग्य पद्धत)\n​त्वचा दिसू लागते निर्जीव\nफेस वॉश त्वचा एक्सफोलिएट करण्याचे काम करते. पण जर चेहरा स्वच्छ धुतल्यानंतरही त्वचेवर नैसर्गिक चमक दिसत नसेल तर तुम्ही चुकीचे फेस वॉश वापरत आहात हे लक्षात घ्यावे. काही लोकांचा असा समज असतो की, फेस वॉशने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचा काही वेळासाठी कोरडी आणि निस्तेज दिसू लागली, तर संबंधित प्रोडक्ट आपल्या त्वचेसाठी योग्य प्रकारे काम करत आहे. पण हा समज चुकीचा आहे. याउलट फेस वॉशमधील घटक त्वचेसाठी हायड्रेटिंग असणे आवश्यक आहे.\n(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)\n​कमी वयात वृद्धत्वाची लक्षणे दिसणे\nकमी वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही वापरत असलेले ब्युटी प्रोडक्ट तपासून घेणे आवश्यक आहे. अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतील, अशा सर्व गोष्टी स्वतःपासून दूर ठेवा. चुकीचे फेस वॉश वापरण्याच्या सवयीमुळेही वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. कदाचित ही लक्षणे तुम्हाला चेहऱ्यावर लगेचच दिसणार नाहीत, पण जसजसे वेळ जाईल. तसतसे तुम्हाला आपल्या त्वचेवर फरक जाणव��� लागतील.\n(Hair Care घरच्या घरी तयार करा लसूण हेअर पॅक, जाणून घ्या फायदे)\n​T-Zoneची त्वचा ताणली जाणे\nहिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात. पण बऱ्याचदा चुकीचे फेस वॉश वापरल्यासही त्वचेवरील ओलावा कमी होतो. तसंच ज्यांची त्वचा आधीपासूनच कोरडी आहे, त्यांच्या ओठ आणि नाकाजवळ काळे डाग दिसण्यास सुरुवात होते. चुकीच्या फेस वॉशमुळे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ लागतात. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि पीएच पातळी वाईटरित्या प्रभावित होते.\n(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)\nकाही जण मुरुमांच्या समस्येमुळे अक्षरशः त्रासलेले असतात. कितीही उपाय केले तरीही चेहऱ्यावरील मुरुम कमी होत नाही. यासाठी ही लोक सतत फेस वॉश बदलत राहतात. मुरुम कमी करण्याचा दावा करणारे फेस वॉश मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. हे प्रोडक्ट आपल्या त्वचेवरील पोअर्स स्वच्छ करण्याचे काम करतात, असा त्यांचा समज असतो. पण बऱ्याचदा असे प्रोडक्ट आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. यातील केमिकलमुळे आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेलाचा होणारा स्त्राव कमी होतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा आणि तेज कमी होते.\n(Methi For Hair केसांसाठी वापरुन पाहा मेथीपासून तयार केलेले हे सहा पॅक)\nNOTE : चेहऱ्याशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी तसंच एखादे ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकेसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केस...\nपहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ...\nHair Care Tips केसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन; मऊ आणि चमक...\nचेहऱ्यावर या २ गोष्टी लावल्याशिवाय ऐश्वर्या राय पडत नाह...\nघरच्या घरी या ६ सामग्रींपासून कसं तयार करावं बॉडी पॉलिश...\nNatural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹\nब्युटीकेसांसाठी टॉनिक आहे ग्लि���रीन, मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nमोबाइलMotorola चे स्मार्टफोन ४० हजारांपर्यंत स्वस्त, इंस्टेंट डिस्काउंटही मिळणार\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nकरिअर न्यूजजेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलिया दौरा; संघ निवडीवरून वातावरण तापले, गांगुलीकडे चौकशीची मागणी\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nआयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : मुंबईविरुद्ध आरसीबीची संयत सुरुवात, ५ षटकांत बिनबाद ४२\nअहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय\nक्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली 'ही' गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2020-10-28T15:32:40Z", "digest": "sha1:BIAPKSBVVPXHXZNXWPNLOJJI2ENX5U6U", "length": 4924, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पठाणकोटला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पठाणकोट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअमृतसर ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय लष्कर ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) ‎ (��� दुवे | संपादन)\nहिमसागर एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nएन.डी.टी.व्ही. ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील विमानतळांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय महामार्ग १५ ‎ (← दुवे | संपादन)\nधर्मराजाचे मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nपठाणकोट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमाधोपूर, पंजाब ‎ (← दुवे | संपादन)\nअमृतसर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nतरन तारन ‎ (← दुवे | संपादन)\nपठाणकोट जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअंबाला छावणी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nशक्तिपीठे ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम कमांड (भारत) ‎ (← दुवे | संपादन)\n२९वी पायदळ डिव्हिजन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indussource.com/product/dadoba-pandurang-tarkhadkar/", "date_download": "2020-10-28T15:17:30Z", "digest": "sha1:7EIS6Z32ZSEMNYOUWAMYZIEL7X2RBRBV", "length": 8855, "nlines": 83, "source_domain": "www.indussource.com", "title": "Adya Vyakarankar Dadoba Pandurang Tarkhadkar - Indus Source Books", "raw_content": "\nआद्य व्याकरणकार रावबहादूर दादोबा पांडुरंग तर्खडकरांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हटले जाते ते उचितच आहे. त्यांनी आपल्या वयाच्या बावीस-तेवीस वर्षीच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले. ते केवळ व्याकरणकार नव्हते, तर उत्तम शिक्षकही होते. त्यांनी व्यक्त केलेले शिक्षणाबाबतचे विचार महनीय आहेत. अहमदनगर आणि ठाण्यात ते डेप्युटी कलेक्टर म्हणून महसूल विभागात कार्यरत होते. त्यांनी मॅजिस्ट्रेटची परीक्षाही दिली होती. कायद्याचा अभ्यास केला. विशेष म्हणजे त्या काळात कोणतेही लॉ कॉलेज अस्तित्वात नव्हते. तत्कालिन मराठी प्रांतातील सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचे धार्मिक विचार विवेकपूर्ण होते. विविध ग्रंथलेखन आणि काव्यलेखनातून त्यांनी साहित्य क्षेत्राचीही मुशाफिरी केली आहे. चौफेर अभ्यास, संशोधनासाठी आवश्यक असलेली चिकित्सक वृत्ती, इंग्रजीप्रमाणेच संस्कृत, फारसी, तेलुगू, तमिळ आदी भाषांवरील प्रभुत्व अशा अनेक गुणांनी ते मंडित होते. अशा रावबहादूर दादोबांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाची माहिती नव्या पिढीला व्हावी, ज्यांनी मराठी व्याकरण रचले त्यांचे कृतज्ञ स्मरण राह���वे यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.\nआद्य व्याकरणकार रावबहादूर दादोबा पांडुरंग तर्खडकरांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हटले जाते ते उचितच आहे. त्यांनी आपल्या वयाच्या बावीस-तेवीस वर्षीच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले. ते केवळ व्याकरणकार नव्हते, तर उत्तम शिक्षकही होते. त्यांनी व्यक्त केलेले शिक्षणाबाबतचे विचार महनीय आहेत. अहमदनगर आणि ठाण्यात ते डेप्युटी कलेक्टर म्हणून महसूल विभागात कार्यरत होते. त्यांनी मॅजिस्ट्रेटची परीक्षाही दिली होती. कायद्याचा अभ्यास केला. विशेष म्हणजे त्या काळात कोणतेही लॉ कॉलेज अस्तित्वात नव्हते. तत्कालिन मराठी प्रांतातील सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचे धार्मिक विचार विवेकपूर्ण होते. विविध ग्रंथलेखन आणि काव्यलेखनातून त्यांनी साहित्य क्षेत्राचीही मुशाफिरी केली आहे. चौफेर अभ्यास, संशोधनासाठी आवश्यक असलेली चिकित्सक वृत्ती, इंग्रजीप्रमाणेच संस्कृत, फारसी, तेलुगू, तमिळ आदी भाषांवरील प्रभुत्व अशा अनेक गुणांनी ते मंडित होते. अशा रावबहादूर दादोबांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाची माहिती नव्या पिढीला व्हावी, ज्यांनी मराठी व्याकरण रचले त्यांचे कृतज्ञ स्मरण राहावे यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87/JUsyq6.html", "date_download": "2020-10-28T14:25:27Z", "digest": "sha1:FQUENO37E3SMDY2KCPUWWW6FCWFVTLIU", "length": 5980, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "ग्राम पातळीवरील कोरोना कमिटीच खरे कोरोना योद्धे - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nग्राम पातळीवरील कोरोना कमिटीच खरे कोरोना योद्धे\nAugust 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nजागतिक पातळीवरील सर्वांगिण व सर्वव्यापी बनलेल्या कोरोना या जागतिक महामारीने जग धोक्याच्या कड्यावर नेऊन मानवी जीवनाशी खेळ मांडलाआहे. या महामारीला टक्कर देण्यासाठी सर्वच पातळीवर अहोरात्र काळजी घेण्यात अनेक कोरोना योद्धे कार्यरतआहेत. त्यांचा सन्मान व गौरवही होतोय मात्र खेडोपाडी ग्रामीण भागात तळागाळात राहून जनतेच्या जीवनाची काळजी घेणारा खरा कोरोना योद्धा ठरलेला ग्रामसेवक हा घटक धोका समोर दिसत असतानाही आरोग्य यंत्रणा सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील, आशा सेविका,अंगणवाडी सेविकाअसे घटक बरोबर घेऊन थेट जनतेत मिसळून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे काम करीत आहेत यात ढेबेवाडी विभागातली सर्व ग्रामसेवकांनी खरी आघाडी घेतली आहे,हे स्पष्ट झाले आहे,त्यांचा सन्मान होण्याची गरज आहे,मात्र अशा प्रामाणिक योद्ध्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असे जनतेला वाटते.भले कुणी त्याचा गौरव करो वा न करो पण जनतेला असे वाटते ही ग्रामसेवकांच्या कामाची खरी पोहोच पावती आहे.\nअनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्राचा जागृत वारसा आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुंभारगांवच्या कार्यक्षेत्रात सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक, आणि कोरोना समिती यांनी जागरूकपणे काम केले तरीही बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे गावात कोरोनाचा प्रवेश झाला,नंतर निकट सहवासित बाधित झाल्यानेे काही प्रमाणात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर पंचायतीने काटेकोर दक्षताआणि कठोर भुमिका घेऊन निर्बंध कडक केले,गावातील होम क्वारंटाईन बाबत कडक भुमिका व सर्व प्रतिबंधक उपाय आमलात आणले तरीही आयसोलेशन मधे सापडलेला अपवाद वगळता येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अथक परिश्रम घेतल्या मुळे यश आले, ग्रामसेवक अनिल जाधव या खऱ्या कोरोनायोद्ध्याचा सिंहाचा वाटा आहे असे मत सरपंच सौअर्चना वरेकर व उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhigrampanchayat.com/user/Yashogatha/", "date_download": "2020-10-28T14:07:51Z", "digest": "sha1:DC34FFKH7YAJJ57NNAOCK64KVCKMMO2A", "length": 5373, "nlines": 21, "source_domain": "majhigrampanchayat.com", "title": "ग्रामपंचायत यशोगाथा", "raw_content": "पाटोद्याची प्रेरणादायी यशोगाथा (पाटोदा ता.जि.औरंगाबाद)\nनमस्कार,हे संकेतस्थळ खास ग्रामसेवकांसाठी बनविलेले आहे, तसेच तुम्ही जर सरपंच, उपसरपंच, सदस्य,संगणक परिचालक, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी असाल किंवा तुम्ही गावाला किंवा ग्रामपंचायतला उपयुक्त कुठले उत्पादन निर��मिती करत असाल; अथवा तुम्ही कंत्राटदार ,समाजसेवक, किंवा कुठल्या स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असाल तरीही हे संकेतस्थळ आपल्यासाठी उपयुक्त आहे आपले हार्दिक स्वागत..\nआपले सरकार ग्रामसेवक लॉगीन\nकेंद्रिय जन्म म्रृत्यु नोंदणी व प्रमाणपत्रे\nतुमच्या गावाची मतदार यादी\n१. हे शासकिय संकेतस्थळ (website) नसून खाजगी संकेतस्थळ (website) आहे. २. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे व त्यांना कामात सुलभता यावी यासाठी हे संकेतस्थळ बणविण्यात आलेले आहे. ३. या संकेतस्थळावर अधिकाधिक अचूक माहिती देण्याचाच कायम प्रयत्न असला तरीही कुठल्याही माहीतीची वापरकर्त्याने स्वत: शहानिशा करावी. तसेच कायदेशीर बाबीसाठी संबधित शासकिय अधिकृत माहितीचा उपयोग करावा. ४. हे संकेतस्थळ व संकेतस्थळावरील माहीती वापरणे कुणावरही बंधनकारक नाही, तसेच वापरकर्त्यास होणारी कुठल्याही प्रकारची कायदेशीर, आर्थिक व इतर जोखीम आम्ही स्वीकारत नाही.तसेच कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही. ५. शासनाने निश्चित केलेल्या नमुन्याव्यतिरिक्त या संकेतस्थळावर टाकण्यात येणारे अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, व इतर नमुने हे ग्रामसेवकाला उपयुक्त वाटल्यासच वापरावे, ते पुर्णपणे अचूक आहेत असा दावा आम्ही करत नाही. तसेच कुठल्याही नमुन्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या आपण आम्हांस स्वतंत्रपणे कळवू शकता. ६. या संकेतस्थळावरील माहिती कॉपी करून इतर खाजगी संकेतस्थळावर प्रसिद्ध करता येणार नाही. ७. या संकेतस्थळाची ग्रामसेवकाला त्याच्या कामात थोडी जरी मदत झाली, तरी हे संकेतस्थळ बनविण्याचा उद्देश सफल होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA/", "date_download": "2020-10-28T13:57:01Z", "digest": "sha1:4LQBFJ4DJI7CWA6JTM4XGWPAUHE7KR56", "length": 4983, "nlines": 117, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "साइट मॅप | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक ���रा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/amruta-fadnavis-tweet-ncp-woman-president-rupali-chakankar-retaliate-358923", "date_download": "2020-10-28T15:38:27Z", "digest": "sha1:SJB72677FIG4JK4Q5BIPUURLU5TPQVZ4", "length": 16657, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "अमृता फडणवीसांच्या 'Dicey Creature'ला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर; ट्विटरवर वाद रंगला - AMRUTA FADNAVIS tweet NCP Woman President Rupali Chakankar retaliate | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअमृता फडणवीसांच्या 'Dicey Creature'ला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर; ट्विटरवर वाद रंगला\nअमृता फडणवीस यांच्या ट्विटला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या येनकेन कारणाने सातत्याने चर्चेत असतात. आपल्या ट्विटरवर त्या अनेकदा राजकीय घडामोडींबाबत भाष्य करत असतात. बरेचदा त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकास्त्रही सोडत असतात. अमृता फडणवीस यांच्या या टीकेवर चर्चा, वाद-प्रतिवादही घडत असतात. आता त्यांचे असेच एक ट्विट सध्या चर्चेत आहे. राज्यातील बार सुरु असताना मंदिरे सुरु करायला काय अडचण आहे असा सवाल करणारे हे ट्विट आहे. या ट्विटला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.\nहेही वाचा - \"ती कोण आहे आमदार, खासदार, नगरसेविका आहे का आमदार, खासदार, नगरसेविका आहे का\" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर\nअमृता फडणवीस यांनी इंग्रजीत ट्विट केलंय की, वाह रे प्रशासन, राज्यातील बार आणि दारुची दुकाने उघडी आहेत मात्र फक्त मंदिरेच डेंजर झोनमध्ये आहेत का निश्चितपणे काहीवेळा नियम करणाऱ्यास असमर्थ असणाऱ्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते.\nअमृता फडणवीस यांच्या या टीकेच्या समाचार रुपाली चाकणकर यांनी आपल्या उपरोधिक शैलीत घेतला आहे. त्यांनी म्हटलंय की,\nराघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.\nराघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.(1/2)@fadnavis_amruta\nहेही वाचा - दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका; कोडिंग अनिवार्य नाहीच\nसध्या या वाद-प्रतिवादाची चांगलीच चर्चा होत आहे. राज्यात मंदिरे उघडण्यासंदर्भातली चर्चा अद्याप ताजी आहे. काल भाजपने यासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलनही केले होते. यावरुनच काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्राद्वारे शेरेबाजीही झाली होती. राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीची दखल घ्यावी असं सांगणाऱ्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच मंदिरे उघडू असं कळवलं होतं.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्र्यांवर टीका करणे पडले महागात; राजकोटमध्ये ठोकल्या बेड्या\nनागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका करणारे ट्विट्स करणाऱ्या समित ठक्करला नागपूर...\nमाजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी; साताऱ्यात एकावर गुन्हा\nसातारा : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांच्याबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी एकावर शहर...\n'बुलडोझर सरकार', अमृता फडणवीसांनी पुन्हा हिणवलं ठाकरे सरकारला\nमुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला डिवचलं आहे. सध्या राज्यातील मंदिरं बंद आहेत....\nमुंबई लोकलबाबत महत्त्वाच्या हालचाली; फेऱ्यांचं नियोजन तसंच गर्दी व्यवस्थापनावर चर्चा\nमुंबई, ता. 14 ; सध्या मुंबईची लाईफलाईन केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. मात्र अनलॉकींग होत असतांना अनेक खाजगी कार्यालये सुरु झाली...\n\"झोलयुक्त शिवार आणि 'मी लाभार्थी' फेल, भाजपकडून पैसे वसूल करा\"; सचिन सावंत\nमुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची 'झोल'युक्त शिवार योजना तसेच त्यांनी केलेल्या 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती फेल गेल्या आहेत. त्यामुळे या...\nमुंबईतील जन्मदरात झाली घट, मृत्युदर वाढला; यामागची करणं काय \nमुंबई : मुंबईतील जन्मदरात घट होत असून मृत्यूदरात वाढ होत आहे. त्याचबरोबर माता मृत्यूदरातही वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/decades-later-mopeds-have-overtaken-motorbikes-aau-85-2304033/", "date_download": "2020-10-28T13:45:12Z", "digest": "sha1:DEDSMTLIP5EQ4ASZY2SOHHMGXEQYLBJB", "length": 14658, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Decades later mopeds have overtaken motorbikes aau 85 |अनेक दशकांनी पुन्हा मोपेडनं मोटरबाइक्सना टाकलं मागे | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nअनेक दशकांनी पुन्हा मोपेडनं मोटरबाइक्सना टाकलं मागे\nअनेक दशकांनी पुन्हा मोपेडनं मोटरबाइक्सना टाकलं मागे\nकोविडच्या काळातही नोंदवली विक्रमी विक्री\nअनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या टीव्हीएस मोपेडचे दिवस पुन्हा आले की काय अशी सध्याची स्थिती आहे. कारण या मोपेडनं यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बिझनेसलाईनच्या वृत्तानुसार, टीव्हीएस मोटर कंपनीच्या मोपेडची मोटरसायकल्सपेक्षा जास्त विक्री नोंदवली गेली आहे.\nएप्रिल ते सप्टेंबर या काळात टीव्हीएसच्या एकूण २,४४,४८७ मोटरसायकल्सच्या युनिट्सची विक्री झाली. तर मोपेडची यापेक्षा जास्त म्हणजे २,५१,१६६ इतकी विक्री झाली. यामागे कोविड-१९ची परिस्थिती कारणीभूत ठरल्याचं विश्लेषण तज्ज्ञांकडून केलं जात आहे. लोकांना परवडणाऱ्या वैयक्तिक वाहनाची गरज असल्याने ग्राहकांचा मोपेडकडे जास्त कल असल��याचे दिसून आले. नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लोकांकडे उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध राहिल्याने ग्रामीण भागातच मोपेडला जास्त पसंती मिळाली. या मोपेडमध्ये काळानुसार आवश्यक बदल करण्यात आले आहेत. जसे की त्याला बीएस-४ चे इंजिन, मोटरसायकलच्या सुरुवातीच्या किंमतींपेक्षा कमी किंमत आणि ग्रामीण भागातून होत असलेली मागणी यामुळे मोपेडचा खपही वाढला.\nमोपेडचा विकास का झाला\nकॉर्पोरेट रेटिंग आयसीआरएचे सेक्टर हेड आणि उपाध्यक्ष शमशेर दिवाण म्हणाले, “मोपेड आणि नव्या बीएस-४ इंजिनच्या एन्ट्री लेव्हलच्या मोटरसायकल्सच्या किंमतीतील फरक, नव्या तंत्रज्ञानामुळे इंधनाची जास्त कार्यक्षमता, मोपेडच्या खरेदीसाठी राज्यांकडून (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) देण्यात येणाऱ्या अनुदानाची मदत या आवश्यक गोष्टींमुळे मोपेडचा विकास होण्यास मदत झाली आहे. ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात, विशिष्ट ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात अद्यापही मोपेडला मागणी आहे. दरम्यान, हळूहळू अर्थव्यवस्था खुली होत असल्याने टीव्हीएसच्या मोटरसायकल्सचीही विक्री सुरु झाली आहे. ग्राहकांमध्ये खरेदीचा विश्वास निर्माण होत असल्याने वाहनविक्री हळूहळू वेग घेत आहे.\nमोपेड आणि मोटरसायकलच्या किंमतीतील फरक\nदरम्यान, मोपेडची किंमत ३९,९९० रुपयांपासून सुरु होते. तर एन्ट्री लेव्हलच्या मोटरसायकलची किंमत यापेक्षा १०,००० रुपयांची जास्त आहे. त्याचबरोबर, टीव्हीएस कंपनी ही देशातील एकमेव कंपनी आहे जी मोपेडची विक्री करते. त्याचबरोबर आधीच्या ७० सीसीच्या मोपेडपेक्षा नव्या XL100 या मोपेडच्या मॉडेलमध्ये अनेक प्रकारही उपलब्ध आहेत.\nमोटरसायकलच्या विक्रीतही होतेय वाढ\nटीव्हीएस मोटरसायकलच्या विक्रीतही वाढ नोंदवली जात आहे. ऑगस्ट २०२०मध्ये १.२० लाख युनिट्सची विक्री झाली तर सप्टेंबरमध्ये १.४० लाख मोटरसायकल विकल्या गेल्या. त्याचवेळी गेल्या दोन महिन्यांत मोपेडची प्रत्येक महिन्यात ७०,००० युनिट्सची विक्री झाली. टीव्हीएस मोपेडची ही कामगिरी पाहून मोटरबाईक बनवणाऱ्या इतर कंपन्याही या सेगमेंटमध्ये आपल्या स्वतःच्या मोपेड बाजारात आणू शकतात, अशी शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळ���ा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 नवरात्रीचे उपवास करताय\n2 Big Billion Days Sale 2020 : 4K क्यूएलईडी आणि युएचडी TV वर ५० टक्केंची सूट\n ३२ इंचाचा स्मार्ट TV फक्त ३,२३२ रुपयांत\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_932.html", "date_download": "2020-10-28T14:14:57Z", "digest": "sha1:SRJ7P57LF7S4NOAWP4JQ4KIGPAGEJBK3", "length": 11630, "nlines": 65, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "अशा प्रकारे घ्या किडनीची काळजी..", "raw_content": "\nअशा प्रकारे घ्या किडनीची काळजी..\nbyMahaupdate.in रविवार, जानेवारी १२, २०२०\nमूत्रपिंड किंवा किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. कारण, रक्तातील टाकाऊ द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याच्या आणि शरीरातील द्रवाची पातळी संतुलित ठेवण्याच्या कामी त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या छातीच्या सापळ्याच्या खाली पाठीच्या मणक्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या आपल्या किडनी दरदिवशी सुमारे १८० मि.ली. रक्ताचे शुद्धीकरण करतात व त्यातून जवळजवळ ८०० मि.ली. २ लिटर्स इतके अनावश्यक, टाकाऊ द्रव्य आणि अतिरिक्त पाणी गाळून घेतात. म्हणूनच आपला हा अवयव योग्य प्रकारे कार्यरत राहावा यासाठी त्यांचे आरोग्य रा��णे अत्यंत आवश्यक आहे.\nटाकाऊ द्रव्ये आणि अतिरिक्त द्रव शरीरात साठवण्यापासून रोखण्याबरोबरच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण स्थिर राखण्याचे व तांबडय़ा पेशी तयार करणारी संप्रेरके (हार्मोन्स) तयार करण्याचे कामही किडनी करते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात किडनी निकामी होण्याचा पूर्वेतिहास आहे, अशा व्यक्तींना किडनीचा दुर्धर आजार होण्याचा धोका अधिक असतो. या अतिधोकादायक गटात न येणा-या व्यक्तींसाठीही किडनींचे आरोग्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. किडनींचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी जीवनशैलीतील हे पाच बदल उपयोगी ठरू शकतील.\nशरीरातील पाण्याची पातळी जपा\nभरपूर पाणी प्यायल्याने किडनींचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यास मदत होते. सरासरी ७० किलो वजनाच्या व्यक्तीला शरीरातील पाणी कमी होणे अर्थात डिहायड्रेशन टाळण्यासाठी २५०० मिली पाण्याची गरज असते. तुमची लघवी वाळक्या गवताच्या रंगाची असेल, तर त्याचा अर्थ तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे. मात्र, ती गडद पिवळी झाल्यास तुमच्या आहारात अधिक द्रवपदार्थाचा समावेश करण्याची गरज असल्याची ती सूचना असते. काही औषधांमुळेही लघवीचा रंग बदलू शकतो. आहारातील डायुरेटिक्स म्हणजे लघवीचे प्रमाण वाढायला मदत करणा-या पदार्थाचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे तुमच्या शरीरात तयार होणा-या लघवीचे प्रमाण वाढू शकते व त्या वाटे शरीरातील सोडियम आणि पाणी कमी होऊ शकते.\nस्वत:ची नियमित तपासणी करून घ्या\nभारतामध्ये क्रॉनिक किडनी डिसिजच्या ४०-६०% प्रकरणांमध्ये मधुमेह आणि हायपरटेन्शन किंवा अतिताण हे विकार कारणीभूत असतात, असे एका अहवालाच्या निष्कर्षातून दिसून आले आहे. म्हणूनच, तुम्हाला या सहाय्यक विकारांपैकी कोणत्याही विकाराचा पूर्वेतिहास असेल, तर त्याची पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी स्वत:ची नियमित तपासणी करून घ्या. मधुमेह किंवा अतिताण यांचे प्रमाण किती टक्क्यांवर राखणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. वर्षातून किमान दोनदा अ-१ चाचणी करून घ्या. खरेतर ही चाचणी वर्षातून चार वेळा केल्यास उत्तम. तुमचा रक्तदाब वाढलेला असेल तर तो वेळोवेळी तपासा. किडनी स्वस्थ राहण्यासाठी तो आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे.\nसकस आणि संतुलित आहारामुळे तुमच्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात, ज्यांच्यामुळे तुमच्या अंतर्गत अवयवांचे कार्य सुरळीत सुरू राहते आणि त्यांचे आरोग्य जपले जाते. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक एकाच प्रकारच्या अन्नातून मिळू शकत नाही, त्यामुळे एकसुरी अन्न खाणे टाळा. मोसमी ताजी फळे खा. कारण, प्रक्रिया करून टिकवलेल्या फळांहून त्यांत अधिक पोषक घटक सापडतात. व्यवस्थित आहार घ्यायला विसरू नका, पण अतिखाणेही टाळा. कारण, त्यातून लठ्ठपणा उद्भवू शकतो. नियमित व्यायामामुळेही रक्तदाब नियंत्रणास राहण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणास राहण्यास मदत होते. चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम दर आठवडय़ाला केल्यास तुमची किडनी चांगल्या स्थितीत राहण्यास मदत होते.\nओव्हर द काउंटर औषधे घेणे टाळा\nसरसकट जाणवणारी दुखणी, सांध्यांची सूज यांच्यासाठी औषधविक्रेत्यांकडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी पेनकीलर्स स्वत:हून घेणे टाळा. अशी औषधे वारंवार आणि दीर्घकाळासाठी घेत राहिल्यास, ती किडनीला अपाय करू शकतात.\nधूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते व रक्तदाबाची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब हे किडनी निकामी होण्यामागचे महत्त्वाचे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी धूम्रपानाची सवय मोडण्यासाठी उपलब्ध उपाय व उपचारांबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-mentioned-corona-batch-students-marksheets-nashik-11061", "date_download": "2020-10-28T14:01:40Z", "digest": "sha1:UN6SYM55L4MTQXCBIWUAXIYQI5HLMMFH", "length": 9415, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नाशिकमधील अनेक महाविद्यालयांकडून अक्षम्य चूक, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर 'कोरोना बॅच'चा डाग | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्��ा बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमधील अनेक महाविद्यालयांकडून अक्षम्य चूक, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर 'कोरोना बॅच'चा डाग\nनाशिकमधील अनेक महाविद्यालयांकडून अक्षम्य चूक, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर 'कोरोना बॅच'चा डाग\nरविवार, 12 जुलै 2020\nनाशिकमधील अनेक महाविलयांकडून अक्षम्य चूक\nविद्यार्थ्यांच्या मार्कशिटवर 'कोरोना बॅच' असा उल्लेख\nविद्यार्थ्यांच्या भविष्यावर 'कोरोना बॅच'चा डाग\nराज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांना पास केलं गेलंय. पण काही कॉलेजेसनी अकरावीच्या मार्कशिटवर असा काही शिक्का मारलाय की, विद्यार्थ्यांना आयुष्यभर तो शिक्का वागवत राहावा लागणारेय.\nकोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्यातच आता नाशिकच्या अनेक महाविद्यालयांनी अक्षम्य चूक केलीय. या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मार्कशिटवर चक्क कोरोना बॅच असा शिक्का मारलाय.\nशिक्षणमंत्र्यांनी अकरावीच्या परीक्षा रद्द करत, विद्यार्थ्यांना पास करण्याचे आदेश दिलेत. तरीही या कॉलेजांनी आगळीक करत विद्यार्थ्यांना कोरोना बॅचचा शिक्का मारलाय. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.\nनाशिकमधल्या कॉलेजांनी केलेल्या या आगळीवर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यायत. विद्यार्थ्यांच्या मार्कशिटवरचा कोरोना बॅचचा शिक्का पुसून टाकावा आणि संबंधित कॉलेजांवर कारवाईची मागणी त्यांनी केलीय.\nकोरोनाच्या संकटात अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं घोंगडं भिजत पडलंय. असं असताना, संकटांना घाबरू नये अशी शिकवण ज्यांनी द्यायची, त्यांनीच विद्यार्थ्यांना कोरोना बॅच म्हणून हिणवणं कितपत योग्य आहे\nकोरोना corona शिक्षण education\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/296?page=4", "date_download": "2020-10-28T14:24:50Z", "digest": "sha1:WIBLPV54DO5ERVMT65LT6VKUA4QTN3WL", "length": 16008, "nlines": 299, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य /काव्यलेखन\nगजरा त्याने हुंगून घेतला,\nखऱ्या खोट्याचा प्रश्न होता,\nएवढाच त्याचा यत्न होता.\nघामात नखशिकांत भिजला तो,\nहाडा सांध्यात अवघडला तो,\nकित्येक वर्षांची धुमसणारी आग\nत्याचे वणवे आज पेटले,\nवृक्षाचे त्याच्या अवघड पान\nअकस्मात तिच्या अंगणाशी खेटले.\nउत्तरांचा मार्ग नाही गावलेला\nपापण्या भिजतात तेंव्हा नेमका का\nकोपरा असतो मनी भेगाळलेला\nलिप्त संसारी तरी वारीत जाता\nकोणते घरटे अता आबाद आहे\nलेकुरे उडताच जो तो संपलेला\nजो विटेवर कैद आहे, संकटी तो\nपाहिला मदतीस नाही धावलेला\nपाहिजे जनक्षोभ धगधग पेटलेला\nका दुरुत्तर द्यावयाचे उत्तराला\nमी निरुत्तर मार्ग आहे शोधलेला\nशाप \"व्हा निर्माल्य\"आहे लाभलेला\nRead more about मार्ग नाही गावलेला\nकधी न रडतो, जगास वाटे\nम्हणे कधी मी मोठा होतो\nबरे जाहले विसरुन गेलो\nनवीन लिहिण्या कोरी पाटी\nपुढे जमाना जातो, मागे\nउरली माझी मलाच संगत\nRead more about अश्रूंनाही नको नकोसे\nमंद नाही तेवणारी वात मी\nशोधतो काही कुठे माझ्यात मी\nहा बरा माझा मला अज्ञात मी\nभोग सारे भोगणे आहे इथे\nका कुणाला दाखवावे हात मी\nटाळली नाही उगा मी माणसे\nटाळले सांगू किती आ��ात मी\nपाळला अंधार मी माझ्या घरी\nपाळली झोकात आहे रात मी\nभीड ठेऊ मी हवेची का उगा\nमंद नाही तेवणारी वात मी\nचर्चिले जाते असे काही मला\nरान सारे जाळणारी बात मी\nनिलेश वि. ना. शेलोटे\nRead more about मंद नाही तेवणारी वात मी\nहळूच उमलले फूल एकदा, तळ्याकाठच्या त्या वेलीवर\nडोकावूनी पाहत आहे, खोल स्वतःला... किती काळचे...\nरवी उदयाचा नूतन वायू, स्वैर खेळतो जलपटलाशी\nतरंग उठती वरवरले जरी, अंतरंग तरी अभंग सुस्थिर -\nहळूच उमलले फूल एकदा...\nमाध्यान्ही मग लाट उन्हाची, पेटते पाकळी-पाकळी\nआश्चर्य किती पण तळ्यातले 'ते', ध्यान लावूनी शांत समांतर -\nहळूच उमलले फूल एकदा...\nकातरवेळही सरून जाते, क्षितिज कुशीतून येते रजनी\nमिटल्या डोळ्यांनी उतरून खाली, पाण्यात होतसे भेट अखेर -\nहळूच उमलले फूल एकदा...\nतम सारून सूर्य उगवला\nका मानवा तू मनात कुढे\nकाळ चालला पुढे पुढे\nसंकटांशी देत लढे, काळ चालला पुढे\nपक्षी गाती फुले हसती\nकाळ चालला पुढे पुढे\nसंकटांशी देत लढे, काळ चालला पुढे\nनिसर्गचक्र हे नित्य घडे\nकाळ चालला पुढे पुढे\nसंकटांशी देत लढे, काळ चालला पुढे\nRead more about काळ चालला पुढे\nपावसाळ्यास माझ्या तेव्हा, खरी सुरवात होऊ लागली...\nअंगणातील कपड्यांची तोरणे जेव्हा घरात सजू लागली;\nपावसाळ्यास माझ्या तेव्हा, खरी सुरवात होऊ लागली..\nटपटप गळत्या छतास जेव्हा, रास भांड्यांची लागु लागली;\nजुन्या पडक्या पाट्यास जेव्हा ओल मिठी मारू लागली...\nजोरच्या येणार्‍या वार्‍या मुळे विजेचा लपंडाव सुरू झाला;\nअन कुशीत मला निजवूनी मग, आई वारा घालू लागली...\nकामावर जाताना बाबांच्या डोक्यावर पिशवी प्लास्टिक चि दिसू लागली;\nघरास चार माणसांच्या जेव्हा, गरज छत्रीची भासू लागली...\nजुन्याच घराची डागडुजी करताना सकाळची संध्याकाळ होऊ लागली;\nनिश्वास टाकूनी अखेरचा मग, शांती मनास वाटू लागली...\nखरी सुरवात होऊ लागली...\nRead more about पावसाळ्यास माझ्या तेव्हा, खरी सुरवात होऊ लागली...\nबोलला तू ना काही\nऐकले मी ही नाही\nन बोलता सांगून गेला\nतुझे निरोप फुले देती\nतुझेच गीत झरे गाती\nअबोल तू असशी जरी\nतू माझा सदा रे सांगाती.\nकाळानुसार आपण बदलायला नको का\n(ओळीसाठी श्री. भूषण कटककर \"बेफिकीर\" यांचे आभार)\nजाचक रूढी प्रथांना, सोडायला नको का \nकाळानुसार आपण, बदलायला नको का \nजर का समान असती, सारी मुले मुली तर\nघरकाम मुलासही, शिकवायला नको का \n नुसतेच \"येस सर\" तू\nअपुले विचार ��ूही, मांडायला नको का \nआहे करायचे जर, शांघाय मुंबईचे\nरस्त्यावरील खड्डे, बुजवायला नको को \nचरख्याजवळ बसूनी, अभिनय उगा कशाला \nगांधी विचार अंगी, बाणायला नको का \n- नाहिद नालबन्द 'इसरो'\nRead more about काळानुसार आपण बदलायला नको का\nमुलांच्या फी च्या नोंदी\nअसं बरंच काही बाही,\nअन शोध चालू आहे .......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/1", "date_download": "2020-10-28T14:56:18Z", "digest": "sha1:URRSRN23QWHSFAKATMC2CAFOVXKFWMFQ", "length": 23891, "nlines": 252, "source_domain": "www.misalpav.com", "title": "हे ठिकाण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nRead more about दिवाळी अंक २०१३\nडॅनी ओशन in जे न देखे रवी...\nजाप करा हो जाप करा\nया मंत्राचा जाप करा \nरोग मुळातच भ्रम असे,\nउपचारांची का भ्रांत असे \nजादू आपल्यात सुप्त असे\nगुरूंनी ती जागविली असे \nमंत्र असे हा साधा सोप्पा\nघोका, न मारता फुकाच्या गप्पा\nतर तर तर तर तर ......\nअचूम��� आणि समुद्र (भाग २)\nडॅनी ओशन in जनातलं, मनातलं\nअचुम् आणि समुद्र (भाग १)\nमी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे.\nमी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला:\n“अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे,\nशक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे.\nज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे,\nतेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.”\nमला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. \"असशील बुवा. चांगले आहे.\" असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात.\nयासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हत���च. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता.\nमात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार \nमी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो :\nमला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे \nहे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:\nRead more about अचूम् आणि समुद्र (भाग २)\nअचुम् आणि समुद्र (भाग १)\nडॅनी ओशन in जनातलं, मनातलं\nRead more about अचुम् आणि समुद्र (भाग १)\nअक्षय देपोलकर in जनातलं, मनातलं\nज्याने २-३ महिने धुमाकूळ घातलाय त्या कोरोनाची भेट झालीच . तसही ह्या मित्राला, नातेवाईक यांना झालाय आणि अशी लांबून भेट होतीच कोरोनाची.कंपनी मधल्या मित्राला कोरोना झाला आणि माझं quarantine चालू असताना १० व्या दिवशी ताप आल्यावर कुठे तरी मनात धाकधूक चालू झाली.पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर थोड हायसं वाटल, कोरोनाचा ताप एवढ्या दिवसांनी शक्यतो येत नाही.पण जर लक्षणं आली तर मात्र टेस्ट करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगून prescription दिलं.\nRead more about कोविड_एक_अनुभव\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nसंध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .\nराधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .\nश्रीगणेश लेखमाला २०२०- आवाहन\nसाहित्य संपादक in जनातलं, मनातलं\nआषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल...\nसालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो.\nया वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया\nRead more about श्रीगणेश लेखमाला २०२०- आवाहन\nलाल रंगाचं विमान- बालकथा\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nलाल रंगाचं विमान- बालकथा\nत्या एका मोठ्या प्रदर्शनाच्या बाहेर बिशन उभा होता. तो एक साधा मुलगा होता . केसांना भरपूर तेल लावून चोपून बसवलेला . खांद्याला पिशवी लटकवून , खेळण्यातली उडणारी विमानं विकण्यासाठी . त्याच्याबरोबर आणखी बरीच मुलं होती, पण ती त्याच्यापेक्षा मोठी होती. सगळेच काही ना काही विकत होते.\nउन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होती .\nRead more about लाल रंगाचं विमान- बालकथा\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/guardian-minister-bachchu-kadu-says-take-action-against-those-who-do-not-cooperate", "date_download": "2020-10-28T13:48:49Z", "digest": "sha1:E7GTTJ4TFR4ABAKLGUCIWBQYFPCPQSSY", "length": 16974, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "पालकमंत्री बच्चू कडू म्हणतात तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा! - Guardian Minister Bachchu Kadu says take action against those who do not cooperate with the investigation! | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nपालकमंत्री बच्चू कडू म्हणतात तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा\nकोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत ���ाही असे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत काही जणांच्या चुकीच्या भूमिकेमुळे संपूर्ण शहराला धोक्याच्या छायेत ठेवणे योग्य होणार नाही. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.\nअकोला ः कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत काही जणांच्या चुकीच्या भूमिकेमुळे संपूर्ण शहराला धोक्याच्या छायेत ठेवणे योग्य होणार नाही. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.\nपालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी (ता. 1) कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार येत्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रॅपिड टेस्ट किटच्या सहाय्याने करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nबैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.\nप्रतिबंधित क्षेत्रात बंदोबस्त कडक ठेवा\nप्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त अधिक कडक असला पाहिजे. या क्षेत्राच्या बाहेरुन आत व आतून बाहेर ये-जा करता कामा नये. जोखमीचे व अन्य व्याधींनीग्रस्त लोकांच्या चाचण्या पूर्ण करा. सर्वेक्षणाअंती ज्या ज्या लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे असे वाटते त्यांच्या चाचण्या करा. तपासणीसाठी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश कडू यांनी यावेळी दिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमृताच्या कुटुंबीयांना तेरवीच्या दिवशीच केली आर्थिक मदत\nसिंदी रेल्वे (जि. अमरावती) : कोणत्याही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जेव्हा आकस्मिक निधन होते. तेव्हा त्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. यावेळी...\nसर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत सरकारकडून रेल्वेला पत्र, जाणून घ्या पत्रातील सर्व मुद्दे\nमुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु करू अशी माहिती दिली होती. त्यानांतर राज्य सरकारकडून ...\nपहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती\nऔरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून...\nप्रभाग दोन होतोय कोरोनामुक्‍त नगरसेवकांची साद अन्‌ नागरिकांच्या संकल्पामुळे मिळाले यश\nसोलापूर : शेळगी, दहिटणे, मित्र नगर, जोशी गल्ली, चिराग भवन, दयानंद कॉलेज परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आता कोरोनाचा संसर्ग आटोक्‍...\nपाचशेच्या दंडाऐवजी 15 चा मास्क द्या : \"आम आदमी पार्टी'ची मागणी मास्कसंबंधी जनजागृती\nसोलापूर : मागील अनेक दिवसांपासूनचा सोलापूरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले\nउस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/296?page=5", "date_download": "2020-10-28T14:23:47Z", "digest": "sha1:NJJX3RPLDOISMECOSQEH3E7G2PBYFLUU", "length": 14829, "nlines": 293, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य /काव्यलेखन\nआता *'पर्ण'* हा कविता संग्रह तुम्हाला किंडल टॅब अथवा किंडल अॅप वर वाचण्यास उपलब्ध करत आहे...\nऑनलाइन पुस्तकाची लिंक खाली नमूद केली आहे.. कविता संग्रहास नक्की भेट द्या, वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया तसेच अभिप्राय नक्की कळवा..\nRead more about झाडाचा वाढदिवस (बालकविता)\nआकाशात मुक्तपणे विहरतात पक्षी\n--------------अन आता मी बंदिस्त ,\nखिडकीतून पाहिलं मी ------\nजंगलात सहजपणे वावरताय प्राणी\n------------अन आता मी बंदिस्त ,\n,बेफाम, मुक्त वाहतेय नदी\n-------------आन आता मी बंदिस्त,\nका अपेक्षा ठेवता तुम्ही\nकपारींनो मनाच्या का अशा भेगाळता तुम्ही\nमनाजोगेच व्हावे, का अपेक्षा ठेवता तुम्ही\nदवांनो छान आहे की तृणावर जन्मता तुम्ही\nकधी जमले न आम्हाला, मजेने डोलता तुम्ही\nसुशिक्षित माणसांनो का अशिक्षित एवढे व्हावे\nइलेक्षनच्या दिनी बाहेर सहली काढता तुम्ही\nदिल्यावर मत पुन्हा परतून येता पाच वर्षांनी\nपुढार्‍यांनो किती अश्वासनांना पाळता तुम्ही\nविचारावेत थोडे प्रश्न खडसावून अपुल्यांना\nअसोनी आप्त का शत्रूप्रमाणे गांजता तुम्ही\nपुरे ना वायफळ गप्पा, असे पूर्वज, तसे पूर्वज\nनवा इतिहास लिहिण्यासारखे का वागता तुम्ही\nRead more about का अपेक्षा ठेवता तुम्ही\nपाऊस तरी कुठे ,सर्वांसोबत एकसारखा वागतो ...\nपाऊस तरी कुठे, सर्वांसोबत एकसारखा वागतो....\nकोणासाठी बरसतो तर कोणासाठी कोसळतो\nप्रत्येकासाठी वेगवेगळे रूप धारण करतो\nकोणाच्यातरी मनाला प्रेमसरीने भिजवतो..\nकोणाच्यातरी फाटक्या छतातून आणि डोळ्यातूनही वाहतो...\nपाऊस तरी कुठे,सर्वांसोबत एकसारखा वागतो.....\nपावसात काही मन आठवणीने ओसंडून वाहणारी .....\nकाही मने, देह न भिजण्यासाठी आडोसा शोधणारी.....\nकोण टपरीवरच्या चहासोबत भजी खातो....\nकोण छतातून वाहणारे पाणी भांड्यात साठवतो...\nपाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो.....\nपण मला वाटतं फक्त पाऊस\nRead more about पाऊस तरी कुठे ,सर्वांसोबत एकसारखा वागतो ...\nबिन मांज्याचा पतंग मी,\nखोटा हसरा चेहरा मी,\nएक एकटा किनारा मी\nशोधते आहे सत्य मी,\nहिंडते आहे नित्य मी\nआत्ता या क्षणाचा.. आक्रोश करायचा आहे..मला\nकिंवा अख्खे शरीर ही..\nत्या समुद्र मंथनाच्या गोष्टी सारखे..\nसमुद्र घुसळून टाकणारा आक्रोश...\nपण मला काहीच नकोय...\nमी दानवही नाही आणि देव तर मुळीच नाही.\nमाझ्या लेखी तर त्याला आता देवत्व लाभले आहे\nत्याने बोलावे अन मी ऐकावे असे चालले आहे\nकोठेही मजला हसतांना, कधी बुद्ध आढळला नाही\nकोण जाणे, जगणे बरे कि येथे मरणे चांगले आहे\nमानले शेवटी त्यांनी कि जीव माझाही जीवच आहे\nवाटते मला कि एकदाचे माझे दैव जागले आहे\nमाणसांच्या या वस्त्यांवरती राज्य क्षुधेचे-तृष्णेचे\nहे जीवन येथे बहुतांशी दुष्टपणे वागले आहे\nती भाळली स्वप्नांवर माझ्या, वरेलही निश्चित मजला\nघर असणार आमचे तेथे, धरेला नभ लागले आहे\nएकच पणती तेवत होती\nजिद्दीने ती झगडत होती\nएकच पणती तेवत होती\nप्रकाश देणे तिला आवडे\nतिला न होते कधी वावडे\nतेल संपले, वात जळाली\nएकच पणती तेवत होती\nतिने पोसला छंद आगळा\nतिची आपली पध्दत होती\nएकच पणती तेवत होती\nRead more about एकच पणती तेवत होती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-2", "date_download": "2020-10-28T15:03:12Z", "digest": "sha1:OAQX2DEWUYATGKFLERLWBSVR54LSYY5G", "length": 5902, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "जेथे आपण पूर्ण करू शकता एक माणूस आहे", "raw_content": "जेथे आपण पूर्ण करू शकता एक माणूस आहे\nसर्वात मुली जेथे माहित नाही पूर्ण करण्यासाठी एक माणूस, एक ठिकाण आहे असा पूर्ण करण्यासाठी आणि जेथे त्याला शोधण्यासाठी. खरं तर, सर्वकाही पेक्षा सोपे आहे असे दिसते, आणि तो असेल इष्ट जो शोधण्यासाठी आपण निवडलेल्या.\nहा पर्याय आदर्श आहे, त्या मुली इच्छित नाही कोण सामील. तरी, म्हणून मतदान शो, आधुनिक मुली, मला तो आवडत नाही तेव्हा ते हल्ला स्ट्रीट. त्यामुळे, अगं दिले, असह्य प्रतिक्रिया लव्हाळा नाही, बोलणे एक महिला रस्त्यावर. पुरुष स्वत: ला लक्षात आले की तो चांगले नाही स्पर्श मुलगी रस्त्यावर, अर्थातच, ती स्वत: ला करते ओळखले जाते. तर आपण आवश्यक आहे, एक श्रीमंत माणूस, निवडा एक बैठक कुठेतरी. नजर एक क्लब एक प्रथम श्रेणी प्रतिष्ठा. होय, आपण सदस्यता करणे आवश्यक आहे, पण तो स्वत: हमी योग्य: एक बऱ्यापैकी श्रीमंत निवड राहिले कमी स्पर्धात्मक सभ्य फक्त येथे येते साठी या: पूर्ण आणि वेळ खर्च. फक्त येथे आपण हे करू शकता बेरीज प्रकाश: अनेकदा दुसऱ्या दिवशी, प्रकाश, असे वाटते, काल च्या देखणा, आपण शोधू एक रिअल अक्राळविक्राळ आज. आणि पुन्हा एकदा नेहमी लक्षात ठेवा की रात्री अतिथी, त्यापैकी सर्वात, तयार आहेत, एक अद्वितीय संभाषण. तर आपल्या योजना नाही पलीकडे जा एक संध्याकाळ, मग पुढे जा, पण शोधू इच्छित असल्यास, एक माणूस एक संबंध आहे, काळजी घ्या.\nहे काय आहे सर्वात वापरकर्ते या साइटवर लग्न आणि, पण नाही आहेत त्यामुळे अनेक सामान्य अगं इंटरनेट वर. पण नक्कीच आहेत काही, म्हणून, आकडेवारी, संबंध डेटिंग केल्यानंतर. त्यामुळे कदाचित आपण भाग्यवान आहोत, आपण फक्त काळजी घ्या. प्रदर्शन, चित्रपट, सादरीकरणे.\nपुरुष येथे दहा सेंट\nअधिक अर्धा पेक्षा त्यांना होईल. पण तो पेक्षा चांगले आहे, मद्यपी किंवा. त्यामुळे बाहेर पाहू अशा गोष्टी आपल्या असू शकते लपवत आहे. अनेक जोडप्यांना प्रवेश संबंध आणि परिचित मिळवा मध्ये उन्हाळा, सुट्टीतील वर, बीच वर. हे आहे कारण काम केल्यानंतर, एक व्यक्ती वाटते अधिक मोफत आणि ओपन. तो सज्ज आहे, नवीन सभा आणि संवाद, तसेच आहे की सर्वकाही तात्पुरते सोडून गेल्या. पासून शांतता, नाही बंद करण्यासाठी स्वत: ला आणि प्रेम संवाद जरी, पहिल्या दृष्टीक्षेपात मुलगा किंवा माणूस दिसत नाही.\nप्रथम छाप भ्रामक आहेत\nसर्वात यशस्वी संबंध विकसित नंतर बैठक येथे शाळा किंवा काम. अनेक कारणे आहेत या साठी, विशेषत: आनंदी कुटुंबांना, पण की आपण अजूनही माहीत होते सर्व रहस्ये, चांगले आणि वाईट गुण शाळेत किंवा कामावर\nमेक्सिकन व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/neha-shitole", "date_download": "2020-10-28T14:51:09Z", "digest": "sha1:2TIDRRZYZNXJMGZ7EOUENMKY2IV243CA", "length": 4385, "nlines": 69, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Neha Shitole | Biography in Marathi", "raw_content": "\nNeha Shitole नेहा शितोळे यांचा जन्म २ June जून रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला. तिचे प्राथमिक शिक्षण ज्ञान प्रशला पुणे महाराष्ट्र आणि त्यानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयीन पुणे येथून पदव्युत्तर अभ्यास केला.\nतिच्या वडिलांचे न���व Sunil Sahasrabudhe आणि आईचे नाव Maneesha Sahasrabudhe असून व्यवसायात ती महिला असून तिच्या लहान भावाचे नाव अक्षय शितोळे आहे.\n२०११ मध्ये “Deool” या मराठी चित्रपटाद्वारे तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. 2013 मध्ये तिने ‘Popat‘ या मराठी चित्रपटाची भूमिका साकारली होती आणि त्याच वर्षी तिने फू बाई फू या मराठी टीव्ही कार्यक्रमात साकारला होता.\n2018 मध्ये तिने ‘Disha‘ आणि पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत 2018 मध्ये टीव्ही वेबसिरीज खूप लोकप्रिय झाले सेक्रेट गेम मध्ये तिने कॉन्स्टेबल केतकर यांची पत्नीची भूमिका केली आहे त्यामध्ये तिचे नाव होते शालिनी ह्याच वर्षी तिने मराठी नाटक बाय बाय बायको सादर केले होते.\nNeha Shitole नेहा शितोळे खास करून प्रसिद्धी तिला Big Boss Marathi season 2 मुळे मिळाली.\nजर तुम्हाला आर्टिकल आवडल्यास फेसबुक, टेलिग्राम आणि ट्विटर वर शेअर करायला विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T15:02:24Z", "digest": "sha1:7ZFKLNAESGKKTIYELSISZ5XOME7L46AZ", "length": 4441, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "अशोक राणा | Satyashodhak", "raw_content": "\nगणपती देवता : उगम व विकास – डॉ.अशोक राणा\nमंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान\nशोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा\nआमच्या अमरावतीच्या घरासमोर काळ्या मारुतीचे मंदिर आहे. माझ्या पत्त्यामध्ये त्याचा पूर्वी उल्लेख असायचा. त्यामुळे काळा मारुती हा काय प्रकार आहे,असे भेटणारे लोक उत्सुकतेने विचारीत असत. मग मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेली माहिती उत्तरादाखल आम्ही त्यांना सांगत असू. बहुतेक ठिकाणी शेंदूर माखलेला मारुती असतो. लाल-नारिंगी रंगाचा मारुती सर्व परिचित आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिले जाते,की जन्मतःच आकाशातील लालबुंद सूर्य\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nसमाज क्रांतीचा द्रष्टा - श्री शाहू राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5402?page=1", "date_download": "2020-10-28T14:59:22Z", "digest": "sha1:P6GMBS2JAEILDRPYZTHMEVWD42HKPAYQ", "length": 4354, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महिकावती : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /महिकावती\nमहिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...\nमहिकावतीची बखर हे इतिहासआचार्य कै. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले आणि वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक ३-४ वर्षापूर्वी अचानक माझ्या वाचनात आले. त्यानंतर हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढले. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली होती. मला मिळालेले पुस्तक २० वर्षे जुने असून ते अद्याप सुस्थितीत आहे. राजवाडे यांना ही बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. सध्या ही बखर बहुदा राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत आहे.\nRead more about महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/4", "date_download": "2020-10-28T14:59:03Z", "digest": "sha1:E5LXLKURCJVQFSERNWS3CPV2KRAJGDMT", "length": 18428, "nlines": 242, "source_domain": "www.misalpav.com", "title": "वावर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nVivekraje in जनातलं, मनातलं\nरोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं.\nभाकरी साठी शोधली चा���री, चाकरीसाठी सोडलं गांव..\nशहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव..\nरोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं..\nमजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं..\nथकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल..\nमाझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल..\nतेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला..\nउद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला..\nघरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती..\nआठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती..\nडॅनी ओशन in जे न देखे रवी...\nजाप करा हो जाप करा\nया मंत्राचा जाप करा \nरोग मुळातच भ्रम असे,\nउपचारांची का भ्रांत असे \nजादू आपल्यात सुप्त असे\nगुरूंनी ती जागविली असे \nमंत्र असे हा साधा सोप्पा\nघोका, न मारता फुकाच्या गप्पा\nतर तर तर तर तर ......\nलेखनवाला in जनातलं, मनातलं\n“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..\nRead more about आत्मविश्वास वाढवणारं भाषण\nलेखनवाला in जनातलं, मनातलं\nनुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात\nकिसन शिंदे in जनातलं, मनातलं\nगेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर() ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिव���ांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.\nRead more about नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात\nहिजडा आणि क्रमवार निरीक्षणं\nलेखनवाला in जनातलं, मनातलं\nहिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक एक : कचरेवाला\nRead more about हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं\nकिसन शिंदे in जनातलं, मनातलं\n२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.\nRead more about लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस\nऋतु हिरवा in जनातलं, मनातलं\nमाझी आजी....आईची आई ....कमलाबाई नारायण हरिश्चंद्रकर\n नऊवारी साडी, लख्ख गोरी आणि घारे डोळे, मध्यम.....थोडे काळे, थोडे पांढरे अशा केसांचा बेताचा अंबाडा\nलाल मोठ्ठे कुंकू लावलेले मी तिला क्वचितच पाहिले. आमच्या लहानपणीच आजोबा वारले त्यामुळे कुंकू न लावलेला तिचा चेहरा अधिकच गोरा दिसायचा.\nजात नाहीं जात ती जात\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nजात नाहीं जात ती जात\nविलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि.. असा होता..\nतुषार हा एककुलता एक मुलगा,\nमुलगा हुषार होता आय>टी ची पदवि घेतली होति व एक चांगल्या कंपनित कामाला होता..\n\"लग्न करायला हव आता तुषारचे\" अश्या गप्पा परिवारात सुरु झाल्या.\nमराठा समाजात हि जबाबदारी मामाची असते..\nघोरपडे मामा वर हि जबाबदारी आली..\nपण नियतिच्या मनात निराळेच होते..तुषार चे मन त्याच्या कंपनित काम करणा-या \"नेहा जोशी\" त आडकले होते व तिला हि हा उमदा तुषार आवडु लागला.\nRead more about जात नाहीं जात ती जात\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ���े समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/birthday-special-happy-birthday-marathi-actor-swapnil-joshi-ssj-93-2304760/", "date_download": "2020-10-28T14:21:03Z", "digest": "sha1:ZOXZR4Z4NAHVK73Y264BGKLOCECJW27U", "length": 12702, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "birthday special happy birthday marathi actor swapnil joshi ssj 93 | स्वप्नील जोशीचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का? | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nस्वप्नील जोशीचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का\nस्वप्नील जोशीचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का\nजाणून घ्या, स्वप्नील जोशीच्या करिअरविषयी\nलहानपणी कृष्ण होऊन तर, मोठेपणी रुपेरी पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणून विशेष लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत यश मिळविणाऱ्या स्वप्नीलने मध्यंतरी आलेल्या मोगरा फुलला या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची चॉकलेट बॉय ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न केला होता. यात तो काही अंशी यशस्वीही ठरला. आज त्याच स्वप्नील जोशीचा वाढदिवस.\n१८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. त्यानंतर त्याची विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली.\nस्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत दिसला, ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. ‘चेकमेट’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली होती. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ या चित्रपटातली त्याची भूमिका प्रेक्षकांना व��शेष आवडली. त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला.\n‘दुनियादारी’ ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली. ‘तु ही रे’, ‘मितवा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या चित्रपटांनी तर त्याच्या चाहत्यांना मनोरंजनाची अनोखी मेजवानीच दिली. हरे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत स्वप्नील हा आघाडीचा अभिनेता आहे.\nव्यावसायिक आयुष्यात तो ज्याप्रमाणे रोमॅण्टिक भूमिका करतो त्याचप्रमाणे तो वैयक्तिक आयुष्यातही तितकाच रोमॅण्टिक आहे. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या लीनाशी त्याने २०११ साली औरंगाबादमधील ताज हॉटेलमध्ये विवाह केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 पुन्हा एकदा पॉपकॉर्न संगे..\n2 चित्रपटसृष्टीवरचे आरोप हे टाळेबंदीतील नैराश्याचे प्रतीक\n3 ‘स्टार प्रवाह’वर दख्खनचा राजा\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सि��हांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiessay.net/my-favorite-writer/", "date_download": "2020-10-28T14:10:52Z", "digest": "sha1:3SJ4B3L2RXBWFKFWNWUH432DH5ZO472Q", "length": 8033, "nlines": 51, "source_domain": "www.marathiessay.net", "title": "‘माझा आवडता हिंदी लेखक’ मराठी निबंध Essay On My Favorite Hindi Writer In Marathi", "raw_content": "\nHome » मराठी निबंध\nEssay On My Favorite Hindi Writer In Marathi: हिंदीमध्ये बरेच थोर लेखक आहेत. प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती करून त्यांनी संपूर्ण जगात नाव कमावले आहे, परंतु त्या सर्वांमध्ये मला हिंदी कल्पित कथा अमर सम्राट मुंशी प्रेमचंदजी आवडतात.\n2 कथा आणि कादंबऱ्या\n5 प्रिय होण्याचे कारण\nप्रेमचंद जी लोकजीवनाचे आख्यायिका आहेत. त्यांनी शेतकरी, हरिजन आणि दलितांच्या जीवनावर आपली लेखणी चालविली. त्यांनी शेतकर्‍यांचे दु: ख, त्यांचे जीवन संघर्ष, जमीनदारांचा दडपशाही इत्यादी स्वाभाविक शिक्षित समाजासमोर ठेवल्या. यासह त्यांनी अंधश्रद्धा, निरक्षरता, करुणा, प्रेम आणि भारतीय शेतकऱ्यांच्या सहानुभूतीची खरी छायाचित्रेही सादर केली. अशा प्रकारे, प्रेमचंदजींचे साहित्य हे भारताच्या ग्रामीण जीवनाचा आरसा आहे.\nप्रेमचंदजींच्या कथा सोप्या, रसाळ आणि मार्मिक आहेत. ‘कफन’, ‘बोध’, ‘ईदगाह’, ‘सुजान भगत’, ”नमक का दारोगा’, ‘शतरंज के खिलाड़ी”, ‘बडे घर की बेटी’, ‘दूध का दाम’ पुस की रात ‘इत्यादी कथांमध्ये प्रेमचंदजी तत्वज्ञानाची एक नैसर्गिक आणि मनोरंजक शैली दाखवतात. त्यांच्या कादंबऱ्याही अतुलनीय आहेत. गोदान हे शेतकर्‍यांच्या जीवनात एक महाकाव्य आहे. मध्यमवर्गीय समाजाचे मार्मिक चित्र ‘गबन’ मध्ये लिहिलेले आहे. ‘रंगभूमी’ ‘सेवासदन’, ‘निर्मला’ इत्यादी कादंबऱ्यांनी प्रेमचंदजी आणि त्यांची कला अजरामर केली आहे. खरंच, प्रेमचंदजींचे साहित्य वाचल्याने पुण्य आणि चांगली कामे विकसित होतात.\nप्रेमचंदजींचे वैशिष्ट्य अद्वितीय आहे. कथा खूप नैसर्गिक आणि सुंदर आहे. त्यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गतिशील मुहावरेची भाषा. गांधीजींच्या विचारांचा प्रेमचंदजींवर खूप परिणाम झाला. सत्याग्रह आणि असहकार चळवळीचा त्यांच्या निर्मितीवर खूप परिणाम झाला.\nआपल्या सामाजिक जीवनातील आदर्शांचे प्रतिनिधित्व करणारे प्रेमचंदजींच्या साहित्यात राष्ट्रीय प्रबोधनाचा एक महान संदेश आहे. देशभक्तीच्या आदर्शांची झलक येथे आहे. गु���ामगिरीला विरोध आणि देशाच्या उन्नतीसाठी प्रेरणा. त्यांची कलम नेहमीच जाती-वर्गीकरण किंवा उच्च जातीभेद आणि प्रांतवाद यासारख्या सामाजिक दुष्कृत्या दूर करण्याचा प्रयत्न करीत होती. साहित्य निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी हिंदू व मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. साहित्यिकांसह ते एक महान समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी त्यांच्या लेखणीने तलवारीचे काम केले.\nअसा महान कथाकार आणि लोकजीवनाचा खरा साहित्यिक, प्रेमचंदजी हे माझे आवडते लेखक आहेत, तर आश्चर्य काय\nपेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे #श्री_सखी #नागेश भास्करराव #प्राची अशोकराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91c93292f94191594d924-93693f93593e93092e941933947-906932940-93892e94392694d927940-1", "date_download": "2020-10-28T15:34:15Z", "digest": "sha1:AVLUTC6UOGPUDJNXCZK6QDUNRZTPR45Q", "length": 13608, "nlines": 89, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी — Vikaspedia", "raw_content": "\nजलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी\nजलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी\nमहाराष्‍ट्र शासनाचा महत्‍त्‍वाकांक्षी व मुख्‍यमंत्र्यांच्‍या अतिमहत्‍त्‍वाच्‍या योजनांपैकी जलयुक्‍त शिवार अभियान ही एक योजना आहे. राज्‍यात सन २०१५-१६ पासून राबविण्‍यास सुरुवात केलेली ही योजना लोकाभिमुख योजना म्‍हणून ओळखली जात आहे. मागील दोन वर्षापासून जनतेच्या मिळणाऱ्या लोकसहभागामुळे ही योजना राज्‍यातील जनतेला दुष्‍काळमुक्‍त करण्‍यासाठी उपयुक्त सिद्ध होत आहे.\nशाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारण अंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. ही बाब लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला. या अनुषंगाने, अभियान राबविण्याबाबत सर्वंकष सूचना 2014 मध्ये निर्गमित करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने अभियानाचा उद्देश, अभियानाची व्याप्ती, अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा म्हणून विभागीय समन्वय समिती तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती, अभियानाअंतर्गत हाती घ्यावयाची कामे, अभियान कालावधी, निधीची उपलब्धता, गावासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करणे, अभियानाचा आराखडा करणे, अभियानाचे संनियंत्रण, प्रगती व फलनिष्पत्ती इ. बाबींचा समावेश आहे. राज्यात जवळजवळ 82% क्षेत्र कोरडवाहू व 52% क्षेत्र अवर्षणप्रवण आहे, ही बाब पाहता, जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व अधोरेखित होते.\nमागील तीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. अकोला जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 पासुन सुरु आहे. हा जिल्हा जरी निश्चित पावसाच्या क्षेत्रामध्ये येत असला तरी गेल्या 5 वर्षांतील वार्षिक पाऊसमानामध्ये बराच चढ उतार दिसून येतो.\nसन 2015-16 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 200 गावे निवडण्यात आली होती. यापैकी एकूण 6748 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकुण 93.15 कोटी रु. निधी खर्च करण्यात आला आहे. निवडलेल्या गावांपैकी सर्व गावांतील कामे नियोजनानुसार पुर्ण झालेली आहेत. पूर्ण झालेल्या कामांमुळे 22592 टी.सी.एम. एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.\nसन 2016-17 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 125 गावे निवडण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकूण 1307 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकूण 29.24 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांमुळे 11938 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे.\nसन 2017-18 या चालू वर्षात जिल्ह्यातील एकूण 144 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून काही गावांमध्ये कामे सुरु झाली आहेत.\nराज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने धरणातील गाळ काढून शेतात वापरण्यासाठी गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव, इत्यादी तलावांतील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून तो स्वखर्चाने वाहून न्यावा लागणार आहे. गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्र सामग्रीवरील इंधनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 47 प्रकल्पांतून 106182 घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. साधारण 323.77 हे. क्षेत्र गाळ युक्त झाले आहे.\nया योजनेसाठी तलावालगतच्या शेतकऱ्यांना गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव संबंधित गावातील सरपंच, प्रशासकीय संस्था किंवा स्थानिक मंडळामार्फत संबंधित तहसिलदारांना सादर करता येतील. जलयुक्त शिवारमुळे पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून शेतकरी राजा सुखी होण्याबरोबरच गावांमध्ये समृद्धी नांदू लागली आहे.\n-जिल्हा माहिती कार्यालय, अकोला\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/03/jagdeep-ambedkar-parner-bjp/", "date_download": "2020-10-28T14:52:55Z", "digest": "sha1:SCI77OVDGMOEHSR44B6SWZEX2R3MVMDO", "length": 9701, "nlines": 145, "source_domain": "krushirang.com", "title": "महाराष्ट्राचा विकास फ़क़्त भाजपच करू शकते; आंबेडकर यांना विश्वास | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर महाराष्ट्राचा विकास फ़क़्त भाजपच करू शकते; आंबेडकर यांना विश्वास\nमहाराष्ट्राचा विकास फ़क़्त भाजपच करू शकते; आंबेडकर यांना विश्वास\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होत आहे. याच विकासाला महाराष्ट्र राज्यात गती देण्यासाठी पुन्हा एकदा भाजपची सत्ता गरजेची आहे. जनतेलाही आत याचे महत्व पटले आहे. त्यामुळेच भविष्यात लवकरच राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा विश्वास सरचिटणीस जगदीश आंबेडकर (भाळवणी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी व्यक्त केला आहे.\nपारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जगदीश आंबेडकर यांना तालुका सरचिटणीस पदावर नियुक्ती मिळाली आहे. त्यानंतर भाळवणी येथे बोलताना त्यांनी हे मत मांडले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासू आणि निस्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून अजिबात अपेक्षांची पूर्तता होणार नसल्याचे जनतेला पटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार हे निश्चित.\nभारतीय जनता पार्टी पारनेर तालुका युवा मोर्चाची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष वसंत चेडे व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास रोहोकले यांनी जाहीर केली. निवड झालेल्या सर्वांचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे , माजी जिल्हाध्यक्ष आणि मार्गदर्शक प्रा. भानुदास बेरड सर, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा युवक अध्यक्ष सत्यजित कदम, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.\nसंपादन : विनोद सूर्यवंशी\nPrevious articleवाचा मुलीने बाबांना लिहिलेले महत्वाचे पत्र; वाचून नक्कीच डोळे पाणावतील\nNext articleगुड न्यूज वाचा; ‘या’ औषधांमुळे करोना रुग्ण होतील लवकरच बरे, पहा काय म्हटलेय WHO ने\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mshfdc.co.in/index.php/2013-03-09-06-53-22", "date_download": "2020-10-28T14:48:34Z", "digest": "sha1:IXIKD3IULNE5NV6SPOMBODIRUKSGFACW", "length": 5672, "nlines": 103, "source_domain": "www.mshfdc.co.in", "title": "बातम्या व घडामोडी", "raw_content": "मुख्य मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा | स्क्रिन रीडर अक्सेस | English | टेक्स्ट साईझ थिम\nशासन निर्णय / परिपत्रक\nकौशल्य विकास व उद्योजकत��� प्रशिक्षण\nमार्गदर्शन व सहाय्यता शिबीर\nसामाजिक न्याय विभागाचे फेसबुक पेज\nमतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका\nराज्यातील दिव्यांगांच्या दिमतीला पुनर्वसन केंद्र\nदिव्यांग मार्गदर्शक व सहायता शिबिर\nदिव्यांगांसाठीच्या कर्जपुरवठा मर्यादेत वाढ : शिवाजीराव मोघे\nदिव्यांग पुनर्वसन केंद्राचे आज उद्घाटन\nदिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र विशेष धोरणाचा मसुदा तयार करावा : सचिन अहिर\nदिव्यांगांच्या विकासाकरिता ५० कोटींचा निधी खेचून आणणार : सुहास काळे\nदिव्यांगांसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय\nमदतीचा हात: दहा वर्षात एक कोटी कर्ज, 20 थकबाकीदारांना नोटीस\nजिद्दीच्या कुंचल्याने आयुष्याचे 'चित्र'\nदिव्यांगांच्या कल्याणासाठी आता चीनचा आधार\nदिव्यांगांसाठीची प्रलंबित कर्जप्रकरणे तीन महिन्यात निकाली काढावीत\nदिव्यांगाचे स्वावलंबन हाच उद्देश : सुहास काळे\nदिव्यांगांच्या विकासासाठी लवकरच नवीन कायदा\nदिव्यांगांच्या विकासात महाराष्ट्र पहिला\nमुख्य पृष्ठ | लाभार्थी | यशोगाथा | उद्धिष्ट पूर्ती | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी | संपर्क | आरएसएस | साईट मॅप\nकॉपीराईट © २०१९ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई. सर्व हक्क सुरक्षित. रचनाकार वेबवाईड आयटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/93693e93694d200d935924-93894d93094b92493e90291a94d92f93e-90992d93e930923940924942928-91593093e935947-93293e917947932-91c93293890293593094d927928", "date_download": "2020-10-28T15:10:12Z", "digest": "sha1:BUQ35XGA3FYSP376FVLST5AJBJU2PJ7Q", "length": 23269, "nlines": 101, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शाश्‍वत स्रोतांची उभारणी — Vikaspedia", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील दुष्काळी समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून, चारा आणि पाणी हे कळीचे मुद्दे बनले आहेत. शेतीसाठी बांधलेल्या धरणांचे पाणी आज शहरांची तहान भागविण्यासाठी द्यावे लागत आहे. यापुढील काळात शेती विरुद्ध शहर असा पाणीतंटा उद्‌भवण्याची भीती व्यक्त होत आहे. ही स्थिती टाळण्यासाठी तसेच राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबरोबर शाश्‍वत स्रोतांची उभारणी करून जल संवर्धनावरही भर द्यावा लागणार आहे. सांगताहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव राधेश्‍याम मोपलकर...\nजीवन प्राधिकरणाची कायदेशीर जबाबदारी कोणती आहे\nमहाराष्ट्र जलपुरवठा आणि निस्सारण मंडळाची स्थापना 1978च्या कायद्याने झाली होती. वाढते नागर��करण शहरे आणि गावांची वाढलेली तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 1997मध्ये स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण योजनांचे नियोजन, आरेखन आणि अंमलबजावणीची महत्त्वाची जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून प्राधिकरणाच्या योजना राबवल्या जातात. पाण्याचे दर तसेच कर आकारणी संदर्भात राज्य शासनाला मदतीची भूमिका पार पाडावी लागते.\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र व विस्तार कसा आहे\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्यालय मुंबईत असून राज्यभर 207 कार्यालये आहेत. 7154 कर्मचारी आणि 1560 अभियंते प्राधिकरणाच्या सेवेत आहेत. प्राधिकरणाने आतापर्यंत 11 हजार 127 ग्रामीण पाणी योजना मार्गी लावल्या आहेत. 370 पाणी योजना शहरी भागात असून पाण्याबाबत लोकांच्या अपेक्षा वाढताहेत.\nया वर्षीच्या दुष्काळात पिण्याचे पाणी नियोजन कसे आहे\n1972च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रात असलेली लोकसंख्या पाहता आज 2013मधील राज्याची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये नैसर्गिक संसाधनांची कमतरता आहे. त्याशिवाय जलपुरवठ्याच्या योजना सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करावी लागते. राज्यातील पाण्याचा प्रश्‍न हा \"ऍलिस इन वंडरलॅण्ड'च्या गोष्टीसारखा आहे. ऍलिस जेव्हा वंडरलॅण्डमध्ये पडते आणि सशाच्या मागे धावते, ज्या वेगाने ती धावते आणि जशी सशाच्या जवळ जाते तसा सशाच्या आकार कमी होत जातो. वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि मागणी इतकी वाढली आहे, की त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपुरवठा करूनही मागणीची पूर्तता होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुष्काळी भागाशिवाय इतरत्र आजचे पाण्याचे स्रोत आणि उपलब्धतेनुसार पाण्याचा योग्य पुरवठा सुदैवाने होत आहे. परंतु यापुढील काळात जलव्यवस्थापन हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. प्राधिकरणाने यासंदर्भात उपाययोजना सुरू केल्या असून, शहरांबरोबरच ग्रामीण भागाची तहान भागविण्याचा पुरेपूर प्रयत्न जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे.\nदुष्काळाचा मुकाबला कसा केला जाणार\n- महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे अवर्षणप्रवण क्षेत्रावर दुष्काळाचे दुष्टचक्र वारंवार पडते, ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः ग्रामीण भागातून आलो आहे. 1972च्या दुष्काळात दुष्काळी कामांवर काम केले आहे. 1972च्या दुष्काळात लोकांकडे खायला अन्न नव्हते. मला आजही 25 मे 1972 हा दिवस आठवतो. त्या दिवशी संबंध महाराष्ट्रामध्ये 55 लाख मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर होते. आज महाराष्ट्रावरील दुष्काळी संकट 1972पेक्षा बिकट आहे, परंतु राज्यात बहुतांश भागात रोजगार हमीवर कामासाठी मजूर मिळत नाहीत. महाराष्ट्रातील 44 हजार गावांपैकी दुष्काळग्रस्त 2200 गावांमध्ये टॅंकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुरू आहे. सर्वत्रच पाण्याच्या प्रश्‍नावरून लोक त्राही भगवान करताहेत. मुळात मागील खरीप हंगामात राज्यात कमी पाऊस झाल्यामुळे 10 हजार गावांमधील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तिथे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. परंतु उर्वरित 30 हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये पाणी योजना सुरू आहेत. टंचाईमुळे दिवसांची कपात झाली असेल, परंतु उर्वरित गावांमध्ये पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त लोक रोजगार हमीवर असतील. परंतु अनेक ठिकाणी मजूर मिळत नसल्याने कामी हाती घेतली जात नाहीत. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मनरेगाच्या माध्यमातून काम आणि जमेल तेवढे पैसे द्यायचे असे नवे धोरणाची अंमलबजावणी होत आहे. जॅकवेल, बोअरवेल, उपसा सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.\nवाढते नागरीकरणाची पाण्याची गरज कशी भागविली जाणार\nशेतीसाठी बांधलेल्या धरणांचे पाणी आज शहरांची तहान भागविण्यासाठी द्यावे लागत आहे. यापुढील काळात शेती आणि शहरी पाणी असा तंटा उद्‌भवण्याची दाट शक्‍यता आहे. या समस्येवर सुयोग्य नियोजनाने मात करणे सहज शक्‍य आहे. 1980पूर्वी राज्यात बांधलेली धरणे शेतीचा विचार करूनच बांधली होती. आज वाढत्या नागरीकरणाने अनेक प्रश्‍न पुढे आले आहे. पाण्याचा प्रश्‍न कळीचा ठरणार आहे. त्यामुळे शाश्‍वत स्रोतांची उभारणी करून पाण्याचे नियोजन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. शहरे वाढली आहेत लोकसंख्येची दाटी आणि नागरीकरण वाढतेय. शहरांची पाणी मागणी किती, पुरवठा किती होत आहे, याचे \"ऑडिट' केले पाहिजे. त्याचबरोबर नव्याने निर्माण होणाऱ्या शहरांचे काय, याचे उत्तर द्यावे लागणार आहे. पाण्याच्या दृष्टीने विचारात करता आज तरी ग्रामीण भागापेक्षा शहरांकडे जास्त लक्ष दि���े जातेय. पाणीपुरवठा योजनांची उभारणी करताना योग्य नियोजन करावे लागणार आहे. अनेकदा कंत्राटदारांच्या दबावामुळे अनेक भागांत प्रकल्प हाती घेतले जाताहेत. कालांतराने प्रकल्पाची उपयुक्तताच उरत नाही असे अनुभव आहेत.\n\"मलकापूर पॅटर्न' नव्या \"व्हिजन'ने राज्यभर राबविण्याचा मानस आहे काय\nलोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती आणि नियोजनामुळे मलकापूरसारख्या छोट्या शहरात 24 तास पाणी पुरवठ्याचा प्रकल्प साकार झाला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीदेखील या योजनेची दखल घेऊन पुरस्कारित केले. \"मलकापूर पॅटर्न'मध्येदेखील सुरवातीला काही त्रुटी होत्या. पहिलाच प्रकल्प असल्याने खर्चाचा भाग निश्‍चितपणे मोठा होता. पाण्याच्या \"मीटरिंग'चा खर्च आणि देखभाल यासाठी ट्रायल ऍण्ड एरर करावे लागले होते. मीटरिंगमध्ये देखील आता नवे तंत्रज्ञान आले आहे. मागणीनुसार सुनियोजित \"मलकापूर पॅटर्न' राज्यभर राबविण्याचा जीवन प्राधिकरणाचा विचार आहे.\nनैसर्गिक संसाधनांचा जपणुकीबाबत काय सांगाल\n- मोठ्या धरणांमुळे नद्यांचे प्रवाह धीमे झाले आहेत. अनेक नद्यांना नद्या म्हणाव्या, की नाले अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याचे नियोजन करताना जलसंवर्धनाबरोबरच नैसर्गिक संसाधनांची जपणूक करण्याचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. भूजल वापरासाठी कडक कायदे आणि जनजागृती करावी लागणार आहे. शेती, उद्योग आणि शहरांतील पाणी वापरावर लोकांचे व्यापक प्रमाणावर प्रबोधन करणे गरजेचे आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील शेतीसाठीच्या पाण्याबाबत वेगळा विचार करावा लागणार आहे. पाणी पिणाऱ्या उसासारख्या पिकाची व्यवहार्यता तपासून पाहिली पाहिजे. त्याचबरोबरच सिंचनासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा धाडसी निर्णय राज्य सरकारने घेण्याची गरज आहे. \"वॉटर ऑडिट'सारखी संकल्पना वापरून गावाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धती अंगीकारण्याची गरज आहे. याबाबत अनेक राज्यांत अनेक गावांची चांगली उदाहरणे आपल्या समोर आहेत. यंदाच्या दुष्काळातही दुष्काळी भागातीलच या गावांत शेती किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या नाही, हे केवळ तंत्रशुद्ध जलसंवर्धन, उपलब्ध पाण्याचा मोजून वापर आणि सर्व कामात लोकसहभाग यातून शक्‍य झाले हे विसरून चालणार नाही.\nशहरे वाढली आहेत लोकसंख्येची दाटी आणि नागरीकरण वाढतेय. शहरांची पाणी मागणी किती, पुरवठा किती होत आहे, याचे ऑडिट केले पाहिजे. त्याचबरोबर नव्याने निर्माण होणाऱ्या शहरांचे काय याचे उत्तर द्यावे लागणार आहे. पाण्याच्या दृष्टीने विचार करता आज तरी ग्रामीण भागापेक्षा शहरांकडे जास्त लक्ष दिले जातेय.\nभविष्यातील पाण्याचे नियोजन करताना जलसंवर्धनाबरोबरच नैसर्गिक संसाधनांची जपणूक करण्याचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. भूजल वापरासाठी कडक कायदे आणि जनजागृती करावी लागणार आहे. शेती, उद्योग आणि शहरांतील पाणी वापरावर लोकांचे व्यापक प्रमाणावर प्रबोधन करणे गरजेचे आहे.\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mycitymyfood.com/tag/food/", "date_download": "2020-10-28T15:22:57Z", "digest": "sha1:NORFQMJ5P5HBACAIRRRVRZOXZPTXB6J2", "length": 3261, "nlines": 29, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "food", "raw_content": "\nनॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’\nमुंबई, परळ | नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती या नॉनव्हेज हॉटेलला जेवायला जाणं एक पर्वणी असते.\nइथल्या हॉटेलमधील चिकन मसाला अनेकांची आवडती डीश आहे. या बरोबरचं अंड्यासह मसाला असलेला बैदाही लोकप्रिय आहे.\nया मसालेदार चिकन-मटण सोबत मिळणारी रोटीही इथे छानपैकी पूर्ण शेकलेली असल्याने फेमस झाली आहे. पक्के तिखट नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीचं असते.\nतुम्हाला मासे खायचे असतील तर माशांवरही ताव मारता येतो.\nमात्र इथल्या चिकन आणि मटणाची मजा काही वेगळीच आहे. यासोबत इथली कडक सोलकढी प्यायला विसरू नका.\nतिखट आणि मसालेदार चिकन आणि मटण खाणाऱ्यांनी या हॉटेलला जरूर एकदा तरी भेट द्यावी.\nपत्ता – आत्मशांती, 6 अे, दु.नं.14, पृथ्वीवंदन सोसायटी, ना.म.जोशी ���ार्ग, मुंबई 400 013\nपाहा आत्मशांती गुगल मॅपवर\nपौष्टीक इडलीचं उदय विहार\nस्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं… Read more “पौष्टीक इडलीचं उदय विहार”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T14:29:41Z", "digest": "sha1:RK2266QGTEGC5ROOSFADMSZEATBZEAXE", "length": 15679, "nlines": 155, "source_domain": "sajagtimes.com", "title": "मनमर्जीया | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nही कथा रुमी, विकी आणि रॉबी या व्यक्तिरेखांच्या भोवती फिरते, हा एक आगळा-वेगळा प्रेमाचा त्रिकोण आहे. रुमी आणि विकी यांचे एकमेकावर प्रेम असते, विकी हा रुमी शिवाय राहू शकत नाही. विकी हा गायक असून रुमी हि हॉकीपटू असून ती आता एका दुकानात कामाला आहे, एक दिवस रुमी आणि विकी यांना एका खोलीत त्यांचे प्रेम रंगात आलेले असताना त्यांना घरचे लोक रंगे हाथ पकडतात, आणि रुमी चे लग्न लाऊन देण्याचा निर्णय घेतात, विकी वर तिचे प्रेम असते ती त्याला आई-वडिलांना घेऊन ये आणि लग्नाचे ठरवून टाक असे सांगते नाहीतर माझे लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर होईल असे सांगून टाकते पण विकी काही येत नाही त्यामुळे रुमी चे लग्न रॉबी बरोबर होते. पण रूमीच्या मनातून विकी काही जात नाही. त्यामुळे पुढे नेमके काय घडते त्यासाठी सिनेमा पहायला लागेल.\nइरफान सय्यद यांच्या वाढदिनी डॉक्टर्स संघटनांना ‘पीपीई कीट’चे वाटप\nइरफान सय्यद यांच्या वाढदिनी देवदुतरूपी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार वायसीएम रुग्णालय आणि शहरातील डॉक्टर्स संघटनांना ‘पीपीई कीट’चे वाटप पिंपरी (दि. १७ जून... read more\nमकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव\nसजग संपादकीय मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि... read more\nखा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव ग्रामीण रुग्णालयास मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन भेट\nखा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव ग्रामीण रुग्णालयास मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन भेट सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव | शिरूर लोकसभेचे संसदरत्न... read more\nराज���य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर\nमुख्यमंत्री सचिवालय/ जनसंपर्क कक्ष दिनांक ५ जानेवारी २०२० राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर सजग वेब टिम, महाराष्ट्र मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... read more\n‘राष्ट्रीय युवा संसद २०१९ – ‘पुणे जिल्हा युवा संसदेत अमर चिखले प्रथम.\n‘राष्ट्रीय युवा संसद २०१९’ जिल्हा युवा संसदेत अमर चिखले प्रथम. सजग वेब टीम, शरद शेळके नारायणगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून... read more\nयुवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या – मोहिते पा.\nराजगुरूनगर – शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण यावर अनेक मत मतांतरे येत असताना आता खेड तालुक्याचे माजी आमदार... read more\nडीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई\nसुधाकर सैद, बेल्हे ( सजग वेब टीम) बेल्हे | बुधवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळूंचवाडी(बेल्हे) येथे कल्याण-नगर... read more\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र(NUJM) च्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नितीन कांबळे सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस... read more\nमांजरवाडी जळीतकांड करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी\nमुस्लिम समाजाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी सजग वेब टीम, जुन्नर मांजरवाडी|येथील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील सर्वसामान्य गरीब टपरीधारक रशीद तांबोळी (वय५५) यांच्यावर जून्या... read more\nभारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहाचे आयोजन\nभारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहचे आयोजन दिनांक ८ ते १४ मार्च या कालावधीत आधार कार्ड दुरुस्ती /... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/750-containment-zones-in-mumbai-and-5875-buildings-sealed-52213", "date_download": "2020-10-28T14:25:10Z", "digest": "sha1:NXW6NWNPRAGKIRQJZT4WFIFRXNCEVBGX", "length": 8672, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन, 'इतक्या' इमारती सील | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन, 'इतक्या' इमारती सील\nमुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन, 'इतक्या' इमारती सील\nधारावी, भायखळा, वांद्रे, खार, माटुंगा हे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागात रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) असून ५८७५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nधारावी, भायखळा, वांद्रे, खार, माटुंगा हे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागात रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. येथील रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ होत आहे. तर काही विभागात सुरुवातीला कमी असलेल्या अंधेरी, दहिसर, मालाड, बोरीवली, कांदिवली, गोरेगाव, भांडुप, ग्रॅन्टरोड या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे.\nमुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण सापडले असतील त्या विभागात कंटेन्मेंट झोन जाहीर करून सुरक्षा कडक केली जाते. मुंबईतील धारावी व इतर काही विभागात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येते आहे. जेथे कोरोना आटोक्यात आला आहे, त्या भागातील कंटेन्मेंट झोन काढून टाकून तेथील सुरक्षा कमी केली जाते.\nजेथे सर्वाधिक रुग्ण आहेत व तेथील आकडेवारी रोज वाढते आहे, अशी ठिकाणे रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी अशा ठिकाणी बाहेरील व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव आहे. तेथील बाजार इतर ठिकाणी हलवण्यात आले असून परिसर लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच पोलिस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आला आहे.\nसमुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा\nCovid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nBigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा\n'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या\nखाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख\nअंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh-vishleshan/advani-who-campaigning-ram-temple-across-country-will-not-go-ayodhya", "date_download": "2020-10-28T14:59:38Z", "digest": "sha1:MNKUM6CIVMC3A2AMYYXTYLCH5RNXTJYO", "length": 13921, "nlines": 197, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत ! ! - Advani, who is campaigning for Ram temple across the country, will not go to Ayodhya tomorrow! | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत \nराम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत \nराम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत \nराम मंदिरासाठी देशभर रान उठविणारे अडवाणी उद्या अयोध्येला जाणार नाहीत \nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nअयोध्येत उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.\nनवी दिल्ली : अयोध्येत उद्या (5ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इकबाल अन्सारी उपस्थित राहणार आहेत.\nअन्सारी हे सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. त्यांना मंदिर न्यासाकडून निमंत्रण देण्यात आले आहे.\nमात्र ज्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून देशभर रान उठविले असे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याणसिंह हे नेते उपस्थित राहणार नसल्याचे समजते.\nभूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी जेव्हा अयोध्येत येतील तेव्हा इकबाल अन्सारी हे मोदींचे स्वागत करणार आहेत. त्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रमास कोरोनामुळे उपस्थित राहायचे की नाही याबाबत विचार सुरू होता मात्र साधुसंताच्या आग्रहामुळे मोदी यांनी शेवटी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या मोदी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला जात आहेत.\nदेशातील कोरोनाचे संकट पाहता खास निमंत्रितांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणार होते. मात्र ते ही जाणार नाहीत. ठाकरे अयोध्येला जाणारच असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते, मात्र ठाकरेच कशाला सर्वच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले पाहिजे असा सूरही निघाला होता. काही असले तरी उद्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून भव्यदिव्य मंदिराची उभारणी होणार आहे.\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमी खबरदारीही घेण्यात आली असून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे ही उपस्थित राहणार नसल्याचे कळते. मात्र विश्व हिंदू परिषदेचे नेते दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या नातेवाईकांना मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर भूमिपुजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभर एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे.\nअयोध्येत उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. पंतप्रधान येणार असल्याने अयोध्या नगरी सील करण्यात आली असून मोदींसोबत केवळ 175 लोकच तेथे उपस्थित राहाणार आहेत. त्यामध्ये काही साधुसंताचाही समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n# बिहार निवडणूक ; नरेंद्र मोदी- राहुल गांधी आज आमने सामने..\nपाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी मतदानाला सुरवात झाली आहे. सोळा जिल्ह्यातील 71 मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे....\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमोदींची फर्माईश ऐकून वाराणसीकरांनी घातली तोंडात बोटे...\nनवी दिल्ली : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या सर्वाधिक फटका रस्त्यांवरील विक्रेत्यांना बसला आहे. यामुळे केंद्र सरकारने...\nमंगळवार, 27 ऑक्टोबर 2020\n`तू आत्ताच हेलिकाॅप्टरमधून फिरतोस, निवडून कसा येणार ` विखे पाटील यांनी सांगितली आठवण\nनगर : ``ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विचारले होते, की तू आत्ताच हेलिकाॅप्टरमधून फिरतोस, नवडून कसा येणार. हेलिकाॅप्टरमुळे माझे तिकिट त्या वेळी कापले....\nमंगळवार, 27 ऑक्टोबर 2020\nसंरक्षणमंत्र्यांचे चीनच्या सीमेवर शस्त्रपूजन ; सैनिकांना दिल्या शुभेच्छा...\nदार्जिलिंग : विजयादशमी निमित्त दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शस्त्रपूजन केले. राजनाथ यांनी ट्विटरद्वारे...\nरविवार, 25 ऑक्टोबर 2020\n३१ आॅक्टोबरला 'राष्ट्रीय एकता दिवस' पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा\nनवी दिल्ली : सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती (३१ आॅक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की...\nरविवार, 25 ऑक्टोबर 2020\nनरेंद्र मोदी राम मंदिर मोहन भागवत सर्वोच्च न्यायालय कोरोना uddhav thakare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries", "date_download": "2020-10-28T14:49:37Z", "digest": "sha1:74K26YTH3H33VESPOKIVX4RIV463OKBA", "length": 18028, "nlines": 138, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मत्स्यव्यवसाय — Vikaspedia", "raw_content": "\nअंडी उबवणी - माशांची मरतुक\nमाशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील माशांपैकी ९० टक्के मृत होतात.त्यातच अंड्यातून बाहेर आल्यानंतरच्या पहिल्या अवस्थेमध्ये ९० टक्के माशांची नैसर्गिकरीत्या मरतुक होते.\nशोभेचे/अलंकारिक मासे पाळणे हा अनेकांचा छंद आहे. हा छंद केवळ सौंदर्यपूरक आनंदच नाही तर आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकतो.\nकरा मरळ माशाचे संवर्धन\nयोग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.\nखारवट पाणी असलेल्या किनारावर्ती भागात उद्योजकता वाढीसाठी उपयुक्त प्रकल्प\nज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद्राला कोळंबीच्या बीजांचे \"दान' करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम काल (गुरुवारी) रत्नागिरी तालुक्‍यात जयगड खाडीवर पार पडला.\nखाजण जागा वाटप धोरण\nशासकीय खाजण जागा तसेच खाजगी खाजण जागा कोळंबी संवर्धनाखाली विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.\nखेकडा संवर्धनाविषयी तांत्रिक सल्ला कोठे मिळेल याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.\nखेकडा संवर्धन हे तलावामध्ये तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत.\nगोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर भारतीय तीन प्रमुख कार्प म्हणजेच कटला, रोहू व मृगल या माशांचे संगोपन करणे फायदेशीर ठरते.\nगोड्या पाण्यात संवर्धनासाठी माशांच्या जाती\nडोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो. अंगावरचे खवले मोठे असतात. तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्��ाकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.\nगोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन\nगोड्या पाण्यातील कोळंबी ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत जास्त वेगाने वाढणारी कोळंबी असून ती बंगालच्या उपसागरास जाऊन मिळणार्‍या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.\nमासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना खूप मागणी आहे.\nसमुद्रातील मासे दिवसेंदिवस कमी होताहेत. म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन व मत्स्यपालन काळाची गरज आहे. मत्स्य व्यवसायात आजच्या परिस्थितीत अंत्यत महत्व प्राप्त झाले आहे.\nगोड्या पाण्यातील मोत्यांची शेती\nभारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुध्‍दा त्यांचा नैसर्गिक पुरवठा मात्र अतिवापरामुळे आणि प्रदूषणामुळे कमी होत चालला आहे.\nचिखल्या खेकडा (मड क्रॅब)\nव्यावसायिक तत्वावर ह्या खेकड्याची जोपासना करण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्ट्यांवर तीव्र गतीने वाढत आहे.\nमॅक्रोब्रॅकीयम रोझनबर्गी या कोळंबीला जंबो कोळंबी, महाझिंगा, पोचा, खटवी इत्यादी विविध नावांनी ओळखतात. या जातीच्या बीजाच्या कॅरापेसवर आडवे तीन ते सहा पट्टे असतात.\nज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात त्याला जलजीवालय म्हणतात.\nपाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनाचे धोरण १९६६ पासून आमलात आहे.\nतिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोटिडी कुलात होत असून सामान्यपणे आढळणाऱ्या माशाचे शास्त्रीय नाव टॉक्झोटिस जॅक्युलॅट्रिक्स आहे. या कुलात टॉक्झोटिस ही एकच प्रजाती असून त्यात सात जातींचे तिरंदाज मासे आहेत.\nनिमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा\nयंत्रणेमार्फत कोळंबी संवर्धकांना जागेची निवड करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्राद्वारे प्रगत तंत्र सामान्य लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे कार्य केले जाते.\nनिमखाऱ्या पाण्यात खेकडा संवर्धन फायद्याचे...\nखेकडा संवर्धन हे प्रामुख्याने हिरव्या खेकड्यांचे (क्रॅब किंवा ग्रीन क्रॅब) केले जाते. ही जात अत्यंत चविष्ट असल्याने दक्षिण-पूर्व आशियाई देशां���ध्ये या खेकड्यांना चांगली मागणी आहे.\nखाण्याकरिताही त्याचा उपयोग करतात\nबचत गट करताहेत मत्स्य शेती\nगावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व छोट्या-मोठय़ा तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यातील कासारे व परिसरातील दहा गावांमध्ये सुरु आहे.\nभारतीय कार्प माशांच्या जाती\nभारतीय प्रमुख कार्प माशांच्या जाती विषयी येथे माहिती दिलेली आहे.\nभेक्तीचा रंग करडा ते हिरवा असून पाठीकडील भाग काळपट व पोटाकडील चंदेरी रंगाचा असतो. प्रजोत्पादनाच्या काळात याच्या अंगावर जांभळट छटा दिसतात.\nनौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण\nमच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत\nमासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.\nशहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सोडली जात आहेत. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा प रिणाम समुद्रातील मच्छीमारीवर झाला आहे.\nहे पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे) प्राणी होत. ते पाण्यात राहतात. कल्ल्याने श्वसन करतात व पक्षाने हालचाल करतात. यांतील पुष्कळांच्या अंगावर खवले असतात.\nमासा हा नेहमी पाण्यात राहणारा प्राणी आहे. ग्रीस, इटली, ईजिप्त, चीन वगैरे देशांतील प्राचीन वाङ्‍मयांत मासे, त्यांच्या सवयी व उपयोग यांचे बरेच उल्लेख आहेत.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T15:21:58Z", "digest": "sha1:Q7NLL4SBTOWUFN7UOFV3BVDXUILAMCCM", "length": 6975, "nlines": 96, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "'नाळ' - नागराज मंजुळे ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \n‘नाळ’ – नागराज मंजुळे\n‘नाळ’ – नागराज मंजुळे\nजिथे शब्द अपुरे पडतात , तिथे नजरेची भाषा बोलू लागते.\nआणि जिथे नजरच क्षणासोबत लपंडावचा खेळ मांडते तिथे स्थिर हृद्य हि कोसळतच..\nअश्याच नजरेशी भाषा , भाबड्या हळव्या शब्दांची भाषा , खेळाची भाषा , मौनाची भाषा आणि प्रेमाची मृदाल भाषा ‘नाळ‘ ह्या चित्रपटातून काल अनुभवली.\nआईच्या काळजाचा स्वर , झिरपणारा मायेचा हळुवार कोपरा , झेपावणारं, दौडणारं आणि आल्या प्रश्नाची उकल करू पाहणारं , त्यासाठी धडपडणारं, चैतूचं ते भाबडं निरागस मन , हे सगळं मनावर हळुवार कोंदून जातं .\nआल्या त्या प्रसंगाशी आणि परिस्थितीशी सामोरे जाताना , स्वतःच्या मनाची तडफड बाजूला ठेवून ,स्व – आनंदाच रोपटं दुसऱ्याच्या दारी लावणं, हे हि काही सहज पेलण्यासारखं नाही . त्यासाठी आईपण लाभलेलं काळीजच असावं लागतं. ते पुन्हा प्रकर्षानं जाणवलं.\nम्हणावा तर चित्रपट अगदी साधासरळ आहे, सौम्य आहे.\nएखाद्या भिरभिरत्या फुलपाखरानं नावीन्य घेऊन अलगद आपल्या तळ-हाताशी येऊन क्षणभर विसावं आणि भावरंगाचा क्षितिजगंध.. नजरेत उगाळत , आल्या पावलानिशी पुन्हा भिरभरीत निघून जावं,\nतसा हा चित्रपट हळुवार स्पर्श करत जातो . भावनेचे ना ना असे कंगोरे जोडत.\nचित्रपटाचं चित्रीकरण, अँगल वगैरे अप्रतिम आहे. भाषेतला हि गोडवा आहेच आणि त्याचबरोबर\nसगळ्यांचा अभिनय..अगदी त्या म्हशीचा हि.. निव्वळ नैसर्गिक आहे. त्यात कुठेही खोटेपणा दिसत नाही. इतका तो शुद्ध आहे.\nबालपणात रमायला लावणारा , खुद्कन हसू आणणारा , डोळे पाणवणारा आणि आई च्या ममत्वेशी नाळ जोडणारा हा चित्रपट …\nमाझ्या दृष्टीने अप्रतिम आहे . मला तरी खूप भावला.\nआईची थोरवीच इतकी अगाध आहे नि असते\nकि ‘आई’ ह्या एका ‘शब्दानं’ आणि नुसत्या ‘हाकेनं ‘ मन गलबलून उठतं.\nबबन काका आणि भारतमाता\nभाई- व्यक्ती की वल्ली\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत ��ात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-10-28T15:01:22Z", "digest": "sha1:O33H4QMANCI7CGA7YBT3Z2LNBOKNW7IK", "length": 5131, "nlines": 51, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "ज्यानुवरी २१ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nसन् १९२४- भ्लादिमिर लेनिनया मृत्यु थ्व नापं स्तालिनं थःगु विरोधीत व नेतृत्वया मार्गया बाधातयेत सिधयेकिगु ज्या न्ह्यथन\nसन् २००८- भारतं इजरायलया जासूसी सैटेलाइटया प्रक्षेपण याना उकियात सफलतापूर्वक पोलर आर्बिटय् स्थापित याःगु\nसन् २००९- भारतया कर्नाटकया बीदरय् वायुसेनाया प्रशिक्षण विमान सूर्यकिरण दुर्घटनाग्रस्त जूगु\nसन् १९२२- पल स्कोफील्ड, अंग्रेजी अभिनेता (मृ. सन् २००८)\nसन् १९५० - बिली ओशन, पश्चिम भारतीय संगीतकार\nसन् २००५- - परवीन बॉबी, भारतीय अभिनेत्री\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 1 January\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-10-28T15:31:07Z", "digest": "sha1:YUQ6CGEMB5QPQTVL5FCNDD22KN4QEHNV", "length": 4551, "nlines": 54, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "फेब्रुवरी २१ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nपूर्व पाकिस्तानय् बंगाली भाषीतयेगु दमनयात लुमंका अन्तराष्ट्रिय मातृभाषा दिवस सुरु जूगु\nसन् २०१३: भारतया हैदराबाद नगरय् निगु बल मूगु\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 21 February\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/30/Some-of-Post-s-popular-savings-plansPlan.html", "date_download": "2020-10-28T14:02:16Z", "digest": "sha1:Y5D7E7ILBG367VTM2T7XSEZVO4I6BFDB", "length": 18122, "nlines": 23, "source_domain": "www.evivek.com", "title": " Some of Post's popular savings plans Plan - विवेक मराठी", "raw_content": "पोस्टाच्या काही लोकप्रिय बचत योजना\nआर्थिक गुंतवणुकीचे अनेक पयार्य आहेत. त्यातीलच एक म्हणजे पोस्टाच्या विविध योजना. मोठ्या शहरात आथर्क गुंतवणुकीचे विविध पयार्य उपलब्ध असले तरी ग्रामीण विभागातील नागरिक अजूनही पोस्टांच्या योजनांमध्ये आपली बचत ठेवत असतात. पोस्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा भारतातील कानाकोपऱ्यात झालेला विस्तार.\nबचतीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील आयुर्विमा, म्युच्युअल फंड, शेअर बाजार याबद्दल मागील काही लेखांत आपण माहिती करून घेतली. असाच एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासाचा बचतीचा मार्ग आहे पोस्टाच्या विविध योजनांमधील बचत. मोठ्या शहरातील मंडळी जरी याकडे दुर्लक्ष करीत असली, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसेसचे जाळे विणले असल्याने ग्रामीण विभागातील नागरिक अजूनही या योजनांमध्ये आपली बचत ठेवत असतात.\nप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी, तसेच इतरही अनेक लेखकांनी आपल्या लेखनातून पोस्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली असली, तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत पोस्टाचे योगदान विसरून चालणार नाही. पोस्टाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा भारतातील कानाकोपऱ्यात झालेला विस्तार. भारतात जवळपास ६ लाख खेडी आहेत आणि पोस्टाच्या शाखा आहेत १,५५,६१८ - म्हणजे जवळपास दर ४-५ खेड्यांत मिळून एक पोस्ट ऑफिस आहे. स्टेट बँकेच्या जवळपास २४,००० शाखा आहेत, तर रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील सर्व बँकांच्या एकूण शाखा आहेत १,५६,३४१ - म्हणजे पोस्टाच्या जेवढ्या शाखा आहेत, तेवढ्या सर्व बँकांच्या शाखा आहेत, यावरून पोस्टाच्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल. जगातील दुसऱ्या कुठल्याही देशात पोस्टाच्या इतक्या शाखा नाहीत, तसेच जगातील सर्वात जास्त उंचीवरील (१५,५०० फूट) पोस्ट ऑफिसचा मान हिमाचल प्रदेशातील हिक्कीम पोस्ट ऑफिसला जातो. पोस्टाचे वैशिष्ट्य हे आहे की पोस्टाच्या सर्व सेवा सर्वांना सर्व ठिकाणी एकाच दरात मिळतात. ५० पैशाचे पोस्टकार्ड भारतात कुठेही पाठवायचे असेल, तरी सर्वांना तेवढीच रक्कम द्यावी लागते.\nपोस्टात कार्ड, पाकिटे, अंतर्देशीय पत्र, स्टॅम्प्स तर मिळतातच, तसेच पोस्टातून बचतीच्या विविध योजना, विम्याच्या योजना, म्युच्युअल फंड यांत गुंतवणूक करता येते, तसेच नवीन पेन्शन स्कीमचे (NPSचे) खातेही उघडता येते. शिवाय परदेशात पैसे पाठवणे, पार्सल पाठवणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा योजना, (PMSBY), अटल पेन्शन योजना या योजनांमध्ये सहभागीसुद्धा होता येते. पोस्टाच्या बचतीच्या काही लोकप्रिय योजनांची आपण माहिती करून घेऊ या.\nसुकन्या समृद्धी योजना (SSY)\nआई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित क��ण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत ही योजना सुरू केली. पालकांनी अल्पवयीन मुलींसाठी (कमाल २) बचत करावी, असे या योजनेचे लक्ष्य आहे. मुलीच्या जन्मापासून ते मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत केव्हाही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते. या योजनेमधे किमान गुंतवणुकीची रक्कम दर वर्षी २५० रुपये आणि कमाल १.५० लाख रुपये इतकी आहे. या खात्यात किमान १५ वर्षे रक्कम जमा केल्यावर मुदत संपेपर्यंत दर वर्षी किमान रक्कम जमा करण्याचे बंधन नाही. दर वर्षी जमा करण्याची किमान रक्कम जमा न केल्यास ५० रुपये दंड भरावा लागतो. कन्येचे वय २१ झाले की याची मुदत संपते. कन्येचे वय १८ झाल्यावर जमा रकमेतून (व्याजासकट) ५०% रक्कम काढता येते. कन्येच्या वयाच्या १८नंतर तिचा विवाह ठरल्यास, त्यासंबंधी दस्तऐवज दाखवल्यानंतर, मुदतीपूर्वी खाते बंद करून सर्व रक्कम मिळू शकते. हे खाते पोस्टात किंवा कुठल्याही अधिकृत वाणिज्य बँकेत उघडता येते. व्याजाच्या दराबद्दलची घोषणा वित्त मंत्रालय करीत असते. त्यानुसार खात्यावर व्याज जमा होते. खात्यात रक्कम जमा करतेवेळी किंवा खाते उघडतेवेळी जो व्याजदर असेल, तो व्याजदर खाते बंद होईपर्यंत मिळेल अशा गैरसमजुतीत कृपया राहू नये. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६मध्ये ९.२०% व्याजदर होता, जो १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ७.६०% आहे. बदललेले व्याजाचे दर खालीलप्रमाणे\nया योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात जमा केलेल्या रकमेला आयकर कायद्याच्या कलम ८०-सीनुसार सूट मिळते, शिवाय यावर मिळणारे व्याज करमुक्त असून मुदतीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. या योजनेव्यतिरिक्त फक्त सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये अशी कर सवलत उपलब्ध आहे.\nउपलब्ध माहितीनुसार या योजनेला तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतून भरघोस प्रतिसाद मिळाला. जून २०१८पर्यंत १.४० कोटी खाती उघडली गेली, त्यातील ४०% खाती या चार राज्यांत उघडली गेली. या योजनेत ३० जून २०१८पर्यंत जवळपास २६,००० कोटी रुपये जमा झाले.\nदर वर्षी ७.६% व्याजदर गृहीत धरला, तर या खात्यात जर कोणी दर वर्षी १,५०,००० रुपये एवढी रक्कम १५ वर्षे जमा केली, तर २१ वर्षांच्या शेवटी मुदत संपताना जवळपास ६६ लाख रुपये इतकी रक्कम जमा होईल. ज्या कोणाला १० वर्षांहून लहान वयाच्या कन्या असतील, त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.\nपोस्टाची आणखी एक लोकप्रिय योजना म्हणजे मासिक आय योजना. सेवानिवृत्तांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय आहे. यात प्रत्येकी ४.५० लाख रुपये किंवा जॉईंट खात्यात ९ लाख रुपये इतकी रक्कम जमा करता येते. याची मुदत ५ वर्षे असून जो व्याजदर खाते उघडताना असेल तोच पूर्ण मुदतीसाठी असतो. सध्याचा व्याजदर आहे ६.६०%. पोस्टाच्या बचत खात्यात दर महिन्याच्या १ तारखेला यावरील व्याज जमा होते. ९ लाख रुपये रक्कम जमा केल्यास दरमहा ४,९५० रुपये इतके व्याज जमा होते. खाते १ वर्षानंतर, पण ३ वर्षांच्या आत बंद केल्यास ९८% रक्कम परत मिळते. ३ वर्षांनंतर आणि मुदत संपण्यापूर्वी खाते बंद केल्यास गुंतवलेल्या रकमेच्या ९९% रक्कम परत मिळते.\nसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF)\nपोस्टाची एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना. पोस्टाव्यतिरिक्त हे खाते कुठल्याही वाणिज्य बँकेच्या शाखेतही उघडता येते. स्वयंरोजगार करणारे, तसेच डॉक्टर्स, वकील यांसारखे व्यावसायिक यांच्यात १५ वर्षे मुदतीची ही योजना खूप लोकप्रिय आहे. याची मुदत संपल्यावर जर खाते चालू ठेवायचे असेल, तर पाच पाच वर्षांनी मुदत वाढवता येते. किमान ५०० रुपये आणि कमाल १,५०,००० रुपये दर वर्षी या खात्यात जमा करता येतात. व्याजदर वित्त मंत्रालय घोषित करते. एकेकाळी १२% असलेला व्याजदर आता ७.६०%वर आला आहे. ५ वर्षांनंतर खाते बंद केल्यास व्याजातून १% रक्कम कापून घेतली जाते. आयकर कायद्याच्या ८० सी कलमानुसार वार्षिक जमा केलेल्या रकमेवर सूट मिळते. तसेच यावर मिळणारे व्याज पूर्णतः करमुक्त आहे आणि विशेष म्हणजे नादारी (bankrupcy) झाल्यास या खात्यात असलेली रक्कम दावेदारांना मिळू शकत नाही. खाते उघडल्याचे वर्ष सोडून एक वर्षाने कर्ज हवे असल्यास कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. खाते उघडल्याचे वर्ष सोडून ५ वर्षे झाली असतील, तर तीन वर्षांच्या शेवटी असलेल्या रकमेच्या ५०% रक्कम खात्यातून काढता येते.\nया तीन योजनांव्यतिरिक्त पोस्टात बचत खाते उघडता येते. बचत खात्यावर ४% दराने व्याज मिळते. आवर्ती जमा खाते (Recurring Deposit Account) किंवा सावधी जमा खाते (Time Deposit Account) उघडता येते. किसान विकास पत्रे घेता येतात, तसेच राष्ट्रीय बचत पत्र (National Savings Certificate - NSC) घेता येतात. या सर्व योजनांवरील व्याजदर वित्त मंत्रालय दर वर्षी जाहीर करते.\nजोखीम आणि परतावा हातात हात घालून चालतात असे म्हटले जाते. म्हणजे जास्त जोखीम घेतली, तर जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. मात्र ज्यांना अजिबात जोखीम घ्यायची नसेल, त्यांना जोखीम-विरहित गुंतवणुकीच्या पोस्टाच्या योजनांना पर्याय नाही.\n(लेखक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वित्त सल्लागार, तसेच इर्डा (IRDA) अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या मंडळाचे माजी सदस्य आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/sadabhau-khot-criticised-raju-shetty-60397", "date_download": "2020-10-28T15:17:18Z", "digest": "sha1:KWLRBRQIX3WVISUHCFU3RPXKJCZLENFZ", "length": 10958, "nlines": 171, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच निवडून आलात : राजू शेट्टींवर सदाभाऊंचा वार - Sadabhau Khot Criticised Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच निवडून आलात : राजू शेट्टींवर सदाभाऊंचा वार\nआमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच निवडून आलात : राजू शेट्टींवर सदाभाऊंचा वार\nगुरुवार, 20 ऑगस्ट 2020\nदूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणूस अशा शब्दात टीका केली होती. त्याला खोत यांनी उत्तर दिले आहे\nइस्लामपूर : राजू शेट्टी प्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाही अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. तसेच आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात, असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला आहे.\nदूध दरावरून सोलापूर मध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला उत्तर द��ताना खोत यांनी जोरदार पलटवार केला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मध्ये ते बोलत होते. दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणूस अशा शब्दात टीका केली होती.\nया टीकेला उत्तर देताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. \"कोरोना मुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकऱ्यांना सरासरी ३४ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. महायुतीही आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आली आहे. त्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे, असं मला वाटतं, त्यामुळे स्वाभीमानी च्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं,\" असे खोत म्हणाले.\nते पुढे म्हणाले, \"ठीक आहे आम्ही फालतू माणसं होतो. पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार दोनवेळा खासदार होऊ शकलात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते बनवून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्या सारखे सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत. मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊचं नाव घेतल्याशिवाय ते प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाहीत. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा.\" सदाभाऊ या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. २०२४ ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो,असा इशाराही खोत यांनी दिला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nइस्लामपूर floods राजू शेट्टी raju shetty सदाभाऊ खोत sadabhau khot आमदार खासदार टोल दूध सोलापूर आंदोलन agitation कर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/mns-sandeep-deshpande-criticizes-cm-uddhav-thackeray-on-not-opening-temples-263748.html", "date_download": "2020-10-28T14:16:11Z", "digest": "sha1:L2U4TIAJHCAWGOCFSXAL5TRAYX6BUWWC", "length": 17470, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा | Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray on not opening temples", "raw_content": "\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\n‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा\n'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा\n\"पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, अशी टीका संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर केली\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले आहेत. (Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray on not opening temples)\n“पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ” असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे.\n“पहले मंदिर फिर सरकार” “ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक” म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ \n“मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कालच विचारला होता. (Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray on not opening temples)\n“सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये, त्यापेक्षा एक निय��ावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा” अशी मागणी त्यांनी केली आहे. “लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.\nभाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे. याआधी जिम व्यावसायिक आणि वाढीव वीज बिलासाठी मनसेने आंदोलन छेडले आहे.\nमंदिरं उघडण्यासाठी भाजप, वंचित, एमआयएमनंतर मनसे मैदानात, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम\nमंदिरं उघडण्यात सरकारला आकस का नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा\n'पवारसाहेब हॅट्स ऑफ', पंकजांकडून जाहीर कौतुक\nराज्यपाल नियुक्त जागांसाठी उर्मिला मातोंडकरचं नाव चर्चेत, काँग्रेसकडून 9 नावं…\nउद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन\n\"उद्धव ठाकरेंमुळे राणेंना स्वत:च्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले,…\nएकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सगळं…\nघणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज…\nपराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर\nEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात…\nकुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही\nअनिल गोटेंच्या आवाहनाला 24 तासात प्रतिसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nविधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त…\nमराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय…\nलग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला\nराज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी…\n\"गुन्हे नोंदवण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर...\" दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी…\nरणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो...\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणू��� आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\n‘मन्नत’ बंगला विकणार का चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T13:40:19Z", "digest": "sha1:WVZMI2KVX3KLXFOTHMEB5JG7X4EZELP3", "length": 19379, "nlines": 159, "source_domain": "sajagtimes.com", "title": "परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, महाराष्ट्र, Talk of the town, मावळ, भोसरी\nपरिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे\nपरिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे\nपरिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे\nBy sajagtimes latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर अतुल बेनके, अमोल कोल्हे, आंबेगाव, आम्ही जुन्नरकर, खेड, जुन्नर, दिलीप वळसे पाटील, नारायणगाव, मंगलदास बांद��, मंचर, राजगुरूनगर, शिरूर, शिरूर लोकसभा 0 Comments\nसजग वेब टीम, जुन्नर\nडॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद\nअणे- जनतेला काय सुविधा दिल्या, तरुणांना रोजगार मिळाला का, तरुणांना रोजगार मिळाला का 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.\nडॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.\nस्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अबॅकस गणिती तंत्र शिकवणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nपामा इंडियाचे काम कौतुकास्पद – बी.व्ही.मांडे ओझर | पामा इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणारी राष्ट्रीय पातळीवरील बौद्धिक गणित स्पर्धा... read more\nहरिश्चंद्र देसाई महाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग\nमहाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग – हरिश्चंद्र देसाई सजग संपाद���ीय रत्नागिरी जिल्ह्यातील, लांजा तालुक्यातील झापडे ह्या गावात श्री हरिश्चंद्र देसाई ज्यांना अक्खा महाराष्ट्र... read more\nशरद पवारांनी कांदा निर्यात बंदीबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत घेतली भेट\nकेंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला... read more\nसमर्थ शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या स्मृतीस अभिवादन.\nसजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद) बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे कर्मवीर भाऊराव... read more\nराज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७\nराज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७ सजग वेब टिम, मुंबई मुंबई, दि. २४ | राज्यात काल रात्रीपासून... read more\n१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक\n१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक संघिक गटात एसएसबी संघाला सुवर्ण पदक सजग वेब टिम, पुणे पिंपरी... read more\nप्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम\nप्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम सजग वेब टीम, पुणे पुणे (दि.२९) | पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना... read more\nमीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nमीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर कालवा समितीत प्रत्येक गावचा एक प्रतिनिधी असावा –... read more\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी सजग वेब टिम, पुणे पुणे, दि.१० | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर... read more\nजुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान\nजुन्नर शिवसेनेने सभापती पद गमावले, उपसभापती पदावर समाधान स्वप्नील ढवळे, (सजग वेब टिम, जुन्नर) जुन्नर | जुन्नर पंचायत समितीचे सभापती पद राखण्यात... read more\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – ख��. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/coronvirus-pandemic-1311-new-coronavirus-cases-in-mumbai-total-count-83-thousand-125-and-69-deaths-in-one-day-52348", "date_download": "2020-10-28T15:13:09Z", "digest": "sha1:FN3KIO5VY5NCH5KAS5C4WNX5NWBYRVDR", "length": 11057, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nCoronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी\nCoronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी\nमुंबईत मागील २४ तासात करोनाचे २४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५५ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १५१ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३११ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nहेही वाचाः- Transfers of IPS and SPS officers canceled सरकारचा प्रशासकिय गोंधळ सुरूच, IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे\nमागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६९ रुग्ण दगावले आहेत. तर ४ जून रोजी ६८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३ जून रोजी रोजी एकूण ७३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १३११ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८३ हजार १२५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे २४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५५ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.\nहेही वाचाः- Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा\nराज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याच��� रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.\nराज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू हे मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.\nनवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १८१ रुग्ण\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८३ नवीन कोरोना रुग्ण\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\n'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान\nदिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या\nखाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/agriculture-min-narendra-singh-tomar-said-govt-committed-to-msp-but-it-is-not-part-of-law-272102.html", "date_download": "2020-10-28T14:57:20Z", "digest": "sha1:YBNGNOB6IY63UC4VIARPVAYGMGBK3BFC", "length": 17550, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "MSP कधीही कायद्याचा भाग नव्हता : कृषीमंत्री तोमर | Narendra Singh Tomar on MSP", "raw_content": "\nलग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\n…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले\nMSP साठी सरकार कटिबद्ध, पण MSP कधीही कायद्याचा भाग नव्हता, आजही नाही : कृषीमंत्री तोमर\nMSP साठी सरकार कटिबद्ध, पण MSP कधीही कायद्याचा भाग नव्हता, आजही ��ाही : कृषीमंत्री तोमर\nशेतीमालास MSP (Minimum Support Price) देण्यास सरकार कटिबद्ध आहे. पण एमएसपी यापूर्वी कधीही कायद्याचा भाग नव्हता,असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : “शेतीमालास किमान आधाभूत किंमत अर्थात MSP (Minimum Support Price) देण्यास सरकार कटिबद्ध आहे. पण एमएसपी यापूर्वी कधीही कायद्याचा भाग नव्हता आणि तो आजही नाही”, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर ( Union Minister of Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar) म्हणाले. कृषीमंत्र्यांचं हे विधान म्हणजे विरोधकांची मागणी मान्य होणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत आहेत. सत्तेत असताना विरोधकांनी एमएसपीवर कायदा का बनवला नाही\nइंडियन एक्स्प्रेस या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर बोलत होते. ते म्हणाले की,”सरकार शेतीमालाला एमएसपी (किमान आधारभूत किंमत) देण्यास कटिबद्ध आहे. परंतु एमएसपी कधीही कायद्याचा भाग नव्हता किंवा तो आजही नाही”\nविरोधकांनी सत्तेत असताना कायदा का केला नाही\nकिमान आधाभूत किमतीचा कायद्यात समावेश करा अशी विरोधकांची मागणी आहे. यावरुनही नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी विरोधकांची मागणी मान्य नसल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले. “विरोधकांनी आतापर्यंत कित्येक वर्षे सत्ता उपभोगली आहे. एमएसपीबाबत कायद्याची इतकीच गरज वाटत आहे, तर त्यांनी याआधीच कायदा का केला नाही” असा सवाल तोमर यांनी विरोधकांना विचारला.\nदरम्यान केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना (farm bills) शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय. हरियाणा, पंजाब यासारख्या राज्यांतून सरकारविरोधी मोर्चे काढून शेतकरी आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत. तर प्रस्तावित कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे भले होईल असा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. इतकंच नाही तर या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप विरोधकांचा आहे. (Agriculture minister Narendra Singh Tomar on MSP)\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nशरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये नवे कृषी विधेयक, हमीभावापेक्षा कमी पैसे…\nशेतकऱ्यांना अ‍ॅमेझॉन आणि रिलायन्सची भीती वाटते- शरद पवार\nKangana Ranaut | कंगना रनौतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे…\nKangana Ranaut | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे गुन्हा दाखल…\nराज्य सरकारकडून कृषी कायद्याचं उल्लंघन, खोत यांचा आंदोलनाचा इशारा\nकृषी कायद्यातील सुधारणांचा विचार आवश्यक, शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची…\n...तर भाजपमध्ये प्रवेश करेन : बच्चू कडू\nकाँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी…\nभाईचा बड्डे पडला महागात बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा\nफेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्सचा रेकॉर्डतोड खप, प्रत्येक मिनिटाला तब्बल दीड कोटींची…\nअशोक चव्हाणांचं 'ते' वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका\nमहाविकास आघाडीचं सरकार पाडूनच दाखवावं; अशोक चव्हाण यांचं विरोधकांना खुलं…\nभाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे 'अ‌ॅक्शन मोड'मध्ये, नेते-कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या बैठका सुरु\nजनता नारायण राणेंना लवकरच त्यांची जागा दाखवेल; शिवसेनेचा पलटवार\nकुत्र्याला वाचवणं जिवावर बेतलं, 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू,…\nमेहबुबा मुफ्तींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात युवक आक्रमक; निषेध नोंदवत मुफ्तींच्या कार्यालयासमोर…\nलग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\n…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले\nKangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च\nसलग तिसऱ्या दिवशी लासलगावसह प्रमुख 15 बाजार समित्यांत कांद्याचा लिलाव बंद, 80 ते 90 कोटींची उलाढाल ठप्प\nलग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\n…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले\nKangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/rana-da-suruvatila-kayrcha-he-kam/", "date_download": "2020-10-28T13:41:31Z", "digest": "sha1:JUBUWDD3X3LE33SCALBCR4MTROISCIED", "length": 12447, "nlines": 81, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "संघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता! वाचा सविस्तर… – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nलोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ही मालिका फक्त महाराष्ट्राच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. अभिनेता हार्दिक जोशीने तर राणा दा बनत अक्षरक्ष: धुमाकुळ घातला. हार्दिकने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत रसिकांना त्याचा प्रत्येक अंदाज भावत आहे. त्यामुळे अल्पावधीतच राणा दाने रसिकांची मनं जिंकली. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. टीआरपी रेटिंगमध्ये ही मालिका अव्वल असते. “कोल्हापूरची संस्कृती, रांगडी भाषा, कुस्ती परंपरा जपणारा आणि शेतकरी वारसा साणारा राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हा मालिकेत एंट्री करण्��ापूर्वी बॉलिवडूमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचा. हार्दिक जोशी हा उत्तम डान्सर देखील आहे.अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या गाण्यात हार्दिक जोशीने साईड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने रितसर ट्रेनिंग देखील घेतले आहे.\nइतरांप्रमाणे हार्दिकला देखील संघर्ष काही चुकला नाही. त्यालाही उत्तम काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले आहे. हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. त्यानंतर त्याला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. मात्र त्याला खरी लोकप्रियता, पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ही केवळ तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळेच मिळाली आहेत..राणादाची शरिरयष्टीवर अनेक तरूणी फिदा होतात. तो देखील फिटनेस फ्रिक अभिनेता आह. कधीच वर्कआऊट आणि डाएटकडे तो दुर्लक्ष करत नाही. राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने १५ किलो वजन वाढवलं होतं तेच आता रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी १५ दिवसांत ८ किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले. अर्थात या मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच हार्दिक जोशीसाठी देखील करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा आहे.\nराणादाची शरिरयष्टीवर अनेक तरूणी फिदा होतात. तो देखील फिटनेस फ्रिक अभिनेता आह. कधीच वर्कआऊट आणि डाएटकडे तो दुर्लक्ष करत नाही. राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने १५ किलो वजन वाढवलं होतं तेच आता रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी १५ दिवसांत ८ किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले. अर्थात या मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच हार्दिक जोशीसाठी देखील करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा आहे.\nराणादाची शरिरयष्टीवर अनेक तरूणी फिदा होतात. तो देखील ���िटनेस फ्रिक अभिनेता आह. कधीच वर्कआऊट आणि डाएटकडे तो दुर्लक्ष करत नाही. राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने १५ किलो वजन वाढवलं होतं तेच आता रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी १५ दिवसांत ८ किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले. अर्थात या मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच हार्दिक जोशीसाठी देखील करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा आहे.\nअभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, झी मराठी वरच्या या सिरीयल मध्ये करते काम…\nपहा, WWE रेसलर्सच्या सुंदर मुली, यातील नंबर 3 तर सर्वात हॉ*ट प्लेअर आहे…\nरात्रीस खेळ चाले २ नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, तुमची आवडती मालिका संपणार..\nया कारणामुळे तुमची आवडती मयंती लँगर यावेळी अँकरिंग करत नाहीये, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल…\nचालू शो मध्ये “टेरेंसने नोरा ला चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श” नोरा म्हणाली त्याने मला मुद्दाम. . व्हिडीओ झाला व्हायरल. .\nवयाचे १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच या 4 मुली झाल्या व्हायरल, एकीचा तर तसला व्हिडीओ इंटरनेटवर झाला होता लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-base-of-marathwada-was-gone/articleshow/77373076.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-28T13:32:08Z", "digest": "sha1:IXJVLLWL3V55LUEE3LSU4QB3X2XU72XN", "length": 15107, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने मराठवाड्याचा आधार गेला. सिंचन, प्रशासन, राजकीय, सामाजिक क्षेत्रात निलंगेकरांचे मोलाचे योगदान होते.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने मराठवाड्याचा आधार गेला. सिंचन, प्रशासन, राजकीय, सामाजिक क्षेत्रात निलंगेकरांचे मोलाचे योगदान होते. मराठवाडा त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.\nकठोर शिस्तीचे प्रशासक म्हणून ओळख असलेले निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना कायम न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले नेते म्हणून डॉ. निलंगेकर कायम आठवणीत राहतील, अशा शब्दांत नेत्यांनी आदरांजली अर्पण केली.\nशिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्यासाठी केलेले काम कधीच विसरू शकत नाही. सिंचन विभागात केलेले कार्य उल्लेखनीय होते. मुख्यमंत्रिपदावर पोचून त्यांनी कायम सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला.\n- रामकृष्ण बाबा पाटील, माजी खासदार\nमराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, अत्यंत चांगला माणूस, काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला जुन्या विचारांचा माणूस गेला. मराठवाड्याच्या सिंचनासाठी त्यांनी बरेच काम केले. त्यांनी सुरू केलेली कामे अपूर्ण राहिली ही खंत आहे.\n- उत्तमसिंह पवार, माजी खासदार\nआम्ही शिवाजीराव पाटील निलंगेकरांसोबत काम केले. मनमिळावू, कार्यकर्त्याला न्याय देणारे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्यानंतर ते राज्याचे नेते झाले. १९७२मध्ये दुष्काळ पडला. १९७३मध्ये आम्ही तत्कालीन आमदार शकुंतलाबाई पाटील यांच्या नेतृत्वात वैजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मागण्या घेऊन मुंबईला गेलो. निलंगेकर यांच्याकडे पाटबंधारे खाते होते. वैजापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत नांदूर मधमेश्वर कालव्याचे काम सुरू केले तर न्याय मिळेल, अशी भूमिका मांडली. त्यांनी आम्हाला लगेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे नेले. हा प्रस्ताव सांगितला आणि त्यास मान्यता मिळाली. सुराळा (ता. वैजापूर) येथे कालव्याच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी स्वत: निलंगेकर आणि राज्यमंत्री आबासाहेब निंबाळकर दोघेही उपस्थित होते. १२८ किलोमीटरचा कालवा रोजगार हमी योजनेतून झाला. याचे संपूर्ण श्रेय निलंगेकर यांना आहे. गंगापूर व वैजापूर तालुका हे कधीच विसरणार नाही.\n- भाऊसाहेब ठोंबरे, माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, औरंगाबाद\nसर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. औरंगाबाद खंडपीठ स्थापन झाले ते केवळ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे. त्यानंतर बीड, लातूर, निलंगा कोर्टाच्या इमारती उभ्या राहण्यात निलंगेकरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी तालुका कोर्ट होते तेथे जिल्हा कोर्ट स्थापन झाले, हे सुद्धा निलंगेकर यांच्यामुळेच. मराठवाड्याला राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात निलंगेकरांनी न्याय मिळवून दिला.\n- विजय साकोळकर, ज्येष्ठ विधिज्ञ\nकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मराठवाड्यानंतर राज्यावर निलंगेकरांच्या कार्याची छाप होती. त्यांच्या मुशीत अनेक नेते घडले. मनमिळावू आणि दूरदृष्टी असणारा मराठवाड्याचा आधार हरपला.\n- मोहन देशमुख, काँग्रेस नेते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमराठवाड्यात ९४ दिवस पावसाचे...\n'महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर मोदी सरकारकडून अन्याय...\nपीक कर्ज वाटप ठप्प...\nऔरंगाबाद शहराचा उपग्रहाद्वारे विकास आराखडा...\nCoronavirus in Aurangabad: औरंगाबादमध्ये ४९७ करोनाबळी; रुग्णसंख्या पोहचली १५२११ वर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर मराठवाडा औरंगाबाद shivajirao patil nilagngekar Former CM Of Maharashtra Congress leader\nदेशबिहार निवडणूक: भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार\nनाशिकउद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा; शरद पवारांनी लगावला 'हा' सणसणीत टोला\nक्रीडामुंबई आणि आरसीबी आज रंगणार महत्वाचा सामना\nअहमदनगरइंदुरीकर प्रकरणी सुनावणी लांबणीवर; 'ही' माहिती बाहेर कशी आली\nगुन्हेगारी'या' शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली 'सुपारी'\nक्रिकेट न्यूजरोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर; BCCIच्या दुखापत व्यवस्थापनवर प्रश्न चिन्ह\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ट्रम्प यांना मोठे 'यश'\nमुंबईमराठीचा अपमान; कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर\nमोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले\nमोबाइलiPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे\nरिलेशनशिप‘या’ तीन राशीचे लोक असतात आपल्या जोडीदाराविषयी अत्यंत पझेसिव्ह\nप्रेरक कथा'असे' लागले भारतीय रेल्��ेच्या प्रत्येक डब्यात शौचालय; वाचा, रंजक कथा\nब्युटीकरवा चौथसाठी हवाय खास लुक, घरच्या घरी तयार करा हे ५ फेस पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/shobha-deshpande-fights-for-marathi-language-in-mumbai/", "date_download": "2020-10-28T14:08:32Z", "digest": "sha1:NO3QJBZU4EL7VRR7D5XIA56RSTTBIT3M", "length": 7459, "nlines": 77, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मराठी लढा: वयस्कर लेखिकेने जिद्दीच्या जोरावर हिंदी सराफाला नमवले - Puneri Speaks", "raw_content": "\nमराठी लढा: वयस्कर लेखिकेने जिद्दीच्या जोरावर हिंदी सराफाला नमवले\nमराठीत बोलण्याची मागणी केल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक देत सोने विकण्यास मनाई करत पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर काढलेल्या लेखिका शोभा देशपांडे यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आलेले आहे.\nतब्बल २० तास दुकानासमोर ठिय्या मांडलेल्या शोभा देशपांडे यांची सराफाने क्षमा मागितली आहे. “माझा जन्म मुंबईचाच, मला क्षमा करा” अशा शब्दात सराफने क्षमा मागितली. काल दुपारपासून ठिय्या देऊन बसलेल्या शोभा यांनी आपल्या जिद्दीने सराफाला झुकवले आहे.\nमनसे चे संदीप देशपांडे यांनी या प्रकरणात आता उडी घेतली आणि चित्र पालटले. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिल्यानंतर सराफने सकाळी येऊन शोभा देशपांडे यांची क्षमा मागितली.\nगुरुवारी दुपारपासून शोभा देशपांडे यांनी दुकानासमोरील फूटपाथवरच ठिय्या मांडला होता. याची माहिती मिळताच संदीप देशपांडे यांनी त्याठिकाणी पोहचून या आंदोलनाचा छडा लावला.\nनक्की काय घडले होते\nशोभा रजनीकांत देशपांडे या गुरुवारी दुपारी त्या कुलाबा भागातील ससून डॉक परिसरातील महावीर ज्वेलर्स मध्ये कानातील रिंग खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. दुकानदार हिंदीत संवाद साधत असल्याने त्यांनी मराठीत बोलावे अशी विनंती केली. दुकानदाराने गुर्मी दाखवत मराठीत बोलण्यास नकार दिला. आवडलेल्या रिंग घेण्यास तयार असलेल्या देशपांडे यांनी रिंग विकण्यास नकार दिला. यावर शोभा देशपांडे यांनी नियमाप्रमाणे दुकानाचे लायसन्स मागितले, दुकानदार लायसन्स दाखवायला तयार नसल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दुकानदाराची बाजू घेत शोभा देशपांडे यांनाच दुकानाबाहेर ढकलून दिले असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला.\nयाबाबत पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे. मराठीसाठी लढणाऱ्या लेखिकेला मदत करण्याऐवजी दुकानदाराबरोबर शोभा देशपांडेंना दुकानाबाहेर काढल्याने पोलिसांच्या कारवाईवर टीका होत आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nCSK Vs KKR Memes: मॅच हरल्यावर धोनी, केदार जाधव यांच्यावर मिम्स चा पाऊस\nमिर्जापुर 2 ट्रेलर: गुड्डू आणि कालीन भैया यांच्यात रंगणार घमासान\n अडीच लाखात BMW ची नवी बाईक लाँच\nNext articleपिंपरी चिंचवड वर्धापन दिन: माहिती, वैशिष्ट्ये आणि सर्वकाही\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ankita-lokhande-photoshoot-video-viral-on-internet-in-marathi-traditional-outfit-ssj-93-2304746/", "date_download": "2020-10-28T14:21:45Z", "digest": "sha1:5VBQOTQPRDVT4OLFQN3R6KDCVSBZ7OB5", "length": 12413, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ankita lokhande photoshoot video viral on internet in marathi traditional outfit ssj 93 | नऊवारी साडी अन् दागिण्यांचा थाट; पाहा अंकिता लोखंडेचं ‘नवरात्री स्पेशल’ फोटोशूट | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nनऊवारी साडी अन् दागिण्यांचा थाट; पाहा अंकिता लोखंडेचं ‘नवरात्री स्पेशल’ फोटोशूट\nनऊवारी साडी अन् दागिण्यांचा थाट; पाहा अंकिता लोखंडेचं ‘नवरात्री स्पेशल’ फोटोशूट\nअंकिता लोखंडेचा अस्सल मराठमोळा साज\nनवरात्र सुरु झालं आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं व उत्साहाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. यंदा करोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येकालाच हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. मात्र, प्रत्येक भक्तामध्ये देवीची आराधना, तिची सेवा करण्याचा उ���्साह कायम आहे. यामध्ये सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही घट बसले आहेत, देवीची स्थापना झाली आहे. यामध्येच अनेक अभिनेत्रींनी या दिवसांमध्ये खास फोटोशूट केलं आहे. यात अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील मागे राहिलेली नाही.\nअभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिताचा मराठमोळा लूक दिसून येत आहे. तिने फोटोसोबत काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. या फोटो, व्हिडीओमध्ये अंकिताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर अस्सल मराठमोळ्या दागिण्यांचा साज केला आहे.\n“मराठमोळ्या दागिण्यांवरचं प्रेम, पारंपरिक मराठी पदार्थ आणि मराठमोळी नववधू”, असं कॅप्शन अंकिताने या फोटोला दिलं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.\nदरम्यान,सध्या सगळीकडे नवरात्रीचे वारे वाहत असल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देवीला नेसवल्या जातात. त्यामुळे अनेक महिला,तरुणी आणि काही वेळा पुरुषदेखील देवीच्या साड्यांचा रंग फॉलो करताना दिसतात. यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकरोनामुळे नवरात्रीत वाद्यवृदांवर संक्रांत\nसंघर्ष हीच प्रेरणा : प्राजंल पाटील\nVIDEO: माणुसकीचा खरा अर्थ जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी कुमकर\nकार्यक्रम व्यवस्थापन कंपन्या मरणासन्न अवस्थेत\nVIDEO: कॅशलेस दुकानाद्वारे कष्टकऱ्यांची मदत करणाऱ्या अनघा ठोंबरे\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला क��ंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 स्वप्नील जोशीचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का\n2 पुन्हा एकदा पॉपकॉर्न संगे..\n3 चित्रपटसृष्टीवरचे आरोप हे टाळेबंदीतील नैराश्याचे प्रतीक\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/read-what-modi-thackeray-discussed-10882", "date_download": "2020-10-28T14:11:14Z", "digest": "sha1:6AIGK6ZLT3RRU3DISAWQLWNNUVX2RLH4", "length": 12848, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वाचा I मोदी-ठाकरेंमध्ये कश्यावर चर्चा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाचा I मोदी-ठाकरेंमध्ये कश्यावर चर्चा\nवाचा I मोदी-ठाकरेंमध्ये कश्यावर चर्चा\nवाचा I मोदी-ठाकरेंमध्ये कश्यावर चर्चा\nबुधवार, 17 जून 2020\n“आपल्या एका गोष्टींची काळजी घ्यायची आहे की, करोनाला जितकं रोखता येईल, त्याचा प्रसार जितका रोखता येईल, तितकीच आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालय उघडतील. बाजारपेठा खुल्या होतील. वाहतुकीची साधन सुरू होतील आणि तितक्याच रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.\nकरोनामुळे ज्या राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा राज्यांचे मुख्यमंत्री आजच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे, नागपूरसह उर्वरित भागातील करोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करू शकतात. विशेषतः देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील परिस्थिती सुधारण्यासाठी मोदी काही सूचना मुख्यमंत्र्यांना करू शकतात. त्याचबरोबर सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती घेऊ शकतात. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.करोनाचा उद्रेक झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला होता. आज होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर,तेलंगणा, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.\n“आपल्या एका गोष्टींची काळजी घ्यायची आहे की, करोनाला जितकं रोखता येईल, त्याचा प्रसार जितका रोखता येईल, तितकीच आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालय उघडतील. बाजारपेठा खुल्या होतील. वाहतुकीची साधन सुरू होतील आणि तितक्याच रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी नवे पर्याय खुले होतील. त्यांचं उत्पन्न वाढेल व साठवण करण्याच्या सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं, तेही आपण कमी करू शकू,” असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.\nकरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. त्यानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी लॉकडाउन हळूहळू शिथील केला जात असून, अनलॉक १ जाहीर करून दोन आठवडे लोटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी व पुढील योजना ठरवण्यासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. दोन टप्प्यात ही बैठक असून, पहिल्या दिवशी २१ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज (१७ जून) महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत.\nमुख्यमंत्री महाराष्ट्र maharashtra उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai पुणे विषय topics नरेंद्र मोदी narendra modi गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश madhya pradesh पश्चिम बंगाल कर्नाटक बिहार आंध्र प्रदेश जम्मू जम्मू-काश्मीर खत fertiliser रोजगार employment उत्पन्न\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत ���हाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nराज्यपालांच्या 'त्या' पत्रावर अमित शाहांनाही नाराजी, अमित शहा काय...\nराज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले होते. त्यावरुन...\nमंदिरं खुली करण्यावरुन पवारांचं मोदींना पत्र, राज्यपालांबद्दल केली...\nराज्यपालांनी मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त...\n‘एमपीएससी’ परीक्षेचा तिढा कायम, तर आजपासून मराठा क्रांती ठोक...\nमराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून, मराठा क्रांती ठोक...\n राज्यात पुन्हा पुढचे 6 महिने बंधनं लादण्याची शक्यता -...\nकोरोनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासह जगाला ग्रासलंय. त्यामुळे आता सर्वांचीच चिंता...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/maratha-kranti-morcha-calls-bandh-solapur-district-61827", "date_download": "2020-10-28T14:16:34Z", "digest": "sha1:EP3QPVAVIAMCHXK4YHMXUWJPGCU3MNJC", "length": 15105, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मराठा क्रांती मोर्चाची सोलापूर जिल्हा बंदची हाक - Maratha Kranti Morcha calls for bandh in Solapur district | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा क्रांती मोर्चाची सोलापूर जिल्हा बंदची हाक\nमराठा क्रांती मोर्चाची सोलापूर जिल्हा बंदची हाक\nमराठा क्रांती मोर्चाची सोलापूर जिल्हा बंदची हाक\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nसरकारने आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा, अन्यथा 21 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा बंद केला जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजीराव साखळकर यांनी दिला.\nपंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा, अन्यथा 21 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा बंद केला जाईल, असा इशारा मर���ठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजीराव साखळकर यांनी आज दिला.\nअकलूज तेथे आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बंदची हाक देण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगित केले आहे. यावर राज्य सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, राज्य सरकारने अध्यादेश काढावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत राज्यभरात आंदोलन करण्याचा ही इशारा देण्यात आला आहे.\nका उखडले पालकमंत्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर \nमराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा 21 सप्टेंबरपासून सोलापूर जिल्हयासह राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा ही साखळकर यांनी दिला आहे.\nबैठकीस हर्षध भोसले, आबासाहेब वाघमारे, भोजराज माने, महेश डोंगरे, प्रवीण देशमुख, समाधान इंगोले देशमुख, अमर रेसवडकर, निनाद पाटील, श्रीनिवास पाटील आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nमराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले.\nते म्हणाले, \"हा विषय अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता नव्हती. गेल्या वेळी विधीमंडळातल्या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. त्यावेळी आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होते. आज चित्र बदलले असले तरी सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाच मताचे आहेत,''\nठाकरे पुढे म्हणाले, \"सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथे आपण जिंकलो. पहिल्या सरकारने त्यावेळी दिलेले वकिल आपण बदलेले नाहीत. उलट त्यात वाढ केली आहे. सर्वोत्तम वकिल दिले आहेत. काही संस्था - व्यक्तींनी आपल्या पसंतीचे वकिल दिले आहेत. हे सर्वजण आपापल्या पद्धतीने बाजू मांडत आहेत. न्यायालयात युक्तीवाद करायला आपण कमी पडलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र मोठ्या बेंचसमोर जायला परवानगी दिली आहे, ही लढाई आपण नक्की जिंकू,\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nधक्कादायक : 'आरोग्य सेतू'ची सक्ती...पण अॅप बनवले कुणी हेच माहिती नाही\nनवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकार आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप्लिकेशनसाठी अतिशय आग्रही आहे. मात्र, हे अॅप कोणी बनवले, याची माहिती देण्यास राष्ट्रीय...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nइंदोरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी आता दिवाळीनंतर\nसंगमनेर : अपत्यप्राप्तीच्या संदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अडचणीत सापडले...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसांगलीत जयंत पाटलांचे प्रेम नक्की कोणावर..\nसांगली : जयंतरावांनी सांगलीत 2008 मध्ये केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण त्यानंतर...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nविधान परिषदेवर विदर्भातून कुणाला लागणार लॉटरी \nनागपूर : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांवर पुढील सहा वर्षांसाठी आमदार नियुक्त होणार आहे. महाविकास आघाडीने प्रत्येकी चार जागा वाटून...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nनाशिकचा कांदा बिहारच्या राजकारणात आणणार डोळ्यातून पाणी\nनाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साठवणुकीच्या निर्बंधामुळे कांद्याचे आगारातील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या दोन दिवसांपासून ठप्प...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nसरकार government आरक्षण सोलापूर floods मराठा क्रांती मोर्चा maratha kranti morcha पंढरपूर सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षण maratha reservation मराठा समाज maratha community मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis आंदोलन agitation september कोरोना corona उद्धव ठाकरे uddhav thakare महाराष्ट्र काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party उच्च न्यायालय high court\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91c93f930935923-92893e93293e-90992d93e930923940924942928-92694790a-92f93e-92694193794d91593e93393e93293e-90992494d924930", "date_download": "2020-10-28T14:41:35Z", "digest": "sha1:KM42O6OWFST2BBGIEW6S2H2WJBKT7DLU", "length": 24885, "nlines": 111, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जिरवण ��ाला उभारणी — Vikaspedia", "raw_content": "\nअवर्षणप्रवण क्षेत्रातून वहातळीच्या पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून जात असते. या क्षेत्रातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे आता \"जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्याचे काम सामुदायिक पद्धतीने हाती घेणे आवश्‍यक आहे.\nयोग्य पद्धतीचे नियोजन व व्यवस्थापन करून उपाय केले तर दुष्काळातही पाणी समस्या कमी करणे शक्‍य होईल. त्यासाठी आपल्या पावसाची, जमिनीची वैशिष्ट्ये, पाणी व जमीन यांचा संबंध, आपला पाणलोट विकास कार्यक्रम, पाणीप्रश्‍न सोडविण्याचा सोपा उपाय, पावसाची बदललेली प्रवृत्ती, नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे निकष या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करावा लागणार आहे.\nआपल्या पावसाची वैशिष्ट्ये -\n-आपल्याकडे सुमारे 150 वर्षांच्या पावसाचा तपशील आहे, त्यावरून आपल्या पावसाची वैशिष्ट्ये समजावून घेऊन त्यांचा वापर करता येईल. आपल्या पावसाची वैशिष्ट्ये अशी आहेत.\n-पावसाळ्याचे 120 दिवस असतात, पैकी 50 ते 80 दिवसच पावसाचे असतात. एखाद्या क्षेत्रात जेवढे सेंटिमीटर पाऊस पडतो, तेवढे पावसाचे दिवस असतात. पाऊस- कोरडे दिवस असे चक्र पावसाळ्याच्या 120 दिवसांत सुरू राहते.\n-पावसाचे सात वर्षांचे चक्र असते, पैकी तीन वर्षे कमी पावसाची, दोन वर्षे मध्यम पावसाची व दोन वर्षे अतिवृष्टीची असतात.\n-कमी पाऊस व अति पाऊस यांत सरासरीपेक्षा 25 टक्‍क्‍यांपर्यंत कमी किंवा जास्त पावसाची नोंद होते.\n-पडणाऱ्या पावसापैकी 50 टक्के पाऊस रिमझिम स्वरूपाचा व 50 टक्के जमिनीवरून पाणी वाहणारा असतो. ताशी अर्धा सें.मी. वेगाने पाऊस पडला तर पाणी जमिनीवरून उताराकडे वाहू लागते.\n-50 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात 25 सें.मी. पाऊस वहातळीचा असतो, म्हणजे एकरी दहा लाख लिटर पाणी जिरवण्यासाठी उपलब्ध होते. ते अडवून जिरविले नाही, तर जमिनीवरून वाहून निघून जाते. हे पाणी जिरविले तर आपला प्रश्‍न सुटू शकतो.\nआपल्या जमिनीची वैशिष्ट्ये -\nपाणी जमिनीत जिरविण्यासाठी जमिनीची वैशिष्ट्ये समजावून घेणे जरुरीचे आहे.\nअवर्षणप्रवण क्षेत्रात जमीन खोल आहे, त्यामुळे या जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चांगली आहे.\nविदर्भ, मराठवाड्यातील काळ्या जमिनी 15-20 टक्के फुगणाऱ्या व त्यामुळे पाणी जिरण्यास प्रतिबंध करणाऱ्या आहेत, त्यामुळे विशेष रचना केल्याशिवाय येथे पावसाचे पाणी जमिनीत जिरू शकत नाही. मुरमाड जमिनीत पाणी मुरू शकते; मात्र अनेक ठिकाणी मुरमाड जमिनी काळ्या मातीच्या खाली आहेत. यासाठी जमिनीवरून नव्हे तर कडेने पाणी जमिनीच्या आत जाईल अशी व्यवस्था सर्व ठिकाणी करणे आवश्‍यक आहे.\nपाणी- जमीन यांचा संबंध व पाणलोट विकास कार्यक्रम -\n-आपल्या पाणलोट विकास कार्यक्रमात माथा ते पायथा असा विचार झाला; मात्र सपाट माळावरील वाहणारे पाणी जिरविण्याचा फारसा विचार झाला नाही. हे सपाटीचे क्षेत्र फार मोठे आहे, त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातून वहातळीच्या पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून जाताना आढळते.\n-वहातळीच्या पावसाचे पाणी जमिनीत साठवू शकलो, तर वार्षिक 50 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात आपण 25 सें.मी. म्हणजे दहा लाख लिटर पाणी प्रति एकर दरवर्षी जमिनीत साठवू शकू.\n-एक सेंटिमीटर रिमझिम पाऊस जमिनीचा पाच सें.मी. भाग भिजवू शकतो. सलग दोन- तीन दिवस पडणाऱ्या रिमझिम पावसाने, तसेच पाणलोट विकास कार्यक्रमातील प्रचलित एक फूट खोलीच्या चरांमुळे जमिनीचा कमाल एक मीटर खोलीपर्यंतचा भाग भिजू शकतो. त्यानंतर खंडित पावसाच्या दोन- तीन दिवसांतील ऊन व वाऱ्याच्या प्रभावाने पाणी केशाकर्षणाने वर येऊन बाष्पीभवनाने निघून जाते, त्यामुळे जमिनीत पाणी साठविण्यासाठी रिमझिम पाऊस किंवा एक फूट खोलीच्या चराचा फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे.\nपाणीप्रश्‍न सोडविण्याचा सोपा उपाय -\n-आपला पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी वहातळीच्या पावसाचे सर्व पाणी आपल्या जमिनीत खोलवर जिरविता आले पाहिजे.\n-प्रत्येक माळावर किंवा शेतजमिनीवर पावसाचे पाणी वाहून नेणारे लहान- मोठे नाले नैसर्गिकरीत्या तयार झालेले असतात. पावसाचे वाहणारे पाणी सर्व बाजूने त्या नाल्यांत येऊन त्या क्षेत्राच्या बाहेर निघून जात असते. हे पाणी जमिनीत जिरवले नाही, तर उन्हाळ्यात पाणीप्रश्‍न तयार होतो.\n-या \"पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे' आपण \"पाणी जिरविणाऱ्या नाल्यांत' रूपांतर करायला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नाला रुंद व खोल करायचा. उताराचे प्रमाण लक्षात घेऊन नाल्यात ठराविक अंतरावर पाच ते दहा मीटर रुंदीची माती तशीच ठेवायची. त्याच्या उताराच्या बाजूला आधार म्हणून 50 सें.मी. रुंदीचा दगड, सिमेंट, रेतीचा बांध घालायचा. जादा असलेले पाणी त्या दगड, सिमेंट, रेतीच्या बांधावरून पुढील खड्ड्यात जाईल, अशा प्रकारे खड्डे व दगड, सिमेंट, रेती बांध यांची मालिका करून सर्व नाला खोदून व बांधून काढायचा. याला \"पाणी जिरवण नाला' असे म्हणता येईल.\n-शिरपूर (जि. धुळे) येथे तालुक्‍यातील 35 गावांत असे \"पाणी जिरवण नाले' तयार केले आहेत, त्यामुळे परिसरातील गावे बारमाही बागायतीची झाली आहेत. जमिनीतील पाणीपातळी 150-200 मीटर खोलीवरून 10-12 मीटरवर आली आहे. या क्षेत्रात केवळ 50 सें.मी. पाऊस पडतो. शिरपूर तालुक्‍याला भेट देऊन कोणीही या जिरवण नाल्यांचा अभ्यास करू शकतो. या कामासाठी प्रति हेक्‍टरी एकदाच तीन हजार रुपये खर्च आला आहे (धरणे बांधून कालव्याने पाणी शेतीपर्यंत पोचविण्यासाठी हेक्‍टरी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो).\n-जिरवण नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात वहातळीचा पाऊस झाल्यावर हे पाणी स्वाभाविक नाल्यात येते. तेथे थांबून राहून जिरते. वाहतळीच्या पावसामुळे हेक्‍टरी केवळ दहा सें.मी. पाणी नाल्यात आले तरी ते दहा लाख लिटर होते आणि सर्वच्या सर्व जमिनीत जिरते, त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी हळूहळू वर येते.\nवार्षिक 50 ते 60 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात बागायतदारांना आवश्‍यक पाण्यासाठी आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाण्याची जरुरी नाही. जंगलांमुळे पाणी मुरविण्याचे जे काम होते ते आपल्या पाणलोट क्षेत्रात जिरवण तलावामुळे होईल.\nनाला रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे निकष -\nनाले कित्येक वर्षे त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी वाहून नेत आहेत. या काळात या क्षेत्रात काही वेळा अतिवृष्टी होऊन ते पाणी नाल्यांतून वाहून गेलेले असते. असे जास्तीत जास्त किती पाणी नाल्यातून वाहून गेले हे नाल्याच्या आकारावरून कळते, कारण असे जोरदार वाहून जाणारे पाणी नाल्याच्या दोन्ही बाजू व तळ घासून काढते. याच्या 15 ते 18 पट पाणी साठेल अशाप्रकारे नाला खोल व रुंद करावा लागत असतो. अशा प्रकारचा जोरदार पाऊस 15 ते 20 मिनिटेच पडतो. एक एकरावर एक सें.मी. वहातळीचे पाणी पडले तर ते 40 हजार लिटर होते. एका वेळी जास्तीत जास्त दोन सें.मी. पाऊस पडेल असे गृहीत धरून पाणलोट क्षेत्र मोजावे. त्यावरून नाल्यात किती पाणी साठविले पाहिजे हे कळू शकते; परंतु नाल्याच्या आकाराच्या 15-18 पट पाणी साठविण्याचा निकष हिशेबाला सोपा आहे.\nअतिवृष्टीच्या 15 ते 18 पट पाणी साठविण्यासाठी नाल्याच्या रुंदीच्या सहापट रुंदी वरच्या बाजूस ठेवावयाची व तळात तीनपट रुंदी ठेवावयाची. म्हणजे माती ढासळत नाही. नाल्याच्या खोलीच्या चार पट इतकी या खड्ड्याची खोली करावयाची. असे केल्याने 18 पट पाणी साठवणक्षमता तयार होते.\nनाल्यात एवढ्या खोलीनंतर दोन्ही बाजूच्या काठांच्या भिंतीत अनेक ठिकाणी पाणी जिरण्याच्या जागा उपलब्ध होतात. साठलेले पाणी त्या भेगांतून जमिनीत मुरते. जमिनीत उताराच्या दिशेने काळ्या दगडांपर्यंत जाऊन प्रति घनमीटर मातीत सुमारे 200 लिटर या प्रमाणात साठते. कालांतराने जोरदार वहातळीच्या पावसाच्या वेळी या जिरवण नाल्यातील खड्डे भरतात. हे पाणी जमिनीतच जाते. अशाप्रकारे चार ते पाच वेळा हे नाले भरून पाणी जिरले तर जमिनीत ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होऊ लागते. या जिरलेल्या पाण्यातील पाणी उपसून काढले जात नाही, त्याचा जमिनीत साठा राहतो. ज्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो (सात वर्षांत अशी किमान दोन वर्षे असतात), त्या वर्षी हा साठा आणखी वाढतो. शिरपूर येथे गेल्या पाच वर्षांत 40 ते 50 सें.मी. प्रमाणात वार्षिक पाऊस पडला आहे. तेथे \"नाला रुंदीकरण आणि खोलीकरण' केलेल्या 35 गावांत 10 ते 15 मीटर खोलीवर पाणी उपलब्ध आहे.\nपावसाची प्रवृत्ती बदलली असल्याचे यंदा तरी प्रकर्षाने जाणवले. खरीप पिकांना उपयोगी पडणारा पाऊस फारसा झाला नाही; परंतु अवर्षणप्रवण क्षेत्रात पडणारा वहातळीचा पाऊस (जो नेहमी 24-27 सें.मी. इतका पडतो) मात्र दरवर्षीइतकाच ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पडला. या क्षेत्रातील नाले अजूनही \"जिरवण नाले' झाले नसल्याने हे सर्व पाणी या क्षेत्राच्या बाहेर निघून गेले आहे. \"जिरवण नाले' असते तर इतका कमी पाऊस पडूनसुद्धा पाण्याची जमिनीतील पातळी वाढली असती, त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे आता \"जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे आवश्‍यक आहे. या नाल्यांचे \"जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्यासाठी हे नाले रुंद व खोल करावे लागतील. नाल्यांच्या परिसरात पडणारे सर्व पाणी या खड्ड्यांतून साचून राहून ते जमिनीत जिरावे, पाणलोट क्षेत्राच्या बाहेर निघून जाऊ नये इतकी साठवण क्षमता तयार करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी नाला रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे काही निकष आहेत.\n( लेखक जलव्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ आहेत)\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/police-training-center-be-started-bhosi-nanded-district-guardian-minister-ashok-chavan-nanded", "date_download": "2020-10-28T14:45:48Z", "digest": "sha1:DBSW72PBRHZBCNKYIJ7WPYFK4UMQP2BV", "length": 22456, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड जिल्ह्यात भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार- पालकमंत्री अशोक चव्हाण - Police Training Center to be started at Bhosi in Nanded District- Guardian Minister Ashok Chavan nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यात भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार- पालकमंत्री अशोक चव्हाण\nयेथील वाडी, तांडे व आदिवासी बहुल लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी शासन स्तरावर जे काही शक्य आहे ते सर्व उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नरत असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.\nनांदेड : इतर तालुक्याच्या तुलनेत भोकर तालुक्यातील आव्हाने वेगळी आहेत. इथली सर्वसामान्य जनता आजही आर्थिकदृष्ट्या किमान पातळीवरही सक्षम नाही. येथील वाडी, तांडे व आदिवासी बहुल लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी शासन स्तरावर जे काही शक्य आहे ते सर्व उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नरत असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.\nभोकर येथे सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रकाशराव देशमुख भोसीकर, नागनाथराव घिसेवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nआर्थिक तरतुदही करण्यात आली आहे\nभोकरच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिने मी सुरुवातीपासूनच यथाशक्य मदत करीत आलो आहे. आजही त्याच जबाबदारीने या भागात अधिक विकास कामे कसे होतील यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा ठिकाणापासून दूर असलेल्या गावांमध्ये जनतेच्या सुविधेसाठी ज्या काही आवश्यक शासकीय कार्यालयांची गरज आहे ती-ती कार्यालये त्या-त्या गावात जर आपण उपलब्ध केली तर सर्वसामान्यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याच्या त्रासासह त्याला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी शासनासंदर्भातील कामे पूर्ण करुन घेता येतील हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवला आहे. यादृष्टिने विचार करुन लवकरच नवीन न्यायालयाच्या इमारतीचे बांधकामही आपण सुरु करणार आहोत. यासाठी आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही लवकरच भोकर येथे सुरु करु असे सुतोवाचही त्यांनी केले.\nहेही वाचा - नांदेडचा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर, कोणता ते वाचा\nशेतीला पाणी कसे उपलब्ध होईल हेही पहावे लागेल\nइथल्या लोकांचे आर्थिक उत्पन्न जर वाढवायचे असेल तर कृषि विभागाला अधिक सक्षम करावे लागेल. शेतीला पाणी कसे उपलब्ध होईल हेही पहावे लागेल. याचदृष्टिने शासन स्तरावर विचार करुन आम्ही गोदावरी खोऱ्यातील जवळपास 29 टिएमसी पाणी ग्रामीण भागात पोहचवून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी मनापासून पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा\nभोकर रस्त्याचे काम अनेक कारणांमुळे आजवर रेंगळाले आहे. त्यातल्या त्यात भोकर-रहाटी हा रस्ता विविध अपघातांनाही निमंत्रण देत आहे. रस्ते विकासाच्या कामात जवळपास 18 ठिकाणी फेल झाले आहेत. या ठिकाणच्या रस्ते विकासाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवरुन हे काम कसे करता येईल याबाबत मी प्रयत्नशील आहे. भोकर ते रहाटी हे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुन हा प्रलंबित असलेला रस्ता सुमारे दिडशे कोटी रुपयांचा निधी लावून लवकरच पूर्ण करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भोकर तालुक्यात बोरुड समाज मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर वनाम���्ये रोजगार अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. अशा ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधणाऱ्यांना इथल्या नैसर्गिक संशाधनाशी मिळते-जुळते नवीन उद्योगाचे प्रशिक्षण त्यांना देता यावे यादृष्टिने नारवट येथे लवकरच बांबु प्रशिक्षण केंद्र व विक्री केंद्र साकारले जाईल, असे ते म्हणाले. म्हैसारोड ते किनवट नवा बायपास, नांदेड-मुदखेड-भोकर रस्ता, भोकर तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजना यासाठी सुमारे चारशे कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहे. सद्यस्थितीला रस्त्यांची बिकट स्थिती लक्षात घेता ज्या-ज्या ठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे तयार झाले आहेत त्या ठिकाणी साधा मुरुम, खडी टाकून तात्पुरत्या स्वरुपात या मार्गाचे रखरखाव करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.\nविकासासाठी जो मी निश्चय केला आहे\nयेत्या सहा महिन्यात रस्ते विकासाचे काम सुरळीत होईल असे सांगत त्यांनी हे वर्षे सर्वच दृष्टिने कठीन असून कोरोनाच्या काळातही आपण सर्वच बाजू सांभाळत जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या कसा उपलब्ध होतील यावर भर दिला. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आपण जुन्या इमारतीच्या जागेवर दोनशे खाटांचे बाह्य रुग्ण विभाग युद्ध पातळीवर पूर्ण करुन आपण सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले. भोकरसाठी चार नवीन रुग्णवाहिका आपण दिल्या असून विकासासाठी जो मी निश्चय केला आहे तो मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी केले तर कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी प्रस्ताविक इमारतीची माहिती दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोटच्या मुलांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nदाभोळ : दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथील एका 26 वर्षीय विवाहितेने काल (ता. 27) रात्री आपल्या दोन लहान मुलांसह गावातील जंगलात असलेल्या...\nसांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध\nजुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात...\n''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''\nनाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी...\nपनवेल पालिकेवर भाजपचेच वर्चस्व; स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी\nपनवेल - पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून महिला व बालकल्याण...\n\"कांचन' की \"गटार' गंगा सोसायटी महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष; रहिवाशी व्यक्त करताहेत संताप\nदक्षिण सोलापूर ः सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर महापालिकेत समावेश झालेल्या सैफुल परिसरातील कांचनगंगा सोसायटीत अद्यापही रस्ते, पथदिवे अन्‌ ड्रेनेजलाईन...\n'ओबीसी' उपसमितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळाला सादर करणार - छगन भुजबळ\nनाशिक : इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा व इतर लाभांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन परिणामकारक कार्यवाही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/04/blog-post_40.html", "date_download": "2020-10-28T13:30:42Z", "digest": "sha1:6HZDEL2AQC55HA65EJIYD7OXPBNSVBDN", "length": 24415, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(८८) मग हे तुम्हाला झाले तरी काय आहे की दांभिकासंबंधी तुमच्या दरम्यान मतभिन्नता किंवा दुमत आढळते११६ वस्तुत: जे दुष्कर्म त्यांनी कमावि��े आहे त्यांच्यामुळे अल्लाहने त्यांना परत फिरविले आहे.११७ काय तुम्ही हे इच्छिता की ज्याला अल्लाहने सरळमार्गावर आणले नाही त्यांना तुम्ही सरळमार्गावर आणाल वस्तुत: ज्याला अल्लाहने मार्गभ्रष्ट केले त्याच्यासाठी तुम्हाला कोणताच सन्मार्ग आढळणार नाही.\n(८९) ते तर हे इच्छितात की ज्याप्रमाणे ते स्वत: नाकारणारे आहेत त्याचप्रमाणे तुम्हीही नाकारणारे बनावे, म्हणजे तुम्ही व ते सर्वजण एकसारखेच व्हावे. म्हणून त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र बनवू नका जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात देशांतर (हिजरत) करून येत नाहीत, आणि जर ते स्थलांतरापासून पराङ्मुख राहतील तर जेथे आढळतील तेथे त्यांना पकडा व ठार करा११८ आणि त्यांच्यापैकी कोणासही आपला मित्र व सहाय्यक बनवू नका.\n(९०) परंतु ते दांभिक या आदेशाला अपवाद आहेत जे एखाद्या अशा जनसमुदायाला जाऊन मिळतील ज्याच्याशी तुमचा करार आहे.११९ अशाचप्रकारे ते दांभिकदेखील अपवाद आहेत जे तुमच्यापाशी येतात आणि युद्धाविषयी त्यांचे मन खिन्न आहे, ते तुमच्याशीही युद्ध करू इच्छित नाहीत आणि आपल्या लोकांशीही नाही. अल्लाहने इच्छिले असते तर त्यांना तुमच्यावर लादले असते आणि तेदेखील तुमच्याशी लढले असते. म्हणून जर ते तुमच्यापासून अलिप्त झाले आणि लढाईपासून दूर राहिले आणि तुमच्याकडे सलोखा व शांतीचा हात पुढे केला तर त्यांच्यावर हात उचलण्याचा कोणताच मार्ग अल्लाहने तुमच्यासाठी ठेवला नाही.\n(९१) आणखी एका प्रकारचे दांभिक तुम्हाला असे आढळतील जे इच्छितात की तुमच्याकडूनदेखील अभय लाभावे व आपल्या लोकांकडूनसुद्धा, पण जेव्हा कधी त्यांना उपद्रवाची संधी लाभेल तेव्हा ते त्यात उडी घेतील. असले लोक जर तुमच्याशी दोन हात करण्यापासून दूर राहत नसतील आणि समेट व शांती तुम्हापुढे सादर करत नसतील व आपले हात आवरत नसतील तर जेथे ते सापडतील त्यांना धरा व मारा, त्यांच्यावर हात टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला उघड अधिकार देऊन टाकला आहे.\n११६) येथे त्या दांभिक मुस्लिमांच्या समस्येवर विचार केला आहे ज्यांनी मक्का येथे आणि अरबच्या इतर ठिकाणी इस्लामचा स्वीकार तर केला होता परंतु हिजरत (देशत्याग) न करता व `दारूल इस्लाम'मध्ये (इस्लामी राज्यात) न जाता अनेकेश्वरवादी बरोबर राहात होते. ते इस्लाम विरोधी बहुतेक कारवायांमध्ये त्यांच्यासोबत भाग घेत होते. त्यांच्��ाशी कोणता मामला करावा याची मोठी समस्या मुस्लिमांसमोर होती. काही म्हणत की शेवटी ते मुस्लिमच आहेत. कलमा पढतात, नमाज अदा करतात, रोजे ठेवतात आणि कुरआनची तिलावत करतात. यांच्याशी विद्रोही सारखा व्यवहार कसा होईल अल्लाहने या रूकुअमध्ये (प्रभाग) याच समस्येचे उत्तर दिले आहे. या ठिकाणी हे स्पष्ट समजून घेतले पाहिजे अन्यथा फक्त येथेच नव्हे तर कुरआनच्या त्या सर्व आयतींना समजण्यात मोठी घोडचूक होईल जिथे हिजरत न करणाऱ्या मुस्लिमांचा समावेश दांभिकात केला आहे. सत्य हे आहे की जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीनाकडे हिजरत केली तेव्हा एक लहानसा भूभाग अरबच्या धरतीवर असा मिळाला की जेथे एक ईमानधारकाला आपल्या इस्लामी जीवनपद्धतीच्या सर्व आवश्यकतांना पूर्ण करणे संभव होते. म्हणून जाहीर आदेश देण्यात आला की जेथे कोठे ईमानधारक असतील आणि ते विरोधकांमुळे दबलेले आहेत, त्यांना इस्लामी जीवनपद्धतीने आपले जीवन जगणे अशक्य प्राय आहे; तेथून ते हिजरत करून `दारूल इस्लाम' मदीना येथे त्यांनी यावे. त्या वेळी हिजरत करण्याचे ज्यांच्यात सामथ्र्य होते आणि फक्त यासाठी आले. नाहीत की त्यांना त्यांचे घरबार, नातेवाईक आणि भौतिक स्वार्थ इस्लामपेक्षा जास्त महत्त्वाचे होते; ते सर्व दांभिक, ढोंगी (मुनाफिक) घोषित केले गेलेत. जे लोक त्या वेळी खरोखरी विवश होते त्यांचा `कमजोर' (मुस्तजआफीन) लोकांत समावेश केला गेला जसे पुढे रूकअ १४ मध्ये येत आहे. आता हे स्पष्ट आहे की `दारूल कुफ्र' चा रहिवाशी एखाद्या मुस्लिमास केवळ हिजरत न केल्याने मुनाफिक (दांभिक) याच स्थितीत समजले जाऊ शकते की जेव्हा दारूल इस्लामकडे सर्व मुस्लिमांना बोलाविले गेले असेल किंवा त्यांच्यासाठी आपले दार उघडे ठेवले असेल. या स्थितीत ते सर्व मुस्लिम दांभिक ठरतील जे `दारूल कुफ्र'ला `दारूल इस्लाम' बनविण्याचे प्रयत्नसुद्धा करीत नाही आणि सामथ्र्य असून हिजरतसुद्धा करीत नाहीत. परंतु `दारूल इस्लाम' कडून बोलाविले गेले नसेल आणि आपले दार मुहाजिरांसाठी उघडे ठेवले नसेल तर अशा स्थितीत हिजरत न करणे एखाद्या मुस्लिमाला दांभिक बनवू शकत नाही. तो मुनाफिक त्या वेळी ठरेल ज्यावेळी त्याच्या हातून दांभिकतेचे कार्य घडेल.\n११७) म्हणजे ज्या दुरंगी आणि परलोक जीवनाऐवजी लौकिक या जगातील प्राधान्य देण्याची वृत्ती त्यानी अवलंबलेली आहे, त्यामुळे अल्लाहने त्यांना त्याच दिशेने फेरले आहे, ज्या दिशेने हे लोक आले होते. त्यांनी विद्रोहातून इस्लामकडे वाटचाल केली. परंतु याकडे आल्यानंतर ज्या एकाग्रचित्त होण्याची आणि बलिदानाची गरज होती तसेच परलोक जीवनावर प्रगाढ विश्वासाची गरज होती ज्यामुळे मनुष्य मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या या जगातील जीवनाचा त्याग करू शकतो; हे सर्व त्या लोकांना प्रिय वाटले नाही आणि म्हणून जेथून आले तिकडेच पलटून गेले. आता त्यांच्याविषयी मतभेद कोणत्या मुद्यावर होऊ शकतो\n११८) हा आदेश त्या दांभिक मुस्लिमांसाठी आहे जे युद्धरत इस्लामविरोधी राष्ट्राशी संबंध ठेवून आहेत आणि इस्लामी राजवटी विरोधी शत्रुतापूर्ण कारवायात ते व्यावहारिक रूपात भाग घेतात.\n११९) हा अपवाद या आदेशाचा नाही, ``त्यांना मित्र व सहाय्यक बनविले जाऊ नये'' तर या आदेशाशी आहे, ``त्यांना धरावे आणि मारावे'' अर्थ आहे की ईमानधारकाचे ढोंग करणारे मुस्लिम ज्यांना ठार मारणे आवश्यक आहे, त्यांनी जर एखाद्या इस्लामविरोधी राज्यात आश्रय घेतला ज्याच्याशी इस्लामी राज्याचा करार झालेला आहे; तर त्यांच्या क्षेत्रात त्या दांभिक मुस्लिमांचा पाठलाग करता येणार नाही. तसेच हेही योग्य नाही की इस्लामी राज्याचा एखादा मुस्लिम निष्पक्ष राज्यात गेल्यानंतर एखाद्या दांभिक मुस्लिमास पाहून त्याला ठार मारील. येथे सन्मान दांभिक मुस्लिमाच्या रक्ताचा नाही तर कराराचा आहे.\nसुनीलकुमार सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला विश...\n२६ एप्रिल ते ०२ मे २०१९\nअसत्य प्रधान युगात सत्यवानांनी काय करावे\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nमुस्लिम समाजातील मुले शिक्षणापासून वंचित का\nइकबाल मुकादम यांच्या ‘अकल्पित’ या पुस्तकाचे प्रकाश...\nसंबोधी पुरस्कार मिनाज सय्यद यांना प्रदान\nहर एक घर में दिया भी जले, अनाज भी हो..\nइस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nभारतीय राजकारणात क्रांतीची गरज\nये लाव रे तो व्हिडीओ’\nभारतातल्या मुसलमानांचा नेता कोण असायला हवा\n१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०१९\nनिकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्र...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआधुनिक तंत्रज्ञान आणि भूतकाळातील सोनेरी क्षण\nसर्वसमावेशक आणि भारतीयत्व या संकल्पनांचाच आज रानटी...\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ल...\nनिवडणुकीत हरवलेला मुस्लिम समाज\nभाषणबाजी झाली तेज, प्रचाराला आला वेग\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nजनसेवा करणे म्हणजे ईश्वराची उपासना करणे होय -रफीकु...\nखोटी साक्ष आणि शिर्क समान दर्जाचे अपराध : प्रेषितव...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसर्वांगीण विकासासाठी मतदान करा\n१२ एप्रिल ते १८ एप्रिल २०१९\nजिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ\n०५ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९\nभारताला मजबूत नेतृत्वाची नव्हे तर लोकशाही शासनाची गरज\nराष्ट्रनिर्मितीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची भूमिका\nअहमदनगरमध्ये मस्जिद परिचयाचा स्तुत्य उपक्रम\nव्यवस्थेविरूद्धचा आक्रोश आकांती हवा\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2020-10-28T14:11:22Z", "digest": "sha1:HLW2S7F2CUXXZA37KE7RAQERCECS3QL4", "length": 17735, "nlines": 157, "source_domain": "sajagtimes.com", "title": "विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का ? त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, Talk of the town\nविधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील\nविधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील\nविधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील\nBy sajagtimes Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, शिरूर आंबेगाव, खेड, जुन्नर, दिलीप वळसे पाटील, मंचर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरूर 0 Comments\n“विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा”\n– आ. दिलीप वळसे पाटील\n(निर्धार परिवर्तनाचा सभा, मंचर)\nवन हक्कासाठी श्रमजीवी संघटना आक्रमक; ठाण्यात भव्य मोर्चा\nसजग वेब टिम, मुंबई ठाणे | केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा-२०१९ या विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी या आदिवासी कष्टकरी... read more\nकळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी\nकळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी सजग वेब टिम मुंबई – खेड तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांना कळमोडी... read more\nज्या जिल्हयात जाणार तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी व वैद्यकीय तपासणीनंतरच पास मिळणार – नवल किशोर राम\nविस्थापित, कामगार,यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांना ज्या जिल्हयात जाणार तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी व वैद्यकीय तपासणीनंतरच पास... read more\nअखेर मीना खोऱ्यातील १२ गावातील शेतकऱ्यांच्या पाणी संघर्षाला यश\nनारायणगाव | वडज धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाला अनेक दिवस उलटून गेले असल्याने मीना कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाण्या अभावी... read more\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर सजग वेब टिम, मुंबई मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री... read more\nभारतात साखरेचे उत्पादन घटणार\nSource: चीनी मंडी कोल्हापूर | देशातील काही भागात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उसावरील रोगांचा प्रादुर्भाव यांमुळे देशात पुढील हंगामात उसाचे आणि पर्यायाने... read more\nडिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे\n“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या... read more\nनारायणगाव येथे एमपीएससी – युपीएससी अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न\nनारायणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना होणार अभ्यासिकेचा फायदा सजग वेब टिम, नारायणगाव नारायणगाव| ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन श्री. छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे सुरु... read more\nकार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना\nकार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव (दि.२५) | कोरोना संक्रमणाच्या काळात... read more\nसत्यशील शेरकर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान\nशेरकर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान सजग वेब टिम, जुन्नर संगमनेर | दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी... read more\nफळभाजीपाला प्रक्��िया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nOctober 21, 2020 / latest, Talk of the town, जुन्नर / No Comments on कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nOctober 20, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, मावळ, शिरूर / No Comments on प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\nOctober 16, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर / No Comments on महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार\n‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त October 26, 2020\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे October 25, 2020\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके October 21, 2020\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushnakath.com/2020/10/blog-post_4.html", "date_download": "2020-10-28T13:42:27Z", "digest": "sha1:QST7K5N53CTXANAI5EHWAOP5M5VVPBVO", "length": 10430, "nlines": 91, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "भिलवडीत ५ ऑक्टोबर रोजी व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nHome / Unlabelled / भिलवडीत ५ ऑक्टोबर रोजी व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली\nभिलवडीत ५ ऑक्टोबर रोजी व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र October 04, 2020\nभिलवडीत व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली - सहभागी व्हा आवाहन\nll मिले सुर मेरा तुम्हारा.. तो सुर बने हमारा ll\nकोरोना हा आता आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग होत चाललाय.. होणार आहे..यात शंका नाही.\nकोरोना होऊ नये किंवा झाला तरी त्यातून मुक्त व्हावं यासाठी डॉक्टरांसह बरीच मंडळी आपल्यासाठी काम करताहेत.\nमास्क,सोशल डिस्टन्ससिंग जेवढं महत्त्वाचं आहे.. तेवढंच सकस आहार आणि रोजच्या रोज व्यायामही महत्त्वाचा आहे.या व्यायामाचं महत्त्व सांगण्यासाठी सोमवार दि.5 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 5.30 वाजता जनजागृती रॅली आयोजित केली आहे.\nया जनजागरण रॅलीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत.\nउद्योजक गिरीश चितळे,योगप्रशिक्षक शशिकांत भागवत,जलतरणप्रशिक्षक महेश पाटील,व्यापारी प्रतिनिधी सुबोध वाळवेकर,सचिन नावडे,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राजाराम माने,कोरोना काळातले धाडसी डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी, कोरोना योद्धा प्रतिनिधी मुन्ना पट्टेकरी,कोरोना मुक्त झालेले महेश पुजारी,क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे,प्रगतशील शेतकरी शशिकांत यादव,कराटे प्रशिक्षक दिलावर डांगे,महिलांच्या वतीने रतन मोकाशी,कयाकिंगपटू गजानन नरळे,फुटबॉलपटू अवधूत पाटील,क्रीडाशिक्षक सूरज पाटील,जिम ओनर्सतर्फे सुदीप चौगुले,युवा दिग्दर्शक प्रफुल्ल कांबळे,नोकरदारांच्या वतीने अमोल वंडे,आपत्ती व्यवस्थापन समिती आजी-माजी सैनिक संघटना यांचे प्रतिनिधी, आमचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.\nकोरोना होऊच नये म्हणून किंवा झाला तर आपली मानसिक शक्ती कशी वाढवायची.. व्यायाम कसा करायचा याबाबत भिलवडीच्या प्रत्येक चौकांमध्ये ही मंडळी गावकऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत.\nकृपया आपण सकाळी 5.30 वाजता ग्रामपंचायतीसमोर उपस्थित राह���वे ही नम्र विनंती. येताना आपण लोअर-टीशर्टमध्ये यावे आणि सोशल डिस्टन्ससिंग पाळून आपण ही रॅली आयोजित करणार आहोत याची नोंद घ्यावी.\nअधिक माहिती करिता संपर्क : मा.दीपक पाटील - +91 7798778222\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nना.डॉ.विश्वजीत कदम यांची शब्दपूर्ती l भारती विद्या...\nभिलवडी येथे कियाकिंग नौकाचालन प्रशिक्षणास सुरवात\nभिलवडीत ५ ऑक्टोबर रोजी व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली\nस्व.बापूसाहेब येसुगडे - आज एक क्रांतिसूर्य हरपला\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/pune-parvati-temple-dalit-entry/", "date_download": "2020-10-28T14:00:28Z", "digest": "sha1:JKNXZJTBCZ5NREU3CERSNNVHBZ5CJ66V", "length": 14872, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "काठ्यांचा वर्षाव झाला तरीही ते मागे हटले नाहीत. पर्वतीचे मंदिर दलितांना खुलं केलंच..", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nकाठ्यांचा वर्षाव झाला तरीही ते मागे हटले नाहीत. पर्वतीचे मंदिर दलितांना खुलं केलंच..\nहिंदू धर्म हा प्राणी मात्रावर दया करावी, सर्व माणसं ही ईश्वरांची लेकरे अशी शिकवण देतो. परंतु याच हिंदू धर्मात देवाची पूजा करणासाठी देखील बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी एकेकाळी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती.\nमानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतीलही प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली.\nम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी वेळोवेळी सत्याग्रह केला.\nहा संघर्ष समानतेचा होता. हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता.\n२६ जून १९२७. अमरावती येथील प्राचीन ‘अंबादेवी मंदिरात’ अस्पृश्यांना प्रवेश मिळावा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह चालू झाला. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.\nअमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते.\nहा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम. एम. जोशी, ना. ग. गोरे, र. के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये ��ांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला.\nपरंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्र्स्टने अर्ज फेटाळला.\nयानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) काका गाडगीळ, विनायक भुस्कुटे, वाणी साठे, केशवराव जेधे हे होते. तसेच न. चि. केळकर, आप्पासाहेब भोपटकर म. माटे यांची मंदिर प्रवेशाला अनुकूलता होती. मात्र त्यासाठी सत्याग्रह करण्याची गरज नाही असे वाटत होते. आणि त्यातुनच सत्याग्रह मंडळाचे सदस्य ढोंगी असल्याची टिका आंबेडकरांनी केली.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस…\n९ ऑक्टोंबर १९२९ला अस्पृश्यांचे पुढारी शिवराम कांबळे, पांडूरंग नाथूजी राजभोज आणि युवक संघाचे अध्यक्ष न. वि. गाडगीळ या तीन जणांचे एक शिष्टमंडळ पुण्याच्या तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. १३ ऑक्टोंबर १९२९ ला दसरा असल्याने पर्वती देवायलात जाणार असल्याचे त्यांनी कलेक्टरना सांगितले.\nरविवारी १३ ऑक्टोंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर सत्याग्रह सुरु झाला. त्यादिवशी सत्याग्रही सकाळी सात वाजण्याच्या आधीच पर्वतीच्या टेकडीकडे निघाले होते. श्रावण महिन्यातील सोमवारी जेवढी गर्दी नसते तेवढी गर्दी त्यादिवशी होती. साडे आठ – नऊ पर्यंत सर्व सत्याग्रही मंडळी जमण्यास सुरुवात झाली. त्याच सुमारास अस्पृश्य समाजातील काही स्त्रीया भजनी दिंडी बरोबर येवून पोहचल्या.\nसत्याग्रही मंडळी दगडी पायऱ्यांचा बहुतेक भाग चढून अगदी शेवटच्या वळणाजवळ आले. तिथे मात्र सनातन्याचा विरोध फारच वाढल्यामुळे तिथून बाहेर पडण अशक्य झालं. यात शिवराम कांबळे, काका गाडगीळ, स्वामी योगानंद इत्यादी कार्यकर्ते मिळून २५० स्त्री-पुरुष सत्याग्रहात सहभागी होते.\nमात्र याच वादात सत्याग्रहींना मारहाण झाली.\nसवर्णांनी सत्याग्रहींवर शिव्या व काठ्यांचा वर्षाव केला. व सत्याग्रहींना मंदिरात जावू दिले नाही.\nसर्वांना पोलिस बंदोबस्तामध्ये खाली आणण्यात आले. पुढे १८ ऑक्टोंबरला शेट जमनालाल बजाज यांचे सेक्रेटरी आनंद स्वामी यांनी रुग्णालयात जावून सत्याग्रहींची भेट घेतली आणि वाटाघाटी करुन काही दिवसातच मंदिर अस्पृशांना खुले केले गेले.\nया सर्वांनी १३ ऑक्टोंबर १९२९ रोजी प���्वती मंदिर सत्याग्रहास सुरुवात करुन सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी केलेला हा एक क्रांतिकारी प्रयत्न इतिहासात चिरकाळ राहिलं. शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेकांनी यासाठी काट्या कुऱ्हाडी खाल्ल्या.\nहे ही वाच भिडू\nहंगेरी देशातील रोमानी लोकांना बाबासाहेब का आपलेसे वाटतात \nशनिवारवाड्यात महात्मा फुले यांना न मिळालेले बक्षीस\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, पराभवाला मी भीत नाही\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते.\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nवडिलांच छत्र हरपल्यानंतर जयंत पाटलांना खरा आधार दिला तो शरद पवारांनी म्हणूनच..\nलंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता…\nप्रबोधनकारांच्या पुढाकारातून माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maharashtra-congress-organise-farmers-rescue-rally-across-state-tomorrow-359030", "date_download": "2020-10-28T15:40:39Z", "digest": "sha1:XJR3CWWLUZBSMO6JC7MFODWS45T6TMSW", "length": 18061, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’! - Maharashtra Congress to organise Farmers Rescue Rally across the state tomorrow | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’\nराज्यात संगमनेर (जिल्हा नगर), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकणात एक, अशा सहा ठिकाणांहून स्वतंत्र रॅली काढण्यात येणार आहेत.\nपुणे : केंद्र सरकारने लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि या विधेयकांच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध करण्यासाठी काॅग्रेसच्यावतीने उद्या (गुरुवारी ता.१५) राज्यभरात 'शेतकरी बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीत दहा हजार गावांतील शेतकरी सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहे��� थोरात यांनी बुधवारी (ता.१४) सांगितले.\nराज्यातील सहा ठिकाणांहून एकाचवेळी काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे तीनही नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आहेत. या काळ्या कायद्याविरोधात राज्यभरात रस्त्यावर उतरून काँग्रेसच्यावतीने संघर्ष करण्यात येणार असल्याचेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.\n- पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट\nथोरात म्हणाले, \"केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून नरेंद्र मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या कायद्यांना विरोध करण्यासाठी यापूर्वी २६ सप्टेंबरला ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली होती. शिवाय २८ सप्टेंबरला राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना निवेदन देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. महात्मा गांधी जयंतीदिनी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले होते.\" राज्यात संगमनेर (जिल्हा नगर), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकणात एक, अशा सहा ठिकाणांहून स्वतंत्र रॅली काढण्यात येणार आहेत.\n- Positive Story : शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आला जिल्हाधिकारी; धान्याला मिळवून दिला योग्य भाव\nसंगमनेरची रॅली काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव यांच्या कोल्हापूर येथील रॅली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या,औरंगाबाद येथील रॅली वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या, अमरावती येथील रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या, नागपूरमधील रॅली ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत, पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या, तर कोकण विभागातील रॅली प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंक्रमण नियंत्रणात, मात्र मुंबईतील सर्वाधिक मृत्युदर कमी करण्याचं प्रशासनासमोर आव्हान\nमुंबई, ता. 28 : मुंबईतील कोविडचे संक्रमण नियंत्रणात असलं तरी मृत्यूदर चिंताजनक आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर मुंबईत 4 टक्के इतका आहे. हा...\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\n'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान\nपुणे : हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण देशभर सहाशेहून अधिक महिला संघटना, मानवी हक्क संघटना, विविध फोरमच्यावतीने...\nराज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल\nपुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला ठार...\nशासकीय डॉक्टरांच्या दिवाळी सुट्याही रद्द, आरोग्य विद्यापीठाचे आले पत्र\nनागपूर ः कोरोनाच्या आणिबाणीचा काळ लक्षात घेता राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कोविड बाह्यरुग्ण विभाग तसेच कोरोना वॉर्डात रुग्णांची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/Scientists-have-found-a-solution.html", "date_download": "2020-10-28T14:24:42Z", "digest": "sha1:PBVCLIWYGPX2FT4WVQGKZJZIKL7UV4TE", "length": 8107, "nlines": 75, "source_domain": "www.smartichi.com", "title": "आता कॅन्सरचा धोका टाळता येणार; शास्त्रज्ञांनी शोधून काढला उपाय", "raw_content": "\nHomeआरोग्यआता कॅन्सरचा धोका टाळता येणार; शास्त्रज्ञांनी शोधून काढला उपाय\nआता कॅन्सरचा धोका टाळता येणार; शास्त्रज्ञांनी शोधून काढला उपाय\nएखादा आजार होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाय करतो. आवश्यक ती काळजी घेऊन काही आजारांचा धोका टाळता येतो. मात्र कॅन्सरसारखा (cance) आजार कधी, कुणाला होईल सांगू शकत नाही. त्यामुळे विशिष्ट काळजी घेतली तर कॅन्सर होणार नाही असं सांगू शकत नाही. मात्र आता लवकरच कॅन्सरलाही प्रतिबंध करणं शक्य होणार आहे. शास्त्रज्ञांनी तसा मार्ग आता शोधून काढला आहे.\nनैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील पेशींचं (cells) विभाजन होत असतं. मात्र विभाजन झालं नाही तर या पेशी मृत होतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. मात्र आता हा धोका कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला आहे. त्यांनी पेशींच्या अनावश्यक वाढीला रोखणं हे महत्त्वाचे असतं पेशींच्या वाढीमुळे कर्करोगाचा धोका असतो वैज्ञानिकांनी तंत्रज्ञानाच्या सहा्याने हा धोका कमी केला आहे़.\nडीएनएचे (DNA) काही धागे असतात त्यांना टेलोमर्स (telomeres) म्हटलं जातं ते क्रोमोझोमच्या टोकाशी प्रोटेक्टिव्ह कॅपसारखं काम करतात. पेशींच्या विभाजनाच्या वेळी हे टेलोमेर लहान होतात ज्यामुळे प्रोटेक्टिव्ह कॅपची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे या टेलोमर्सची लांबी वारंवार तपासणं गरजेचं आहे कारण यांची लांबी कमी झाली तर पेशी विभाजन थांबू शकतं आणि पेशी वृद्ध होऊ लागतात.\nटेलोमर्सला व्यवस्थित कार्य करण्यासाठी कशाची मदत होते यावर वैज्ञानिकांनी संशोधन केलं. यादरम्यान त्यांना आढळलं की, आरएनएचं रूप टेरा (TElomeric Repeat-containing RNA - TERRA) टेलोमरला नियंत्रित करू शकते. जिथं टेलोमेरसला नियमनाची आवश्यकता असते तेथे टेरा जातात आणि टेलोमर्सना मोठं करण्याची किंवा दुरूस्तीची आवश्यकता असल्याचे संकेत देतात. यात कोणती यंत्रणा टेरांना क्रोमोझोमच्या टोकावर पाठवतं हे मात्र माहिती पडू शकलेलं नाही.\nटेरा हे एक प्रकारचे अणू आहेत ज्यांना नॉन कोडिंग आरएनए म्हटलं जातं. ज्यांचं प्रथिनांमध्ये रूपांतर होत नाही मात्र, गुणसूत्रांच्या संरचनात्मक घटकांच्या रूपात ते कार्य करतात. अभ्यासादरम्यान वैज्ञानिकांनी टेरा अणूचं मायक्रोस्��ोपमधून निरीक्षण केलं. त्यांना आढळलं की आरएनएचा एक छोटासा स्ट्रेच त्याला टेलोमर्सजवळ आणण्यात महत्त्वाचा आहे. टेरा आपल्या आवश्यक स्थानावर पोहोचल्यानंतर अनेक प्रथिनं टेलोमेरससोबत आपली जोडणी करतात, यात RAD 51 नामक प्रथिनं महत्त्वाची भूमिका बजावतात.\nRNA-DNA हायब्रिड मॉलिक्युल तयार करण्यासाठी टेरा टेलोमेरिक डीएनएला चिकटून राहतो आणि हे चिकटून राहण्यात RAD 51 मदत करतो, असं इकोले पॉलिटेक्निक फ्रेडेरेल डी लुसान्ने आणि मासरिक विद्यापीठाच्या वैज्ञानिकांना आढळलं. या आधी फक्त डीएनए रिपेअरमध्ये असं हायब्रिड मॉलिक्युल फॉर्मेशन दिसून आलं होतं आणि टेलोमेर्स रिपेअरमध्ये असं दिसणं हा एक नवा आविष्कार आहे, असं शास्रज्ञ म्हणाले. नेचर जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2020/05/", "date_download": "2020-10-28T14:59:57Z", "digest": "sha1:7QQJ4LGUQTYTNL7TXJZUV37OGZ62QOJQ", "length": 5885, "nlines": 78, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "May 2020 - कृष्णाकाठ न्यूज", "raw_content": "\nसांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..\nकोरोना ¦ तुमच्या गावात मुंबई पुण्यासह बाहेरुन प्रवासी आलेत त्यांना \"हे\" सांगाच - नक्की वाचा व सर्वांना शेअर करा. - Corona - Migrant Suggestions\nकृष्णाकाठ न्यूज - महाराष्ट्र May 19, 2020\nकोरोना ¦तुमच्या गावात मुंबई पुण्यासह बाहेरुन प्रवासी आलेत त्यांना \"हे\" सांगाच - नक्की वाचा व सर्वांना शेअर करा. ¦ Corona - Migrant...\nसंस्थापक-संपादक - अमोल वंडे\nकृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप\n- फ्री - फ्री - फ्री -\n📌 *आपल्या मोबाईल वर मराठी दिनदर्शिका नाही \nll कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२० - अॅप ll\nगुगल प्ले स्टोअर वरुन - वरील लिंक 👆🏻वर क्लिक करुन आत्ताच 📲 फ्री डाऊनलोड करा. व आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\n_-आपली दिनदर्शिका - कृष्णाकाठ दिनदर्शिका-_🤝🏻🤗\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नो��द करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\nकोरोना ¦ तुमच्या गावात मुंबई पुण्यासह बाहेरुन प्रव...\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nll कृष्णाकाठ न्यूज ll बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल - अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९ “ साहेबा...\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता -अमोल वंडे प्रसंग_लेखन - १८/१०/२०१८ \"आदिशक्ती तू आदिमाया\" असं म्हणत नवरात्...\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\nचला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/15/4164-ratan-tata-anmol-vichar-marathi/", "date_download": "2020-10-28T13:31:42Z", "digest": "sha1:UDNP3ZLBLXPMVN6FR5EYVE7BZY2QKIHO", "length": 9911, "nlines": 157, "source_domain": "krushirang.com", "title": "उद्योगपती रतन टाटा प्रेरणादायी अनमोल विचार मराठीत; नक्कीच वाचा | krushirang.com", "raw_content": "\nHome Home उद्योगपती रतन टाटा प्रेरणादायी अनमोल विचार मराठीत; नक्कीच वाचा\nउद्योगपती रतन टाटा प्रेरणादायी अनमोल विचार मराठीत; नक्कीच वाचा\n१) “प्रत्येकास माहित आहे की प्रत्येकाकडे समान पात्रता नसतात परंतु आपल्यात आपली कौशल्य विकसित करण्याच्या समान संधी आहेत.”\n२) “योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही. माझा विश्वास घेतलेला निर्णय सिद्ध करण्यावर आहे.”\n३) “जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर सर्वांसोबत घेऊन चाला.”\n४) “आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की जर ते यशस्वी होऊ शकतात तर मग आपण यशस्वी का होऊ शकत नाही पण प्रेरणा घेताना आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत.”\n५) “प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो पण काही यशस्वी लोकही असतात म्हणून तुम्ही यशस्वी लोकांप्रमाणे काम केले पाहिजे.”\n६) “जे इतरांचे अनुकरण करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात परंतु आयुष्याच्या अडचणीच्या मार्गावर पुढे जाऊ शकत नाहीत.”\n७) “जे लोक तुमच्यावर दगड फेकतात, त्यांना तुम्ही या दगडांनी उत्तर देत नाही पण त्या दगडांचा संग्रह करून तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या इमारतीची गरजा भागवू शकता.”\n८) “जीवनात पुढे जाण्यासाठी, चढ-उतार फार महत्वाचे आहेत. अगदी हॉस्पिटलम���्ये ई.सी.जी. (ईसीजी) म्हणजे सरळ रेषा व्यक्ती मृत मानली जाते.”\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nPrevious articleप्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धम्माल कविता; वाचा आणि शेअर करा\nNext articleम्हणून अमृता फडणवीस कडाडल्या; फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार \n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/mirzapur-season-2-trailer-out-casting-pankaj-tripathi-and-ali-fazal/", "date_download": "2020-10-28T14:55:20Z", "digest": "sha1:RUQHJPY2S5P5N3FLWQRHJQUQNWRQTFTQ", "length": 5765, "nlines": 76, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मिर्जापुर 2 ट्रेलर: गुड्डू आणि कालीन भैया यांच्यात रंगणार घमासान - Puneri Speaks", "raw_content": "\nमिर्जापुर 2 ट्रेलर: गुड्डू आणि कालीन भैया यांच्यात रंगणार घमासान\nबहुप्रतिक्षित मालिका मिर्जापुर 2 ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अ‍ॅक्शन, इमोशन आणि ड्रामा ने भरलेल्या या मालिकेची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून होती. ट्रेलरमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी यांसारख्या सिनेस्टार ची अ‍ॅक्शनसह प्रसिद्ध संवाद पाहायला मिळत आहेत.\nया सिझन मध्ये शक्ती आणि सूड घेण्यासाठी सुरू असलेली चढाओढ पाहायला मिळेल. सी��न 1 संपल्यानंतर या हंगामाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मिर्जापुर 2 ट्रेलर रिलीजच्या भागातील सूड, कट, नाटक आणि भयानक स्त्री शक्तीच्या थरातून, नवीन कथा, तोफा, अंमली पदार्थ आणि अराजकता अशा अनेक विषयांना हात घालणारी ही मालिका 23 ऑक्टोबर ला प्रदर्शित होणार आहे.\nमिर्जापुर 2 मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्ष शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चढा आणि राजेश तेलंग यांसारखी तगडी मंडळी आहे. यावेळी विजय वर्मा, प्रियांशु पेंडौली आणि ईशा तलवार यासारखे नवीन कलाकार देखील या मालिकेत आपले वैशिष्ट्य दाखवायला सज्ज झाले आहेत.\nआपण या मालिकेसाठी उत्सुक आहात का\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nकोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात\nAgriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेल्या कृषीसंबंधित विधेयकाचे फायदे आणि तोटे\nगुड्डू आणि कालीन भैया\nNext articleक्रिकेट सामना सुरू असताना मैदानाबाहेर एक व्यक्ती लॅपटॉपमध्ये काय लिहीत असतो\nमराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल\nलक्ष्मीकांत बेर्डे नी धुमधडाका चित्रपटासाठी फक्त घेतलेले एवढे मानधन…\nसीडी प्रकरण: एकनाथ खडसे बोलतात ते सीडी प्रकरण नक्की काय आहे\nतुम्हाला कोरोना होऊन गेला आहे\nआता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mrworlds.info/chart/pu-j-m-ta/15Z9ftCHZ4uVnYI", "date_download": "2020-10-28T13:31:18Z", "digest": "sha1:3GYIAHF2FVC2DBB3BM4H3U6OKJASAGEB", "length": 23103, "nlines": 428, "source_domain": "mrworlds.info", "title": "पुणे जोमात.... पुराच्या पाण्यात रस्त्यावर पुणेकरांची मासेमारी", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nपुणे जोमात.... पुराच्या पाण्यात रस्त्यावर पुणेकरांची मासेमारी\n362 928 वेळा पाहिला\nवरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com\nफुकट असली तरी ती गटारातली आहे.\nमच्छी खाताय मर्दा ऐन नवरात्रीत\nपुणे तिथे काय उणे\nड्रेनेज मधले मासे खाणारे हे मूळचे पुणेकर नाहीत नक्की....\nआज कापून ठेवणार त्याला उद्या खाणार 😂😂\nगटारातले मासे खानार पुणेकर\n@डॉ डिसरिसपेकट tu gap re\nसमुद्रात पण gatarach सोडली आहे जाऊन बघ mumbaiet\nGHAR KA ZAIKA9 दिवसांपूर्वी\nकोणाच्���ा तरी तलावातून बाहेर पडलेत ते😂😂😂\nपुणे तिथे काय उणे\nयुवकों को रोजगार मिल गया आत्मनिर्भर भारत 😁😁😁😁😁\nAll in one11 दिवसांपूर्वी\nछान आहे. पण दुसऱ्या गावातल्या लोकांनी असं केलं असतं तर पुणेकरांनी नाकं मुरडुन खूप शहाणपणा शिकवला असतां.\n@डॉ डिसरिसपेकट Kel ghe🍌🍌\nआज कापणार उद्या खाणार\nआम्ही पुण्यात राहत असून कळलं नाही\nही गटारातली मच्छी आहे . खाललीत तर पोट खूप दुखेल\nबरोबर आहे. फुकट असली म्हणून काय झालं\nआग लगे चाहे बस्ती मे हम रहेंगे अपने मस्ती मे\nमित्रांनो खालील बाबींवर मी MRworlds चॅनल सुरू केले आहे . ◾️ Bestseller पुस्तकांचे मराठीतून सारांश ◾ रोजच्या जीवनात उपयोगी येईल असे ज्ञान ◾️ यशस्वी लोकांच्या प्रेरणादायी कथा व प्रसंग ◾ Personality Development साठी टिप्स व ट्रिक्स तर चॅनलला सबस्क्राइब करा व‌‌ मराठी भाषेला प्रोत्साहन द्या . 👉 mrworlds.info\nचेंबर मध्ये जाताल रे बाबानो चारआन्याची कोंबडी बाराआन्याचा मसाला होयचा .काळजी घ्या\nSaap आला नाही संडास आली असेल त्यातून nit bagh 🤣🤣🤣\nचलो कात्रज पुणे 🤗🤗\nगटर चेंबर जवळ चे मासे खाणार हे आता\nOne and Only12 दिवसांपूर्वी\nगु पण खावा म्हणावं, माशांचे\nइसे कहते हैं ,आपदा को अवसर में बदलना...तस आज गुरुवार...😅\nमला शेत नाही पण शेती च नुकसान दाखवा बे साल्या नो\nनाद करा पण आमच्या पुण्याचा कुठं 🤓...... एकच नारा, MH 12......\nशिवनेरी, जुन्नर, पुणे13 दिवसांपूर्वी\nशिवनेरी, जुन्नर, पुणे12 दिवसांपूर्वी\n@शिवनेरी, जुन्नर, पुणे 😂kahi pan\nशिवनेरी, जुन्नर, पुणे12 दिवसांपूर्वी\nपुणे उधर क्या उणे\nआग लगे बस्ती मै हम हमारी मस्ती मै 😜\nपुणे तिथे काय उने ...😜\nवसई : कोब्रा पकडताना सर्पमित्र मोहम्मद अवेझ मिस्त्रीचा मृत्यू\nवेळा पाहिला 1 100 000\nरजेवर असतानाही सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या, पोलीस नाईक गुलाब सोनार यांना पत्नीचीही साथ\nवेळा पाहिला 250 000\nवेळा पाहिला 8 777 090\nवेळा पाहिला 3 323 737\nवेळा पाहिला 3 506 243\nवेळा पाहिला 106 776\nवेळा पाहिला 32 000\n#RuralNews उस्मानाबादमध्ये महापुरानंतर बचावकार्यात जिल्हाधिकारी स्वत: उतरले | माझं गाव माझा जिल्हा\nवेळा पाहिला 241 000\nPune Rain Updates | पुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस |ABP Majha\nवेळा पाहिला 256 000\nवेळा पाहिला 48 000 000\nपाहा, ढगफुटी कशी होते त्यांचा व्हिडीओ\nवेळा पाहिला 3 500 000\nवेळा पाहिला 20 000 000\nवेळा पाहिला 150 000\nवेळा पाहिला 295 000\nSpecial Report | आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीस बनले 'फूड डिलिव्हरी बॉय' | ABP Majha\nवेळा पाहिला 296 000\nवेळा पाहिला 62 000\nवेळा पाहिला 8 777 090\nवेळा पाहिला 3 323 737\nवेळा पाहिला 3 506 243\nवेळा पाहिला 106 776\nवेळा पाहिला 3 465 018\nवेळा पाहिला 1 697 583\nवेळा पाहिला 41 103 607\nवेळा पाहिला 514 777\nवेळा पाहिला 1 077 103\nवेळा पाहिला 2 753 616\nवेळा पाहिला 10 862 167\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-pakistan-vs-india-war-news-10994", "date_download": "2020-10-28T14:12:39Z", "digest": "sha1:D57EPJVPMPR6SZEEVV44IK3UE2BFOEK5", "length": 8511, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान! नापाक कुरापती सुरूच | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान\nभारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान\nभारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान\nबुधवार, 1 जुलै 2020\nभारत-चीन वादाचा पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच\nभारताविरोधात कारवायांसाठी दहशतवाद्यांची मदत\nलडाखच्या उत्तर भागात सैन्य वाढवलं\nभारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे तर दुसरीकडे याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. पाकिस्तानच्या डोक्यात कोणता नापाक प्लॅन आहे.\nएकीकडे सीमेवर भारत-चीन तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे याचाच फायदा घेऊन पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू पाहतोय. यासाठी पाकिस्ताननं दुहेरी प्लॅन आखलाय. पाकिस्ताननं उत्तर लडाखच्या उत्तर भागात आपलं सैन्य वाढवलंय. गिलगिट आणि बाल्टिस्तान भागात पाकनं 20 हजार जादा सैनिक तैनात केले आहेत. तर दुसरीकडे चीनचं लष्कर अल ब्रद या दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय चीनी लष्कर आणि अल बद्रच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करतेय.\nसुत्रांच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन 100 दहशतवाद्यांची मदत घेणारंय. तर दुसरीकडे भारतानेही दहशतवादाविरोधात आक्रमक पवित्रा घेताय. या वर्षात 120 हून अधिक दहशतवादी ठार करण्यात यश आलंय. त्यामुळे भारताला शह देण्यासाठी पाकिस्ताननं कितीही मनसुबे आखले तरी त्यात पाकिस्तान कदापी यशस्वी होणार नाही.\nभारत चीन पाकिस्तान दहशतवाद तण weed सैनिक आयएसआय जम्मू वर्षा varsha\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nइथे पाताळात शिखर आहे...\nटी20 क्रिकेट तसे नवेच आहे. जेमतेम 15 वर्षाच्या कुमार अवस्थेतलं. सुरुवातीला तर 20...\n देशाला मार्चपर्यंत मिळणार कोरोना लस, वाचा सीरम...\nदेशासाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता मार्चपर्यंत कोरोनाची लस मिळणार आहे. जगातील...\nभारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट, कुणीही सहज तुम्हाला...\nतुम्हाला अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला तर सावध व्हा. कुणीही सहज तुम्हाला जाळ्यात ओढू...\nतुमची 2000 ची नोट बोगस कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त\nतुमच्याकडे 2 हजाराची नोट असेल तर आधी ती तपासून पाहा. ती नोट बोगस तर नाही ना\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mycitymyfood.com/tag/marathi/", "date_download": "2020-10-28T14:22:55Z", "digest": "sha1:MXQLNL5EMOSWIABUDISNUCMZWJZCAYRC", "length": 1504, "nlines": 14, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "marathi", "raw_content": "\nमुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही… Read more “‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’”\nमराठी माणसाची ‘मराठी मिसळ’\nस्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या… Read more “मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.shdextube.com/mr/", "date_download": "2020-10-28T13:56:03Z", "digest": "sha1:U2KUP4N76R2ZA2OG7KMSJDZAVTPSJFHI", "length": 5324, "nlines": 172, "source_domain": "www.shdextube.com", "title": "स्टेनलेस अखंड Tube, उच्च दाब नळ्या, उष्णता विनिमयकार नळ्या - Dextube", "raw_content": "\nस्टेनलेस अखंड सरळ ट्यूबिंग\nस्टेनलेस BA एकसंधी नळ्या\nहवेच्या दाबावर चालणारा सिलेंडर ट्यूबिंग\nस्टेनलेस अखंड वक्र ट्यूबिंग\nपूर्ण झाले ट्यूबिंग भाग\nआमच्या मुख्य उत्पादने सुस्पष्टता स्टेनलेस एकसंधी ट्यूब, विशेषत: बी.ए. न��्या, UHP नळ्या, हायड्रोलिक नळ्या, वाद्यांच्या नळ्या, केसासारखे नळ्या, तसेच वक्र ट्यूबिंग लक्ष केंद्रित करा.\nDextube चीन मध्ये उच्च दर्जाचे सुस्पष्टता स्टेनलेस स्टील एकसंधी ट्यूब च्या एक व्यावसायिक निर्माता आहे.\nआमच्या मुख्य उत्पादने सुस्पष्टता स्टेनलेस एकसंधी ट्यूब, विशेषत: बी.ए. नळ्या, UHP नळ्या, हायड्रॉलिक नळ्या, वाद्यांच्या नळ्या, केसासारखे नळ्या, तसेच वक्र ट्यूबिंग लक्ष केंद्रित करा.\nस्टेनलेस अखंड वक्र ट्यूबिंग\nस्टेनलेस तेजस्वी annealed एकसंधी ट्यूब\nहवेच्या दाबावर चालणारा सिलेंडर ट्यूबिंग\nआम्हाला आपला ईमेल सोडा आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल करा.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/all-you-need-to-know-about-manohar-aich-the-first-indian-to-win-mr-universe-title/", "date_download": "2020-10-28T13:41:53Z", "digest": "sha1:SBTQKWUBV2VMYID5JN4FL2GEHMBLD3BP", "length": 11179, "nlines": 93, "source_domain": "bolbhidu.com", "title": "तो भारताचा पहिला बॉडीबिल्डर होता.", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nतो भारताचा पहिला बॉडीबिल्डर होता.\nउंची चार फुट अकरा इंच. जन्म १७ मार्च १९१२. गाव पुटिया. तत्कालिन बंगाल आणि सध्याचा बांग्लादेश. ५ जून २०१६ साली ते १०४ वर्षांचे होते पण त्याच सोबत एक गोष्ट देखील होती. ते म्हातारे नव्हते. फोटोत जो माणूस दिसतोय त्याला म्हातारा म्हणायचं धाडस आम्ही तर करणार नाही.\nआत्ता या माणसाची दूसरी गोष्ट म्हणजे हा माणूस भारताचा पहिला मिस्टर युनिव्हर्स होता. चार फुट अकरा इंचाचा मनोहर आइच आणि त्याची पहिला बॉडीबिल्डर बनण्याची हि कथा.\nमनोहर इचान सांगायचा त्यानं लहानपणी पैलवान पाहिले होते. त्यानं त्यांची बॉडी पाहिली. कुस्ती खेळायची नाही पण बॉडी करायची अस त्या क���ळातलं अजब तर्कट त्यानं मांडल. झालं रोजगारावर जाणाऱ्या आई बापाच्या पोराला बॉडी बनवण्याचा छंद लागला. पण कमी पैशाच्या जोरावर त्याचा हा शौक टिकणं अवघड होतं.\nत्यानं चांगली बॉडी केली पण अशा काळात त्याच्या वडिलांच्या आजारामुळे घराची संपुर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. त्यानंतर तो गावोगावच्या जत्रेत जावून त्यानं आपल्या बॉडीचा खेळ करण्यास सुरवात केली त्यातून मिळालेले चार पैसे तो बॉडी बनवण्यासाठी घालवू लागला.\nमनोहर इचान त्याच्या बॉडीमुळे सैन्यात भरती झाला. ब्रिटीश रॉयल एअरफोर्स मध्ये फिजीकल ट्रेनर म्हणून त्याची भरती करण्यात आली. सैन्यात भरती झाल्यानंतर त्याला भेटले ते रयूब मार्टिन. रयुब मार्टिन यांनी अशी बॉडी असणारा ट्रेनर आजपर्यन्त पाहिला नव्हता. त्यांनी मनोहरला पाहताच त्याला बॉडीबिल्डींगचे पुढे धडे गिरवण्यास सांगितलं. मनोहर याच पुढचं प्रॅक्टिस याच ब्रिटीश अधिकाऱ्याच्या सल्याने होवू लागलं.\n१९४२ साल होतं. या वर्षी छोडो भारत आंदोलनाने जोर घेतला. सैन्यात देखील स्वातंत्र आंदोलनाच वार वाहू लागलं होतं. ब्रिटीश अधिकारी आणि मनोहर याचं या काळात वाजलं. वाजल देखील अस की बॉडीबिल्डर असणाऱ्या मनोहर याने त्या ब्रिटीश अधिकाऱ्याला चांगलच तुडवलं.\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\nआत्ता मनोहरचा मुक्काम कारागृह होता. ब्रिटीश अधिकाऱ्याला मारल्याची शिक्षा म्हणून त्यांना अटक करण्यात आलं होत. पण तिथल्या जेलरने त्यांची बॉडी बघून त्यांची खास सोय केली. व्यायाम करणं, खाण पिणं करणं आणि तिथल्या कैद्यांना बॉडीबिल्डींगच प्रशिक्षण देण्याच काम मनोहर करू लागला.\nजेलमधून बाहेर पडताच मनोहर इचान यांनी स्वत:ची जीम खोलली. स्वत: देखील त्यातचं तयारी करु लागले. आणि तो क्षण आला.\nसाल होतं १९५०. मनोहर इचान यांनी आपलं पहिलं आतराष्ट्रीय पदक जिंकल ती स्पर्धा होती मिस्टर हॅर्क्युलस. या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर त्यांना पॉकेट हर्क्युलस हे टोपन नाव पडलं. त्याच वर्षीच्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. यात त्यांचा दूसरा नंबर आला. ते मिस्टर युनिव्हर्स होवू शकले नाहीत.\nआत्ता भारतात परत येणं आणि पुन्हा तयार करणं अशक्य होतं म्हणून त्यांनी लंडनमध्येच थांबून स्पर्धेची तयारी करायचं ठरवलं. एक वर्ष दिवसभर कंडक्टरचं काम करणं आणि उरलेल्या वेळेत सराव करणं हा त्यांचा दिनक्रम चालू झाला.\nपुढच्या वर्षाच्या म्हणजेच १९५१ सालच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. ४ फुट ११ इंच उंची असणाऱ्या या माणसाची बॉडी पाहून भलेभले आवाक झाले. हि स्पर्धा मनोहर यांनी जिंकली. ते भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स झाले.\nवयाची १०४ वर्ष झाली होती. ५ जून २०१६ साली त्यांच कोलकत्ता येथे निधन झालं.\nमनोहर इचानमिस्टर युनिव्हर्समिस्टर हर्क्युलस\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/importance-of-crop-insurance.html", "date_download": "2020-10-28T15:05:41Z", "digest": "sha1:4LIU6CYXHC2TZB62WGHQVMAAV4UYZQSX", "length": 13839, "nlines": 143, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पंतप्रधान पीक विमा योजना आणि तिचे महत्व - Importance of Crop Insurance", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना आणि तिचे महत्व – Importance of Crop Insurance\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nनैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची ही जोखीम कमी व्हावी आणि आर्थिक संरक्षण व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने २०१६ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. दरम्यान काही राज्यांनी ही योजना बंद केली असली तरी योजनेतून शेतकऱ्यांना होत असलेली मदत विचारात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र ही योजना २०२३ पर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी का महत्वाची आहे, या योजनेतून कोणत्या पिकांचा विमा घेता येतो, राज्यनिहाय विमा कंपनी कोणती यासंदर्भात जाणून घेणे गरजेचे आहे.\nकाय आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये –\nनैसर्गिक आपत्ती, कीड रोग यासारख्या अकल्पित परिस्थतीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.\nपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखणे.\nकृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सात्यत्य राखत शेतकऱ्यांना सतत नवनवीन तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे.\nपंतप्रधान पीक विमा योजनेत या गोष्टींसाठी मिळते संरक्षण –\n१) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.\n२) पिकांच्या हंगामातील हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.\n३) पिकाच्या लावणीपासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, पूराने क्षेत्र जलमय होऊन नुकसान होणे, भूस्सखलन, ओला दुष्काळ, पावसातील खंड, कीडरोग यामुळे उत्पन्नातील घट.\n४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान.\n५) पिकाचे काढणीपश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.\nया योजनेत समाविष्ट असणारी पिके\n१) तृणधान्य आणि कडधान्य पिके\nखरीप हंगाम : भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका\nरब्बी हंगाम : गहू, बाजरी, भुईमूग, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात\n२) गळीत धान्य पिके\nखरीप हंगाम : भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन\nरब्बी हंगाम : उन्हाळी हंगाम\n३) नगदी पिके :\nखरीप हंगाम : कापूस, खरीप कांदा.\nरब्बी हंगाम. : रब्बी कांदा\nशेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी भरायचा हप्ता – अन्नधान्य व गळीत पिके\nखरीप हंगाम : संरक्षित विमा रकमेच्या २ टक्के\nरब्बी हंगाम : संरक्षित विमा रकमेच्या १.५ टक्के\nनगदी पिके ( कापूस आणि कांदा)\nखरीप हंगाम : विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के\nरब्बी हंगाम : विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के\nPrime Minister’s Crop Insurance Scheme – योजनेत समाविष्ट केलेले जिल्हे आणि विमा कंपन्या\n१) अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर : भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड\n२) सोलापूर, जळगाव, सातारा : भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड\n३) परभणी, वर्धा, नागपूर : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कपंनी लिमिटेड.\n४) जालना, गोंदिया, कोल्हापूर : र रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपणी लिमिटेड\n५) नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : इफको टोकियोजनर्सल जनरल इन्शुरन्स कंपणी लिमिटेड.\n६) औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड : एचडीफसी एर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड\n७) वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार : रिलायन्स जनरल इ���्शुरन्स कंपनी लिमिटेड\n८) हिंगोली, अकोला, धुळे,पुणे : एचडीफसी एर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.\n९) यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : इफको टोकियो जनरल इन्शुरन्स लिमिटेड.\n१०) उस्मानाबाद : बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड\n११) लातूर : भारतीय कृषी विमा कंपनी\n१२) बीड : निविदा प्रक्रिया चालू ( २९ जून २०२०)\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/dakkhancha-raja-jotiba-marathi-serial-to-launch-soon-on-marathi-channel-star-pravah-zws-70-2304613/", "date_download": "2020-10-28T14:10:49Z", "digest": "sha1:KLALRWL4O7QSCKL3MTPLCPPQRZZSRUJX", "length": 12902, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dakkhancha Raja Jotiba marathi Serial to launch soon on marathi channel star pravah zws 70 | ‘स्टार प्रवाह’वर दख्खनचा राजा | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापरा���्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\n‘स्टार प्रवाह’वर दख्खनचा राजा\n‘स्टार प्रवाह’वर दख्खनचा राजा\nया मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबाच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.\nमालिकाजगतात दैवी चरित्रपटांना विशेष महत्त्व आहे. खंडोबा, गणपती, दत्तगुरू, शंकर, विठ्ठल अशा देवांच्या चरित्रपटानंतर आता कोल्हापूरस्थित ‘ज्योतिबा’ या देवावर आधारलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कौटुंबिक मालिकांप्रमाणेच पौराणिक मालिकांचाही आपला एक मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. व्हीएफएक्स तंत्राचा प्रभावी वापर आणि संशोधन-अभ्यासावर आधारित कथानक यातून साकारलेल्या पौराणिक कथा तरुणाईसह सगळ्यांनाच आकर्षित करत आहेत, असे मत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त के ले.\nज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत लाखो भाविक वाडीला जत्रेसाठी जमतात. शंकराचा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवाचे चरित्र उलगडणारी मालिका २३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोठारे प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबाच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ज्योतिबाचे चरित्र ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ‘अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासुर आणि कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला. या कथा आपण पुराणात वाचल्या आहेत. त्यांना मालिकेच्या निमित्ताने आकार देण्याचे काम आम्ही केले आहे’, असे महेश कोठारे यांनी सांगितले.\n‘पौराणिक मालिका करताना खूप गाढा अभ्यास असावा लागतो. महेश कोठारे यांचा या अभ्यासात्मक मालिका निर्मितीत हातखंडा आहे आणि त्यांच्याबरोबर जी टीम आहे ज्योतिबा देवस्थानचे महेश जाधव, डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे या सगळ्या मार्गदर्शकांबरोबरच्या एकत्रित अभ्यासातून ही पौराणिक मालिका साकारते आहे’, असे राजवाडे यांनी स्पष्ट के ले. ज्योतिबाच्या भूमिके साठी अभिनेता विशाल निकम याने खूप मेहनत घेतली असून गेल्या काही दिवसांत त्याने त्यासाठी खास शरीर ��मावले आहे. तर करवीरपूरनिवासिनी महालक्ष्मीच्या भूमिके तील अभिनेत्री निशा परुळेकर यांनी याआधीही आमच्याबरोबर काम के ले आहे. या मालिके वर आम्ही गेली पाच वर्षे काम करतो आहोत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला\nकॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता दिसणार अनोख्या अंदाजात\nदेसी गर्लच्या शिरपेचात 'मिस वर्ल्ड'चा मुकुट अन् आईने दिली होती 'ही' पहिली प्रतिक्रिया\nKBC मधून कोट्यवधी रुपये जिंकलेले विजेते सध्या काय करतात\n'ती माझ्या मांडीवर बसली होती'; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली...\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 लग्नाची ठोकळेबाज गोष्ट\n3 ‘लालसिंह चढ्ढा’चे चित्रीकरण पूर्ण\nहा त्याच एका कटकारस्थानाचा भाग; मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51682?page=3", "date_download": "2020-10-28T14:26:42Z", "digest": "sha1:QEQZJM4Z5L4K4UBUXBDMYB3LKXEIHSCU", "length": 50951, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विवाहाच्या निमित्ताने.... | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विवाहाच्या निमित्ताने....\nहिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.\nप्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवा���क/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.\nतर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.\nकाही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.\nचार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना\n(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)\nया धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968\nमाझ्या मैत्रिनी च्या मुलाच\nमाझ्या मैत्रिनी च्या मुलाच लग्न आहे १७ डिसेंबर ला कुनबी आहेत ते वाडाचे. दोन्ही पार्ट्या निम्मा-निम्मा खर्च करत आहेत.मुलिकडचे सगळा खर्च करायला तयार होते पण हिनीच नाही सांगतले. एकुलता एक मुलगा आहे यु एस ला.\nतिच्या बहिनीच्या तिन्ही मुलिंची लग्न ही अशिच झालेली.\nमाझ्या मुलाने जर मला विचारुन लग्न केले तर मी रजिस्टर ला प्राधान्य देइन व परिचित/नातेवाईकांसाठी रिसेप्शन\nआमच्या कॉलनी मधे भोवतेक लग्न मी अशिच पाहिलेली आहेत.\nमुंबई मधे एवढे सामान देताना घेताना बघितले नाही.\n\"मागणी तसा पुरवठा\" किंवा\n\"मागणी तसा पुरवठा\" किंवा मागणी म्हणून पुरवठा हे प्रकरण मुळात वधुपक्षाच्या अनिच्छेने नाईलाजाने होतंय दुर्दैवाने पुरवठाच थाम्बवण्याची धमक पश्चिम महाराष्ट्रात फार कमी ज्ञातीसमाजातील मुलिंमध्ये आहे, >> अजूनही बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच जातींमध्ये \"यात गैर नाहीच\" तो वरपक्षाचा हक्कच (आणि वधूपक्षाचे कर्तव्यच) आहे असा सूर आळवताना दिसतात दुर्दैवाने पुरवठाच थाम्बवण्याची धमक पश्चिम महाराष्ट्रात फार कमी ज्ञातीसमाजातील मुलिंमध��ये आहे, >> अजूनही बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच जातींमध्ये \"यात गैर नाहीच\" तो वरपक्षाचा हक्कच (आणि वधूपक्षाचे कर्तव्यच) आहे असा सूर आळवताना दिसतात दुर्दैवाने सूर आळवणारे बरेच दोन्ही पक्षांचे ही आहेत. यात परीस्थितीनुसार स्वखुशीने खर्च करणारे, परीस्थिती नसताना मुलीला त्रास होऊ नये म्हणून/सासरच्यांकडून ऐकून घ्यावे लागू नये म्हणून/ समाजाने नावे ठेऊ नये म्हणून कर्ज काढून खर्च करणारेही आहेत तसंच मऊ लागलं म्हणून कोपराने खणणार्‍या वरपक्षाकडून जबरदस्तीने नाडले जाणारेही बरेच आहेत\nयात मेख अशी आहे की \"मागणी\" करणारे पहील्या बैठकीतच हे सर्व डिस्कस करण्यापेक्षा रीतसर गोष्टी पुढे गेल्या की साखरपुडा वै झाला की हळू हळू अंदाज घेऊन ही पिलावळ सोडतात... मग \"लोक काय म्हणतील\" हा विचार करणारे अखंड विचार करत राहतात आणि एक एक मागणीचा पुरवठा करत जातात.\nपश्चिम महाराष्ट्रात तसंही ठरवून लग्न करताना मुलींना सगळ्या गोष्टींपासून दूरच ठेवलं जाई. माझ्या इंजिनिअरिंगच्या वर्गात अशी एक मुलगी होती जिला लग्नाला उभी राही पर्यंत नवरा मुलगा कोण हेच माहीत नव्हतं बघायला आलेल्या घोळक्यात मुलगा, भावंडं, मित्र, आजा, चुलता असा गोतावळा असे... एकमेकांशी बोलणे वै तर लांबच बघायला आलेल्या घोळक्यात मुलगा, भावंडं, मित्र, आजा, चुलता असा गोतावळा असे... एकमेकांशी बोलणे वै तर लांबच (अवांतर : ) तसंच तिच्या मोठ्या जावेला मूल होत नव्हतं बरेच वर्ष म्हणून या दोघांवर जबरदस्ती पाळण्याच्या जबाबदारीची (अवांतर : ) तसंच तिच्या मोठ्या जावेला मूल होत नव्हतं बरेच वर्ष म्हणून या दोघांवर जबरदस्ती पाळण्याच्या जबाबदारीची साबाला म्हणे डोळे मिटायच्या आधी नातवंडमुख पाहायचे वेध लागलेले. नवरा मातृभक्त साबाला म्हणे डोळे मिटायच्या आधी नातवंडमुख पाहायचे वेध लागलेले. नवरा मातृभक्त बिचारी आठव्या महीन्यापर्यंत यायची लेक्चर्सला. मग सोडून दिलं कॉलेज बिचारी आठव्या महीन्यापर्यंत यायची लेक्चर्सला. मग सोडून दिलं कॉलेज महत्वाच्या गोष्टींमध्ये स्वतःचा विचार करायची मुभा नाही... सुदैवाने परीस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारतेय तिथेही\nमुलीच्या घरीच पुरूषप्रधान संस्कृती ने बांधून ठेऊ नये या गोष्टी आपोआप कमी होतील. मुली स्वतःच अश्या गोष्टींना विरोध करायला लागतील या गोष्टी आपोआप कमी होतील. मुली स्वतःच अश्या गोष्���ींना विरोध करायला लागतील\nमाझ्या मुलाने जर मला विचारुन\nमाझ्या मुलाने जर मला विचारुन लग्न केले तर मी रजिस्टर ला प्राधान्य देइन व परिचित/नातेवाईकांसाठी रिसेप्शन\n पण आपली हौस इतरांवर लादण्यापेक्षा त्याचे मोल दुसर्‍यांची (विशेषतः ज्यांचे लग्न आहे त्यांची) हौस पूर्ण करण्यासाठी कामी येईल मग भले त्यांना फिरायला जायचे आहे, लग्नानंतर स्वतःचे घर घ्यायचे आहे, उपयुक्त वस्तूंनी घर सजवायचे आहे, भविष्याची तरतूद करायची आहे...\nअगदी साध्या पद्धतीने, वैदिक पद्धतीने जरी करायचे असेल तरी बडेजावाला, जेवणवळी-मानपान यांना फाटा देऊन त्या वैदिक पद्धतीमधील सप्तपदी, मंत्र, दोघांची एकमेकांप्रती आणि एकमेकांच्या कुटुंबाप्रति आणि दोन्ही कुटुंबांचीही एकमेकांप्रति असलेली कर्तव्ये यांची जाणीव करून द्यावी. यासाठी हवी तर आधुनिक सप्तपदी/मंत्र लिहून घ्यावेत हे ही किती जणांना पचेल्/रूचेल कोणास ठाऊक\nमुंबई मधे एवढे सामान देताना घेताना बघितले नाही. >> तसंही मुंबईमध्ये जागाही नसते एवढे सामान ठेवायला आणि तेवढा मोठा फ्लॅट ही परवडत नाही घेणे आता फ्लॅटच मागत असतील तर मात्र.....\nलग्न कसेही करा दाखवून, ठरवून, प्रेम... भावी वर वधू आणि दोघांच्याही आई वडीलांनी विवाहपूर्व समुपदेशन नक्की करून घ्यावे स्वतःच्या चुकीच्या मानसिकता/चालीरिती बदलण्यासाठी स्वतःच्या चुकीच्या मानसिकता/चालीरिती बदलण्यासाठी नव्या नात्याची नवी सुरूवात करण्यासाठी\nसाधना, पर्सनली अज्जिबात घेत\nसाधना, पर्सनली अज्जिबात घेत नाही.\nमाझ्या आईबाबांनी मला बारशांच्या वेळीस 'यात रत्नागिरीत दोन लग्ने झाली असती ' असे म्हणून दटावले होते.\nआणि तुमच्यामुळे इतरांवर प्रेशर येईल हे पण.\nपण होती आम्हाला हौस.\nआणि बर्डन केव्हा होतं तर जेव्हा सगळं एखाद्याला मनाविरुद्ध, जबरदस्तीने आणि न परवडता होत असेल किंवा त्यात मानपान, रुसवेफुगवे होत असतील. इथे सगळा खर्चं दोन्हीकडच्यांना करू न देता आम्ही स्वतः केला.\nआपल्याकडे बघून गरीब पण असे करतील असे वाटले तर मग ब्रँडॅड कपडे, छानचौकी , चकचकीत घर असं काही करायलाच नको.\nआणि गंमत म्हणजे मला जो दणक्यात वगैरे वाटतो तो आमच्या एच के रिजनच्या मानाने कनिष्ठ मध्यमवर्गियांचा खर्चं आहे.\nआमच्या कम्युनिटीत इतरांनी याच्या पाचपट तरी खर्चं केलंनी असता. सो, आमच्याकडे बघून इतराना दडपण येईल य��लापण या भागात तरी अर्थं नाही.\nमाझ्या मुलीने मला तिच्या\nमाझ्या मुलीने मला तिच्या लग्नात काही हस्तक्षेप करु दिला तर मी सरळ घरच्याघरी ब्राम्हण आणि माझ्या -तिच्या होणा-या घरची चार डोकी बोलावुन लग्न लावेन. रजिस्टर लग्नालाही माझी ना नाही पण मला लेकीला मुंडावळ्या बांधलेल्या पाहायला आवडेल म्हणुन हा खटाटोप.\nबाकी रिसेप्शन वगैरे प्रकात मला आताच अयोग्य वाटतो. घरी हा विषय निघाला की घरचे \"आपण लोकांच्या लग्नात जाऊन खाल्लेय, आता आपल्याकडे बोलवायचे नाही का\" हा प्रश्न करतात. पण मला कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखे वाट्ते. आपल्याएवढ्याच आर्थिक परिस्थितीत असलेल्या म्हणजेच दोन्ही वेळा भरपेट जेऊ शकणा-या मंडळींना आपण आपल्या खर्चाने एका वेळचे जेवण दिल्याने त्यांना काही फरक पडत नसतो. पण तेच जेवण जर आपण एखाद्या अनाथाश्रमाला किंवा सामाजिक संस्थेला दिले तर त्याना फरक पडु शकतो.\nपण रिसेप्शनाच्या निमित्ताने भेटीगाठीही होतात. रिसेप्शनच नाही म्हटले तर आपण आपल्या सगळ्या मित्रवर्गाला एकत्र भेटायच्या आनंदाला मुकू शकतो. काहीतरी मध्यममार्ग शोधुन काढणे आवश्यक आहे ज्यामुळे मित्रपरिवार भेटण्याचा आनंदही मिळेल, योग्य मुखी अन्न पडेल आणि आपल्याला समाधान लाभेल.\nमाझ्या मुलीने मला तिच्या\nमाझ्या मुलीने मला तिच्या लग्नात काही हस्तक्षेप करु दिला तर मी सरळ घरच्याघरी ब्राम्हण आणि माझ्या -तिच्या होणा-या घरची चार डोकी बोलावुन लग्न लावेन.>>> ब्राम्हण तरी कशाला हवा उपस्थित लोकांनी लग्न लागले असे मान्य करायचे आणि विवाह नोंदणी करायची नंतर....\nमला हवाय ना... मुंडावळ्यावाले, अंतरपाट्वाले, मंगलाष्टके गाऊन लागणारे लग्न असेल तर ब्राम्हणाची का कमी ठेवावी पण हे सगळे खयाली पुलाव.. घोडामैदान अजुन थोडे दुर आहे.\n>>> शब्दांचे खेळ करून उगाच\n>>> शब्दांचे खेळ करून उगाच मुद्दा/ विषय बदलू नका <<<<\nमंजुडी, आत्ता पर्यंत या धाग्यात मी दोन ते तिन वेळेस तरी स्त्रीयांचे पुरुषांसोबतच्या दरहजारी प्रमाणावर भाष्य केले आहे... दर हजारि पुरुशांमागे ८००/८५० स्त्रीया म्हणजे १५० स्त्रीया कमी पडत असूनही ही तर्‍हा असेल, तर पुरवठाच बंद व्हायला हवा असे हे धोरण मी व्यक्त करतोय. पण तुम्हाला ते शब्दाचे खेळ वाटत असतील तर तसे वाटून घ्यायलाही माझी ना नाही. मात्र मी पुरवठा हा वरा संदर्भात उपलब्ध वधू या अर्थानेच घेतोय.>>>\nबरं, हे ठीक आहे.\nतुमच्या मुलाच्या लग्नात लग्नखर्च तुम्ही वधूपक्षाबरोबर अर्धा-अर्धा वाटून घेणार ना\nअर्धा-अर्धा नाहीतरी किमान तुमच्या वर्‍हाडाचा\nलग्न लावायला ब्राम्हणच लागतो\nलग्न लावायला ब्राम्हणच लागतो ही देखील एक प्रथाच नाही का\n>>> यात मेख अशी आहे की\n>>> यात मेख अशी आहे की \"मागणी\" करणारे पहील्या बैठकीतच हे सर्व डिस्कस करण्यापेक्षा रीतसर गोष्टी पुढे गेल्या की साखरपुडा वै झाला की हळू हळू अंदाज घेऊन ही पिलावळ सोडतात... <<<<\nहो तर... ब्लॅकमेल केल्यागत करतात, अन यातुन लग्न मोडले तर पोरीचीच बदनामी होईल ही भिती असते.\nआणि मुलाच्या नातेवाईकात सगळेच हितचिंतक असतात असे नाही तर पिल्लू सोडून गम्मत बघत बसणारेही असतात. (यावर व अशान्ना मी काबूत कसे ठेवतो यावर खरे तर किती किति लिहू असे होतय, पण माझे नावगाव \"उघड\" व्हर्च्युअली नोन असल्याने मोह टाळतोय - त्या शिन्च्या वाडकर अन काही शिष्ट मंडळीन्नी माझ्यावर ओळख उघड करायची जबरदस्ती केली नस्ती ना.... पण आता काय उपयोग \nपण मुलिकडून बैठकीत खमक्या बसला असेल तर इकडे तरी सरळ यादी करुन त्यावर सही घेतली जाते. त्यात नम्तर वाढघट नाही.\n>>> लग्न लावायला ब्राम्हणच\n>>> लग्न लावायला ब्राम्हणच लागतो ही देखील एक प्रथाच नाही का कदाचित अनावश्यकही\nनाही .. अनावश्यक नाही. धर्मशास्त्राप्रमाणे (इंडियन कायद्याप्रमाणे नव्हे) देव, ब्राह्मण व अग्नी यांचे साक्षीनेच लग्न लावले पाहिजे (बाकी हजारो माणसांच्या उपस्थितीची व जेवणावळींची तितकीशी गरज नाही)\nपण हां, \"प्रेम वा लफड\" करताना मात्र तुम्ही म्हणता तशी ब्राह्मणाच्या/अग्नीच्या उपस्थितीची गरज नाही...\nदेव चराचरात भरलेला असल्याने तो अस्तोच तुमच्या सर्वच बर्‍यावाईट कर्मांच्या साक्षीला... अगदी तुम्ही मनातल्या मनात देखिल जो काही बरावाईट विचार करता तो ही देवाच्याच साक्षीने असे धर्मशास्त्र सांगते\nतुमच्या मुलाच्या लग्नात लग्नखर्च तुम्ही वधूपक्षाबरोबर अर्धा-अर्धा वाटून घेणार ना\nअर्धा-अर्धा नाहीतरी किमान तुमच्या वर्‍हाडाचा>> लिम्बूना हे वाक्य आहे तरी...\nअर्धा अर्धा म्हणजे किती हे पण आधीच बघायला हवे आमच्या लग्नाच्या वेळी आमची २५-३० माणसे आणि नवर्‍याकडची अख्खं गाव आमच्या लग्नाच्या वेळी आमची २५-३० माणसे आणि नवर्‍याकडची अख्खं गाव त्यातही आमच्या पाहुण्यांचा आणण्याचा, २ दिवस राहायचा, साखरपुड्याचा (सगळा - हॉलचा, खाण्याचा, जेवणाचा) खर्च आम्ही केलेला\nआता हे आमच्याकडे लग्न झालं असतं तरी होऊ शकलं असतं, पण असं जर अगदी २५-८०० वर्‍हाड असेल तर निदान खर्च म्हणजे सगळाच खर्च अर्धा अर्धा अपेक्षित आहे का यापेक्षा तुमची अबक माणसे आमची अबक माणसे असं धरलं तर (थोडं फार इकडे तिकडे होईल... तेव्हा बघायचं कुठल्या पार्टीला झेपतेय यापेक्षा तुमची अबक माणसे आमची अबक माणसे असं धरलं तर (थोडं फार इकडे तिकडे होईल... तेव्हा बघायचं कुठल्या पार्टीला झेपतेय) सर्वांनाच सोयीचं जाईल... अगदी साग्रसंगितच सोहळा पार पाडायचा असल्यास) सर्वांनाच सोयीचं जाईल... अगदी साग्रसंगितच सोहळा पार पाडायचा असल्यास नपेक्षा सरळ रजिस्टर मॅरेज ला परवानगी द्यावी\nबर्‍याच जणांनी नमूद केलेय इथे वारंवार कोकणात असं असतं कोकणात तसं नसतं... सगळं समजूतीने/ परस्पर सोयीने आणि अर्धा अर्धा (दुसर्‍यावर अतिरिक्त भार न टाकता) सामोपचाराने खर्च करतात म्हणून ही शंका कोकणात असं असतं कोकणात तसं नसतं... सगळं समजूतीने/ परस्पर सोयीने आणि अर्धा अर्धा (दुसर्‍यावर अतिरिक्त भार न टाकता) सामोपचाराने खर्च करतात म्हणून ही शंका माझं माहेर कोकणातलंच आणि सासरही तरी मानसिकतेत जमीन आस्मानाचा फरक जाणवला म्हणून आश्चर्य वाटलं\nआमचे लग्न घाईत झाले. २\nआमचे लग्न घाईत झाले. २ दिवसांत ठरले आणि झाले सुद्धा. दोन्हीकडचे फक्त आणि फक्त सख्खे मामा, आत्या, काका, मावश्या आणि त्यांची मुले. माझे नातेवाईक कमी आहेटी नवर्याकडचे सख्खे पण बरेच होते. लग्नाचा खर्च आम्हीच केला. मुलाकडच्यांना तुमचे फक्त सख्खे नातेवाईक बोलवा असे स्पष्टपणे सांगितले होते. (आम्ही देशस्थ ब्राह्नण असलो तरी).\nसासरचे क्षत्रिय समाजाचे आहेत. त्यांच्यात काही भागात म्हणे मुलगी सुंदर असली तर(च) लग्नाचा सगळा खर्च मुलाकडचे करतात म्हणजे मुलगी एखाद्या वस्तुसारखीविकत नेतात थोडक्यात. पण यातही लोकांना अभिमान वाटतो म्हणजे मुलगी एखाद्या वस्तुसारखीविकत नेतात थोडक्यात. पण यातही लोकांना अभिमान वाटतो नात्यात असे लग्न झालेली सुंदर मुलगी आहे. तिला म्हणे नंतर माहेरी एकदाही येऊ दिले नाही नात्यात असे लग्न झालेली सुंदर मुलगी आहे. तिला म्हणे नंतर माहेरी एकदाही येऊ दिले नाही एकाच गावात असूनही. असो. माझ्या मूली भारतात नाहीत आणि लौकिकार्थाने सुंदरही नाहीत म्हणून बरय एकाच गावात असूनही. असो. माझ्या मूली भारतात नाहीत आणि लौकिकार्थाने सुंदरही नाहीत म्हणून बरय अन्यथा आम्हालाही मुलीच्या लग्नाचा खर्च करु दया म्हणून भांडावे लागले असते\nप्रथा नष्टच करायचा असतील तर\nप्रथा नष्टच करायचा असतील तर वधुपक्षानेच्च पडते घ्यावे, कुठल्याही कारणाने लग्न मोडले तरी मुलीचीच बदनामी करायची इ.इ. प्रथा आहेत सुरू त्या आधी नष्ट करायला हव्यात. या प्रथा़ंचा भरपुर त्रास होतो. ब्राम्हणाचे काय, लग्न लावण्याच्या कामापुरता त्याचा संबंध. एकदा लग्न लागले की नंतर त्याच्याकडे कोण् बघतंय.\nआजकालचे निर्ढावलेले भडजी १०००१+ इतकी दक्षिणा उकळतात, उंची पोषाखही या भडजींला द्यावा लागतो म्हणे .\nआज सगळेच दर वाढलेत. मग\nआज सगळेच दर वाढलेत. मग भटजींनीच का म्हणुन ५१ रुपयांवर लग्न लावावे\ndreamgirl , कोकणस्थामध्ये बरीच लग्न 50 -50 झालेली पाहिली आहेत तुम्हाला आलेला अनुभव सातीनी म्हटल्याप्रमाणे अपवाद असू शकतो की .\ndreamgirl , कोकणस्थामध्ये बरीच लग्न 50 -50 झालेली पाहिली आहेत तुम्हाला आलेला अनुभव सातीनी म्हटल्याप्रमाणे अपवाद असू शकतो की .\nइशान्य भारतातील लग्ने अत्यंत\nइशान्य भारतातील लग्ने अत्यंत साध्या पद्धतीने होतात, असे अविनाश बिनीवाले यांनी लिहून ठेवले आहे. वधू नटून थटून तिच्या गावातून येते. वर त्याच्या मातापित्यासोबत गावाच्या वेशीपर्यंत जातो. वधू येऊन त्याच्या कुटुंबासोबत उभी राहते... झालं लग्न. ( नंतर आवश्यक वाटलेच तर चर्च मधे जाऊन नोंदवतात. )\nनंतर जेवण असते, पण तेही साधेच. नेहमी जेवतात तेच. तसेही ते लोक स्वीट डीश खातच नाहीत.\n( संदर्भ : \" माझ्या हेन्रीचे लगीन\", पुस्तक \" पूर्वाचल\" )\nसत्यमेव जयते च्या एका भागात, आमच्याकडे हुंडा वगैरे नसतो, असे तिथल्या तरुणाने सांगितल्याचे आठवतेय.\nकोकणामध्ये बहुतांशी ५०-५० असेच असते. मीही पाहिलेय खुप ठिकाणी. दणक्यात लग्न बिग्न फार क्वचित. मी कायम अशीच लग्ने पाहिल्याने जेव्हा पहिल्यांदा मुलीला गादी, उशी आणि खाटेस्सकट सगळा संसार देणारी लग्ने पाहिली तेव्हा धक्का बसला. घरात येणा-या सुनेला झोपायला अंथरुण पांघरुणही द्यायची ज्यांची ऐपत नाही त्यांच्या घरात आपली मुलगी का देतात हा प्रश्न पडला. घेणा-यांचा संताप आला..\nसाखरपुड्याची अंगठी वगैरे भानगड गेल्या पन्नास वर्षातील, व ती देखिल मुलाचे वडील स्वहस्ते मुलिच्या बोटात घालायचे>>>\nमाझ्या ���ाखरपुड्यात ह्या गोष्टीवरून मजा आली होती. मी नवर्याला अंगठी घातली. आता तो मला घालणार तेवढ्यात साबांच्या मामीने मोठ्या दीराला अंगठी घालायला बोलावले. (मला सासरे नाहीत). तो बिचारा घाबरून अहो माझा सापु नाही माझ्या धाकट्या भावाचा आहे असे सांगत होता. (तो unmarried आहे. म्हणून त्याला वाटली मामींचा काही गोंधळ झाला असेल). तेव्हा त्याला सांगण्यात आले की वडीलांनी अंगठी घालायची प्रथा आहे. ते नाहीत म्हणून मोठा भाऊ म्हणून तू घाल.\nम्हणजे मी नवर्याला आणि दीराने मला अंगठी घातली. आलेल्या पाहुण्यांपैकी काणाचा तरी आवज ऐकू आला \"ए कोणीतरी वेगळ्यानेच अंगठी घातली\" नवर्याने बिचार्याने फक्त टाळ्या वाजवल्या. तो विडीओमधे इतका मजेशीर दिसला आहे टाळ्या वाजवताना.\nड्रीमगर्ल, सासरच्या बाबतीत माझाही वैयक्तिक अनुभव फारसा चांगला नाहीच, पण त्यांच्या मनात नव्ह्तं म्हणून त्यांनी खुसपटं काढली असं समजून चालायचंच. अपवादानेच तर नियम सिद्ध होतो. (अर्थात, आमच्या लग्नात खर्च अर्धा अर्धा. कुणालाही मांडव आहेर नाही आणि सोनं कुणी किती घालायचं आनी कुठल्या दागिन्यांच्या स्वरूपात हे आधीच ठरवलेलं होतं)\nकोकणामध्ये गेली पंचवीस वर्षे राहून (आणि आता कोकणचेच सासर आहे) लक्षात आलेली एक प्रचंड महत्त्वाची बाब म्हणजे, आजवर एकही मुलीचा बाप असा पाहिलेला नाही, ज्याने मुलीच्या लग्नासाठी/हुंड्यासाठी कर्ज काढलंय अथवा घर सोनं गहाण ठेवलंय. परवडत असेल तसे लग्न करून दिले जाते, अगदीच परवडले नाही तर मुलीला साडी आणि नारळ देऊन लग्न करणारे बाप पाहिले आहेत. गावजेवण वगैरे नखरे अगदीच खोत वगैरे असाल तर तेही जेवण साधेच असते. लग्नाच्या कार्यामध्ये अख्खं गाव पडेल ते काम करायला तयार असलेलं मी स्वतः पाहिलंय. एका मित्राच्या गड्याचं लग्न होतं तर या मित्राचा बाप (स्वतःची हजार कलमं असलेला) पंगतीमध्ये वाढायला उभा राहिला होता.\nकर्नाटकामध्ये हुंडा द्यावाच लागतो. किती शिकलाय, काय शिकलाय कुठे नोकरी करता त्यानं काही फरक पडत नाही. शिवाय नंतरचे सगळे सणवार करत बसा. एवढं करूनही \"समाधान\" हा प्रकार क्वचितच असतो. पारत त्यातही काही अपवाद असतातच.\nआमच्या पश्चिम महाराश्ट्रात त्यातही सांगली, कोल्हापुर, सातारा वै भागात हुंडा फारसा नाही पण सोन्यावरुन बरीच बोलाचाली होते.\nआता तर सोनं इतक महाग आहे पण तरिही ह्यात ओढाताणी असतेच.\nये���ढच द्या वै वै.\nबार्शी साइडला पाहिलेल होत की सोन्याच फारसं काही नाही तरि मुलाला अंगठी आणि एखादी चेन तरी असावी.\nआणि हुंडा कॅश मध्ये चालतो. त्यातही पाण्याखालची शेती असेल तर मुलाचा भाव चढा.\nकोकणातल्या लग्नात नवरीला अंगठी नवरा घालत नाही तर त्याचा वडील भाऊ किंवा वर लिहिल्याप्रमाणे वडील घालतात. या पध्दतीमुळे होणा-या खुप गंमतीजंमती मी पाहिल्यात. ऑफिसमधला एक कलिग तर सापुचे फोटोच दाखवायला तयार नव्हता. खुपच मागे लागल्यावर शेवटी कसेतरी म्हणाला, अंगठीचा फोटो पाहु नका, मी नाहीय त्यात...\nपण त्यांच्या मनात नव्ह्तं\nपण त्यांच्या मनात नव्ह्तं म्हणून त्यांनी खुसपटं काढली असं समजून चालायचंच. >>\nलग्नाच्या कार्यामध्ये अख्खं गाव पडेल ते काम करायला तयार असलेलं मी स्वतः पाहिलंय. एका मित्राच्या गड्याचं लग्न होतं तर या मित्राचा बाप (स्वतःची हजार कलमं असलेला) पंगतीमध्ये वाढायला उभा राहिला होता. >> याला मात्र अनुमोदन\nलोकहो, मुलीकडून मि़ळालेला संसार कुठे ठेवतात ते लिहा की. मला खरीच शंका आहे. (इबे वर तर पाठवत नसणार\nमाझ्या एका मित्राने टेंपो\nमाझ्या एका मित्राने टेंपो भरुन आणला सगळा संसार इथे.. आता वापरतोय. त्याचे आणि भावाचे लग्न १५ दिवसांछ्या गॅपने झालेले. मग त्यांनी अगदी हिशोब करुन काय काय पाहिजे ते सासरहुन मागुन घेतले. याला नको झालेले सामान बांधुन ठेवलेय गावीच.\nमृदुला, अगं वस्तू भांडी कपडे\nमृदुला, अगं वस्तू भांडी कपडे वापरायला सुरूवात करतात. फर्निचर व्हाईट गूड वगैरे जुन्या असतील तर काढून टाकतात किंवा मुलाच्या खोलीमध्ये वगैरे ठेवतात. मुलगा नोकरीसाठी दुसर्‍या शहरात असेल तर सर्व सामान तिथे देतात.\n(एक दोन इंटरेस्टिंग केसेसम्ध्ये वर्षा दोनवर्षामध्ये लग्न होणारी मुलगी घरात असली तर सर्व सामान पॅक करून तिच्या लग्नात (भांडी, शोपिसच्या वस्तू वगैरे) दिलेले पाहिलेच आहे)\nकिती सहजपणे चर्चा ब्राह्मणांवर घसरली नाही धर्मनिरपेक्ष, अजातीयवादी असे स्वतःला म्हणवून घेणारे कसे हळूहळू मनातल्या खुपखुपत्या विषयाला हात घालू लागले इथे धर्मनिरपेक्ष, अजातीयवादी असे स्वतःला म्हणवून घेणारे कसे हळूहळू मनातल्या खुपखुपत्या विषयाला हात घालू लागले इथे अ‍ॅडमीनच्या विपूत रांगोळ्या काढणारे कसे स्वतःचा खरा रंग दाखवू लागले. ही तीन विधाने लिहिताना, लिंबूभाऊ व इतर, मला अतिशय खे�� होत आहे. पण कोणीही काहीही लिहिले तरी उगीच गप्प बसणे हे बरोबर नाही म्हणून लिहिले.\n>>>धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही<<<\nहा डिस्क्लेमर किती सहज दुर्लक्षिला गेला\nवैयक्तीक मत - लग्नासाठीच काय, कोणत्याच धार्मिक विधीसाठी ब्राह्मणाची गरज नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90590191794d200d93294b-93894591594d938928-91593e92f92694792a92694d92792493f", "date_download": "2020-10-28T15:32:44Z", "digest": "sha1:NDXEXNSKC76Y7SOBP4722WSSUYGSSZD4", "length": 21055, "nlines": 82, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अँग्‍लो-सॅक्सन कायदेपद्धति — Vikaspedia", "raw_content": "\nइंग्‍लंडवरील नॉर्मन स्वारी १०६६ साली झाली. त्यापूर्वीचा सहा शतकांचा काळ हा अँग्‍लो-सॅक्सन कालखंड होय. तो कालखंड ट्यूटन, सॅक्सन व ज्यूट जमातींनी स्वार्‍या करून तेथे वस्ती केल्यापासून सुरू झाला. त्या काळात सदर जमातींच्या चालीरीतींतून उद्‌भूत झालेला व विकास पावलेला कायदा म्हणजे अँग्‍लो-सॅक्सन कायदा होय. बाराव्या शतकापासून आजतागायत विकसित झालेल्या ‘कॉमन लॉ’ची मुळे या कायद्यातच आहेत. पण वेळोवेळी त्यात इतका बदल झाला की, त्यात मुळातील काहीही उरलेले नाही. त्यामुळे त्या कायद्याला आता केवळ ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. अँग्‍लो-सॅक्सन कालखंडामध्ये रोमन वर्चस्व जवळजवळ नव्हते. पण इंग्‍लंडने ६६४ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर तेथे रोमन कल्पनांचा प्रभाव अप्रत्यक्षपणे पडू लागला. त्याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे राजा ही एक सामर्थ्यशाली संस्था बनली.त्या काळात नातेवाइकांचे गट इंग्‍लंडमधील समाजाचे घटक असत. त्यांना ‘मैग्थ’ म्हणत. त्यांच्यापैकी कोणाचाही खून झाल्यास त्यासंबंधी उपाययोजना वरील गट करीत असे व त्यांच्यापैकी कोणीही खून केल्यास त्याचा गट खुनी इसमाला मदत करीत असे. नवरा व बायको यांचा रक्तसंबंध नसल्याने ते भिन्न गटाचे मानले जात. गुलामांना जंगम वस्तू समजत. त्यांना विकण्याचा व ते मारले गेल्यास त्यांच्याबद्दल नुकसानी मागण्याचा अधिकार त्यांच्या मालकांस असे.त्या काळात हल्लीच्या अर्थाने फौजदारी कायदा नव्हता. गुन्हा व अपकृत्य यांत फरक नव्हता. कृत्य जाणूनबुजून केलेले असो, अगर अजाणता केलेले असो, आणि त्यामागचा हेतू कोणताही असो, त्याची जबाबदारी ते करणार्‍याने घेतलीच पाहिजे, असा कायदा होता. अपघात अगर स्वसंरक्षण हे गुन्ह्याचे समर्थन मानले जात नसे. गुन्हेगाराला शिक्षा म्हणजे फक्त गटाला नुकसानभरपाई देणे. ख्रिस्ती धर्म स्वीकारला गेल्यानंतर दोन सुधारणा झाल्या. गुन्हेगाराचा हेतू व उद्देश यांचाही विचार होऊ लागला आणि गुन्ह्यांबद्दल नुकसानी राजालाही मिळू लागली. गुन्हे शासनाविरुद्ध असतात, या तत्त्वाचे बीज यातच आहे.संपत्तिविषयक कायदा संदिग्धच होता. कृषक वर्ग फिरता, वस्ती विरळ व जमीन विपुल. म्हणून हाती येईल ती रिकामी जमीन कसणे ही पद्धत होती. त्यामुळे जमिनीपेक्षा गुरांना अधिक महत्त्व असे. अर्थात ही परिस्थिती फार दिवस टिकली नाही. जमिनीचे वाटप आणि मालक व कूळ या प्रारंभी नसलेल्या कल्पना समाज स्थिर झाल्यावर रूढ झाल्या. प्रार्थनेच्या वेळी आपले नाव स्मरले जावे, म्हणून राजा चर्चला जमिनीचे दान करीत असे. लष्करी नोकरीकरिता व्यक्तींना तो जमिनीचे दान करी; पण ते बहुशः आदात्याच्या हयातीपर्यंतच असे. हस्तांतरणाचे चिन्ह म्हणून काठी अगर चाकू देण्यात येत असे व जामीनही देण्यात येई. पुढे ख्रिस्ती धर्म प्रचारात आल्यानंतर हस्तांतरणे लेखी होऊ लागली.ज्याच्याकडे जंगम मालाचा कब्जा तोच मालक समजला जाई. कोणत्याही प्रकारे कब्जात असलेले जनावर पळवण्यात आले, तर चोरी झाली असे मानण्यात येई. आणि मग आरोपीची सुटका व्हावयाची असेल, तर त्याला आपण ते विकत घेतले, असे दाखवावे लागे. विक्री हा साक्षीदारासमोर झालेला उघड व्यवहार असे.कराराबद्दल तत्त्वे निश्चित नव्हती. स्वतःचे आश्वासन व दुसऱ्याची जामीनकी हीच कराराची प्राचीन पद्धत असे.बापाने अगर त्याच्या नातेवाइकाने मुलीला संरक्षणाखाली ठेवण्याचा आपला अधिकार बहुधा पैसे घेऊन नवऱ्याला विकत देणे, अशी विवाहाची कल्पना होती. पण विक्रीनंतरसुद्धा बाप अगर नातेवाईक यांचे त्या मुलीसंबंधी अधिकार व जबाबदाऱ्या कायम राहत असत. मुलीला आधी नवऱ्याच्या स्वाधीन केले जाई आणि मग पुरोहितासमक्ष विवाह लावण्यात येई. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी पती पत्‍नीला देणगी देत असे, तिला ‘मॉर्नि��� गिफ्ट’ असे म्हणत. आणि त्यातूनच ‘शुल्क’ या कल्पनेचा उगम झाला. पुढे नवऱ्याने मुलीच्या बापाला अगर नातेवाइकांना पैसे देण्याची पद्धत बंद झाली व ईश्वरी कायद्याप्रमाणे बायकोला वागवण्याची शपथ तो घेऊ लागला आणि तिच्या उपयोगाकरिता संपत्तीची व्यवस्था करू लागला. नवऱ्याच्या वर्चस्वाखाली बायकोला राहावे लागे. परस्परांची संमती, बायकोची बेइमानी व अभित्याग या कारणांकरिता घटस्फोट होत असत.वारसाबद्दलच्या प्राचीन अँग्‍लो-सॅक्सन कल्पना संदिग्धच होत्या. संपत्तीची स्वतंत्र मालकी जसजशी रूढ होत गेली, तसतसा त्या संपत्तीबद्दल वारसाहक्कही मान्य होऊ लागला. वारसाबद्दलचे नियम भिन्न भिन्न भागांत भिन्न भिन्न होते. आई असो अगर बाप असो, त्यांचा वारसा त्यांच्या नजीकच्या नातेवाइकांना मिळे. अँग्‍लो-सॅक्सनांची नाते मोजण्याची पद्धत मजेदार होती. मानवी शरीराच्या अवयवांचा उपयोग त्याकरिता ते करीत. आईबाप म्हणजे डोके; भाऊबहिणी म्हणजे मानेचा सांधा; सख्खे चुलत, मावस वगैरे भाऊ हे खांदा व दूरचे चुलत बंधू सहा श्रेणींपर्यंत म्हणजे कोपर, मनगट, मूठ व मधल्या बोटाचे दुसरे व तिसरे सांधे असे त्यांचे समीकरण असे. शेवटी नखाबरोबर नाते संपत असे. आर्थिक दृष्टीने जमिनीच्या लहान लहान वाटण्या करणे श्रेयस्कर नसल्याने, काही ठिकाणी स्थानिक रूढी म्हणून वडील घराण्याकडेच जमीन राही जंगम माल मरणोत्तर व्यवस्थेने किती प्रमाणात देता येत असे, याबद्दल पुरावा नाही. पण काही प्रकारची स्थावर मिळकत अशा व्यवस्थेचा विषय होऊ शके. अंतकाली धर्मगुरूपुढे उच्चारलेले शब्द हेच त्या व्यवस्थेचे स्वरूप असे. पुढे चर्चने मृत्युपत्राची पद्धत सुरू केली. मृत व्यक्तीच्या संपत्तीची व्यवस्था करण्याकरिता व्यवस्थापक नेमण्याची कल्पना प्रथम नव्हती. व्यक्ती मरण्यापूर्वी आपली संपत्ती मित्राकडे अगर धर्मगुरूकडे मरणोत्तर व्यवस्थेसाठी सोपवीत असे.‘कुलपिता’ ही रोमन कल्पना इंग्‍लंडमध्ये नव्हती. मुलावरील बापाचा पालनाधिकार पुष्कळ दिवस टिकत असे. मूल अन्न खाऊ लागण्यापूर्वी त्याला ठार मारण्याचा आणि सात वर्षापर्यंतच्या मुलाला, अर्थात अत्यंत गरज असल्यासच, विकण्याचा अधिकार पित्याला असे. सज्ञानतेचे वय भिन्न भिन्न काळी व भिन्न भिन्न कारणांकरिता वेगवेगळे असे. मूल फौजदारी कायद्याच्या दृष्टीने बाराव्या वर्षी सज्ञान होत असे आणि १५ व्या वर्षी ते भिक्षू होऊ शके. त्या वयानंतर बाप त्याला शिक्षा करू शकत नसे.अधिरक्षेची कल्पना स्पष्ट नव्हती. शरीररक्षण आई व संपत्तीचे रक्षण बाप अगर त्याच्याकडील नातेवाईक करीत. वरीलपैकी कोणही नसले, तर राजा ते काम करी. अँग्‍लो-सॅक्सन कालखंडाच्या शेवटी शेवटी स्त्रिया काही अंशी स्वतंत्र झाल्या, तरी तोपर्यंत त्या बापाच्या संरक्षणाखाली असत व लग्नानंतर नवऱ्याच्या वर्चस्वाखाली असत.न्यायालये स्थापन होण्यापूर्वी हक्क-बजावणीकरिता स्वावलंबनाचा वापर करीत; आणि आरंभीची न्यायालये ती पद्धत बंद करू शकली नसली, तरी स्वावलंबनाचा कमीत कमी वापर व्हावा अशी नियंत्रणे घालीत. न्यायालयांच्या परवानगीशिवाय संपत्तीचा अटकाव समर्थनीय नसे. चोरीचा माल परत मिळविण्याचा अधिकार मालकाला असे. चोरी झाल्याबरोबर आरडाओरडा करणे आवश्यक असे आणि त्या वेळी इतरांनी मदत न केल्यास त्यांना शिक्षा केली जाई. शोधांती चोरीचा माल सापडल्यास तो ताबडतोब हस्तगत करण्याचा अधिकार मालकास असे आणि तो त्याला तसा न मिळाल्यास गुन्हेगाराला न्यायालयापुढे खेचता येई. साक्षीदार, शपथा व दिव्ये ही पुराव्याची अंगे असत. अँग्‍लो-सॅक्सन न्यायालयांच्या कार्यपद्धतीतच हल्लीच्या न्यायालयीन कार्यपद्धतीची बीजे सापडतात.\nलेखक : ना. स.श्रीखंडे\nमाहिती स्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sugar.maharashtra.gov.in/1065/New-Initiatives", "date_download": "2020-10-28T14:12:10Z", "digest": "sha1:K2YAUNWQ4IAC4Y3E5F7G6ZKVB2DDNRAX", "length": 4358, "nlines": 87, "source_domain": "sugar.maharashtra.gov.in", "title": "नावीन्यपूर्ण उपक्रम-साखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे, भारत", "raw_content": "\nप्��ादेशिक सह संचालक (कोल्हापूर)\nप्रादेशिक सह संचालक (अमरावती)\nप्रादेशिक सह संचालक (नांदेड)\nप्रादेशिक सह संचालक (नागपूर)\nप्रादेशिक सह संचालक (अहमदनगर)\nप्रादेशिक सह संचालक (पुणे)\nमागील 10 वर्षातील सांख्यिकी माहिती\nतुम्ही आता येथे आहात :\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण दर्शक: ९३३०९६३ आजचे दर्शक: ६५६५\n© साखर आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B3.html", "date_download": "2020-10-28T15:21:58Z", "digest": "sha1:XA6KBB4LB3HSHAFTZZSOUK7CWMCT5GPJ", "length": 11020, "nlines": 122, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून....... - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nचांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….\nपूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे.\nतसेच भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. पण हळूहळू आता गुळाची जागा ही आता साखरेने घेतली आहे. त्यामुळे गुळातील जे पोषणतत्त्व आहेत ते हळूहळू गायब होताना दिसत आहेत. पण साखर विषासारखे काम करते साखरेचे दुष्परिणाम हे शरीरात वाढत जात आहे. त्यामुळे साखर हे अनेक आजारांचे कारण ठरत आहे. चला तर मग पाहुयात उत्तम आरोग्यासाठी गुळ हा किती फायदेशीर आहे तो…….\nग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात न्यायालयात जाणार – प्रताप अडसड\nरोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.\nजर वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं न पिता करता गुळाच्या चहा पिऊ शकता.\nवजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.\nशरीरातील धातुंची झीज भर���न काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो\nगुळामध्ये कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.\nकर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार – अजित पवार\nमासिकपाळी दरम्यान पोटदुखी होत असल्यास गूळ खाल्ल्याने त्रास कमी होतो.\nघसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.\nसांधेदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तर 1 ग्लास दुधाबरोबर गूळघ्या त्याने तुमचे हाडं मजबूत होतात.\nआल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.\nजाणून घ्या ऊसाच्या रसाचे फायदे, शरीरासाठी काय आहेत त्याचे फायदे…..\nशरीरात हिमोग्लोबीन कमतरता असल्यास गूळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. गूळ, शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबीन लवकर वाढते. त्यामुळे साखरपेक्षा गुळाला पसंती द्यायला हवी.\nजेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.\nआवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….\nमनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, मग घ्या जाणून काय आहेत त्याचे फायदे\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nपरभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण���र व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51682?page=4", "date_download": "2020-10-28T14:29:47Z", "digest": "sha1:36OM754LMJIOMLGPP7BJSJ7YLJDUNW5H", "length": 64976, "nlines": 312, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विवाहाच्या निमित्ताने.... | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विवाहाच्या निमित्ताने....\nहिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.\nप्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.\nतर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.\nकाही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.\nचार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना\n(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)\nया धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968\nकोकणातल्या लग्नात नवरीला अंगठी नवरा घालत नाही तर त्याचा वडील भाऊ किंवा वर लिहिल्याप्रमाणे वडील घालतात. >> हे ऐकलेलं नशीब आमच्या लग्नापर्यंत काळ बदलला... मला पचलंच नसतं... साबूंनी किंवा दिराने अंगठी घालणं\nकाळ पुर्णपणॅ बदललेला नाहीय\nकाळ पुर्णपणॅ बदललेला नाहीय अद्याप.\nमुलगा मुलगी जर नोकरीला आहे तर\nमुलगा मुलगी जर नोकरीला आहे तर लग्नाचा खर्च घरच्यांवर न टाकता ( ते शक्य नसल्यास किमान कमीत कमी तरी टाकावा ) अर्धा अर्धा करावा. आमच्या घरी काकांचे मावशींचे माझे देखील लग्न खर्च दोन्ही बाजुंनी अर्धा अर्धा मान्य करुनच केलेला आहे. यात कमीपणा वगैरे काहीही नाही. हॉल, भटजी लग्नाची सजावट जेवणावळ इत्यादी खर्च वाटुन घेतलेला होता. फक्त देवाणघेवाण ही त्यांच्यावर सोडलेली त्यात देखील सासु सासरे यांच्या बरोबर इतर ५-१० यांना कपडे साड्या दिले. त्यांनी देखील केले अर्थात ही बोलणी आम्ही एकत्र बसुनच ठरवली. घरच्यांना कमीत कमी खर्च होईल याकडे आम्ही जास्त लक्ष दिले. कंपनीतुन आवश्यक कर्ज घेतले होतेच. खर्चाची मांडणी आणि वहिवाट लग्नाआधीच ५ दिवस पुर्ण केली. त्यामुळे प्रत्यक्षात पैसाचा गोंधळ कमी झाला. लग्न झाल्यानंतर नवलाईचे नऊ दिवस सरल्यावर परत एकदा एकत्र बसुन कुणाचा ठरलेल्या खर्चा पेक्षा जास्त खर्च वगैर झाला आहे का हे बघुन घेतले ( या बाबतीत सौ. काटेकोर ) आणि महिन्याभरात सोक्षमोक्ष लावुन टाकला. कुणाचे रुसवेफुगवे ठेवले नाही आणि तशी वेळ देखील येउ दिली नाही.\nउगाच घाईघाई न करता नियोजन केले तर सगळे सुरळीत होते हे किमान घरातल्या ३-४ लग्नाच्या अनुभवावरुन तरी बोलता येईल\nसाधना काळ बदलतो. फक्त आपणच\nसाधना काळ बदलतो. फक्त आपणच बदलत नाही.\n@आजकालचे निर्ढावलेले भडजी १०००१+ इतकी दक्षिणा उकळतात, >>> हे १०००१+ - नेमके कश्या कश्याचे घेतले जातात तुम्हाला काहि माहिती आहे का\n@उंची पोषाखही या भडजींला द्यावा लागतो म्हणे.>>> ही माहिती फक्त १ टक्का खरी आहे. आणि त्यातही उंची पोषाख हे खरे नसून..नुस्तेच १ धोतर किंवा नेहेरु शर्टाचे कापड आणि टोपि इतकच खरं आहे.\nमाझ्या लग्नात खर्च निम्मा\nमाझ्या लग्नात खर्च निम्मा निम्मा वाटून घेतला. यात भटजी, हॉलचे भाडे आणि जेवणाचा खर्च. दोन्ही कडली आमंत्रीतांचा आकडाही सारखा - १५-२० डोकी कमीजास्त. कुठल्याही स्वरुपात हुंडा दिला जाणार नाही हे 'स्थळ' बघतानाच स्पष्ट केले होते. बरेचदा नवरदेवाचे परदेशात वास्तव्य असेल तर पॅसेज मागणे चालायचे. माझ्या बाबांनी अशा प्रकारे आडून हुंडा द्यावा अशी अपेक्षा असेल तर आम्हाला स्थळाचा विचार करायचा नाहिये हे चौकशी करायला गेले तेव्हाच स्पष्ट केले होते. माझे जे दागिने होते ते आईने मला दिले. त्या जोडीला नवर्‍याने त्याची हौस म्हणून केले. माझ्या दीरांना रिसेप्शन हवे होते. पण ते एकतर आमच्या लग्नाच्या ठरलेल्या बजेटच्या बाहेर होते आणि जोडीला माझे आणि नवर्‍याचे असे रिसेप्शनला म्हणून वेगळे बोलवण्यासारखे कुणी आमंत्रीतही नव्हते. त्यामुळे रिसेप्शन नको असे स्पष्ट सांगितले. संबंधीत मंडळी थोडी नाराज झाली कारण त्याना त्यांच्या व्यवसायातील मंडळींना बोलवायचे होते. त्यावर तुम्ही तुमच्या मुलांच्या मुंजींना त्या लोकांना बोलवू शकता असे सांगून मीच विषय संपवला. माझ्या नवर्‍याच्या सुट-बुट(पोषाख) खर्च मी केला. माझ्यासाठी ५ साड्या नवर्‍याने घेतल्या. मुलाची आई आणि करवली तसेच मुलीची आई अणि करवली अशी साड्यांची देवाणघेवाण झाली. माझ्या आई आणि बहिणीसाठी साडी खरेदी माझ्या पसंतीने झाली. लग्न ठरल्यावर मी दर १५ दिवसांनी विकेंडला होणार्‍या इनलॉजकडे रहायला जायची. होणारा नवरा परदेशत. त्या ६ महिन्यात माझी सासरच्या मंडळींशी चांगली ओळख झाली होती. अनावश्यक विधी तसेच इतर फापटपसार्‍याला कात्री लावायचे फुकटचे सल्ले मी साबाईंनाही द्यायची. त्यांना पटले की साबुवांना पटवायचे काम माझ्या गळ्यात पडायचे. काही गोष्टी साबुवांना पटायच्या काही नाही. मग त्या त्या वेळेनुसार व्यवहारी किंवा पोरकट असे लेबल लागायचे.\nअरे बापरे ,कसल्या या प्रथा\nअरे बापरे ,कसल्या या प्रथा मला वाटत होतं कि फक्त आमच्या उत्तर भारतातच हे प्रकार चालतात.इकडे तर नवर्या मुलाच्या शिक्षणा प्रमाणे आणि मिळकती प्रमाणे लग्नाचे रेट बदलतात.तरी कमित कमी रेट २० ते २५ लाख असतोच.गाडी शिवाय लग्न तर निव्वळ अशक्य मला वाटत होतं कि फक्त आमच्या उत्तर भारतातच हे प्रकार चालतात.इकडे तर नवर्या मुलाच्या शिक्षणा प्रमाणे आणि मिळकती प्रमाणे लग्नाचे रेट बदलतात.तरी कमित कमी रेट २० ते २५ लाख असतोच.गाडी शिवाय लग्न तर निव्वळ अशक्य भले ही पोराची पेट्रोल भरायची लायकी नसली तरी चालेल पण लग्नात गाडी हविच.अशा वेळी खरंच किव येते त्या सुशिक्षित मुलाची ही आणि मुलिची ही.काही प्रकरणात तर मुलिंना आई वडिलांशी भांड्ताना पाहिले आहे कि माझं लग्न फ्लॅट आणि गाडि सकट करुन द्या म्हणून.\nमाझ्या सासरी माझंच लग्न सगळ्यात स्वस्तात झालंय फक्त ५ माणसांची वरात.नवर्‍यानी स्पष्ट सांगीतलं होतं आम्ही आमच्या मर्जी नी लग्न करतोय ,त्यामुळे ही प्रकरण मला चालणार नाहीत.अर्थात हे आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतानाच ठरवलं होतं.पण नशिबानी दहेज आणि देणं घेणं या विषया वर कधिही कोणिही उच्चारहि केला नही.\n@ ड्रीमअगर्ल - लिंबू भाऊंचे\n@ ड्रीमअगर्ल - लिंबू भाऊंचे हे विधान वाचा <<<शेळपट/पुचाट वर-पुरुषांमुळे परिस्थिती इतकी बिघडली की सरसकट मुली नकोतच व्हायला असा सरळ सरळ अन्यायी स्त्रीविरोधी भुमिकेचा प्रचार होऊन स्त्रीभृणहत्येत भर पडत राहिली आह<<<\nवाचतेय. माझ्या लग्नात सोन्यावरून घासाघीस झाली होती... अतिशय वाईट वाटले... मुलगा झाल्यावर ठरवले होते हुंड्याचा प्रश्नच नाही, अर्धा खर्च वाटून घ्यायचा. यथावकाश मुलाने लग्न ठरवलं. सापु साधा करावा अशी आमची इच्छा पण हौशी मंडळी समोरची त्यांचा मान राखला. सापु पाहून माझे वडील भयंकर चिडले ... हा सापु आहे की लग्न. हा सापु असेल तर लग्न काय.. लग्नापर्यंत त्यांचे डोळे मिटले होते नाहीतर त्यांना बोलायला कमी केलं नसतं त्यांनी...कारण लग्न एकदम फिल्मी स्टाईलने... आम्ही दिलेले पैसे इतके बिच्चारे वाटत असले तरी मला समाधान होते त्यादिवसाचा जेवणाचा अर्धा खर्च दिल्याचा. विहीणीच्या पंगतीविषयी पुढच्या भागात...\nमाझ्या विवाहातील एक प्रसंग:\nमाझ्या आईच्या आईने एक प्रश्न निर्माण केला. कार्यालयातील स्टाफने सकाळी साडे पाच वाजता चहा सर्व्ह करायला हवा होता (जे कार्यालयात राहिले होते त्यांच्यासाठी) तो त्यांनी पावणे सहा वाजता दिला. त्या पंधरा मिनिटांत आजीने बर्‍यापैकी तोंडसुख घेऊन पाहिले स्टाफवर वरवर बघता हा काही प्रॉब्लेम नाही, पण जावे त्याच्या वंशा\nते साल १९९३ होते. आजी ऐन उमेदीतील अनुभवी म्हातारी म्हणवली जात होती तेव्हा. तिचा नातू म्हणजे मी हा तिच्या मुलाचा मुलगा नव्हता तर मुलीचा मुलगा होता. (माझ्या वडिलांची आई १९८८ सालीच निवर्तली होती). ही आजी एरवी विशेष वाद न करणारी, पण तेव्हाच तिला जोर चढला. कारण काय तर मुलाकडचे म्हणून आम्ही 'हे असे असे वागू शकतो' असे दाखवणे तर मुलाकडचे म्हणून आम्ही 'हे असे असे वागू शकतो' असे दाखवणे आता मुलगा स्वतः आणि मुला��े बहुतांश नातेवाईक पुण्याचे आता मुलगा स्वतः आणि मुलाचे बहुतांश नातेवाईक पुण्याचे मुलगी कोल्हापूरची तिचे पुण्यात फक्त दोनच नातेवाईक काका आणि आत्या कार्यालय पुण्यात, लग्न पुण्यात, तिथे परगावाहून आलेल्यांनी काय परफॉर्मन्स द्यायचा ते आपले बापुडवाणेपणे स्टाफच्या मागे लागून चहावर लक्ष ठेवू लागले. बाकी माझी आजी सोडली तर कोणालाही तो चहा साडे पाचला न मिळाल्याची विशेष खंत नव्हतीच. शेवटी आजीचा मुख्य हेतू लक्षात आल्यावर मी स्वतःच सर्वांदेखत तिला म्हणालो, अगं होतोय ना चहा तयार, थांब की जरा ते आपले बापुडवाणेपणे स्टाफच्या मागे लागून चहावर लक्ष ठेवू लागले. बाकी माझी आजी सोडली तर कोणालाही तो चहा साडे पाचला न मिळाल्याची विशेष खंत नव्हतीच. शेवटी आजीचा मुख्य हेतू लक्षात आल्यावर मी स्वतःच सर्वांदेखत तिला म्हणालो, अगं होतोय ना चहा तयार, थांब की जरा मग विषयावर पाणी पडले.\nसगळे व्यवस्थित होत आहे हे काहींना बघवत नाही. त्यातही पुन्हा माझ्या हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थित होत आहे हे तर अजिबातच नाही. मग असे प्रॉब्लेम्स उद्भवत असावेत.\nआमच्या लग्नात देणेघेणे वगैरे प्रकार नव्हतेच. त्यामुळे तो विषय निघू शकला नाही. नमस्कार चमत्कारांना माझा विरोध नाही. मी दोनच तत्वे पाळतो. जोवर समोरच्या माणसाचे वय आपल्यापेक्षा अधिक आहे तोवर त्याला नमस्कार करून त्याच्याकडून काहीतरी चांगले शिकण्याची संधी आहे आणि ज्याचे वय आपल्यापेक्षा कमी आहे त्याने आपल्याला नमस्कार करावा अशी आपली अजिबात लायकी नाही. माझे पुतणे, पुतण्या वगैरे पब्लिकला माझ्यासमोर वाकताना मी आडदांडपणा करून मधेच रोखतो. आपण काय आहोत हे आपल्याला माहीत आहे, उगाच दुसरा वयाने लहान आहे म्हणून नमस्कार कसला करून घ्यायचा\nबाकी लग्न निर्विघ्नपणे पार पडले. मी देशस्थ आणि बायको कोकणस्थ असूनही\nआपल्या मुलाच्या मुलाच्या लग्नात मात्र लोकं असले प्रकार करत नसावेत 'खानदानाचा' प्रश्न असतो ना शेवटी\nएक मजेशीर प्रसंग मात्र घडला. मी त्याकाळी ज्या कंपनीत नोकरीला होतो तेथील स्टाफला जेवायला बोलावले होते. चारच जण येऊ शकणार होते. त्या चारांपैकी दोघे ख्रिश्चन, एक मुसलमान आणि एक 'बेलसरे' होता. ते साडे अकराला कार्यालयात हजर साडे अकराला पहिली पंगत बसलीही साडे अकराला पहिली पंगत बसलीही ते म्हणाले आम्ही आता जेवायला बसतो कारण ऑफीसला गेले पाहिजे लवकर ते म्हणाले आम्ही आता जेवायला बसतो कारण ऑफीसला गेले पाहिजे लवकर मग काय नाही म्हणणार मग काय नाही म्हणणार बसले जेवायला इकडे माझी बायको 'जेवणार्‍या पंगतीला आग्रह करतानासाठीची साडी नेसायला' जी वधूपक्षात गेली ती बारा वाजता बाहेर आली. मी एकदा पंगतीपुढे आणि एकदा वधूपक्षापुढे नाचत होतो. शेवटी ती वधूपक्षातून बाहेर पडली आणि मला समोर बघून खिळलीच तिची बिचारीची अपेक्षा असेल की नव्या साडीत ती फारच जहाल किलिंग दिसत आहे असे भाव माझ्या नजरेत प्रकट होतील. तर माझ्या मुखातून बाहेर पडलेले वाक्यः\n\"डब्ल्यू बी चे सगळे लोक जेवून गेले, करतीयस काय तू\nभर कार्यालयात बायकोला उद्देशून असे बोलण्याची हिम्मत फार कमी वरांमध्ये असते. माझ्यात ती होती कारण आम्ही दोघे एकमेकांना आपापल्या वयाच्या अनुक्रमे चौथ्या व तिसर्‍या वर्षापासून ओळखत होतो. त्यामुळे वातावरण तंग तर झालेच नाही, पण तिने नेहमीच्या सवयीने सर्वांदेखत माझा किमान शब्दात कमाल पाणउतारा करून 'लग्नाच्या पंगतीचा शालू नेसायला किती वेळ लागतो' हे ज्ञानामृत पाजले.\nह्या धाग्याबद्दल लिंबू भाऊंचे अनेक आभार अनेक गोष्टी नोंदवता आल्या. आमच्या लग्नात तेव्हा प्रचलीत असलेल्या जवळपास सर्व प्रथा पाळल्या गेल्या. आम्ही देशस्थ असल्याने रात्री देवीचा गोंधळही झाला. पण आता मागे वळून बघताना वाटते, की तेव्हाच्या वधूवरांना काही 'से'च नसायचा.\nलग्न होते नवरा बायकोचे, पण त्यात भावनिक गरजा इतरांच्याच भागवल्या जातात हे दुर्दैवी आहे.\nइतका खर्च करणे हा जर केवळ प्रतिष्ठेचा भाग असेल तर ती प्रतिष्ठा न प्राप्त होणे बरे, हे आज समजते.\nमाझ्या नवर्‍याचा रजिस्टर लग्न\nमाझ्या नवर्‍याचा रजिस्टर लग्न करायचा पक्का आग्रह. आमच्या नात्यात कोणाचंच असं रजिस्टर लग्न न झाल्याने आईवडिल हैराण झाले होते.समजवण्याचा शेवटचा प्रयत्न करून पाहिला,पण नवरा मतावर ठाम होता.लग्न होण्याआधी ४-५ दिवस आधी परत आईने नणंदेला फोन केला की नवरा विधीवत लग्नाला तयार आहे की नााही.त्यावेळी तिने सांगितले की आहे तयार म्हणून .वडिल वैतागले होते.पण आईने त्यांना चूप केले होते.(हे मला नंतर कळले)\nमग फक्त पाउण-एक तासाचे सप्तपदी वगैरेविधी झाले. नंतर रजिस्ट्रार आले होते.त्यांच्यासमोर शपथा घेऊन रजिस्टर लग्न झाले.लग्नादिवशी नवरा ,त्यांच्या खोलीत वैतागलेला हो���ा .हा काय धेडगुजरी प्रकार झाला म्हणून.तिथे मी वैतागले होते की माझे आईवडिल इतके सांगत होते नवर्‍याला नेहमीप्रमाणे लग्न करायचा,तेव्हा ऐकला नाही..आयत्यावेळी तयार कसा झाला. आमचे ( म्हणजे मीचभांडत होते ) भांडणही तिथे झाले\nलग्नानंतर ५-६ दिवसांनी नणंदच हसत म्हणाली की अग, मीच खोटे सांगितले की तो तयार आहे म्हणून..डोक्याला हात लावला उगीच नवर्‍यावर चिडत आहिले म्हणून.\nपण छान सुट्सुटीत प्रकार होता.पण माझ्या मुलाचे तसे लग्न करायला नाही आवडणार.अर्थात त्याने काही चॉईस दिलाच तर.\nआता हा माझ्या पुतणीच्या\nआता हा माझ्या पुतणीच्या विवाहातील प्रसंग\n तिला मी पुण्यात कोहिनूरमध्ये नंतर भेटू शकलो होतो ही आठवण अजूनही हुळहुळते, पण त्या दिवशी काही तिच्या नशिबात मी दिसण्याचा योग नव्हता.\n मुलीची सख्खी आजी (वडिलांची, म्हणजे माझ्या मावस भावाची आई, माझी मावशी) दीनानाथला अ‍ॅडमीट अवस्था 'सिरियस' जेमतेम चारजण रत्नागिरीत लग्नाला शोभा द्यायला म्हणून जाऊ शकले त्यातला मी एक त्यामुळे जबाबदारीचे वाटप करताना आम्हा चौघांवर बर्‍यापैकी लोड\nसीमान्तपूजन रात्री आठला सुरू होऊन दहाला जेवणे संपायला हवीत हे रत्नागिरीतील कार्यालयाच्या संचालकाचे नियम, जो स्वतः जातिवंत कोकणस्थ होता\nऔरंगाबादहून एका बसमधून त्यादिवशी पहाटेच निघालेले वर्‍हाड दुपारी साडे तीन वाजताच कार्यालयात पोचणार अशी वदंता होती. अडीच वाजल्यापासून रत्नागिरीतील लग्नघरात नुसती पाचावर धारण बसलेली हे लोक असतात कसे, करतात काय, म्हणतात काय, मागतात काय, वगैरे\nपावणे तीन वाजता वधूपक्ष कार्यालयात दाखल आम्हीही नटून थटून आपले उभे\nबरं, तो जमाना काही मोबाईलचा नाही.\nतीन वाजले, साडे तीन वाजले, चार वाजले\nसाडे चार वाजल्यावर कुजबूज सुरू झाली.\nपाच वाजता कुजबुजीने थेट चर्चेचे स्वरूप धारण केले.\nसाडे पाच वाजता मावसभाऊ आणि वहिनी काला पत्थरमधल्या खाणीत अडकलेल्यांना जसे सांगतात की 'तुम्हालाही बाहेर काढले जाईल' त्या आवेशात आले.\nसहा वाजता सगळ्यांचे चहापान झाले. नंतर ताज्यातवान्या तक्रारी सुरू झाल्या. आता मावसभावाकडे उत्तरच नव्हते. तो निर्वाणीचा संदेश देऊन म्हणाला की फोन लागत नाही आहे, वर्‍हाड निघालेले आहे, ते पोचेल.\nसाडे सहा वाजता रस्त्यावरील बैलगाडी कार्यालयासमोर (बैलाला फेस आल्यामुळे का होईनात) थांबली तरी गहजब होऊ ला���ला. बैलांची चौकशी करण्यात येऊ लागली. शंभर मीटरवरून चालत येणारा प्रत्येकजण वर्‍हाडी वाटू लागला. वधूचा मेक अप अरबी समुद्राला शरण जाऊन ओघळू लागला.\nसात वाजता 'आले आले, आता येणारच' अशी एक आवई उठली. नीट शहानिशा केल्यावर समजले की वर्‍हाड पुण्यात पोचले होते. 'पुणे' नावाचे एक शहर आहे हे मीसुद्धा तेव्हा विसरून गेलेलो होतो.\nसाडे सात वाजता वधूने जाहीर केले की तिच्या आईने (म्हणजे माझ्या मावस वहिनीने) तिच्या सासूचे पाय धुवायचे नाहीत, अन्यथा ती वधूपक्षात भूमीगत होईल.\nआमचे म्हणणे असे होते की पाय धुवा किंवा नका धुवू, फक्त या आता\nपाय न धुणे ह्यावरून वधूला समजावू पाहणार्‍यांचा एक निराळाच कळप तिला समजावण्याच्या कामी रुजू झाला.\nसाडे आठ वाजता कार्यालयाच्या संचालकाने सभा घेऊन जाहीर केले की आता सीमांतपूजन वगैरे विसरा, उद्या थेट लग्न करा आणि मोकळे व्हा\nत्यावर झालेल्या गदारोळात नऊ वाजले. कार्यालयाच्या संचालकाने 'एक्ष्ट्रा' पैसे घेऊन कर्मचार्‍यांना थांबवले व त्यामुळे ते कर्मचारी माझ्या मावस भावाला सामील होऊन प्रतीक्षा करण्यास हातभार लावू लागले.\nअश्यातच साडे नऊ वाजले आणि त्याचक्षणी समजले की अजून काहीही समजलेले नाही.\nहताश मावसभाऊ आता एका पायरीवर बसला आणि माझी वहिनी उच्च रक्तदाब हा एक रोग नसून भोग आहे ह्या विचारापर्यंत आली.\nदहा वाजता रहदारी तुरळक झाली. आता वर्‍हाडी वाटेल असा एक चेहराही दिसेना आपण सगळे तरी जेवून घेऊ अशी एक सूचना पुढे आली व तिचा बिमोड करण्यात आला.\nत्या कार्यालयात जिंदगानी घालवायची असल्याप्रमाणे लोक सेटल झाले.\nसेटल झालेल्यांना आता उद्या लग्न आहे, जिचे लग्न आहे ती आपल्यातच बसलेली आहे, वगैरे कश्याचेही भान उरलेले नव्हते. ते बिनदिक्कत तोंड सोदत होते कोणावरही\nसाडे दहा वाजता एक 'ह्या ट्रीपनंतर भंगारात काढायची आहे' अश्या स्वरुपाची बस अंगणात आली. त्यातून बाहेर आलेल्या माणसांना 'आपण एका लग्नासाठी येथे आलो आहोत' ह्याचे अजिबात भान नव्हते. औरंगाबाद ते रत्नागिरी हा प्रवास करताना सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन झालेच पाहिजे ह्याला त्यांचे प्राधान्य होते. ते दृष्य पाहून कार्यालय संचालक उघड्या अंगाने, एक लुंगी नेसून काहीतरी अर्वाच्य बोलायला पुढे येऊ पाहात होता आणि त्याला मागे ओढणार्‍यात आम्ही होतो.\nत्यानंतर त्या वर्‍हाडाचे सर्व सामान वरपक्षात उचलून नेण्याची कामगिरी आम्ही पार पाडली.\nवरपक्षातील एकाच्याही चेहर्‍यावर 'आपल्याला उशीर झाला आहे' हे भाव अजिबात नव्हते ह्याचे मला आजवर कौतुक वाटते.\nत्यानंतर झालेल्या गाठीभेटीत मराठवाड्यातील पुरुषांना टॉवेल व टोपी देण्यात आली. त्यांना टोपी घालून त्याच टॉवेलने छताला टांगावे अश्या विचारात आम्ही असताना एक नगण्य गुरुजी पेटला व त्याने सीमान्तपूजनाचे विधी उरकले.\nत्यानंतर जेवणे झाली व रत्नागिरीतील त्या कार्यालयाचा संचालक त्या दिवशी प्रथमच 'तारीख उलटल्यानंतर' निद्रेस प्राप्त झाला.\nलोकहो, हा बाफ लग्नासंबंधी\nहा बाफ लग्नासंबंधी हलक्याफुलक्या प्रसंगाचे कथन करण्यासाठी आहे. मात्र अस्मादिकांचा विवाह ठरतांना जरा भारी प्रसंग घडला होता.\nलग्नाचे वेळेस मी इथे इंग्लंडमध्ये होतो. दहा दिवसांची सुट्टी काढून मुंबईस आलो आणि मुली बघायला सुरुवात केली. एकसेएक भंकस मुली पाहून जाम वैतागलो. परतायची वेळ आली, पण सुट्टी नऊ दिवसांनी वाढवावी लागली. या वाढीव सुट्टीत भावी बायको भेटली. रविवारी मुलगी पाहायला गेलो होतो. सोमवार मुलीची माहिती काढण्यात गेला. मंगळवारी सकाळी नवाच्या सुमारास फोनवरून होकार झाले. बुधवारी सकाळी साखरपुड्याची खरेदी उरकली. दुपारी मातोश्री कचेरीतही गेल्या (बातमी सांगायची घाई झाली होती ना). गुरुवारी संध्याकाळी झोकात साखरपुडा झाला (हौस आणि खर्च सासरेबुवांचा). गुरुवारी संध्याकाळी झोकात साखरपुडा झाला (हौस आणि खर्च सासरेबुवांचा). अस्मादिक गुरुवारी अभक्ष्यभक्षण करत नसल्याचे पाहून सासरेबुवांना जावयास कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालं. समारंभ आटपल्यानंतर कोपऱ्यावर आईसक्रीम खायला जाऊया म्हणून सुचवलं. म्हंटलं आपल्यातर्फे छोटीशी भेट, तर तोही खर्च सासरेबुवांनीच केला. शुक्रवारी रात्री मुबैहून प्रस्थान. निरोपास तिकडचे चौघेही (बायको + साबासाबुसाली) आले होते. येतांना साखरपुड्याची प्रचि आणलेली.\nहां, तर भारी प्रसंग काय होता की, आगोदर मी ज्या विमानाने परतणार होतो ती विमानकंपनी बुडीत गेली त्यामुळे रजा वाढवावी लागली आणि मध्यंतरीच्या काळात विवाह ठरला.\nपुढे तीनेक महिन्यांनी तो झालाच. खर्च अर्धाअर्धा करायचा म्हणून मी निक्षून बजावलं. समारंभाचा सगळा विदा सासरच्यांनी ठरवला. विमानकंपनी बुडीत गेली तरी ग्राहकाला तोशीस लागली नाही. पण नंतर जो खर्च उपटला तो आजूनही चालूच आहे\nबेफि, तुम्हाला तेव्हा वैताग\nबेफि, तुम्हाला तेव्हा वैताग आला असेल पण वरचा किस्सा वाचून लै हसले..\nविदर्भातले \"बेभान\" पण एवढे बेभान पाहिले नाही अजून..\nनताशा - हल्ली आमच्याशेजारी एक\nनताशा - हल्ली आमच्याशेजारी एक विदर्भातील 'बेभान' काकू राहायला आल्या आहेत. त्यांनी 'हे लोणचे खाताना जरा जपून खा हं' असे सांगून दिलेले लोणचे मी भाजीसारखे खातो. आता मला महाराष्ट्रच समजेनासा झाला आहे राव\nपरत मागीतले तर म्हणे 'देईन, पण लिंबू पिळून, तुम्हाला इतके तिखट सहन नाही व्हायचे'\nअहो त्या मुळच्या इकडच्याच\nअहो त्या मुळच्या इकडच्याच असतील\n पण इतरांनी आपल्याला घाबरावे हा हेतू मात्र उघड करतात त्या\nखानदेशात, मामीने भाचा भाचीचे\nखानदेशात, मामीने भाचा भाचीचे पाय पडायची पद्धत आहे.माझ्या मामी माझ्या पाय पडायच्या तेव्हा मीच त्यांच्या पाया पडायची ..\nत्या म्हणायच्या कि आम्हाला कशाला पापात पडते .म्हटले लहानांनीच पाया पडायला हव्या .काही पण प्रथा कशाला सुरु ठेवायला हव्या .\nपल्लवी जोशीची मुलाखत होती खुपते तिथे गुप्ते मध्ये बहुतेक , तिचा कन्यादान ह्या शब्दाला विरोध होता तिने आई वडील आणि भटजी ला सांगितले कि कन्यादान सोडून सगळे विधी करा .तिचे आई वडील म्हणाले कि ,आम्हाला पुण्या मिळेल ,पण ती म्हणाली कि मग पुत्र पण दान केला पाहिजे तिच्या सासूने पण त्याला पाठींबा दिला आणि कन्यादाना शिवाय विवाह पार पडला .\nबेफिकीर भारी किस्सा . आनगापै\nबेफिकीर भारी किस्सा .\nआनगापै , तुमच्या नावापुढे तेव्हाही आ न होते का \nया चालीरितींची इथे चर्चा करून\nया चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील >> मंजूडी चांगले प्रश्न. चर्चेतून आपली मते आपल्याला स्पष्ट होतात. लग्नाळू मंडळीना मोक्याच्या वेळी ठामपणे पण नम्रतेने, प्रेमाने कसे वागावे ह्याचे उदाहरण मिळते. हल्ली वेगळा विचार करणारी मुले (नवरे मुलगे) आहेत. एका कझिनला ज्या मुलीशी लग्न करायचे होते ती सिंगल अगेन गटात होती त्यामुळे तिच्या घरची पुन्हा लग्न लावून द्यायची तयारी नव्हती. मुलाचे पहिलेच लग्न असल्याने लग्न रीतीने व्हावे ही अपेक्षा होती. मुलीने रजिस्टर लग्न आणि विधिवत लग्नाचे बजेट काढले मग प्रेमाने सांगितले मी विधी आणि माझे १०-१५ आप्त एवढाच खर्च उचलू शकते. मुलाने स्वतः बाकी सर्व (५० लोकांच रिसेप्शन, परगावी पाहुण्यांचा खर्च, देणेघेणे कपडे इ.) खर्च केला. आमची ज्ये.ना मंडळी आधी नाराज झाली पण एकूण लग्नव्यवस्था बघून खुश झाली. ती कुटुंबात समरस झाली आहे. थोडक्यात, चांगली उदाहरणे एकमेकांना सांगत रहावी. हळूहळू बदल घडतो.\nकोंबडं बोंबलतंय कुठून आणि\nकोंबडं बोंबलतंय कुठून आणि शेपटा कुठून हालवतंय हेच समजत नाही तुमचा प्रतिसाद वाचून\nरत्नागिरी- औरंगाबाद विवाह किस्सा\nएकसे एक भंकस मुली>>>>\nएकसे एक भंकस मुली>>>> वाचल्याच म्हणायच्या\nरत्नागिरी औरंगाबादकर किस्सा महान लग्नानंतर तरी सुधारले का बेभान देशस्थ\n'ह्या ट्रीपनंतर भंगारात काढायची आहे' अश्या स्वरुपाची बस अंगणात आली >> विनोदाचा भाग सोडला तर अश्या बेजबाबदार वाहनांनुळे अनेक लग्नांमधे नवरा नवरी सहीत पुर्ण वर्‍हाडाला अपघात झालेले आहेत आमच्या भागात .आणि नंतर आनंदावर शोककळा(आता इथे तेच कसे योग्य याचे कोणी समर्थन करु नये अन्यथा तो एक विनोद समजला जाईल :स्मित:)\ndreamgirl तुमच्या सगळ्या पोस्ट आवडल्या.सगळ्या पोस्ट पट्ल्या म्हणुन तर मला २स्टेट्स चित्रपट खुप आवडतो, पण (काही)लोक त्यावरही वाद घालत होते काही महिन्यांपुर्वी की आईवडिलांची मर्जी आजकालची मुलंमुली कशाला घेतील सगळच आटपुन वगैरे . त्यामागची भावना लक्षात येत नाही त्यांच्या . तुमचं उदाहरण अगदीच वाईट नाही .कुणाचही मन न दुखावता लग्न केलत हे नक्कीच अभिमानास्पदच आहे त्यात तुमचं काही चुकलय असं मला तरी वाट्त नाही .कधी कधी स्वभावाला औषध नसते .तुमच्या स्टोरीचा शेवट हॅपी झाला हे महत्वाचं.\nपाय��� पडण्याच्या बाबतीत मला इतकेच वाटते की पाया पडा आणि संपवा विषय ,मनापासुन पडलात तर चांगलच आहे .(आमच्याकडे आहे ही पाया पडण्याची पद्धत आणि मला फार आवडतेही , हेल्थ ला चांगली, वाकुन अगदि मेंदुपर्यंत पोचतो रक्तप्रवाह )\nब्राम्हणाबद्दल इतकच की जर \"अत्रुप्त आत्मा\" यांच्या सारखा कलाकार भटजी असेल तर त्यापुढे पैश्याचे काय मोल .\nएकसे एक भंकस मुली>>>> वाचल्या\nएकसे एक भंकस मुली>>>> वाचल्या बिचाऱ्य>>>>>+१. मुळात ते वाक्यच नाही आवडले.\nब्राम्हणाबद्दल इतकच की जर\nब्राम्हणाबद्दल इतकच की जर \"अत्रुप्त आत्मा\" यांच्या सारखा कलाकार भटजी असेल तर त्यापुढे पैश्याचे काय मोल .\nसहमत. १०,००० रुपयात एवढे सगळे बसत असेल तर स्वस्तच म्हणायचे.\n>>> सगळे व्यवस्थित होत आहे हे\n>>> सगळे व्यवस्थित होत आहे हे काहींना बघवत नाही. त्यातही पुन्हा माझ्या हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थित होत आहे हे तर अजिबातच नाही. मग असे प्रॉब्लेम्स उद्भवत असावेत. <<<< अगदी अगदी...\nनशिबाने बैठकीच्या वेळेसच बाजुला कोपच्यात घेऊन अशाच काहीशा शब्दात या बद्दल माझे अन व्याह्यांचे एकमत झाले होते, व बाकि काड्या घालणार्‍या लोकांकडे निक्षून दुर्लक्ष करावे अशा सल्ल्याच्या देवघेवी झाल्या होत्या.\nबेफिकीर, भन्नाट अनुभव..... छान लिहीलाय.\n त्याची (हेल्मेटसारखी) सक्ती का वापरायचे तर मनगटावर छान दिसायला वापरू, आतले काटे कशाला बघायचे वापरायचे तर मनगटावर छान दिसायला वापरू, आतले काटे कशाला बघायचे\" असा सगळा खाक्या अस्तो....\nमी सुपातून जात्यात आलोय केव्हाच... माझ्या लग्नावेळेसच सध्या पीठ होउन बाहेर पडतोय सगळ्यातून...\nप्रत्येकाने आपल्या व दुसर्‍याच्या लग्नाचे अनुभव सांगितले आहेत जे होउन गेले आहेत.होउन गेलेल्या अनुभवातुन शहाने होउन पुढच्या पुढिसाठी काय करायचे ठरवले आहे ते पण सांगनार का\nआमच्या मामेबहिणीच्या लग्नामध्ये बेफिकीर यांनी वर्णन केलेला सिमिलर किस्सा घडलाय. फक्त ते लग्न कर्नाटकात असल्याने सीमंतपूजन आणि रूखवताचे जेवायला रात्रीचे दोन वाजले. रात्रीचे दोन आणि तरीदेखील वरपक्षामधल्या काही महान स्त्रिया \"आम्ही दमून आले तर कॉफी विचारली नाही\" म्हणून बडबडल्या. रात्री दोन वाजता ते केळीच्या दहाबारा पानांवर वाढलेलं मांडे वगैरे पंचलक्वान्न्नांचं जेवण जेवल्यानंतर\nत्याच लग्नामध्ये नवरा मुलगा स्वत:च्या घरामध्ये सूटावरचा कोट ���रवाज्याच्या मागे लावलेला विसरून आला होता. हे लक्षात आलं रिसेप्शनच्या आधी. नवर्‍या मुलाचं गाव बागलकोट इथे हा किस्सा घडल्यानं आम्हाला दिवसभर टिंगल कराय्ला विषय मिळाला. (कानडीमद्ये दरवाज्याला बागला म्हणतात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/word", "date_download": "2020-10-28T13:52:28Z", "digest": "sha1:QZLE4KOUNVUIEJY5P6DXIDIKSAIFO6ER", "length": 6520, "nlines": 101, "source_domain": "www.transliteral.org", "title": "चांगदेव - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे\nपु. चांगोबा ; शिवाचा अवतार जो भैरव तो ; एका ज्योतिर्लिंगाचें नाव . चांगभला पहा . ( शके ११५५ चा पंढरपूर शिलालेख ) चांगा असेंहि रूप येतें उदा० चांगा - वटेश्वर - चक्रपाणी - सत्यसिध्द इ० .\nहा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.\nहा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.\nहा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.\nहा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.\nहा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.\nहा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.\nसंत नामदेवांचे अभंग - श्रीचांगदेवांची समाधी\nसंत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.\nश्रीचांगदेवांची समाधी - अभंग १ ते १२\nसंत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.\nश्रीचांगदेवांची समाधी - अभंग १३ ते २६\nसंत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.\nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\nभूमिखंडः - अध्यायः ५०\nभूमिखंडः - अध्यायः ४९\nभूमिखंडः - अध्यायः ४८\nभूमिखंडः - अध्यायः ४७\nभूमिखंडः - अध्यायः ४६\nभूमिखंडः - अध्यायः ४५\nभूमि���ंडः - अध्यायः ४४\nभूमिखंडः - अध्यायः ४३\nभूमिखंडः - अध्यायः ४२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mahatma-gandhi-vinayak-sawarkar-great-duel-indian-history-353461", "date_download": "2020-10-28T15:24:34Z", "digest": "sha1:CKCTOX5GMKJSMKOVQOKZ76BSTD533TA7", "length": 20009, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व... - Mahatma Gandhi & Vinayak Sawarkar A Great Duel in Indian History | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nगांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व...\nगांधीचा खून सावरकरांच्या शिष्यानेच केला आणि या खुनाच्या आरोपात सावरकरांचेही नाव आले होते.\nमहात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचेही विचार एकमेकांच्या विचारांच्या अगदी परस्परविरोधी होते, हे आपल्याला माहीत असेलच. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा जयघोष केला तर सावरकर हे आयुष्यभर अतिजहाल क्रांतीचे समर्थन करत राहिले. गांधी आणि सावरकर यांचे एकूण राजकारण हे परस्परविरोधी राहिलेलं असलं तरीही त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळेच त्या दोघांचेही आपापले एक वेगळे अस्तित्व दिसून येते.\nगांधी आणि सावरकर पहिली भेट...\nगांधी आणि सावरकर 1909 साली लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. गांधी दक्षिण आफ्रिकेतल्या आपल्या वर्णद्वेषाविरोधातील लढ्यासंदर्भात लंडनला आले होते. इंडिया हाऊसमध्ये आयोजित केलेल्या विजयादशमीच्या दिवशीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी होते. त्यावेळी सावरकर आणि गांधी दोघांनीही भाषण केलं. दोघांनीही आपापल्या कल्पनेतला आणि त्यांना पटलेला 'राम' मांडला होता. सावरकरांनी रामाच्या ‘आक्रमक’ असण्याचा मुद्दा अधोरेखित केला तर अध्यक्षीय भाषणात गांधीनी ‘प्रजाहितदक्ष’ रामाची मांडणी केली. तेंव्हाच या दोन्ही व्यक्ती या राजकीय क्षितिजावरचे दोन विरोधी ध्रुव आहेत, हे इतिहासाला माहीत झालं होतं.\nहेही वाचा - 1948 पूर्वी गांधी हत्येचे झाले पाच प्रयत्न\nगांधींकडे देशाचे नेतृत्व आणि सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा\nया नंतर सावरकरांना जॅक्सन खून खटला, देशद्रोह अशा आरोपांखाली अटक झाली. सावरकर अंदमानच्या कोठडीतून सुटले ते ६ जानेवारी १९२४ साली. त्यांनी इंग्रजांना विनंती करून आपली सुटका करून घेतली. मात्र त्यांची अंदमानातून सुटका झाल्यावरही त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. या काळा��� ते राजकीय चळवळ ते करू शकत नव्हते. १० मे १९३७ साली पूर्ण मुक्तता झाल्यावर त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व स्वीकारले. दुसऱ्या बाजूला गांधी १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतील यशस्वी लढ्याचं वलय घेऊन भारतात आले. टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० साली गांधी देशाचे नेते झाले. त्यानंतर त्यांनी असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आणि चले जाव अशी मोठी आणि निर्णायक आंदोलने केली.\nहेही वाचा - भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का\nगांधीहत्या हे कृत्य आपण एकट्यानेच पार पाडल्याचे नथुरामने न्यायालयातील आपल्या वक्तव्यात किती जरी ठामपणे सांगितलं असलं तरी न्यायालयाने सिद्ध केलेल्या कटानुसार ही खुनी टोळी होती. या कटातील आरोपी होते नथुराम गोडसे, नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किस्तय्या आणि विनायक सावरकर. यातील दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार बनला तर विनायक सावरकर यांच्याविरोधात जाणारा कसलाही ठोस पुरावा न्यायलयाला मिळाला नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, गांधींचा खून करणारा नथुराम हा सावरकरांचा अनुयायी होता.\nगांधी आणि सावरकर : द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या काही बाबी\n१. पहिल्या जाहीर कार्यक्रमात दोघांनीही आपापल्या रामाची मांडणी केली. गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेत सतत रामनाम जपायचे. त्यांना मारणारा हिंदू धर्माभिमानी नथुराम हादेखील सावरकरांचा शिष्य होता, असं त्यांच्या भावाने म्हणजेच गोपाळ गोडसे यांनी आपल्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकात म्हटलं आहे.\n२. आयुष्यभर क्रांतीची भाषा सांगणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा आत्मर्पण (अन्न-पाणी त्याग) करून झाला. तर आयुष्यभर उपोषणासारख्या स्वपीडा देणाऱ्या मार्गाचा सतत शस्त्र म्हणून उपयोग करणाऱ्या गांधींचा मृत्यू रक्त सांडून झाला.\n३. हा खून सावरकरांच्या शिष्यानेच केला आणि गांधींनी मरताना 'हे राम' शब्द उच्चारले होते. या खुनाच्या आरोपात सावरकरांचेही नाव आले. मात्र त्यांचा सहभाग सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.\n1. लोकमान्य ते महात्मा - सदानंद मोरे - राजहंस प्रकाशन\n2. गांधीजी आणि त्यांचे टिकाकार - सुरेश द्वादशीवार - साधना प्रकाशन\n3. नथुरामायण - य. दि. फडके - अक्षर प्रकाशन\n4. लेट्स किल गांधी - तुषार गांधी - मेहता पब्लिशिंग हाऊस\n5. ओह माय गोडसे - विनायक होगाडे - विश्वकर्मा प्रकाशन\n6. गांधीहत्या आणि मी - गोपाळ गोडसे - रिया पब्लिकेशन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा\nमुंबई : आज मुंबईतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असल्याने शिवसेनेसाठी...\nआज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत\nमुंबईः आज शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर ...\nशिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण चालवणार\nमुंबईः आज विजयादशमी दसरा. आजच्या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा...\nशिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतिर्थावर नाही\nमुंबईः शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार...\nमंदिर बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार; शिर्डीत भाजपचे आंदोलन\nशिर्डी ः राज्यातील मंदिरे का खुली होत नाहीत. अशी विचारणा करणा-या राज्यपालांना उद्देशून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात, मला हिंदूत्व शिकवू नका....\n'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी हे तर सत्तेचे लाचारी'; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात\nमुंबई - राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत भाजपने आज सिद्धिविनायक मंदिरासमोर जोरदार आंदोलन केले. राज्यातही ठिकठिकाणी भाजपनेते, पदाधिकारी आणि...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/06/fao-food-price-index-india-agriculture/", "date_download": "2020-10-28T14:01:00Z", "digest": "sha1:5AVLZWEZ3WZN3YQ4XF66D4R5K4PH3MG6", "length": 10917, "nlines": 155, "source_domain": "krushirang.com", "title": "शेतकऱ्यांना अच्छे दिन : पहा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या FAO ने काय म्हटलेय ते | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर शेतकऱ्यांना अच्छे दिन : पहा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या FAO ने काय म्हटलेय...\nशेतकऱ्यांना अच्छे दिन : पहा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या FAO ने काय म्हटलेय ते\nसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गनाइजेशन) अहवालानुसार यंदा भारतीय शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. फूड प्राइस इंडैक्सनुसार यंदा चांगला पाउस आणि एकूण उत्तम हवामानामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ होईल.\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nयंदा देशभरात मॉन्सूनचा पाउस खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. पेरणीमध्येही मागील खरिपाच्या तुलनेत तब्बल ७ टक्के वाढ झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नुकतीच मन की बात कार्यक्रमात याची माहिती देताना शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. गहू, सोयाबीन, साखर आणि इतर काही उत्पादनांच्या किमतीत चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. त्यातच आता कांद्याचेही भाव बाजारात वाढत आहेत. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळणार आहेत.\nFAO च्या इंडेक्सनुसार इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की, यंदा केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मोदी सरकारने शेतमालाच्या विक्रीचे नियमन काढून टाकून क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. तसेच शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्यासाठीचे प्रयत्न केंद्र सरकारच्या कृषी व अर्थ-व्यापार मंत्रालयाकडून चालू आहेत. त्यातच ऐन करोनाच्या संकट काळातही शेतमालाची निर्यात वाढली आहे. एकूणच सगळीकडे देशातील शेतकऱ्यांना खूप योग्य पद्धतीने बुस्ट मिळत असाल्याचे हे द्योतक आहे.\nत्यामुळेच पुढील काळात देशातील शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने भले होण्याची शक्यता आहे. मात्र, आता एखाद्या शेतमालाचे भाव वाढले की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी त्यात जुन्या पद्धतीने खोडा घालू नये याकडेच शेतकरी डोळे लावून बसले आहेत.\nसंपादन : सचिन पाटील\nस्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..\nPrevious articleधक्कादायक : BSNL मधील ‘त्या’ २० हजारांच्या जाणार नोकऱ्या; ऐन मंदीत होणार बेरोजगार..\nNext articleशेती-मातीच्या बातम्या व अपडेट्स पहा युट्युबवरही; आजच चॅनल सबस्क्राईब करा\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/30-09-2020-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-28T14:30:07Z", "digest": "sha1:PYGM27SHCTBTEDLO6RUQJ3RGTZGLYUHQ", "length": 5427, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n30.09.2020 : करोना संक्रमणाच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा ॲण्ड आलब्लेस, गोकुलदास तेजपाल (जीटी) आणि सर ज. जी. समूह या शासकीय रूग्णालयातील कोविड योद्धे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर्स, विभागप्रमुख, मॅट्रन व स्वच्छता निरीक्षकांचा राज्यपाल भगत सिंह कोश्या��ी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/bsp-supremo-mayawati-seeks-presidents-rule-in-uttar-pradesh-276281.html", "date_download": "2020-10-28T14:34:40Z", "digest": "sha1:3G4MP2ZQ5IYIGH2EMWCFFUHI5MWL4URJ", "length": 18568, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा Mayawati President’s rule Uttar Pradesh", "raw_content": "\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nHathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी\nHathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलखनऊ: उत्तर प्रदेशातील हाथसर आणि बलरापूर येथे दोन तरुणींवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ( Mayawati seeks President’s rule in Uttar Pradesh)\nमायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी किमान उत्तर प्रदेशाकडे तरी लक्ष द्यावे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.\nउत्तर प्रदेशात जंगल राज: देशमुख\nमहा���ाष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही उत्तर प्रदेशातील घटनेवरून राज्यातील योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हाथरसपाठोपाठ बलरामपूर येथे झालेली घटना दुर्देवी असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पीडित मुलीचा एफआयआरही नोंदवला गेलेला नाही. अंत्यसंस्काराला घरच्या लोकांनाही जाऊ दिले नाही. हा प्रकार अत्यंत अमानुष असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यात लक्ष घालावे, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.\nकाँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसकडे निघाले आहेत. त्यांना अडवण्यात आले असून पीडित कुटुंबीयांची भेट घेऊ दिली जात नाही. राष्ट्रीय नेत्यांना अशा पद्धतीनं रोखणं अत्यंत दुर्देवी आहे, अशी टीकाही त्यांनी केलं आहे. ( Mayawati seeks President’s rule in Uttar Pradesh)\nयूपी के हाथरस में गैंगरेप के बाद दलित पीड़िता की आज हुई मौत की खबर अति-दुःखद सरकार पीड़ित परिवार की हर संभव सहायता करे व फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाकर अपराधियों को जल्द सजा सुनिश्चित करे, बीएसपी की यह माँग\nराहुल-प्रियांका गांधी हाथरसकडे पायी निघाले\nदरम्यान, पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निघाले असता हाथरसमध्ये १४४ कलम लागू केल्याचं निमित्त करून यमुना एक्सप्रेसवेवर अडवण्यात आले. राहुल आणि प्रियांका यांची गाडी अडवल्यानंतर त्यांनी हाथरसकडे पायीच जाण्यास सुरुवात केली आहे. चार दिवस लागले तरी चालतील आम्ही हाथरसला पायीच जाऊ, असं राहुल आणि प्रियांका यांनी स्पष्ट केलं असून त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्तेही आहेत. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठिमार सुरू केल्याने येथील वातावरण चिघळले आहे.\nराहुल गांधींसह प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना, पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार\nउत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू\nUP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू\nPM SVAnidhi Yojana: विनातारण 10 हजारांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या संपूर्ण…\n'राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा', भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात…\nUGC कडून देशातील 24 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर, उत्तर प्रदेश…\nहाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण, आरोपी-पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल,…\nरामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच��या कुटुंबियांची भेट\n...तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात…\n...तर दलित समाज रस्त्यावर उतरेल, शिवसेनेचा इशारा\nप्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ…\nEXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत…\nEknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही,…\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ…\nअजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती,…\nकोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून…\nशेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन\nEknath Khadse | खडसे समर्थकांच्या गाड्या सज्ज, बॅनवरुन कमळ हटवलं,…\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\n‘मन्नत’ बंगला विकणार का चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\n ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश\nसरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_54.html", "date_download": "2020-10-28T14:49:53Z", "digest": "sha1:JTWNIULJ7G6UHH5PW2VUBGQURQGLN6WY", "length": 19964, "nlines": 173, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\nकेंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. छत्तीसगढमध्ये १२ नोव्हेंबरला, मध्य प्रदेश व मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला आणि राजस्थान, तेलंगणात ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. ११ डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे हे वर्ष संपण्याआधीच २०१९ साली अस्तित्वात येत असलेली लोकसभा कशी असेल याचा चांगल्यापैकी अंदाज बांधता येईल. एक प्रकारे ही सन २०१९ ची मिनी लोकसभेची निवडणूक म्हटले जात आहे. भाजपा व काँग्रेस यांच्यासारख्या राष्ट्रीय पक्षांसाठी जशा या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत, तशाच त्या मायावतींच्या बसपा व तेलंगणमधील ‘तेलंगण राष्ट्र समिती’सारख्या प्रादेशिक पक्षांसाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. मायावतींनी अलीकडेच जाहीर केले होते की, त्यांचा पक्ष काँग्रेसशी कदापीही आघाडी करणार नाही. त्यांनी छत्तीसगढमध्ये अजित जोगींच्या ‘जन छत्तीसगढ काँग्रेस’ या पक्षाशी युती केलेली आहेच. त्यांनी या दोन राज्यांत एकटे लढण्याचा निर्णय जाहीर करून काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. एकीकडे जवळपास ६.७ टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मध्य प्रदेशात लोकसभेच्या निवडुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बदलण्यासाठी मस्जिदींचा दौरा करून सबका साथ सबका विकास यावर जोर देत आहेत तर दुसरीकडे भाजपचे खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार भाजपला मतदान करणार नाहीत, असे सांगत सुटले आहेत. आता या विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांना कोण किती आकर्षित करतो तेच पाहायचे आहे. मध्य प्रदेश व राज��्थान ही दोन भारतीय संघराज्यातील राज्यं जरा वेगळी आहेत. येथे प्रादेशिक पक्षांचा सुळसुळाट नाही. येथे काँग्रेस व भाजपा यांच्यात थेट सामना आहे. उपलब्ध जनमत चाचण्यांच्या कौलानुसार या दोन्ही राज्यांत काँग्रेसला सत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेस बसपाशी आघाडी करण्यास फारसा उत्सुक नव्हता. काँग्रेसला बसपाची मदत फक्त उत्तर प्रदेशमध्ये हवी आहे. मध्य प्रदेश व राजस्थानात जर काँग्रेसने सत्ता मिळवली तर उत्तर प्रदेशातील बसपा व सपा युतीत काँग्रेस सन्मानाने सामील होईल. आता निवडणुका होत असलेल्या पाचपैकी तीन राज्यांत म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ येथे भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये तर भाजपाची गेल्या १५ वर्षांपासून सत्ता आहे. आता मात्र भाजपाला या तिन्ही राज्यांतील सत्ता राखण्यासाठी अफाट मेहनत करावी लागेल. या तीन राज्यांत सुमारे चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ओबीसींची आहे. छत्तीसगढमध्ये तर तीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. चौहान यांनी १३ जुलै २०१८ रोजी ‘जन आशीर्वाद यात्रा’ सुरू केली असून ही यात्रा सर्व म्हणजे २३० मतदारसंघातून जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही भरपूर दौरे केले आहेत. चौहान यांच्या कारकिर्दीत व्यावसायिक परीक्षा मंडळ अर्थात ‘व्यापमं घोटाळा’ उघडकीस आला आहे. यामुळे भाजपाच रथ जरा थंडावला आहे. या खेपेस काँग्रेसने कमलनाथ यांच्यासारखा अनुभवी व ज्योतिरादित्य शिंदे यांचासारखा तरुण अशी दुक्कल प्रचारात उतरवली आहे.\nराजस्थानमध्ये भाजपाची स्थिती तितकीशी भक्कम नाही. अलीकडे झालेल्या तीन पोटनिवडणुकांत काँग्रेसने भाजपाचा पराभव केलेला आहे. आता मात्र भाजपाचे पारंपरिक मतदार म्हणजे राजपूत व गुज्जर भाजपावर नाराज आहेत. या राज्यांतसुद्धा काँग्रेसने जुने जाणते नेते अशोक गेहलोत व तरुण नेते सचिन पायलट यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अलीकडे राजस्थानातही शेतकरी आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंग हेसुद्धा गेली १५ वर्षे मुख्यमंत्रिपदी बसलेले आहेत. या राज्यांत काँग्रेसला सत्तेत येण्याची खात्री वाटत आहे. तेथे तिरंगी सामने होणार असून यामुळे कदाचित भाजपाचा फायदा होईल. छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश ��ाघेल हे स्वत: ओबीसी आहेत. त्यांना पुढे करून काँग्रेस ओबीसींना आकृष्ट करण्याच्या प्रयत्नांत आहे. लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल किंवा मिनी लोकसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने या निवडणुकीतील कौल निश्चितच महत्वाचा आहे. काँग्रेसच्या प्रस्तावित महाआघाडीतील दोन प्रमुख पक्षांची ही मानसिकता काँग्रेससाठी चिंताजनक ठरू शकते. देशात ज्या राज्यात भाजपची सर्वात जास्त ताकद आहे त्याच राज्यात पक्षाला सत्ता गमवावी लागली तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. पाच राज्यांतील राजकीय पक्षांचे सोशल इंजिनीअरिंग किती यशस्वी होते हेच आता पाहायचे आहे. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणका व पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुका जबरदस्त चुरशीच्या वातावरणात लढवल्या जातील यात शंका नाही.\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/notorious-hooligan-murder-in-kharadi-area-of-%E2%80%8B%E2%80%8Bpune/", "date_download": "2020-10-28T14:30:05Z", "digest": "sha1:FDLA7JV25XE5FCJBI4PQMTVJZCNYFXEF", "length": 8054, "nlines": 111, "source_domain": "ainnews.tv", "title": "पुण्यातील खराडी परिसरात कुख्यात गुंडाचा निर्घृण खून", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nपुण्यातील खराडी परिसरात कुख्यात गुंडाचा निर्घृण खून\nपुण्यातील खराडी परिसरात कुख्यात गुंडाचा निर्घृण खून\nखून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे शैलेश घाडगे नाव\nपुणे : शहरातील खराडी परिसरात मोकळ्या मैदानावर कुख्यात गुंडाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शैलेश घाडगे (वय 33) असे खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. चंदननगर पोलिस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nखराडीतील ‘नैवेद्यम हॉटेल’ शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. चंदनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तो मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगे याचा असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शैल��श घाडगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान हा खून कोणी आणि का केला हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुण्यात दोन दिवसांत हत्येच्या दोन घटना घडल्या आहे. शहरातील बुधवार पेठ परिसरात सहा जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात शिवसेनेच्या माजी दिवंगत नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू झाला. दीपक मारटकर, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. पुणे शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.\nवर्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दारुच्या पार्ट्या\nसमाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार नियुक्ती\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि कामगिरीला सलाम \nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\nकोरोना चाचणीसाठी आता दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचे भाजप खासदार सुनबाईंनी केले स्वागत\nआमचे हिंदुत्व म्हणजे त्वचा, शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी…\nलातूरमध्ये कोरोनाग्रस्त तरुणीला भावाची मारहाण\nराज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच होणार…\nपंकजा मुंडे म्हणाल्या : शरद पवार साहेब, तुमचे कार्य आणि…\nशिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना…\nमराठा आरक्षणावरून उदयनराजे भोसलेंचा चढला पारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%95.html", "date_download": "2020-10-28T15:09:38Z", "digest": "sha1:73AZKJONVGQMMG7XNFXCPKIJ7Z46RAZH", "length": 10920, "nlines": 113, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा - रमेश डोंगरे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क��रेडिट कार्ड योजना\nशेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा – रमेश डोंगरे\nशेतकऱ्यांचे सर्व कामे ही त्यांच्या शेतीवर अवलंबून असतात. मग त्यामध्ये त्यांच्या घरातला खर्च , मुलांचे शिक्षण आणि शेतीला लागणारा पैसा ह्या सर्व गोष्टी त्यांच्या शेतीमध्ये येणाऱ्या उत्पनावर अवलंबून असतात. आता सध्या तर कोरोनाच्या या संकटावर शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्रीही करता आलेली नाही. त्यांनी पिकवलेला माल हा विकल्या जात नाही आणि तो ठेऊन खराब होत आहे. त्यामध्ये आता त्यांना पुढील पीक घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. यामध्ये सर्वात जास्त हाल होत आहेत ते शेतकऱ्यांचे.\nमनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, मग घ्या जाणून काय आहेत त्याचे फायदे\nतसेच काही शेतकरी हे खरिपासोबतच उन्हाळी पीक घेतले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी यासाठी पुढाकार घेतात. पण त्याच्यासाठी कृषीपंपाची मदत घेतली जाते. तसेच भंडारा जिल्ह्यात पाच हजारापेक्षा अधिक कृषीपंपधारक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी राज्य शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.\nआठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री\nतसेच शेतकऱ्यांचे लॉकडाऊनमुळे आर्थिक नियोजन बिघडले. जवळ असलेला पैसे त्यांना कुटुंबासाठी खर्च करावा लागला. काही शेतकऱ्यांनी पैसा उधार घेत कौटूंबिक गरजा पूर्ण केल्यात. अशा परिस्थितीत कृषीपंपाच्या वीजबिलासाठी पैशाची सोय करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.\nआरोग्यदायी पालक भाजी, जाणून घ्या पालक भाजी खाण्याचे फायदे….\nत्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी आणि घरगूती बिल माफ करावे. शेतकरी, शेतमजूर, दारिद्रयरेषेखालील कुटूंब व हातावर कमावून पानावर खाणाऱ्या व्यक्‍तींना या माध्यमातून दिलासा दयावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सरकारकडे रमेश डोंगरे यांनी केली आहे.\nखरीप हंगामासाठी महाबीजने नागपूरसाठी बियाणांचा पुरवठा करावा- डॉ.नितीन राऊत\nकेसरी कार्डधारकांना मोफत तांदूळ योजनेचा व स्वस्त अन्नधान्याचा लाभ दयावा – समरजीतसिंह घाटगे\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा ��िर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nहरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\n‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nजायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग\nखर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः रघुनाथ पाटील\nशाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nकेळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत\nहळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत\nनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण\nमराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )\nsamukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात\nया तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता\nHairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/04/blog-post_34.html", "date_download": "2020-10-28T13:48:33Z", "digest": "sha1:TOORP7TPEV2IVHZT3IYDFYZVQ6KJKQYI", "length": 21943, "nlines": 186, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "लोकशाहीधिष्ठित सहअस्तित्व | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nआमचे संविधान, लोकशाही आणि या दोन्हींपासून निर्माण झालेल्या संस्था भारतीय नागरिकांचा मूळ वारसा आणि स���पत्ती आहे. मतदानाचे स्वातंत्र्य, नेतानिवडीचे स्वातंत्र्य, आपापल्या धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या इच्छेनुसार व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य, आपल्या विचारांनुसार राजकारण करण्याचे स्वातंत्र्य, तसेच सामान्यत: आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य; हे सर्व काही आम्हाला संविधान, लोकशाही आणि त्यापासून निर्माण झालेल्या संस्थांपासून मिळते. इतकेच नव्हे तर आम्हाला खासगी संपत्तीचा अधिकारदेखील यांच्यापासूनच मिळतो. नागरिकत्व स्वीकारणे म्हणजे कोणाचा भक्त होणे नव्हे. मग तो एखाद्या व्यक्तीचा असो की एखाद्या राष्ट्रीय मिथकाचा. नागरिकत्वाचा अर्थ आहे सहअस्तित्व आणि सहभागित. जर आम्ही आमचे नागरिकत्व योग्य प्रकारे समजू शकलो नाही आणि याच गतीने आपल्या संकीर्ण ओळखीच्या मर्यादेत अडकून हिंसक आणि भीरू होत गेलो, तर आपण सर्व जण जेलमध्ये डांबले जाऊ. आपल्याच अंतर्गत जेलमध्ये. प्रत्येक मनुष्य स्वत:मध्ये बंद होईल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अवरोधाने आमच्या सभ्यतेला नष्टविनष्ट करणारा संग्राम निर्माण होईल. आता परिवर्तन घडविण्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून मतदानाच्या जनतेने पुढाकार घ्यायला हवा. देशात सर्वसामान्यांचा विकास करण्याऐवजी सध्या सांप्रदायिकतेला पाठबळ दिले जात आहे.\nआज समाज जाती-धर्मामध्ये विभागाला जात आहे. जाती, धर्म, पंथाच्या आधारावर निवडणुकीत मते मागितली जातात, हे योग्य नाही. हे निकोप लोकशाहीचे खास लक्षण नव्हे. यामुळे भारतीय संविधानाला बगल देण्याचा डाव काही राजकारण्यांनी सुरू केल्याचे दिसत आहे. देशात सुरू असलेल्या प्रतिकूल व्यवस्थेविरोधात आजचा तरुणवर्ग पुढे आला तरच लोकशाही मूल्ये सुरक्षित राहातील. अन्यथा पुन्हा एकदा देश अंधारयुगात जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या सर्वसामान्य माणसांत प्रचंड अस्वस्थता आहे. बेरोजगारी वाढली आहे, भरीसभर म्हणून देशात दुष्काळ पडला आहे. छोटे व्यवसाय बंद पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य अस्वस्थ आहेत. अशा वातावरणात लोकांना रामाची नव्हे तर रोटीची अधिक गरज आहे. महागाई व मंदीचे सावट देशावर आहे. शेतीची अर्थव्यवस्था संकटात आहे; पण शासनकर्त्यांना त्याची चिंता नाही. सर्वत्र विकासाचा जयघोष होत आहे; पण कुणाचा विकास काही मूठभ�� लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास नव्हे.\nतळागाळातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा विचार सत्ताधाऱ्यांकडून होत नाही, ही चिंतेची बाब आहे. सर्वसामान्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी मूलभूत विकास होणे काळाची गरज आहे. तशी अपेक्षा करणे गैर नाही. राजकारण्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर एकमेकांशी चर्चा करण्याची अपेक्षा आहे. परंतु असे न होता, एकमेकांची उणीदुणी काढण्याचे हीन प्रकार होत आहेत. त्यामुळे लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून संसदेत पाठविणार आहोत, ते लोकांच्या प्रश्नांवर गंभीर आहेत, याची खात्री जनतेला मिळेल काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. विकास करायचा असेल तर दुसऱ्याला सांगून तो होतोच असे नव्हे तर विकास ही स्वत:हून करण्याची सक्रिय क्रिया आहे. त्यादृष्टीने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. वाढत्या सांप्रदायिकतेमुळे भारताची सांस्कृतिक प्रतिमा खालावत चाललेली असल्याचे दिसते. जागतिक भूक निर्देशांकात भारताचा नंबर ११० वा आहे, असे असताना लोकांना रोटीची आवश्यकता आहे. भारतीय संविधानाने सर्वसामान्यांना दिलेले हक्क व अधिकार सुरक्षित राहातील, त्यांना या देशात निर्भय वाटले पाहिजे, त्यांनी आपले विचार निर्भयपणे मांडले पाहिजेत. अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार, समाजातील उपेक्षित घटक व स्त्रियांच्या सक्षमतेसाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्र सरकारने सत्तेतून मिळालेल्या अधिकारांचा वापर केला पहिजे, असे वाटते. देशविघातक विचारांचा बीमोड करण्यासाठी बहुजन विचारसरणीचे राजकीय पक्ष, युवक, संस्था, संघटना, जागृत नागरिकांनी एकत्र येऊन देशातील सर्वांची संघटना उभी करणे आवश्यक आहे. नव्या पिढीने देशातील बदलाचा सम्यक विचार करून देशात लोकशाही विचारांची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. देशातील सर्व घटकांनी भारतीय संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण कोण आहोत, आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरविण्यासाठीही मतदानाची मदत होऊ शकते, कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहे, त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात. समाजातील द्वेषमूलक वातावरण बदलण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आपण आपले नागरिकत्वऐवजी दुसरेच काही बनू इच्छित आहोत. ते ���र्व बनून आम्ही फक्त आणि फक्त एकमेकांचा द्वेष करू इच्छितो. आमचे नागरिकत्वात फार मोठी शक्ती आहे. ती शक्ती आपल्या संविधानाने एक प्रकारे मतदानाच्या स्वरूपात प्रदान केलेली आहे. ती ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. याचा वापर आतच होणे गरजेचे आहे.\nसुनीलकुमार सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला विश...\n२६ एप्रिल ते ०२ मे २०१९\nअसत्य प्रधान युगात सत्यवानांनी काय करावे\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nमुस्लिम समाजातील मुले शिक्षणापासून वंचित का\nइकबाल मुकादम यांच्या ‘अकल्पित’ या पुस्तकाचे प्रकाश...\nसंबोधी पुरस्कार मिनाज सय्यद यांना प्रदान\nहर एक घर में दिया भी जले, अनाज भी हो..\nइस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nभारतीय राजकारणात क्रांतीची गरज\nये लाव रे तो व्हिडीओ’\nभारतातल्या मुसलमानांचा नेता कोण असायला हवा\n१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०१९\nनिकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्र...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआधुनिक तंत्रज्ञान आणि भूतकाळातील सोनेरी क्षण\nसर्वसमावेशक आणि भारतीयत्व या संकल्पनांचाच आज रानटी...\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ल...\nनिवडणुकीत हरवलेला मुस्लिम समाज\nभाषणबाजी झाली तेज, प्रचाराला आला वेग\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nजनसेवा करणे म्हणजे ईश्वराची उपासना करणे होय -रफीकु...\nखोटी साक्ष आणि शिर्क समान दर्जाचे अपराध : प्रेषितव...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसर्वांगीण विकासासाठी मतदान करा\n१२ एप्रिल ते १८ एप्रिल २०१९\nजिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ\n०५ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९\nभारताला मजबूत नेतृत्वाची नव्हे तर लोकशाही शासनाची गरज\nराष्ट्रनिर्मितीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची भूमिका\nअहमदनगरमध्ये मस्जिद परिचयाचा स्तुत्य उपक्रम\nव्यवस्थेविरूद्धचा आक्रोश आकांती हवा\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०��� एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/04/14/veda_and_virus/", "date_download": "2020-10-28T14:14:22Z", "digest": "sha1:LMIBP5RYXKOOBUTWOX7VLHDGBSBILUOW", "length": 13082, "nlines": 74, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "वेदांत रोगजन्तु शास्त्राविषयीची माहिती – कलापुष्प", "raw_content": "\nवेदांत रोगजन्तु शास्त्राविषयीची माहिती\nआजच्या कोरोना व्हायरस – कोविद १९ अनुषंगाने अचानक श्री सातवळेकरांचे पुस्तक मिळाले. हे पुस्तक वाचून जी माहिती मिळाली ती मी इथे थोडक्यात मांडली आहे.\n२० व्या शतकात पाश्चात्य देशात वैद्यक शास्त्रात फारच वेगाने प्रगती होत होती. भारतीय वैद्यक शास्त्रातील अनेक विचार हे कालबाह्य ठरू लागले होते. पाश्चात्य देशातील अभ्यास करण्याचे पद्धत जी अनेक नवनव्या यंत्रांद्वारे केली जात होती त्यामुळे व्याधींची कारणे आणि उपचार याबद्दल निराळे विचार केले जात होते. सूक्ष्म जंतूं द्वारा रोगराई पसरते ह्याचा नुसता विचार व्यक्त करून न थांबता त्या जंतुंचे दर्शन सूक्ष्मदर्शक यंत्रांद्वारे समजू लागलेले होते. अर्थात मग आपल्या देशातील प्राचीन विचारांत ज्याचा इतिहास फारच जुना होता त्यांकाळांतील लोकांना रोगजन्तु ही संकल्पना ज्ञात होती कां आणि अर्थातच सर्वात प्राचीन हे वेद असल्याने वेदांत रोगजन्तूंबद्दल काही माहिती आहे कां किंव�� काही व्यक्त केले गेले आहे कां असा विचार आजही जसा होतो तसा त्यावेळीही झालेला दिसतो.\nवेदांत काहीच नाही असे सांगणारे आणि येन केन प्रकारे वेदात सर्व काही आहे असे ओढून ताणून दाखविणारे असे दोन प्रकारचे लोक त्यावेळी होते. पं . सातवळेकरांचे हे पुस्तक वेदांत रोगजन्तु शास्त्र असे सार्थ मथळ्याचे आहे. हा एक निबंध असून त्यात पं सातवळेकरांनीच म्हटल्या प्रमाणे वेदांत रोगजन्तु शास्त्र आहे की नाही आणि असेल तर त्याचे स्वरूप काय आहे – एवढेच या निबंधात आहे. या निबंधातील खालील वेद मंत्र आणि त्याचा अर्थ लक्षांत घेण्यासारखा आहे.\nये अन्नेषु विविध्यंति पात्रेषु पिबतो जनान् – यजुर्वेद – १६/६२\nखाण्याच्या अन्नांतून किंवा पाण्यातून माणसाच्या शरीरांत प्रविष्ट होऊन जे शरिरात व्याधी निर्माण करतात.\nअन्वान्त्र्यं शीर्षण्यमथो पार्ष्ठेयं क्रिमीन् \nअवस्कवं व्यध्वरं क्रिमीन् वचसा जंभयामसि \nआतड्यांत, मस्तकांत, व अन्य अवयवात जाणारे ( व तेथे व्याधी उत्पन्न करणारे) ’व्यद्वर’ आणि ’अवस्कव’ जंतू असतात ज्यांचा आम्ही नाश करतो. व्यध्वर याचा अर्थ येथे ’यज्ञ विरोधी’ असा असून जेथे यज्ञ नसतात तेथे ते उत्पन्न होतात असे किंवा ज्यांचा यज्ञाने नाश होतो असा आहे. याचा एक अर्थ ’हिंसेचा निषेध करणा-याचे विरोधी’ असाही आहे. म्हणजे हे जन्तु हिंसा होते तेथे असतात. जे मांस संपर्कामुळे उत्पन्न होतात.\nदृष्य आणि अदृष्य कुरुरू, अल्गुण्डु आणि शलुन नावाच्या जन्तुंचा आम्ही नाश करतो. या मंत्रात कुरुरू, अल्गुण्डु आणि शलुन ही जन्तुंची नावे आहेत. त्याच प्रमाणे अनेक जन्तुंच्या जाती ज्या डोळ्याने दिसणा-या किंवा न दिसणा-या असतात असा उल्लेख आढळतो. यातून हे ध्वनित होते की वेदकाळात लोकांना अदृष्य असे रोगजन्तू असतात याची जाणीव होती. म्हणजे फक्त मायक्रोस्कोप आल्यावरच असे रोगजन्तु असतात हे कळले असे म्हणणे योग्य होणार नाही. रुद्र हे पण जन्तूंचे नाव आहे. रोदयन्तीति रुद्रा: – जे रडायला लावतात ते रुद्र, किंवा ज्यांच्या मुळे मनुष्याचा अन्त होतो ते रुद्र.\nनमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषव: \nरुद्राला नमस्कार असो. जे रुद्र पृथ्वी, अंतरिक्ष येथे रहातात आणि ज्यांचे अन्न वायु आहे आणि ज्यांचे शर पावसाच्या धारा आहेत. थोडक्यात हे रुद्र रूपी जन्तु संपूर्ण अंतरि��्षांत वायुभक्षण करून असतात. हे अती सूक्ष्म असतात आणि पाण्याद्वारे माणसाच्या पोटांत जाऊन व्याधी उत्पन्न करतात. त्यांचे हजारो प्रकार आहेत. व ते सर्वत्र निवास करून असतात. पुढे काही श्लोकांत असाही उल्लेख आहे की ते वृक्षांवरही असतात.\nअशा रोगांपैकी ज्या रोगांत व्यक्तिगत व्याधी आहे तेथे व्यक्तिविशेषत्वाने औषधे आणि मानसप्रक्रियांचा उपयोग होतो. पण सामुदायिक रोगांपासून मुक्ती मिळविण्यास हे अपुरे आहेत. म्हणून यज्ञ प्रयोग सांगितलेला आहे. यज्ञामुळे वायु शुद्धी होऊन सर्व जन्तुंचा नाश केला जातो, जो आजारी व्यक्तीस आणि अन्य निवासी लोकांनाही होतो. यात काय करणे अपेक्षिलेले आहे\n१) विशिष्ट प्रकारच्या समिधांनी अग्नि प्रज्वलित करणे.\n२) गाईचं उत्तम अशा तुपाची आहुती देणे\n३) सुगंधित, रोग नाशक, स्निग्ध अथवा गोड अशा चार प्रकारच्या सामुग्रीचं यज्ञात ज्वलन करणे.\n४) मनांत पवित्र भाव आणि श्रद्धा ठेवणे\n५) परमेश्वर स्तुति रूप वेद मंत्रांचे उच्चारण करणे.\nघरांत आणि बाहेर असा अग्नि जाळला तर हवा जन्तुंपासून शुद्ध होते. या पुस्तकात नोंदले आहे की ’ आजकाल मुनिसिपालिटीचे लोक सुद्धा हवा शुद्ध करतात, ज्या घरात प्लेगचे रोगी आहेत अशा घरात आणि घराभोवती चारी बाजूचा भाग अग्निने जाळतात. या अग्नीत गंधक किंवा अन्य द्रव्य जाळतात, जमीन खणून त्यात गवत भरून ते जाळतात’.\nसूर्य प्रकाशात रोगजंतु टिकू शकत नाहीत. त्यामुळे विपुल सूर्यप्रकाश जेथे आहे तेथे रोगजंतुंचे भय कमी असते. विषयुक्त वनस्पतींनीही जन्तुंचा नाश करता येतो.\nरोगमें रोगजन्तु-शास्त्र – लेखक – श्रीपद दामोदर सातवळेकर – स्वाध्यायमंडल – औंध सातारा तृतीय आवृत्ती सन १९२३\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #३ – सरस्वती सिंधू संस्कृती\nNext Post: शोधयात्रा भारताची #४ – सरस्वती-सिंधूची कला आणि अभिरुची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90592a92a94d930947930915", "date_download": "2020-10-28T14:45:51Z", "digest": "sha1:XNAMOXR3YBHMLEOBRXA2YU3FBIBKWNWQ", "length": 6157, "nlines": 82, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अपप्रेरक — Vikaspedia", "raw_content": "\nएखादा गुन्हा करण्याकरिता जो साह्य, उत्तेजन किंवा प्रेरणा देतो, तो ‘अपप्रेरक’ होय. अपप्रेरित कृत्य न घडले, तरी अपप्रेरणा हा स्वतंत्र गुन्हा मानला जातो. अपप्रेरित कृत्य करणारी व्यक्तीदेखील एखादे वेळी निरपराध ठरू शकते; परंतु अपप्र��रिकाला मात्र कायदा दोषमुक्त मानीत नाही. उदा., अपप्रेरणेमुळे विषप्रयोग करणारे अज्ञान मूल निर्दोष मानले गेले, तरी अपप्रेरक दंडनीय ठरतो. प्रत्यक्ष गुन्ह्याला जी शिक्षा निर्धारलेली असते, तीच साधारणत: अपप्रेरकाला होते. अपप्रेरित गुन्हा न घडता अपप्रेरणोद्भव असा भिन्न गुन्हा घडला, तरी अपप्रेरक दंडपात्र गणला जातो.\nलेखक : सुशील कवळेकर\nमाहितीस्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-10-28T14:30:09Z", "digest": "sha1:RPLQMUTVPTPQZFALOS3PIKBJ7TABWZF3", "length": 3344, "nlines": 51, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"गणपतीची कहाणी\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"गणपतीची कहाणी\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गणपतीची कहाणी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहिंदू सण, वार आणि देवांच्या कहाण्या ‎ (← दुवे | संपादन)\nमहालक्ष्मीची कहाणी ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली ��ाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-28T14:27:58Z", "digest": "sha1:E33JDGWCQWRQLJBAE6EDYRKQ6P6XA3LS", "length": 7578, "nlines": 93, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "अभिलेखागार | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nआजच्या दिनांकापर्यंत, 1930 पर्यंतच्या 1 लाख दस्तऐवजांपेक्षा अधिक दस्तऐवज असलेल्या 5000 फायलींचे वर्गीकरण व निर्देशसूची करण्यात आली आहे. वर्गीकरण व निर्देशसूची करण्याचे काम प्रगतीपथावर असून आणखी काही फायलींची या संग्रहामध्ये भर पडेल. या फायली, राज्यपालांची सांविधानिक कार्ये, महाराष्ट्र राज्याला महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या भेटी, राज्यपाल प्रमुखपदी असलेल्या व त्यांनी प्रोत्साहन दिलेल्या विविध संस्था, विविध राज्यपालांची भाषणे, प्रशासकीय बाबी आणि इतर समकालीन प्रश्न, इत्यादी अनेक विविध विषयांशी संबंधित आहेत.\nपूर्वीच्या राज्यपालांची जुनी व दुर्लभ छायाचित्रे देखील संग्रहित करण्यात येत आहेत. त्यांचे जतन करण्यात येत आहे व डिजिटाईज करण्यात येत आहेत.\n1 मे 1960 रोजी, राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश, भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण.\nसंशोधकांच्या उपयोगासाठी, निर्देशसूची व विषय वर्गीकरण यांसह विविध दस्तऐवजांची सूची राजभवन अभिलेखागारामध्ये उपलब्ध आहे. सूची बघण्यासाठी लींकवर क्लीक करा.\nपदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल. त्यांना, त्यांच्या संबंधित विभागांच्या / संस्थांच्या प्रमुखाकडून तसे पत्र सादर करावे लागेल.\nइतिहासकार, शैक्षणिक संस्थांचे सदस्य, आवड असणारे नागरिक आणि राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी हे ही राजभवनाच्या अभिलेखागारातील अभिलेख पाहू शकतात.\nपूर्वी ठरविलेल्या भेटीच्या वेळेद्वारे, कामाच्या दिवशी (सोमवार ते शनिवार, दुसरा व चौथा शनिवार सोडून) ���काळी 10.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येईल.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/atul-bhatkhalkars-attack-uddhav-thackeray-who-criticized-governor-63587", "date_download": "2020-10-28T13:51:28Z", "digest": "sha1:A3RTGB7AMVITNS4M2Z5QRLO2H23WAX6P", "length": 13858, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "धनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा ! - Atul Bhatkhalkar's attack on Uddhav Thackeray who criticized the Governor | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा \nधनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा \nधनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा \nमंगळवार, 13 ऑक्टोबर 2020\nमुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे.\nमुंबई : \"धनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा...दार उघड भावा, दार उघड...' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.\nराज्यातील मंदिरे उघडण्यावरून आज (ता. 13 ऑक्‍टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी ठाकरे यांच्यावर चोहोबाजूंनी टीकास्त्र सोडले आहे.\nआणि जनपथ समोर उठाबशा....#दार_उघड_भावा_दार_उघड\nमुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अ���ी अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसात मंदिरं उघडा किंवा बार रेस्टॉरंट तरी बंद करा, असा टोला भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.\nनवरात्र-दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत मंदिरं उघडली नाहीत, तर तुम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. भातखळकर यांनी या संदर्भात एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी किमान हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी विसरू नये, त्यांचे हिंदुत्व तरी पाळावे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी बार उघडण्यापूर्वी शंभर टक्के मंदिरं खुली केली असती. सणासुदीचे दिवस येत असताना तरी हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन मंदिरं लवकरच उघडावी, असे आवाहनही भातखळकर यांनी केले आहे.\nमंदिरं उघडायची नसतील तर यापूर्वी खुले केलेले बार व रेस्टोरंट बंद करा. केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतोय, अशा खोट्या भूलथापा देणे बंद करा. कारण मंदिरं बंद असतानाही इतके दिवस महाराष्ट्र ही देशातील कोरोनाची राजधानी तुम्ही करून दाखवली होती. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पाळून मंदिरे त्वरेने खुली करा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी यादीत झाकीर नाईकचे नाव \nमुंबई : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे नाव असून ते नाव...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nविधान परिषद निवडणूक : कॉंग्रेसमध्ये २५० वर इच्छुक, नेते दाखवताहेत श्रेष्ठींकडे बोट \nनागपूर : राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांसाठी सदस्यांची निवड होऊ घातली आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nआरक्षणाबाबत निर्णयासाठी मागासप्रवर्ग अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीबाबत मंत्रीगट\nबारामती : मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आज मंत्रीगटाची स्थापना...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nभाजपमधील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...\nमुंबई : ���त्तरमहाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर भाजपमधील अनके...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nस्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुकमध्ये मुख्यमंत्री अन् केंद्रीय गृहमंत्र्यांचा उल्लेख का नाही\nमुंबई : महाराष्ट्र सरकारच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल बुक शरद पवार यांना...\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nमुंबई mumbai भारत आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare भाजप बाळासाहेब ठाकरे रेस्टॉरंट टोल नवरात्र व्हिडिओ कोरोना corona महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rrv-kxip-ipl-rahul-tewatia-blasted-5-sixes-in-one-cottrell-over-yuvraj-singh-is-reacts/", "date_download": "2020-10-28T13:51:56Z", "digest": "sha1:SUSQJ2BI5U4WBUES2BFEWLE3KX2CVA6B", "length": 19049, "nlines": 217, "source_domain": "policenama.com", "title": "IPL 2020 : राहुल तेवतियाच्या 'तुफानी'नं युवराजला घाबरवलं होतं, जाणून घ्या का म्हणाला 'थॅक्यू' | rrv kxip ipl rahul tewatia blasted 5 sixes in one cottrell over yuvraj singh is reacts | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा, अन्यथा…’, भाजपचा…\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर , राष्ट्रवादीचं सोशल इंजिनीअरिंग सुरू\nIPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला घाबरवलं होतं, जाणून घ्या का म्हणाला ‘थॅक्यू’\nIPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला घाबरवलं होतं, जाणून घ्या का म्हणाला ‘थॅक्यू’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रविवारी रात्री धावांचा इतका पाऊस झाला की, आयपीएलचा विक्रम झाला. पहिल्या फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने २२३/२ धावा केल्यानंतर विचारही केला नसेल कि पुढच्या काही तासांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल.\nशारजाहच्या छोट्या मैदानावर ज्याची भीती होती तेच घडले. फलंदाजांनी छोट्या बाऊंड्रीचा जोरदार वापर केला आणि षटकारांचा वर्षाव केला. २७ वर्षाच्या राहुल तेवतियाला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने काही विचार करूनच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. थोडाच वेळ का होईना, पण जेव्हा त्यांनी त्यांची वृत्ती दाखवायला सुरुवात केली, तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबल धक्का बसला.\nशेवटच्या तीन ओव्हरमध्ये ५१ धावा आवश्यक होत्या. ‘हरियाणा हरिकेन’ तेवतिया २३ चेंडूंत १७ धावा देत खेळत होता आणि येथूनच त्याने बाजी पलटली. तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या डावाच्या १८ व्या ओव्हरमध्ये वादळ निर्माण केले. त्याने ५ षटकार (६,६,६,६,०,६) ठोकत संपूर्ण समीकरण बदलले.\nसामना पाहणारा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही तेवतियाच्या या खेळीने अवाक् झाला. तेवतियाने सलग चार चेंडूत चार षटकार ठोकले होते. आता पाचव्या चेंडूची बारी होती… पण या चेंडूवर तेवतिया चुकला. म्हणूनच युवराजने ट्वीट करून लिहिले की, ‘मिस्टर राहुल तेवतिया… ना भाई ना एक चेंडू चूकवल्याबद्दल तुझा धन्यवाद. वास्तविक त्याला १३ वर्ष जुन्या सहा षटकारांचा विक्रम आठवला होता.\nयुवराज सिंगने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सर्व ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. आतापर्यंत क्रिकेटविश्वात अनेकदा हा पराक्रम पाहायला मिळाला आहे. तेवतियाने एक चेंडू चुकवला नसता, तर तोही या यादीमध्ये सामील झाला असता.\nराहुल तेवतिया (३१ चेंडूत ५३ धावा, ७ षटकार) एका ओव्हरमध्ये पाच षटकारांसह राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ४ विकेट्सने पराभूत करून आयपीएलमध्ये सर्वात मोठे लक्ष्य मिळवण्याचा त्यांचा १२ वर्ष जुना विक्रम मोडला.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMP च्या स्पेशल DG चा पत्नीला मारहाण करतानाचा Video झाला व्हायरल, मुलाने DGP कडे केली तक्रार\nAnil Deshmukh : ‘कोरोना’च्या रूग्णांची लूट थांबणार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल\nजेनेटिक इंजिनियर्सचा दावा : 2045 पर्यंत मरण होणार ऐच्छिक, वाढत्या वयाचा उपचार होणार…\nमहिलांना ‘सेक्स स्लेव्ह’ बनविणाऱ्या कथित ‘सेल्फ-हेल्प’ गुरू…\nआता घरातून काम करताना येणार नाही अडचण Google करणार अँड्रॉइड-12 मध्ये…\nCoronavirus : देशात 24 तासात आढळले 43893 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 508…\n…तर उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन : अशोक चव्हाण\nभारतात आले FB क्रॉस प्लॅटफॉर्म फीचर ,बदलले Messenger आणि Instagram\nनागपूरमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला, आरोपींना ठोकल्या बेड्या\nतलाठ्याला लाचेचे प्रलोभन दाखवणे पडले महागात, बिल्डर आणि…\nहृदयविकाराच्या अटॅकपासून वाचायचे असेल तर आपल्या आहारात…\nजाणून घ्या सरकारी कर्मचार्‍यांना यंदा दिल्या जाणार्‍या…\n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने…\nसह्याद्री वाहिनीवर सोमवारपासून 9 वी ते 12 वी च्या…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय \nलासलगाव शहर विकास समिती कडून विद्युत वितरण कंपनीस निवेदन\nKBC : 25 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला खेळ, तुम्हाला…\nदिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’…\nवजन कमी करण्यासाठी ‘प्रभावी’ ठरतो आवळा,…\nCastor Oil : ‘पिम्पल्स’ आणि ‘फंगल…\nमुंबईत स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू\nसतत शिंका येणं किंवा सर्दी होत असेल तर…\nहिरव्या भाज्यांसोबत पिवळी फळं आणि भाज्या खाल्ल्या तर औषध…\nडायबिटीज रूग्णांना हृदयरोगाचा धोका\nसुदृढ आणि निरोगी मुलं बनवण्यासाठी आहाराबाबत पालकांनी लक्षात…\nहिरड्यातून रक्त येणं म्हणजे काय \nकरीना कपूरला आठवले सैफ अली खान सोबतचे डेटिंगचे दिवस, शेअर…\nमहेश भट्ट आणि अमायरा दस्तूरने मॉडेल लवीना लोधचे सनसनाटी आरोप…\nBigg Boss 14 : बेघर होताच सिद्धार्थ शुक्लाने साधला हिना-…\nBig Boss 14 : सरगुन मेहताचा दावा, BB 14 मधून शहजाद देओलचं…\n‘सही रे सही’ फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी…\n‘लफड’ चालू असताना पकडणार्‍या सासूची दगडाने ठेचून…\nविधान परिषदेत कुस्ती क्षेत्रातील मान्यवरास संधी मिळावी :…\nलग्नामध्ये अडथळा आणल्यामुळे संतापला तरुण, JCB द्वारे…\n शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी…\nशिक्षक-पालकांमध्ये अजूनही ‘कोरोना’ची धास्ती \n1500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये करा सी-प्लेनने…\nजेनेटिक इंजिनियर्सचा दावा : 2045 पर्यंत मरण होणार ऐच्छिक,…\nमहाराष्ट्राच्या राज्यपालांचं कॉफी टेबल बुक, पवारांनी पत्र…\n‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’,…\n‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा,…\nएकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर \nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड…\n‘कोरोना’ लसीची प्रतिक्षा अखेर संपली \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशिक्षक-पालकांमध्ये अजूनही ‘कोरोना’ची धास्ती \n‘हिंग-गरम’ पाणी प्या, अन् मधुमेह पळवा, जाणून घ्या\nAadhaar मध्ये जन्म तारीख अपडेट करण्यासाठी हवीत ‘ही’…\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,…\n‘रिपब्लिक’चे मालक, चालकही अडकले TRP घोटाळ्यात, TV पाहण्यासाठी पुरवले…\nPM-Kisan : 31 मार्च पर्यंत कोणत्याही परिस्थितीत करावं लागेल ‘हे’ काम अन्यथा मिळणार नाहीत 6000 रुपये \nविधान परिषदेत कुस्ती क्षेत्रातील मान्यवरास संधी मिळावी : मुंबई महापौर केसरी आबा काळे\n वाळू माफियांनी थेट मंडल अधिकारी अन् तलाठयाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-10-28T13:49:08Z", "digest": "sha1:A5QLBZIWGMOJUOBHYNHQGO45ANLNSUEI", "length": 12135, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "बाबा पुरंदरे | Satyashodhak", "raw_content": "\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nपुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये\nमहाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.\n सगळे ब्राम्हण वाईट नसतात..\nफुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nसंभाजी ब्रिगेड आणि हरी नरके\nसध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला “लक्ष्य” बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही () आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\nदादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखाना���्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nसमाज क्रांतीचा द्रष्टा - श्री शाहू राजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/author/santya/", "date_download": "2020-10-28T13:55:22Z", "digest": "sha1:IHALMON43GX5OXMGXOL3ELSOVEWSUILE", "length": 9221, "nlines": 93, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भिडू संत्या, Author at BolBhidu.com", "raw_content": "\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nBol Bhidu - विषय हार्ड\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nजीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..\nपुण्यातल्या अस्सल अभ्यासकांपेक्षाही फ्रान्सचा हा माणूस महाराष्ट्राबद्दल जास्त सांगू…\nदर रविवारी कोल्हापूरचे आयुक्त झाडू घेवून रस्त्यांवर उतरतात…\nते आले तेव्हा त्यांच्या उपस्थितीचा गाजावाजा झाला नाही. त्यांच्या मागे पुढे नॅपकिन, पाण्याची बाटली घेवून शिपाई नव्हते. स्वच्छ भारत अभियान ��ाबवताना त्यांनी कधी हातात खराटा घेवून पोज दिली नाही. मात्र ते दर रविवारी हातात खराटा घेवून कोल्हापूरचे…\nशिवरायांनी पुरंदरचा तह केला त्यामागेही शेतकऱ्यांसाठीचा विचार होता.\nबळीराजानंतर दुसरा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयत सुखी, राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य रयतेच्या, शेतकऱ्यांच्या…\nकोल्हापूरात छत्रपती शिवरायांना वंदन करुन हे दोघं सायकलवरून थेट दिल्लीत पोहचले.\nकुठं थांबायचं, काय खायचं, रहायचं कसं याची कसलीच चिंता न करता पाठीला एक बॅग घेऊन ते दोघेही निघाले. आकाश बोकमुरकर आणि अनिकेत वाळवेकर दोघेही कोल्हापूरचे. शिवाजी विद्यापीठातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला नमस्कार करून…\nगुळाला दर मिळाला नाही म्हणून तात्यासाहेब कोरेंनी ऊस पेटवून दिला होता.\nतात्यासाहेब कोरे हे नाव पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी सहकार चालवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. वारणा खोऱ्यातील शेतकऱ्याच्यात खऱ्या अर्थाने सोन पिकवनारे तात्याच आहेत. तात्यासाहेब कोरे यांचं गाव पन्हाळ्याजवळील कोडोली, तात्यासाहेब प्रगतशील…\nवाळवा तालुक्याला बापूंनी हातातून कुऱ्हाड टाकून पुस्तक घ्यायला लावली.\nसांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा एकेकाळी फक्त कुऱ्हाडीसाठी प्रसिद्ध होता . खून, मारामाऱ्या, आक्रमक आणि संतापी अशी या तालुक्याची ओळख होती. या तालुक्याच्या हातातली कुऱ्हाड टाकायला लावून स्कूलबोर्डाचे अध्यक्ष असताना १९५२ साली राजारामबापू…\nपुण्यात ८ हजाराची नोकरी होती ती सोडली, गावात आलो. आज २ कोटींचा टर्नओव्हर आहे.\n\"पुण्यात नोकरी करतो\" या शब्दाला खूप चांगल मार्केट आहे. मुलगा काय करतो तर पुण्यात जॉबला आहे. पुण्यात मुलाला महिना आठ ते दहा हजार मिळत असतात. त्यात तो मुलगा कॉटबेसीसवर रहायला तीन हजार घालवतो. महिन्याच्या मेसला तीन हजार घालवतो. कंपनीतून घरी…\nया गावातल्या तरुणांनी देशभर “बझार” उभा करून दाखवलेत.\nव्यवसाय म्हटलकी आपल्यासमोर फक्त मारवाडीच येतात. आजपर्यंत व्यवसायात मारवाडीच यशस्वी झाले आहेत असाच समज आपला समज आहे. पण सांगली जिल्ह्यातील देवर्डे या छोट्या गावातील लोकांचे महाराष्ट्रात ८० हून अधिक बझार आहेत. एकीकडे देशात आर्थिक मंदी आली…\nऊसतोड मजुरांचा नेता कोण…\nअशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…\nपाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता\nपारशी लोकांना इतकी नादखुळा आडनावं कशी मिळाली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80---%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-./92Z6rA.html", "date_download": "2020-10-28T14:44:13Z", "digest": "sha1:443XCFBEY2MFLIXINIP3SEF5GZ3LJU3D", "length": 3782, "nlines": 35, "source_domain": "krishnakath.page", "title": "राज्यात आज सायंकाळपासून संचारबंदी - उद्धव ठाकरे . - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nराज्यात आज सायंकाळपासून संचारबंदी - उद्धव ठाकरे .\nMarch 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nमुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात हा कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी रविवारी जनता कर्फ्यूला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले. राज्यातील नागरिकांना संबोधित करताना जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांचे आभार मानले. मात्र, टाळ्या किंवा थाळीनाद केल्याने कोरोना जातो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अत्यावश्यक सेवांमध्ये अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-corona-new-vaccine-10995", "date_download": "2020-10-28T13:59:21Z", "digest": "sha1:HZVEZTTGLREG4OCHJTVNOJI7CV2BRVI3", "length": 10984, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आणखी एका रामबाण लसीची चाचणी यशस्वी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआणखी एका रामबाण लसीची चाचणी यशस्वी\nआणखी एका रामबाण लसीची चाचणी यशस्वी\nबुधवार, 1 जुलै 2020\nकोरोनाच्या संकटात एक चांगली बातमी \nआणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी\nअमेरिकेतल्या औषध निर्मिती कंपनीचा दावा\nकोरोनावरील आणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी झालीय. अमेरिकेतल्या एका औषध निर्मिती कंपनीनं ही लस गुणकारी असल्याचा दावा केलाय.\nजगभरात कोरोनाच्या संसर्गानं अक्षरशः थैमान घातलंय. कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता एक चांगली बातमी समोर आलीय. कोरोनावर रामबाण ठरेल अशी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोव्हिओनं केलाय. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरल्याचा दावाही या कंपनीनं केलाय.\nइनोव्हिओ कंपनीने आयएनओ-४८०० नावाची लस विकसित केलीय. ४० जणांवर या लसीची चाचणी करण्यात आली. ही चाचणी ९४ टक्के यशस्वी झाली, असं या कंपनीचं म्हणणं आहे. क्लिनिकल चाचणी दरम्यान अमेरिकेत १८ ते ५० या वयोगटातील ४० लोकांना लस देण्यात आली होती. या ४० जणांना चार आठवड्यात दोनदा ही लस देण्यात आली. त्यानंतर या लसीमुळे सर्वांच्याच शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तसंच, या चाचणी दरम्यान, कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नसल्याचंही कंपनीनं म्हटलंय. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली चाचणी लवकरच सुरू होणारंय.\nजगभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी १२० हून अधिकजण प्रयत्नशील आहेत. यामध्ये १३ लस या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात दाखल झाल्यात. यामध्ये चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या लसींची संख्या अधिक आहे. सध्या चीनमध्ये ५, ब्रिटनमध्ये २, अमेरिकेत ३, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी एक लस क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहे.\nतीन टप्प्यात मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर संबंधित देशाच्या औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी ही लस पाठवली जाते. त्यानंतर या लसीशी संबंधित सर्व बाबी तपासून पाहिल्या जातात. या लसीचा मानवाच्��ा आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो का हे तपासून पाहिलं जातं. त्यानंतरच या लसीला मान्यता दिली जाते. या प्रक्रियेत साधारणपणे ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, कोरोना संसर्गाच्या थैमानामुळे या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणारंयत. त्यामुळे लस येण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय.\nकोरोना corona औषध drug कंपनी company जर्मनी ऑस्ट्रेलिया प्रशासन administrations आरोग्य health\nMumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार...\nकोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद...\nएकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता...\nकोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार...\nचांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय\nकोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी...\nUNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\nVideo of UNCUT Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यूत्तर देणारी नारायण राणेंची सडेतोड पत्रकार परिषद\n'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या...\nपावसामुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारनं जाहीर केलेली मदत कशी...\nपावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/indian-wrestler-geeta-phogat-gave-birth-baby-boy-tuesday-6824", "date_download": "2020-10-28T14:57:48Z", "digest": "sha1:TKVE74QH3HTUFJWJHIOD2XCPHAW354HN", "length": 7828, "nlines": 120, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Indian wrestler Geeta Phogat gave birth to a baby boy on Tuesday | Sakal Sports", "raw_content": "\n'धाकड गर्ल' गीता फोगटच्या घरी आलाय छोटा 'सांता'\n'धाकड गर्ल' गीता फोगटच्या घरी आलाय छोटा 'सांता'\n2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू गीता फोगटने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.\nमुंबई : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या फोगट भ��िनी आपल्या सगळ्यांना माहित झाल्या त्या 'दंगल' या चित्रपटामुळे. यामध्ये गीता आणि बबिता या फोगट भगिनींचा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये चँम्पियन होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nया फोगट भगिनींपैकी एक असलेल्या गीता फोगटच्या घरी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका छोट्या सांताचे आगमन झाले आहे. गीता फोगट ही आई बनली असून तिने मंगळवारी (ता.24) एका मुलाला जन्म दिला. याबाबचे वृत्त स्वत: गीताने सोशल मीडियाद्वारे दिले. गीताने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो अपलोड करत ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिली. या फोटोत गीता, तिचा पती पवन कुमार आणि त्यांचे बाळ दिसत आहे.\n- Christmas 2019 : जेव्हा जवान 'जिंगलबेल जिंगलबेल' गाणं म्हणतात... (Video)\nया पोस्टमध्ये गीताने लिहलंय की, ''बाळा, या जगात तुझे स्वागत. मी हा आनंदाचा क्षण शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तुम्ही त्याला प्रेम आणि आशीर्वाद द्या. त्याच्या येण्याने आमचे जीवन आता 'परफेक्ट' झालंय.''\n- संघातील स्थानही पक्क नाही तरीही यानं घेतल्या दशकात सर्वाधिक विकेट्स\n2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू गीता फोगटने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. याशिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही दोन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. गीता, तिची बहिण बबिता आणि वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित 'दंगल' हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटानंतर फोगट भगिनी देशातील घरोघरी पोहोचल्या आहेत.\n- पाक क्रिकेटपटूंना अख्तरचा सल्ला, 'त्या विराटकडून शिका जरा'\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-3.5.2020-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82--5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-(%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1-19)-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/GCIjdH.html", "date_download": "2020-10-28T14:54:52Z", "digest": "sha1:SWTTEQ5U7W23G3LQFA3EKH3ECOBDDW65", "length": 3750, "nlines": 99, "source_domain": "krishnakath.page", "title": "दिनांक 3.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nदिनांक 3.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी\nMay 3, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nदिनांक 3.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा\nप्रवासी-261, निकट सहवासीत-1230, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-278,आरोग्य सेवक-353, ANC/CZ-67 एकूण= 2189\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-\nकोरोना बाधित अहवाल -\nकोरोना अबाधित अहवाल -\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 2.5.2020) -\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-parthiva-fue-llevada-chaki-para-la-cremaci%C3%B3n-300345", "date_download": "2020-10-28T15:17:20Z", "digest": "sha1:FUI7BKFGON4QQI72IXUSZHTFBAUNLQMN", "length": 14834, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "अरे देवा...कोरोनाची भीती एवढी की, अंत्यसंस्कारासाठी हातगाडीवरूनच नेला मृतदेह - Akola Parthiva fue llevada a Chaki para la cremación | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअरे देवा...कोरोनाची भीती एवढी की, अंत्यसंस्कारासाठी हातगाडीवरूनच नेला मृतदेह\nकोरोनाच्या भीतीमुळे सामजातील माणुसकी हरवली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रोज आपण काहीना-काही ऐकत आहो. शुक्रवारी (ता.29) शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, त्याला खांदा द्यायलाही कोणी तयार नसल्याने अखेर नातेवाईकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.\nतेल्हारा (जि. अकोला) : कोरोनाच्या भीतीमुळे सामजातील माणुसकी हरवली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रोज आपण काहीना-काही ऐकत आहो. शुक्रवारी (ता.29) शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, त्याला खांदा द्यायलाही कोणी तयार नसल्याने अखेर नातेवाईकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.\nक्लिक करा- Video: गरिबांच्या बादामची श्रीमंती पहा\nपत्नीच्या भावाने केले सहकार्य\nकोरोनाच्या महामारीने एक धास्��ी प्रत्येकाच्या मनात बसली आहे. स्वतःचे नातेवाई सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नसल्याच्या घटनांमधून बघायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील आठवडी बाजारात राहणारे गजानन भटकर (वय 55) व्यक्तीचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. घरात पत्नी व लहान मुले. त्यात लॉकडाउन मुळे नातेवाईक येऊ शकले नाहीत.\nघरची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे अंत्यसंस्कार करणे सुद्धा कठीण. त्यात मृतदेहाला खांदा द्यायला कोणी नसल्याने मोठा प्रश्‍न मृतकाच्या पत्नी समोर उभा राहला होता. मृतकाच्या पत्नीचा भाऊ शहरातच राहतो कोणी खांदा द्यायला तयार नसल्याने त्यांनी हातगाडीवर मृतदेह ठेऊन स्मशानभूमी गाठली व मृतकावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.\nहेही वाचा- अरेरे...शेत शिवारात झाला चक्क लाल अश्रूंचा सडा, पहा काय झाले असे..\nयुवकाने दिला माणुसकीचा परिचय\nशहरातील शिवाजी चौक येथे राहणारा युवक मनीष गवळी याने स्वतःहून पुढाकार घेऊन मृतकाच्या घरच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली. परिस्थिती हलाकीची असल्याचे समजल्याने, त्याने मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च देऊन आपली माणुसकी दाखवली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी\nमनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nआता तरी खेळ सुरू करा हो नागपुरातील क्रीडा पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आर्जव\nनागपूर : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात तेथील स्थानिक प्रशासननाने सोशल डिस्टंसिंगच्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवाणगी दिली....\nउस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताच�� मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु...\nरेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा\nनवी दिल्ली - तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकत नसाल किंवा तुमच्याऐवजी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नीला प्रवास करायचा असेल तर तुमच्या ऑनलाइन कन्फर्म...\nसांगली जिल्ह्यात 255 कोरोनामुक्त; नवे 185 रुग्ण\nसांगली ः जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त झाले असून नवे 185 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिका क्षेत्रात बांधितांची संख्या घटली दिवसभरात 27...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/08/upsc-exam-result-ias-succsess-story-officer-m-sivaguru-prabakaran.html", "date_download": "2020-10-28T14:27:55Z", "digest": "sha1:EEVFGKZWPXMGDU7FUS7S526Z3FQ2OMUS", "length": 4984, "nlines": 70, "source_domain": "www.smartichi.com", "title": "बाप दारू प्यायचा आणि आई टोपली विणायची, सूतारकाम करून तरुण झाला IAS", "raw_content": "\nHomeमाहिती आणि बरेच काहीबाप दारू प्यायचा आणि आई टोपली विणायची, सूतारकाम करून तरुण झाला IAS\nबाप दारू प्यायचा आणि आई टोपली विणायची, सूतारकाम करून तरुण झाला IAS\nप्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्टीप्रमाणचं जिद्द आणि मेहनतीनं प्रयत्न करणाऱ्या तरुणानं IAS पर्यंतचा पल्ला गाठला आहे. कधी एकेकाळी परिस्थितीमुळे लाकूड कापणं आणि सूतारकाम करावं लागत होतं. अभ्यास करून हे काम करणाऱ्या एम शिवागुरू प्रभाकरन यांचा IAS पर्यंतचा संघर्ष कसा होता.तमिळनाडूमधील तंजावूर जिल्ह्यातील शिवागुरू प्रभाकरन यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट होती. बाप खूप दारू प्यायचा आणि आई-बाण बांबूने टोपली विणायच्या. त्यातून कसंबसं घर चालायचं. वडिलांच्या व्यसनायापायी असलेला पैसाही जात होता. त्यामुळे लहान वयात घराची जबाबदारी खांद्यावर पडली.\n12 वीनंतर इंजिनियर होण्याचं स्वप्न होतं. पण शिक्षण सुटलं. त्यानंतर परिस्थितीमुळे त्यांच्याकडे लाकूड कापण्याचं आणि सूतारकाम करण्याची वेळ आली. 2 वर्ष मशीनं लाकूड कापण्याचं काम त्यांनी केलं. मोल मजुरी करून पैसे ज��वले आणि त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला.गरिबीमुळे सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण होतं. दिवस रात्र कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पैसे जमवले आणि त्यासोबत अभ्यासही केला. IIT मधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि UPSCचा अभ्यास सुरू केला. पहिले तीन प्रयत्न अपयशी झाले तरीही हार न मानता चौथ्या प्रयत्नात अखेर 2017 मध्ये त्यांनी UPSCची परीक्षा दिली. या परीक्षेत 101 वा क्रमांक मिळावला\nमाहिती आणि बरेच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/10/corona-patient-increased-death-rate.html", "date_download": "2020-10-28T13:50:05Z", "digest": "sha1:J4GYLKNGHIHGZ2PNTP7ZBSZWFVPYKCPV", "length": 6819, "nlines": 78, "source_domain": "www.smartichi.com", "title": "राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत पुन्हा वाढ", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रराज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत पुन्हा वाढ\nराज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत पुन्हा वाढ\nगेल्या तीन दिवसांपासून राज्यातल्या कोविड रुग्णांच्या (corona) मृत्यू संख्येत घट झाली होती. गुरूवारी त्यात पुन्हा वाढ झाली दिवसभरात 337 रुग्णांचा मृत्यू झाला. आज 13 हजार 714रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या त्यामुळे 13 लाख 30 हजार 483 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे.दिवसभरात राज्यात 10 हजार 226 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.\n1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा\n2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी का\n3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन\n4) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\n5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या 79 लाख 14 हजार 651प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 64 हजार 615 नमुने पॉझिटिव्ह (corona positive)आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 92 हजार 459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदरम्यान, राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ���िले आहेत. कोविड - 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली. राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची (maharashtra)आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91593e92f92694793594d92f93593894d92593e/90593094d91c928", "date_download": "2020-10-28T14:48:18Z", "digest": "sha1:E23FEB4QSF4WYKLZ7VOUGT4ZKKEELHTM", "length": 9260, "nlines": 82, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अर्जन — Vikaspedia", "raw_content": "\nअधिकार वा संपत्ती यांचे संपादन म्हणजे अर्जन. वारसा, विभाजन, क्रय, श्रम, विद्या, दान, अनुदान, चिरभोग इत्यादिकांमुळे व्यक्तिगत संपत्तीचे अर्जन होते व अनुदान, चिरभोग इत्यादिकांमुळे सुविधेचे अर्जन होते. हिंदू एकत्रकुटुंबात वाडवडिलांपासून आलेल्या संपत्तीला वडिलार्जित व त्या संपत्तीच्या मदतीशिवाय मिळविलेल्या संपत्तीला स्वार्जित वा स्वकष्टार्जित संपत्ती म्हणतात.तथापि सरकार मुख्यतः सार्वजनिक कार्याकरिता स्थावर संपत्ती सक्तीने घेते, त्याला अर्जन म्हणजे विशेषेकरून प्रचलित आहे. कायद्यानुसार सरकारने एकाची संपत्ती घेऊन तिच्यामध्ये दुसऱ्‍याचा हक्क निर्माण करणे म्हणजे अर्जन.बहुतेक सर्व देशांमध्ये यासंबंधी कायदे करण्यात आले आहेत. मूळ हक्कदारांना योग्य मोबदला दिला पाहिजे, हे तत्त्व या कायद्यांमध्ये स्वीकारण्यात आले आहे. भारतातही १८९४ च्या भूमिअर्जन अधिनियमान्वये अर्जन होऊ शकते. त्याचप्रमाणे अर्जन करण्यापूर्वी सार्वजनिक कार्याकरिता अर्जन करण्याची संभवनीय आवश्यकता असल्याबद्दल प्राथमिक अधिसूचना सरकार राजपत्रामध्ये प्रसिद्ध करते, हक्कदारांचे आक्षेप ऐकून अंतिम निर्णय घेते. आणि संपत्ती सार्वजनिक कार्याकरिता आवश्यक असल्याबद्दल राजपत्रामध्ये अधिकथन करते. सरकार ताबा घेणार आहे व संपत्तीतील सर्व प्रकारच्या हितसंबंधांच्या मूल्याची मागणी करावी, अशी सार्वजनिक नोटीस त्यानंतर प्रसिद्ध करण्यात येते. मग अर्जन-अधिकारी पुरावा घेऊन संपत्तीच्या मूल्याबाबत व भिन्नभिन्न हक्कदारांमध्ये करावयाच्या त्याच्या वाटपाबाबत निवाडा करतो. या दोनही बाबतींत जिल्हा न्यायाधीशाकडे निर्देश करता येतो. निवाड्यानंतर सरकार संपत्तीचा कब्जा घेते. पण निकड असल्यास सार्वजनिक नोटिशीनंतर पंधरा दिवसांतही कब्जा घेता येतो.कंपनीच्या गरजेकरिता अर्जन करण्याच्या तरतुदीही वर निर्देशिलेल्या अधिनियमात आहेत. संबंधित कंपनीकडून संपत्तीच्या मूल्याबद्दल व अर्जन-कार्यवाहीच्या खर्चाबद्दल जमीन घेतल्यानंतरच सरकार कार्यवाही सुरू करते.\nलेखक : वि. भा.पटवर्धन\nमाहिती स्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nvgole.blogspot.com/2020/09/blog-post_28.html", "date_download": "2020-10-28T14:33:27Z", "digest": "sha1:7JPBLMJRXZMWTLLSYAW7Z3774PE6SMKR", "length": 48209, "nlines": 335, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: ’अनुवाद रंजन’ ची दीड लाख वाचने", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\n’अनुवाद रंजन’ ची दीड लाख वाचने\n२००४ सालच्या ऑक्टोंबरमध्ये मनोगत-डॉट-कॉम संकेतस्थळावर, मी महाजालावरील युनिकोड अक्षरसाच्यातील पहिली, गीताईची प्रत लिहिली. http://www.manogat.com/node/367. नंतरच्या दोन वर्षांत तिथे एका नव्याच पर्वाला सुरूवात झाली. सदस्य आपापसात मनोरंजक खेळ खेळू लागले. त्यात एक होता हिंदी गाण्यांचे त्याच चालींत गाता येतील असे मराठी अनुवाद तयार करण्याचा. सारा खेळ आपापसातच चालत असल्याने आस्वाद, विनिमय सुरळित चालत असे. ’प्रवासी (प्रणव सदाशिव काळे)’ हे तर हिंदी गीतांचा संस्कृत अनुवादही करत असत. पुढे तिथले प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी मनोगत-डॉट-कॉम संकेतस्थळावर, जगातील पहिली मराठी, देवनागरीतील ’शुद्धलेखनचिकित्सा (स्पेलचेक)’ निर्माण केली. लिखाणातील शुद्धतेने मजकूर अधिकाधिक आस्वाद्य होत गेले. त्याशिवाय त्यांनी एक अशी सोय निर्माण करून दिली की, दर गुरूवारी असा एक अनुवाद, मूळ हिंदी गाणे न देताच प्रकाशित करायचा. पुढच्या गुरूवारी मग अनुवादक स्वतःच, तो अनुवाद कोणत्या गीताचा आहे ते सांगत असे. दरम्यान आठवडाभर इतर वाचक तो अनुवाद मुळात कोणत्या गीताचा असावा ते हुडकत राहत. अशाप्रकारे अगणित हिंदी गीतांचा मराठी अनुवाद, अनेक सदस्यांनी केला. सुमारे दीड वर्षे हा खेळ सुरू राहिला.\nमग अनुवादाचा आस्वाद न घेता, हे काय लगेचच ओळखू येत आहे. मुळीच कोडे वाटत नाही. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. साहिर लुधियानवीच्या शब्दरूप ताजमहालाला आपल्या दरिद्री शब्दकळेच्या विटा जोडू नका असे अनाहुत सल्लेही मिळू लागले. त्या सगळ्यांना अनुवादाच्या आस्वादास प्रवृत्त करण्यासाठी मग मी ’पद्यानुवादांचा रसास्वाद http://www.manogat.com/node/14134’ हा लेख लिहिला. मात्र एकदा सदस्यांनी निंदाव्यंजक सूर धरला की, आस्वादाची भावना मागे पडते. तसेच झाले. अनुवादकांनाही त्या वादंगांत स्वारस्य उरले नाही. मात्र अनुवाद करण्याचा जो छंद जडलेला होता तो तर तसाच राहिला. सोबतीला. मग मी नवाच पर्याय निवडला. मी ’अनुवाद रंजन’ ह्या माझ्या अनुदिनीवरच हे अनुवाद ठेवू लागलो. जगातील कुणीही ते पाहू शके. कुणालाही प्रतिक्रियाही देता येत असत. अर्थात प्रतिक्रियेतही लोक मग आपापल्या जाहिराती करू लागले, विभद्र मजकूर लोटू लागले, तेव्हा ती सोयही बंद करावी लागली. मात्र अनुवाद सुरूच राहिले. कोण वाचेल तुमचे अनुवाद. शब्दाला शब्द घालून असे का कुठे अनुवाद होतात अशी खिल्लीही उडवली गेली.\nमात्र विक्रमार्काने आपला हट्ट सोडला नाही. तसाच मीही अनुवादांचा छंद काही सोडला नाही. कुणी वाचत होते, की नव्हते, कळण्याचा काही मार्गच नव्हता. सुरूवातीस मला कुणी वाचावे अशी अपेक्षाही नव्हती. मात्र लोक वाचतच होते. जगभरातील अनेकांना ते आवडतही होते. प्रतिक्रियांचे अनुमतीकरता पूर्वपरिक्षण सुरू केल्यावर, त्याही मोजक्याच येत असत. तरीही अनुवाद लोकांना आवडत आहे ह्याचे निदान होत होते. म्हणून मीही लिहिता राहिलो. आज ’अनुवाद रंजन’ ह्या अनुदिनीची दीड लाखावर वाचने झालेली आहेत. ह्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार असेच वाचत राहा. अनुवादांवर प्रेम करत राहा. ही आग्रहाची विनंती\nएकदा तर गंमतच झाली. बसमधून घरी परतत असतांना आमच्या कार्यालयातील एक महिला मला विचारू लागली, तुम्ही एवढे अनुवाद करत असता, मला एक अनुवाद करून द्याल का मला कळेना की, ह्या बाईंना कुठला अनुवाद हवा झाला. त्यांच्या मुलीला शाळेत ’नैसर्गिक आपत्ती’वर निबंध लिहायला सांगितला होता. त्यांनी नेटवर शोधले. विकिपेडियावरील ’नॅचरल डिझास्टर’ लेख त्यांना आवडलाही. पण मग तो मराठीत कसा आणणार मला कळेना की, ह्या बाईंना कुठला अनुवाद हवा झाला. त्यांच्या मुलीला शाळेत ’नैसर्गिक आपत्ती’वर निबंध लिहायला सांगितला होता. त्यांनी नेटवर शोधले. विकिपेडियावरील ’नॅचरल डिझास्टर’ लेख त्यांना आवडलाही. पण मग तो मराठीत कसा आणणार म्हणून त्यांना माझी मदत हवी झाली होती. ह्या अनुवादाचे काही मोल मिळू शकेल अशीही स्थिती नव्हती. तरीही मी रात्री जागून तो अनुवाद केला. अनुदिनीवरही टाकला आणि त्या बाईंना दुसर्‍याच दिवशी मुद्रित करूनही दिला. त्या अर्थातच आश्चर्यचकित झाल्या. मला धन्यवाद दिले. पुढे असंख्य लोकांच्या मुलांना त्याचा उपयोग झाला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कोणी तिथेही पक्षकर प्रतिक्रिया लिहिल्या. कुणी प्रत्यक्ष भेटून सांगितले. ई-मेलवरही कळवले. फोन माहीत होते त्यांनी फोनही केले. मग मला असा शोध लागला की, समाजाला पदोपदी अनुवादांची गरज भासते. अनुवादकही हवेच असतात. मात्र त्यांनी निःशुक्ल काम करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा असे.\nविशेषतः धारेच्या टोकावरील नवनवीन तंत्रज्ञानांकरता मराठीत शब्दांचीच वानवा आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या संकेतस्थळावर कॅन्सरवरील अत्यंत नव्या इंग्रजी शास्त्रीय शब्दांचा शब्दकोश आहे. त्यात सुमारे १०,००० शब्द आहेत. त्यांचा मराठीत कुणीही अनुवाद केलेला नाही. आयुर्वेदात शब्द आह��त. मात्र ते शास्त्रीय ग्रंथांच्या पसार्‍यांत हरवले आहेत. आयुर्वेदाचार्य असंख्य आहेत. मात्र ते गरजवंतास मराठी शब्द पुरवू शकत नाहीत. मला जॅसकॅप नावाच्या एका गैरसरकारी संस्थेकडून एक विचारणा आली. लहान मुलाला कॅन्सर झालेला होता. एक चाळीस पानी पुस्तिका मराठीत अनुवाद करून हवी होती. कारण मुलाचे मायबाप मराठी होते. त्यांना इंग्रजी कळत नव्हते. अर्थातच मोफत आणि अत्यंत तातडीनेही. त्यांच्या माहितीतले अनुवादक सहा महिने लागतील सांगत होते. मायबापांना मजकूर कळून उपचार सुरू व्हायचे, तर अनुवाद लगेचच हवा होता. मी तो पाच-सहा दिवसांतच पूर्ण केला. मुलाचे उपचार सुरू झाले. हल्ली ७०% कर्करोग उपचारांनी पूर्णपणे बरे होतात. ही माहिती मिळून, उपचार सुरू झाले, ही मला फारच मोलाची गोष्ट वाटली. पुढे मी त्यांच्याकरता तसल्याच अनेक पुस्तिकांचा मराठीत अनुवाद केला. ते सारेच अनुवाद आजही, ’अनुवाद रंजन’वर उपलब्ध आहेत.\nमध्यंतरी मला कुणीतरी विचारले ’सायबरनेटिक्स’ म्हणजे काय मलाही नेमकेपणाने सांगता येईना. पाश्चात्यांना आज कळलेल्या ह्या संकल्पनेवर आपल्या संस्कृतीने फार पूर्वीच प्रगल्भ साहित्यरचना केलेली आहे, असे मग मला आढळून आले. सायबरनेटिक्स म्हणजे सूत्रशास्त्र. शास्त्रीय माहिती सूत्ररूपाने लिहिण्याचे शास्त्र. सारी भारतीय ब्रम्हविद्याच सूत्ररूपाने बद्ध केलेली आहे. गीता ६९७ अनुष्टुप्‍ छंदांतील श्लोकांत. पातंजल योगसूत्रे १९५ सूत्रांत. इत्यादी इत्यादी. मग मी ऑक्सफर्ड डिक्शनरीजवरील आणखी एका लेखाचा मराठी अनुवाद केला ’सूत्रशास्त्राचा उगम https://anuvad-ranjan.blogspot.com/2017/05/blog-post_23.html’. तो तिथे आजही विराजमान आहे.\nआजवर भारतभरात सर्वदूर खूप विख्यात असलेले, सर्व भाषांतून समश्लोकी अनुवाद झालेले, आंतरजालावर दृक्‌-श्राव्य माध्यमांतून विविध प्रकारे उत्तमरीत्या सादर झालेले एक स्तोत्र आहे. ते आहे आपल्या सर्वात लोकप्रिय देवाचे, महादेवाचे. रावणरचित शिवतांडव स्तोत्र. मला तर ह्या स्तोत्राची भुरळच पडली होती. अगदी मोहिनीच म्हणाना. मग तरूण जॉर्ज वॉशिंग्टनने घराच्या बागेतील उमद्या वृक्षावर कुर्‍हाड चालवावी, त्या हुरूपाने, मला त्याचा अनुवाद करावासा वाटू लागला. समश्लोकी अनुवादाचा तो पहिलाच प्रयास होता. एक एक कडवे झाले की मी मायबोली, मिसळपाववर ते टाकत असे. तिथे असंख्य जाणकार असतात. त्यांनीच मला सांगितले की, ते पंचचामर छंदात आहे. मग मी पंचचामर छंद म्हणजे काय ते शोधून काढले. त्यात समश्लोकी अनुवाद केला. मायबोलीवरच तो मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्रकाशितही झाला http://www.maayboli.com/node/39386. त्याची अधोभारण-क्षम श्राव्य आवृत्तीही काढण्यात आली. मग माझ्या प्रतिभेला नवेच क्षेत्र खुले झाले. समश्लोकी अनुवादाचे. राजा भर्तृहरीची तीन शतके तर खूपच विख्यात आहेत. श्रुंगार शतक, वैराग्यशतक आणि नीतिशतक. मला तर चवथेही मिळाले विज्ञानशतक. आता त्यातील श्लोकांचे मराठी समश्लोकी अनुवाद करण्याचे काम सुरूच आहे. केवळ हौसेखातर.\nमाझीच बायको, मुलगा मला नेहमी विचारत असत की, तुम्ही असले बोजड मराठी शब्द वापरता, कोण कशाला असले अनुवाद वाचेल मी म्हणत असे की, तुम्हाला ’एँजिओप्लास्टी’ सारखे इंग्रजी शब्द अवघड आणि बोजड वाटत नाहीत. पण हृदयधमनी रुंदीकरणासारखे ओळखीचे सोपे शब्द बोजड वाटत आहेत. हा मॅकॉलेचा विजय आहे. मीही जिंकेन एक दिवस. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी, देवनागरी, आपली मायबोली, कुठे कमी पडते आहे असे मला वाटतच नसे. पुढे ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित ’आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’ ह्या पुस्तकाला मराठी अनुवादाकरताचा पुरस्कार मिळाला. तोही १८९४ साली न्यायमूर्ती रानड्यांनी स्थापन केलेल्या ’डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ कडून. सांगायचे काय की, ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीच तर केलेला होता. मग मला रीतसर बोलावणे आले. १२-१२-२०१६ रोजी पुण्यात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मला तो पुरस्कार प्रदानही करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते बाबासाहेब पुरंदरे.\nमग हाही आक्षेप आला की, मोफत करताय म्हणून. तुम्हाला कोणी पैसे देईल का, अनुवाद करण्यासाठी. तर हो. मग तेही घडून आले. कामे आपणहून चालून आली. मोबदला थेट खात्यात जमा झाला. लाखो रुपये कमाई झाली. हजारोंनी आयकर मी भारत सरकारला दिला. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार इत्यादींची अनुवादाची कामे मी केली. मात्र त्यांचा दर अनुक्रमे शब्दाला पंचाहत्तर पैसे, एक रुपया असा असतो. पुढे तर मी त्यांचीच कामे खासगी संस्थांकडून घेऊन केली. तेव्हा मात्र मी शब्दाला सव्वा रुपया दर घेतलेला आहे. स्वतःखातर, लोकांखातर, पैशाखातर, मनोरंजनाखातर असे सर्वच प्रकारचे अनुवाद मी केले. किती बरे केले असतील एकूण आजवर ��ी ए-४ आकाराच्या हजारो इंग्रजी पानांचा मराठीत अनुवाद केलेला आहे, देवनागरी टंकणासहित आजवर मी ए-४ आकाराच्या हजारो इंग्रजी पानांचा मराठीत अनुवाद केलेला आहे, देवनागरी टंकणासहित म्हणूनच आता मला टीकेचे भय वाटत नाही.\nमाझ्यावर टीका करणारे, मला नावे ठेवणारे, सूचना करणारे, मार्गदर्शन करणारे हे सारे माझे गुरूच आहेत. त्यांना मनःपूर्वक सादर प्रणाम पण कौतूक तर ह्याचेच आहे की, आज त्या सार्‍यांना, लाखो वाचक लाभले आहेत.\n तर लोकहो, सारेच लोक अनुवाद करू शकत नाहीत. जे करू शकतात तेही बहुतांशी पैशांकरता करतात. इतर भाषांत रस-रंजनाचा अनमोल ठेवा आजही विद्यमान आहे. तो तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल ही शक्यता शून्यासारखीच आहे. मग जे हौसेखातर अनुवाद करू पाहत आहेत त्यांना नाउमेद का करा लोकांनी एकदा आणि नेहमीकरता हे मान्यच करावे की, लोकांना अनुवाद हवे असतात. ते करणारे वाढावेत. त्यांची गुणवत्ता वाढावी. महाराष्ट्रात मराठीत, देवनागरीत, तुम्ही अनुवाद का करता लोकांनी एकदा आणि नेहमीकरता हे मान्यच करावे की, लोकांना अनुवाद हवे असतात. ते करणारे वाढावेत. त्यांची गुणवत्ता वाढावी. महाराष्ट्रात मराठीत, देवनागरीत, तुम्ही अनुवाद का करता असे प्रश्नच उद्भवू नयेत. मराठी अनुवादांना, अनुवादकांना महाराष्ट्राच्या शासनानेच प्रोत्साहन द्यावे. खरे तर अनुवादाची शाळाच काढावी. मी तिथे आनंदाने शिकेन. शिकवेन.\nआजमितीला हिंदी, मराठीसारख्या स्वदेशी भाषांच्या माध्यमांतून आधुनिक विषयांसह साधे पदवीधरही होणे दुरापास्त आहे. ही अवस्था जर संपुष्टात आणायची असेल; आज हा ’माहिती तंत्रज्ञान’ विषय घेऊन मराठी माध्यमातून ’विद्यावाचस्पती’ झाला; उद्या तो ’अणुऊर्जा शास्त्र’ विषय घेऊन मराठी माध्यमातून ’आचार्य’ झाला; अशा बातम्यांची स्वप्ने जर तुम्हाला लोभस वाटत असतील; तर लोकहो, आजच आपल्याला शेकडो गुणवंत अनुवादकांच्या फौजा हव्या आहेत. म्हणून अनुवादांवर, अनुवादकांवर प्रेम करा. त्यांना प्रोत्साहन द्या. उद्याला आपल्याच मायबोलीस सुखाचे, समृद्धीचे दिवस येतील. जगभरातील असंख्य भाषांतील रसरंजनाचे अमूल्य साठे आस्वादण्याकरता मग आपल्याला त्या त्या भाषा शिकाव्याच लागणार नाहीत.\n’अनुवाद रंजन’ची दीड लाख वाचने होण्यापाठच्या हाका सावधतेने ऐका काळाची गरज ओळखा आणि अनुवादात किमान रस घ्या, हेच ह्या निम���त्ताने सांगायचे आहे.\nLabels: ’अनुवाद रंजन’ ची दीड लाख वाचने\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता,\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\n’अनुवाद रंजन’ ची दीड लाख वाचने\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअणुऊर्जा खात्यातील अलिखित नियम\nअणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू ह्यांचे निधन\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nज्ञान अन्वेषण आणि भारत\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतात्या अभ्यंकरांना सद्गती लाभो\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपहिल्या अण्वस्त्रविध्वंसाचा पंचाहत्तरावा स्मृतीदिन\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत माय���ूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nयक्षाने मेघदूतास सांगितलेली गोष्ट\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nविनोबा भावे यांची १२५-वी जयंती\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध��ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/major-hindi-movie-ready-to-hit-on-ott-platform-in-diwali-festival-zws-70-2304604/", "date_download": "2020-10-28T14:18:05Z", "digest": "sha1:BG7JI7MVV3WRD2AHNFQULWCBRS4GDIIO", "length": 18736, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "major hindi movie ready to hit on ott platform in diwali festival zws 70 | पुन्हा एकदा पॉपकॉर्न संगे.. | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nपुन्हा एकदा पॉपकॉर्न संगे..\nपुन्हा एकदा पॉपकॉर्न संगे..\nदिवाळीत मात्र चित्रपटगृहांतच नव्हे तर ओटीटीवरही नव्या चित्रपटांचा एकच धूमधडाका पाहायला मिळणार आहे.\nगेले सात महिने चित्रपटगृहे बंद त्यामुळे चित्रपट पाहाणेही बंद अशी लोकांची अवस्था होती. नाही म्हणायला गेल्या चार महिन्यांत बऱ्याच छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांनी ओटीटी माध्यमांची वाट पकडल्यामुळे घरच्या घरी नवीन चित्रपट पाहात प्रेक्षकही सुखावला. पण तरीही अजून त्याच्या आवडीचे चित्रपट आहेत कुठे, ते कधी आणि कसे पाहायला मिळणार, असे सगळे प्रश्न चित्रपटप्रेमींसमोर होते. अचानक केंद्र सरकारने देशभरातील चित्रपटगृहांवरची बंदी उठवली. महाराष्ट्रासह काही राज्यांनी अजून चित्रपटगृह सुरू करायचा निर्णय दिला नसला तरी अनेक शहरांतून बहुपडदा आणि एकपडदा चित्रपटगृहांच्या खेळाला सुरुवात होणार, हे कळताक्षणीच इंडस्ट्रीत वेगाने हालचाली सुरू झाल्या. आणि अगदी काही दिवसांपर्यंत चित्रपटांच्या बाबतीत आपली शोधू कुठे.. शोधू कुठे अशी अवस्था होती. दिवाळीत मात्र चित्रपटगृहांतच नव्हे तर ओटीटीवरही नव्या चित्रपटांचा एकच धूमधडाका पाहायला मिळणार आहे.\nनोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चित्रपटगृहे सुरू झाली तर आत्तापर्यंत अडकलेले ‘८३’, ‘सूर्यवंशी’सारखे मोठे चित्रपट पाहायला मिळतील, असा अंदाज लोकांनाही होता. मात्र गेल्या काही दिवसांत करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, निर्बंध यामुळे माध्यमांमध्येही अनेक बदल झाले. चित्रपटगृह सुरू होण्याची वाट न पाहाता निर्माते ओटीटीकडे वळले. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात आणि ओटीटी माध्यमांवरही नव्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची एकच झुंबड उडाली आहे. जिथे बिग बजेट चित्रपटांचीच वाट पाहिली जात होती, त्या चित्रपटगृहांमध्ये दिवाळीत छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शनाची एकच रांग लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातल्या त्यात बिग बजेट चित्रपटांपैकी फक्त कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ कदाचित नव्या वर्षांत पहिल्याच महिन्यात चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल, असे बोलले जात आहे. मात्र तरीही नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होऊ पाहाणाऱ्या चित्रपटांची संख्याही कमी नाही हे विशेष. नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात कियारा अडवाणीचा ‘इंदु की जवानी’, मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसैनचा ‘सूरज पे मंगल भारी’ या दोन नवीन आणि महत्त्वाच्या चित्रपटांवर वितरकांचा जोर आहे. शिवाय, परिणीती चोप्रा-अर्जुन क पूर जोडीचा ‘संदीप और पिंकी फरार’, यशराजचाच ‘बंटी और बबली २’ हा सिक्वलपटही नोव्हेंबरमध्येच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते. शिवाय येत्या पंधरवडय़ात मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील सगळीच चित्रपटगृहे सुरू झाली तर ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘टेनेट’ आणि डॅनियल क्रेगचा शेवटचा बॉण्डपट ‘नो टाईम टु डाय’ हे दोन्ही हॉलीवूडपटही याच दोन महिन्यांत प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.\nएकीकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे ओटीटीवरही याच काळात मोठे आणि काही छोटय़ा बजेटचे चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीची सुरुवात तर अक्षयकुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाने डिस्ने हॉटस्टारवरून होणार आहे आणि या वर्षांला निरोप देताना वरुण धवन-सारा अली खानचा ‘कुली नं. १’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ सध्या वादात सापडला असला तरी चित्रपट दिवाळीतच प्रदर्शित करण्यावर निर्माते अजूनही ठाम आहेत. या दोन चित्रपटांच्या दरम्यान बरेच वेगळे चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. १३ नोव्हेंबरला राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला ‘छलांग’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ १९ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर राजकुमार राव, अभिषेक बच्चन अशी मोठी कलाकारांची फौज असलेला अनुराग बासू दिग्दर्शित ‘ल्युडो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये पहिल्या आठवडय़ात भूमी पेडणेकरचा ‘दुर्गावती’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असून डिस्ने हॉटस्टारवरही अजय देवगणचा ‘भुज’ आणि अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टारच्या बरोबरीने झी ५, सोनी लिव्ह यांवरही काही चांगले चित्रपट पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सात महिन्यांच्या बंदीनंतर उघडलेल्या चित्रपटांच्या या पेटाऱ्यातून हिंदी म्हणू नका, इंग्रजी म्हणू नका, मराठी, मल्याळम, तेलुगू सगळ्या भाषेतले चित्रपट प्रे��्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. चित्रपटगृहात पाहायचे आहे तर हे पाहा आणि घरच्या घरी पाहायचे आहे तर ओटीटीवर हे पाहा अशी पर्वणीच प्रेक्षकांसमोर चालून आली आहे. ओटीटी असो वा चित्रपटगृहे सध्या चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणार असल्याने इंडस्ट्रीही अंमळ सुखावली आहे हे नक्की\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 चित्रपटसृष्टीवरचे आरोप हे टाळेबंदीतील नैराश्याचे प्रतीक\n2 ‘स्टार प्रवाह’वर दख्खनचा राजा\n3 लग्नाची ठोकळेबाज गोष्ट\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/centric-p1-plus-gold-price-pwPvYf.html", "date_download": "2020-10-28T14:36:05Z", "digest": "sha1:X2ND352VPMQSTYGAJLCFW4OCDGYUKE7B", "length": 11350, "nlines": 273, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅ���\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये सेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड किंमत ## आहे.\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड नवीनतम किंमत Sep 29, 2020वर प्राप्त होते\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्डफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया सेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव P1 Plus\nमेमरी आणि स्टोरेज वैशिष्ट्ये\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सटेंडबले मेमरी Up to 256 GB\nमागील कॅमेरा फ्लॅश No\nस्क्रीन सिझे 5.0 inches\nप्रदर्शन प्रकार IPS LCD\nस्क्रीन रिझोल्यूशन HD (720 x 1280 pixels)\nबॅटरी क्षमता 3950 mAh\nवाय-फाय वैशिष्ट्ये Mobile Hotspot\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबोटाचा ठसा सेंसर No\n( 64728 पुनरावलोकने )\n( 1759 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 163508 पुनरावलोकने )\n( 1030 पुनरावलोकने )\n( 1030 पुनरावलोकने )\n( 1034 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1850 पुनरावलोकने )\n( 234 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 834 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 25 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसेण्ट्रिक प्१ प्लस १६गब ३गब गोल्ड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sushant-singh-rajput-suicide-investigation", "date_download": "2020-10-28T14:58:34Z", "digest": "sha1:PAUEQU4XGGASZI2LZAFSPLT7IS3VC4PU", "length": 14025, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Sushant Singh Rajput Suicide Investigation Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nआई जेवू घालीना, बाप भिक मागू देई ना… पालिकेच्या दुटप्पी धोरणामुळे फेरीवाल्यांचे हाल\nव्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी\nआघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार\nSushant Death Case | Painless Death विषयी गुगल सर्च, स्किझोफ्रेनियाचीही माहिती, सुशांतने आत्महत्येपूर्वी काय काय केलं\nसुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले, पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नाहीत, अशी माहिती परमवीर सिंह यांनी दिली.\nSushant Suicide Case | …म्हणून पाटण्याचे एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन, बीएमसीचे स्पष्टीकरण\nदेशांतर्गत विमान प्रवाशांच्या नियमानुसार पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण बीएमसीने दिले आहे\nSushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप\nविनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.\nSushant Death | आधी कंपनीच्या नावात ‘रिया’लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात\nनवी मुंबईतील पत्त्यावर ज्या दोन कंपन्या नोंदणीकृत आहेत, ती प्रॉपर्टी रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर आहे.\nSushant Death Case | बिहार पोलिसांच्या तपासाचा धडाका, आधी कोटक बॅंकेत तपास, मग अंकिताचा जबाब\nसुशांतचा आर्थिक व्यवहार, सुशांतच्या मृत्यूचे कारण सांगणारे साक्षीदार शोधणे आणि रियाच्या विरोधातील साक्षीदार शोधणे या तीन मुद्यांवर बिहार पोलीस तपास करत आहेत.\nSushant Singh Rajput | रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती\nसुशांतचा नोकर दीपेश मिरिंडा आणि गार्ड यांची काल चौकशी झाली होती. दीपेशकडून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे\nसुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत\n“रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.\nघराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांन��� पत्र\n“आपल्याला अर्जंट जबाब हवा असल्यास अधिकारी मनालीला पाठवा. किंवा ईमेलच्या माध्यमातून जबाब घ्या” असे कंगनाने आपल्या वकिलामार्फत पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.\nRajeev Masand | सुशांतच्या सिनेमांचं निगेटिव्ह विश्लेषण, पत्रकार राजीव मसंद यांची दहा तास चौकशी\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आज पत्रकार राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला.\nRajeev Masand | सुशांतच्या सिनेमांना कमी स्टार, चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची चौकशी\nराजीव मसंद यांनी आपल्या समीक्षणात्मक शोमध्ये सुशांतच्या चित्रपटांबाबत अनेक वेळेला विरोधात भाष्य केल्याची माहिती आहे.\nआई जेवू घालीना, बाप भिक मागू देई ना… पालिकेच्या दुटप्पी धोरणामुळे फेरीवाल्यांचे हाल\nव्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी\nआघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार\nकाहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; ‘बिग बॉस’च्या वादावर शिवसेना आक्रमक\n‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला\nआई जेवू घालीना, बाप भिक मागू देई ना… पालिकेच्या दुटप्पी धोरणामुळे फेरीवाल्यांचे हाल\nव्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी\nआघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार\nकाहीही बरळायला महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा वाटली का; ‘बिग बॉस’च्या वादावर शिवसेना आक्रमक\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\nयंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://charlottemarathimandal.org/core-committee/past-committee/", "date_download": "2020-10-28T14:52:15Z", "digest": "sha1:K35ZN2O77VVIIGDZMSEOXJ6ZW7NB2HYA", "length": 4355, "nlines": 89, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "मागील कार्यकारिणी - शार्लट मराठी मंडळ", "raw_content": "\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nही मंडळी मागील कार्यकारिणी सभासद आहेत. तरीही ते मंडळाच्या घरच्यासारखेच आहेत आणि नेहमीच मंडळासाठी उभे असतात. त्यांच्या सहभागाशिवाय कार्यक्रम अशक्यच \nसंदीप पाध्ये आनद चक्रपाणी दीपक वेताळ मिलिंद मराठे\nअभिजीत शेंडे राहुल गरड अनंत गोवर्धन\nप्रिया जोशी रुपाली कामत\nसंदीप पाध्ये आनद चक्रपाणी मिलिंद मराठे\nअभिजीत शेंडे दाजीबा पाटील विनोद हावळ दयानंद रावूळ\nसंगीता कोर्डे अक्षिता गोखले पूनम हिंगे\n२०१६ – २०१७ आनद चक्रपाणी\n२०१५ – २०१७ नीलिमा नाईक\n२०१३ – २०१५ सोनाली तामाणे\n२०१० – २०११ राजेंद्र देसाई\n२०११ – २०१४ संगीता कोर्डे\n२००८ – २०११ पांडुरंग नाईक\n२००६ – २००९ मेधा टण्णू\n२००५ – २००८ महेश वैद्य\n२००३ – २००६ संजीव डांगे\n२००२ – २००५ रणजीत गुर्जर\n२००१ – २००४ राहुल सामंत\n२००० – २००२ सुधीर मेहता\n१९९७ – २००० कुमार दिघे\n१९९७ – १९९९ दीपक गुप्ते\n२०१६ संगीता कोर्डे रुपाली कामत\n© 2020 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/jack-ma-horoscope-2018.asp", "date_download": "2020-10-28T15:01:48Z", "digest": "sha1:WJ6QVKFE3XWMKOYEZMVJ3FOJRLNRQX2I", "length": 17673, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जॅक मा 2020 जन्मपत्रिका | जॅक मा 2020 जन्मपत्रिका Jack Ma, Ceo, Alibaba Group", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » जॅक मा जन्मपत्रिका\nजॅक मा 2020 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 30 N 18\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nजॅक मा प्रेम जन्मपत्रिका\nजॅक मा व्यवसाय जन्मपत्रिका\nजॅक मा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजॅक मा 2020 जन्मपत्रिका\nजॅक मा ज्योतिष अहवाल\nजॅक मा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nतुमच्या बुद्धिमत्तेची सर्व स्तरांतून प्रशंसा होईल. तुमचा व्यवसाय आणि उद्योग यात तुम्ही चमकाल. कुटुंबात होणारा बाळाचा जन्म तुम्हाला आनंद देईल. या काळात ज्ञान आणि धार्मिक शिकवण मिळेल. या का���ात तीर्क्षक्षेत्री किंवा एखाद्या मनोरंजन स्थळाला भेट द्या. तुमचा सन्मान होईल आणि शासनकर्ते व उच्च अधिकारी यांच्याकडून तुमची प्रशंसा होईल.\nतुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.\nप्रवास करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही काहीसे चंचल असाल. एका कोपऱ्यात बसून राहणे तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. या काळात तुमच्या करिअरमध्ये दबावाचे वातावरण राहील. नवीन प्रकल्प हाती घेऊ नका आणि धोका पत्करू नका. नवीन गुंतवणूक आणि नव्या आश्वासनांना आवर घाला. फायदा होण्याची शक्यता आहे परंतु, कामाच्या ठिकाणी होणारे काही बदल पथ्यावर पडतीलच असे नाही. सुविधांच्या दृष्टीने हा काळ फार अनुकूल नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक कर्मामुळे तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल. नातेवाईकांमुळे दु:ख सहन करावे लागेल. अचानक होणारे अपघात वा नुकसान सहन करावे लागेल.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तु��्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nउद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nया वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रांरींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल ���िंवा तुमच्या प्रेमभावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास व्यर्थ जाईल आणि त्याने नुकसान होण्यीचच शक्यता आहे.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/day-and-night-health-care-for-her-during-corona-abn-97-2303803/", "date_download": "2020-10-28T13:50:42Z", "digest": "sha1:BNNB4QW3KM7MJGGUAAIN4PNUPXS62G7E", "length": 15323, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Day and night health care for her during Corona abn 97 | करोनाकाळात ‘ती’ची अहोरात्र आरोग्यसेवा | Loksatta", "raw_content": "\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकोटय़वधी रुपये खर्चूनही रुग्णालय वापराच्या प्रतीक्षेत\nप्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे\nकरोनाकाळात ‘ती’ची अहोरात्र आरोग्यसेवा\nकरोनाकाळात ‘ती’ची अहोरात्र आरोग्यसेवा\nराज्यपालांच्या हस्ते गौरव; गंभीर परिस्थितीत रुग्णांना आधार\nना पुरेसे वैद्यकीय साहित्य ना मनुष्यबळ..अशा स्थितीत करोनाचे संकट असताना तिच्यावर पनवेलच्या आरोग्यसेवेची जबाबदारी देण्यात आली. तीही सुट्टी न घेता विश्रामगृहात वास्तव्य करीत अहोरात्र काम करीत आहे, त्या परिस्थितीत करोनारुग्णांची सेवा केली. ‘ती’च्या कर्तृत्वाची दखल घेत शासनाने नुकताच राज्यपालांच्या हस्ते तिचा गौरव केला.\nडॉक्टर अरुणा पोहरे (वय ३४) असे त्या सेवाव्रती महिला डॉक्टरचे नाव आहे. करोनाकाळात अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे. यात कोकण विभागातून पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर अरुणा पोहरे यांचाही समावेश आहे.\nडॉक्टर पोहरे या मूळच्या नांदेडच्या. आठ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्या एमडी फिजिशियन झाल्या. त्या माणगाव येथे वैद्यकीय सेवेत होत्या. मे महिन्यात पनवेलमधील करोनाची स्थिती गंभीर असताना २० मे रोजी त्यांची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी डॉ. पोहरे यांची तातडीने बदली पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात केली. पनवेलमधील हे एकमेव शासकीय करोना रुग्णालय. पनवेल शहरासह, पनवेल ग्रामीण व उरणमधील करोना रुग्णांवरही या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील आरोग्यसुविधा या अपुऱ्या होत्या. रुग्णालयाची इमारत फक्त नवीन होती, मात्र ना पुरेसे वैद्यकीय साहित्य ना पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ. परिसरातील खासगी डॉक्टरांना नेमूनही येथे डॉक्टर आरोग्यसेवेसाठी येण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितील वाढत्या करोनारुग्णांना आरोग्यसेवा पुरविणे हे कठीण काम होते. यात त्यांना पनवेलमध्ये राहण्यासाठी घरही नव्हते. मग येथील शासकीय विश्रामगृहातच मुक्काम घेत डॉ. पोहरे यांनी दिवसभर १४ ते १६ तास सलग कर्तव्य बजावले. रात्री तातडीच्या प्रसंगीही त्यांनी रुग्णसेवा दिली.\nमागील पाच महिन्यांपासून त्यांनी ही रुग्णसेवा केली. राज्यपालांनी करोनाकाळात प्रत्यक्षात काम केलेल्या डॉक्टरांची यादी आरोग्य विभागाकडे मागविल्यावर कोकण विभागातर्फे आरोग्य विभागाने एकमेव डॉ. पोहरे यांचे नाव सूचविले.\nसन्मानावेळी डॉ. पोहरे यांना त्यांची आई व भावाची आठवण आली. स्वत:च्या कुटुंबापासून वेगळे राहून ही वैद्यकीय सेवा बजावल्याने पनवेलमध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २४०० करोनाग्रस्तांवरील उपचार झाले असून त्यापैकी ९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पाच हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाली आहे.\nराजभवनात राज्यपालांच्या हस्ते करोना योद्धा म्हणून सन्मान झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. आज माझे बाबा असते तर त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असता. त्यांना खूप अभिमान वाटला असता. या सत्कारामुळे यापुढे मला गरीब व गरजू रुग्णांची आरोग्यसेवा करण्याची उमेद व स्फूर्ती मिळाली.\n-डॉ. अरुणा पोहरे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय,\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅ��ेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronavirus : महिनाभरात रुग्णदुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर\nCoronavirus : उद्योगनगरीतही करोना नियंत्रणात\nकरोनामुळे मेंदूचं वय वाढतंय, मानसिक स्थितीही खालावतेय; संशोधनातून धक्कादायक खुलासा\nकरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का…; गृहमंत्र्यांकडून आठवलेंना त्यांच्याच शैलीत सदिच्छा\nआरोग्य सेतू अ‍ॅप कुणी तयार केलं माहिती नाही; केंद्राचं RTIच्या अर्जाला उत्तर\nसमजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय\nतुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० 'वेब क्वीन'\nअमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली...\nमित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर\nVideo : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया\nकोविड रुग्णालयात खाटा रिकाम्या\nनातेसंबंधांतील हत्येच्या प्रकरणांत वाढ\nकल्याण रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा\nCoronavirus : चार दिवसांत रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवसांवर\nकल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीतून दिलासा\nबदलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई\nपरवानगी नसतानाही पालिकेची कामे\nभाजपच्या हातातून स्थायी समितीही जाणार\nअंबरनाथमध्ये धोकादायक इमारतींवरील कारवाईस सुरुवात\n1 रुग्णवाहिका दोन तास खड्डय़ात\n2 प्लास्टिकचा सर्रास वापर\n3 पोलीस दलातील तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने करोनामुक्तीची पायवाट सोपी\nपतीचं नाव न घेणाऱ्या बायका माहिती आहेत; सुब्रमण्यम स्वामींचा राजनाथ सिंहांना चीनवरून टोलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/27983", "date_download": "2020-10-28T15:22:38Z", "digest": "sha1:C4UM45VSN5M2AKTS2CUUYHA7I5SBKJL2", "length": 4076, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निरागस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निरागस\nलेकीचा वारसा चालवीन म्हणतोय\n'मी नाही गौरी आणू देणार घरी', पोरगी खट्टू होत म्हणाली\nअन् लहान मोठे आघात झेललेलं माझं मन थोडं हबकलंच\nमग थोडा तिला दटावूनच म्हणालो,\nअसे बोलतात का कधी, गणपती बाप्पा रागवेल हं...\nत्यावर लेक म्हणाली चेहऱ्यावरचा भाव न बदलता,\nअरे पण ती त्याची आई आहे, त्याला घेऊन जायला येते ना\nमला नाही द्यायचा आमचा जी बाप्पा...\nमी नाही तिला आणू देणार घरी....\nअन् त्या अजाण निरागसतेमधलं धारिष्ट्य भावले मला...\nकुठे हरवून बसलोय अशी निरागसता मी\nहवी आहे ती मला... लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय\nRead more about लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/91593093e-92e930933-92e93e93693e91a947-93890293593094d927928", "date_download": "2020-10-28T15:38:49Z", "digest": "sha1:CFBU5Q2PBGTWHXCVGB7VFCCQJKVAZM3I", "length": 19225, "nlines": 105, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "करा मरळ माशाचे संवर्धन — Vikaspedia", "raw_content": "\nकरा मरळ माशाचे संवर्धन\nकरा मरळ माशाचे संवर्धन\nयोग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.\nमरळ माशाच्या डोक्याचा आकार हा सापाच्या डोक्यासारखा असतो म्हणून या माशास इंग्रजी मध्ये ‘स्नेकहेड’ असे म्हटले जाते. हा मासा सवयीप्रमाणे उथळ पाण्यात (तलाव, सरोवर) आढळतो. मरळ माशामधील झालेल्या विकासामुळे हा मासा हवेतील प्राणवायू श्‍वसनासाठी वापरतो. हा मासा पाण्याबाहेर काही तास ते काही दिवस जिवंत जगू शकतो व एका पाण्याच्या तळ्यातून जमिनीवरून रेंगाळत जाऊन दुसऱ्या पाण्याच्या तळ्यामध्ये जाऊ शकतो. कमी पाण्यातही हा मासा काही दिवस जगू शकतो. मरळ हा मासा गोड्या पाण्यातील अतिशय प्रचलित मासा असून, भारतात बऱ्याच ठिकाणी गोड्या पाण्यात या माशाचे वास्तव्य बघावयास मिळते. मरळ माशास बाजारात अत्यंत मागणी आहे. हा मासा चविष्ट असून, त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात व काटे कमी असतात. अत्यंत मांसभक्षक असल्याकारणांमुळे मरळ माशाचे संवर्धन दुसऱ्या माशांसोबत करण्याचे टाळावे.\nमरळ माशाचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये\nमरळ माशाचे डोके सापाच्या डोक्याच्या आकारासारखे दिसते. डोके खवल्यांनी आच्छादलेले असते व ते वरच्या भागास तबकडीसारखे दिसते. मरळ माशाच्या पाठीवरचे, गुदपर व जोडीतील पर मोठे व काटे विरहीत असता��.\nभारतामध्ये मरळ जातीचे मासे नदी, तळे, पाणी साठवणीची जागा, कृत्रिम तलाव, लहान सरोवर, दलदलीच्या भागात इ. ठिकाणी सापडतात.\nमरळ माशाची जैवरासायनिक जडनघडन जातीजाती प्रमाणे वेगवेगळी सापडते; पण साधारणपणे मरळ माशामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक तर कॅल्शिअम व चरबीचे कमी प्रमाणात असते.\nभारतामध्ये मरळ माशाच्या संवर्धन करण्यासाठी मुख्यतः महाकाय मरळ, पट्टेरी मरळ, ठिपकेदार मरळ या तीन जातींचा वापर केला जातो.\nमरळ माशाच्या बीजोत्पादनासाठी, माशांना चांगले प्रथिनयुक्त खाद्य पुरविणे गरजेचे असते. यामध्ये कोंबड्यांची आतडी, माशांचा टाकाऊ भाग, इतर जनावरांचा यकृताचा भाग अशा खाद्यपदार्थांचा समावेश होतो.\nखाद्याचे प्रमाण, प्रत, खाद्य पुरविण्याची वेळ योग्य असेल तर मासे चांगल्या प्रतीची अंडी देतात. मरळ एका वेळी ६००० पेक्षा जास्त अंडी देऊन त्यापैकी ९० टक्के अंडी फलित करू करतो. प्रजननक्षम मासे पालनाकरिता ६ मी x ५ मी x १ मी आकाराचे तळे वापरतात. तळ्यामधील पाण्याची पातळी साधारणतः १ मी एवढी असते. एका चौरस मीटरकरिता एक मासा अशी संचयन घनता तळ्यामध्ये ठेवतात.\nमऊ व फुगीर पोट असलेली मादी प्रजननासाठी योग्य समजली जाते. परिपक्व मादीच्या पोटात हलकासा दाब दिल्यास थोडी अंडी बाहेर येतात. मरळ माशाच्या प्रजननाकरिता ‘ओव्हप्रिम’ किंवा ‘ओव्हाटाइड’सारख्या संप्रेरकाचा वापर केला जातो. प्रजननाकरिता १ मादीस २ नर या प्रमाणात माशाची निवड केली जाते. संप्रेरकाचे इंजेक्शन दिल्यानंतर परिपक्व मासे ६ मी. x ५ मी. x १ मी. आकाराच्या सिमेंट काँक्रीटच्या अथवा मातीच्या तळ्यात सोडले जातात.\nसिमेंट काँक्रीटची टाकी वापरल्यास टाकीच्या तळाशी २५ सें.मी. एवढा थर काळ्यामातीचा अथवा चिकन मातीचा पुरविला जातो. माशांना लपण्यासाठी जागा मिळावी म्हणून प्रजनन टाकीमध्ये पान वनस्पती सोडल्या जातात. ६ ते १० तासांनंतर मासे अंडी देण्यास सुरवात करतात. संपूर्ण अंडी देण्याकरिता २४ ते ३० तास एवढा कालावधी लागतो.\nमरळ माशामध्ये अंड्याचे फलन शरीराबाहेर होते व फलित झालेली अंडी पाण्यावरती तरंगू लागतात. अंडी फलित होण्याचा दर साधारणतः ७० ते ९० टक्क्यांएवढा असतो. अंडी फलित झाल्यानंतर पुढील २४ ते ३० तासांपर्यंत २.८ ते ३.२ मीमी लांबीची पिल्ली अंड्यामधून बाहेर येतात. मरळ मासे विशेषतः नर मरळ मासा पिल्लांची काळजी घेत��. साधारणतः एका मरळ मादीपासून ४ ते ८ हजार पिल्ले प्राप्त होतात.\nसुरवातीचे तीन दिवस पिल्ले शरीरामध्ये साठविलेल्या अन्नद्रव्याचा उपयोग वाढीकरिता करतात. तीन दिवसांनंतर पिल्ले बाहेरील पाण्यातील प्राणीप्लवंग खाण्यास सुरवात करतात. पुढील दोन आठवडे पिल्लांना पालक माशांसोबतच टाकीमध्ये ठेवले जाते; परंतु दोन आठवड्यानंतर पिल्लांना पालक माशांना टाकीबाहेर काढले जाते.\nदोन आठवड्यांच्या पिल्लांना सडलेली कोंबड्याची आतडी अथवा टाकाऊ माशांचे भाग अन्न म्हणून दिले जाते. एका महिन्यानंतर पिलाचा रंग लालसर व लांबी साधारणतः १५ मी.मी. एवढी होते. एक महिन्याच्या पिलांना पुढे ३ मी. x १ मी. x १ मी. आकारमानाच्या टाकीमध्ये एका चौरस मीटर क्षेत्रफळासाठी ५०० पिले एवढ्या प्रमाणात सोडले जातात. दोन महिन्यांनंतर पिले ४ ते ५ सें.मी.पर्यंत वाढतात व त्यांना बोटुकली म्हणून संबोधले जाते.\nमरळ संवर्धन करण्यासाठी साधारणपणे ५० स्क्वे.मीटर आकाराचे (१० मी. x ५ मी.) तळे असावे. पाण्यासाठी संवर्धनाच्या ठिकाणी विहीर किंवा पाण्याचा दुसरा नैसर्गिक स्रोत असावा. मरळ खाद्यासाठी खास करून कोंबड्याचे आतडे किंवा टाकाऊ कमी दर्जाचे मासे असणे आवश्‍यक असते.\nमरळ संवर्धनासाठी जमिनीत खोदलेले तळे वेगवेगळ्या आकारांचे असू शकतात. जमिनीत खोदलेल्या तळ्यास बाजूने सिमेंट लावलेले असावे. तळ्यात पाण्याची खोली साधारणपणे १ मी.पर्यंत असावी. संवर्धन तळाच्या बुडापासून २५ सें.मी. पर्यंत चिकन मातीचा थर असावा.\nतळे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात १ मी. पाण्याने भरून घ्यावे. तळ्यामध्ये सारख्या आकाराची बोटुकली (८ सें.मी. ते १० सें.मी.) व वजनाने ५ ते १२ ग्रॅम प्रति हेक्टरी १२००० ते १५००० नग ऑक्टोबर महिन्यात संचयन करावीत.\nबोटुकलीस उकडलेल्या कोंबड्याचे आतडे माशांच्या वजनाच्या ५ ते १० टक्के एवढे खाद्य पुरवावे. तळ्यामध्ये विहिरीचे अथवा इतर पाण्याच्या स्रोतामधून पाणी भरणा सतत करत राहावा. कारण तळ्यामधील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे अथवा पाण्याच्या होणाऱ्या जमिनीतील निचऱ्यामुळे कमी होऊ शकते. तळ्यामधील पाणी ३ ते ४ महिन्यांत पूर्णपणे बदलावे, त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होते.\nयोग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.\nमरळ हा हवेतील प्राणवायू घेणारा मासा असल्यामुळे मरळ मासे तळ्याच्या पृष्ठभागावर श्‍वसन करण्यासाठी येत असतात. त्या वेळी ते इतर पक्ष्यांचे भक्ष बनू शकतात म्हणून त्यास प्रतिबंध म्हणून तलावावर पक्षी प्रतिबंधक जाळे बसविणे आवश्‍यक असते.\nश्री. उमेश अरुण सूर्यवंशी, ९०९६९००४८९\n(लेखक मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/932938-90692393f-93293894091593092393e92c93e92c924", "date_download": "2020-10-28T15:14:57Z", "digest": "sha1:ZUNWGVNOTXYBMOEGYY6PTK7B2SKJTTYR", "length": 13106, "nlines": 92, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "लस आणि लसीकरणाबाबत — Vikaspedia", "raw_content": "\nश्री एडवर्ड जेन्नर यांनी प्रतिकार क्षमता शास्त्रामध्ये विज्ञानावर आधारीत पहिले प्रगतीचे पाऊल टाकल्याची बाब आपणास विदित आहे. पशुवैद्यकीय शास्त्राशी निगडीत असणारी या क्षेत्रातील पुढील वाटचाल श्री लुईस पाश्चर यांनी केलेली आहे. त्यांनी पाश्चुरेल्ला मल्टोसिडा, काळपुळीचा बॅसीलस इ. सुक्ष्म जीवांचा रोगकारक शक्ती विरहीत कुक्कुट आणि इतर जनावरांमधील प्रजाती निर्माण केल्या आहेत. त्यांनी विकसीत केलेली श्वान दंश लसीकरणाची पध्दत हे त्यांचे मानविय रोग उपचार पध्दती मधील महत्वाचे योगदान आहे. श्री सालमन आणि थियोबाल्ड स्मिथ यांनी मृत पावलेल्या रोग संक्रामक सुक्ष्म जीवांपासुन देखील लस निर्मिती करणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. सुक्ष्म जीवांपासुन निर्माण होणा-या विषारी पदार्थां पासून संरक्षक प्रतिकारक क्षमता निर्माण करता येत असल्याचा शोध श्री रुक्स आणि येरसिन य��ंनी लावलेला आहे.\nलसी या मुख्यत्वे खालील नमुद प्रकारांमध्ये मुख्यत्वे विभागल्या जातात- जिवंत सुक्ष्म जीव असणा-या लसी, रोग संक्रमण क्षमता कमी करण्यात आलेल्या सुक्ष्म जीवांपासुन निर्मिती केलेल्या लसी, मृत सुक्ष्म जीवांपासुन तयार केलेल्या लसी, एकाच प्रकारचे सुक्ष्म जीव असणा-या लसी, अनेक प्रकारचे सुक्ष्म जीवांचे एकत्रिकरण केलेल्या लसी किंवा मिश्र प्रकारच्या लसी.\nसंक्रामक रोगांचा प्रसार लसीकरणाव्दारे रोखणे शक्य होते. सर्वसाधारणपणे रोग प्रादुर्भावाच्या ब-याच आधी लसीकरण करण्याची पध्दत आहे.\nलसीचे पुनर्घटन करण्यासाठी वापरावयाचे द्रावण थंडगार असावे. लसीचे पुनर्घटन करण्यासाठी लसीबरोबर पुरवठा करण्यात आलेल्या द्रावणाचा वापर करावा. पुनर्घटीत लसीची साठवणूक सुर्यप्रकाश विरहीत ठिकाणावर बर्फावर करण्यात यावी. पुनर्घटीत लसीचा वापर लसीचे पुनर्घटन केल्यापासून दोन तासांच्या करण्यात यावा.\nक्षेत्रीय स्तरावर लसीची साठवणूक आणि परिवहन\nलसीची साठवणूक सुर्यप्रकाश विरहीत ठिकाणी शीत तापमानावर करण्यात यावी. द्रव स्वरुपातील लस साठवणूकी दरम्यान गोठल्यास लसीची क्षमता नष्ट होते, या कारणास्तव अशी लस गोठणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व प्रकारच्या शीतशुष्कीत लसींची साठवणूक शीत पेटीमधील बर्फाच्या कप्यात करण्यात यावी. वाहतुकी दरम्यान विषाणू लसींची साठवणूक उष्णता नियंत्रक बाटली (थर्मास फ्लास्क) अथवा थर्माकाँलच्या डब्यामध्ये बर्फावर करण्यात यावी.द्रावणांची साठवणूक सुर्यप्रकाशविरहीत ठिकाणावर करण्यात यावी.\nलसीकरण अपयशी होण्याची कारणमीमांसा\nएकाच वेळी अनेक प्रकारची लसीकरण्यात येऊ नयेत. शक्यतो दोन लसीकरणांमध्ये काही आठवडयांचे अंतर ठेवण्यात यावे. गर्भधारणा झालेल्या जनावरांमध्ये लसीकरणाचा प्रतिरक्षित प्रतिसाद सामान्य असला तरी अशा जनावरांमध्ये गर्भपात न होण्याची काळजी घेण्यात यावी. अनुवांशिकतेमुळे देखील लसीकरणाद्वारे निर्माण होणा-या प्रतिकार क्षमतेच्या प्रतिसादात फरक पडू शकतो. लसीकरण करण्यात आलेल्या गटामधील काही जनावरांमध्ये रोग प्रतिकार क्षमतेची निर्मिती अत्यंत कमी अथवा निरंक असु शकते.जीवाणू लसी सोबत प्रतिजैविकांचा वापर करण्यात येवू नये.आईकडून पिल्लाला/बछडयाला प्राप्त होणा-या मातृक प्रतिपिंडामुळे प्रतिकार क्ष���ता निर्मितीचा प्रतिसाद कमी होतो. रोग प्रतिकार क्षमता निर्मितीला मारक ठरणा-या रोगांमुळे (गंबोरो इ.) देखील प्रतिकार क्षमता निर्मितीच्या प्रतिसादात अपयश येते. जनावरांच्या खाद्यात कधी कधी आढळुन येणा-या बुरशीजन्य जीवविषामुळे देखील या प्रतिसादास घट येते. उपरोक्त नमूद प्रतिसादाच्या निर्मितीमध्ये घट होण्यास आरोग्याची स्थिती, कृमी, खराब हवामान, लसमात्रा कमी प्रमाणात टोचणे इ. घटक कारणीभूत होतात.\nस्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dietwardha.com/", "date_download": "2020-10-28T14:50:15Z", "digest": "sha1:I6FZNXR6SFW3RS3V4NV5TKI7OMBTAJT7", "length": 2665, "nlines": 70, "source_domain": "www.dietwardha.com", "title": "dietwardha", "raw_content": "\nसंपर्क व मदत केंद्र\n​जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा\n​शाळेचा अभ्यास घरी करूया \nइयत्ता 1 व 2\nइयत्ता 3 ते 5\nइयत्ता 6 ते 8\nइयत्ता 9 व 10\nहसा, खेळा, मजा करा आणि शिका \nआता घरी राहूनच घ्या स्पर्धेत भाग .\nस्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे प्रतिसाद .\nDIKSHA वरून करूया रोज नविन अभ्यास \nLearn from home या उपक्रमाबद्दल सूचना व प्रतिक्रिया येथे द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_148.html", "date_download": "2020-10-28T13:41:43Z", "digest": "sha1:HRFQCQCF3VQ7OKZJK6VBUGVDDF3U5KAB", "length": 5061, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "कॅफिनच्या परिणामावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'ह्या' टिप्स नक्कीच ठरतील फायदेशीर !", "raw_content": "\nकॅफिनच्या परिणामावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'ह्या' टिप्स नक्कीच ठरतील फायदेशीर \nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी १०, २०२०\nकामाचा ताण किंवा तणावाच्या स्थितीत गरजेपेक्षा जास्त क���फीचे सेवन करण्याची अनेकांना सवय असते. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत शरीरात कॅफिनची पातळी वाढते.\nही पातळी डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. जाणून घेऊया अशा स्थितीत कोणत्या उपायांच्या मदतीने कॅफिनच्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.\nअशा स्थितीत होणार्‍या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी वामकुक्षी घ्यावी. जर तुम्ही कार्यालयात असाल तर थोड्या वेळासाठी हेडडाउन म्हणजे मान खाली घालून बसावे.\nयादरम्यान पीडित वेदनाशामक औषधांचे सेवनही करू शकतो. मात्र, कोणत्याही वेदनाशामक औषधांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.\nभरपूर पाणी प्यावे. जास्त कॉफी पिल्याने शरीरात झालेल्या अधिक कॅफिनपासून सुटका करून घेण्यासाठी हीच पद्धत फायदेशीर ठरू शकते.\nपेपरमिंट टीचे (पुदिन्यापासून तयार झालेला आयुर्वेदिक चहा) सेवन करणेही फायदेशीर ठरते. जास्त कॅफिनच्या सेवनामुळे होणार्‍या डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठीही याचा फायदा होतो. हा एक नैसर्गिक उपाय आहे. यामुळे मानसिकरीत्याही आराम मिळतो.\nमसाज थेरपीसुद्धा पीडितासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे वेदनेतून सुटका होण्यासोबतच पीडित रिलॅक्सही होतो. या थेरपीमध्ये वापरण्यात येणार्‍या नैसर्गिक अर्क किंवा तेलांमुळे पीडितास आराम मिळतो.\nथोडे नवीन जरा जुने\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकोणत्या वयात कुणी किती सेक्स करावा \nशुक्रवार, जानेवारी ०४, २०१९\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nआठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे ठरते व्यक्तीसाठी अशुभ\nशनिवार, जुलै २०, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/chief-minister-uddhav-thackeray-and-jayant-patil-to-be-facilitated-in-balmohan-vidyamandir-45157", "date_download": "2020-10-28T14:58:44Z", "digest": "sha1:BZHSVVTF3A52ZOUIM2W4PG2EH5NQFBXV", "length": 7287, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन��मान\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दादर मधील बालमोहन विद्यामंदीर शाळेत सन्मानित करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे व जयंत पाटील हे दोघही बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळं शाळेकडून दोघांना सन्मानित करण्यात येणार आहे.\nसोमवारी दुपारी १२ वाजता सुमारास बालमोहन विद्यामंदिर शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे साल १९७६ व जयंत पाटील १९७७ या सालामधील शाळेचे विद्यार्थी आहेत. एक मुख्यमंत्री तर, दुसरा कॅबिनेट मंत्री असणं ही कोणत्याही शाळेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.\nबालमोहन विद्यामंदिर शाळेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांचे वर्गमित्र व नाट्यनिर्देशक अजित भूरे प्रश्न विचारणार आहेत.\nनवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १८१ रुग्ण\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८३ नवीन कोरोना रुग्ण\nCSMT इथं प्रवाशांसाठी लवकरच क्यूआर-सुसज्ज फ्लॅप गेट्स\nकुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात\nकांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी- शरद पवार\nमुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र\nराष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप\nमराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाची मागणी पुन्हा करणार- अशोक चव्हाण\nशिवसेनेचे २३ उमदेवार बिहारच्या रिंगणात\nbigg boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/sonu-sood-honoured-by-undp-humanitarian-action-award-275557.html", "date_download": "2020-10-28T13:43:47Z", "digest": "sha1:CWM4C2TCRXF7FCNQREYTITNVI3US4J6K", "length": 18711, "nlines": 206, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान | Sonu sood honoured by UNDP award", "raw_content": "\nLIVE – दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका\nSonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान\nSonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने (Award) सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) स्थलांतरित मजुरांसह तळागाळातील लोकांची मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. सोनू सूदच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने (Award) सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे (Sonu sood honoured by UNDP humanitarian action award).\nबॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.\nपरदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठीही सोनू ठरला देवदूत\nदेशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेली मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली. (Sonu sood honoured by UNDP humanitarian action award)\nइतक्यावरच त्याचे मदत कार्य थांबले नसून, खेडोपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत करण्यासाठीदेखील सोनू सूदने (Sonu Sood) पुढाकार घेतला आहे. गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने शिष्यवृत्तीदेखील जाहीर केली आहे.\nउँगली उठाने से नहीं..\nउँगली थामने से देश बदलेगा दोस्त 🇮🇳\nसन्मानानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया\nसोनू सूदने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘हा सन्मान (Award) माझ्यासाठी विशेष आहे. यूएनकडून दाखल घेतली जाणे खूप विशेष आहे. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या देशवासीयांसाठी जे काही करता येईल ते केले. संयुक्त राष्ट्र संघाने याची दाखल घेणे आणि याचा सन्मान करण�� ही विशेष बाब आहे. संयुक्त राष्ट्र संघ (UNDP) मानवतेच्या दृष्टीने आखत असलेल्या धोरणाला माझा नेहमीच पाठिंबा असेल. यामुळे पुढे जगाला फायदा होणार आहे’, असे सोनू सूदने म्हटले आहे (Sonu sood honoured by UNDP humanitarian action award)\nहॉलिवूडकरांनाही मिळालाय हा सन्मान\nसोनू सूदच्या आधी एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, लिओनार्डो डाय कॅप्रिओ, एम्मा वॉटसन, लियाम नीसन, केट ब्लँकेट, अँटोनियो बंडेरस, निकोल किडमॅन आणि प्रियंका चोप्रा यांच्यासारख्या कलाकारांना संयुक्त राष्ट्र संघाच्या या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) पार पडलेल्या एका व्हर्चुअल सन्मान सोहळ्या दरम्यान सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.\nबैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर\n‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट\nUnlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी,…\nCorona Vaccine | कोरोना लस संशोधनात 'हा' देश सर्वात पुढे,…\nसांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची…\nकोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का\nकोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकानेही सरकारी रुग्णालयात भरती होण्याचं धाडस…\nकाळजी करु नका, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील:…\nआमदार आणि खासदार निधीचे पैसे कुठे गेले\nसंघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे, उद्धव ठाकरेंचा भाजपला…\nPHOTO | ‘पाठक बाईं’चा स्वॅगच निराळा, पाहा अक्षया देवधरचे हटके…\nछोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप, दोन वर्षापासून कर्मचाऱ्याला पैसेच…\nPHOTO | साज शृंगारात खुललं धनश्रीचं सौंदर्य, नव्या फोटोंवर चाहत्यांकडून…\nRemo D’Souza | पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी…\nJacqueline Fernandez | दसऱ्याच्या निमित्ताने जॅकलिनकडून ‘या’ खास व्यक्तीला कार…\nBigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नेपोटिझमचे वादळ, राहुल…\nPHOTO | विजेत्या ‘अप्सरे’चे मालिका विश्वात दमदार पदार्पण\n‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये पुन्हा एकदा ‘वहिनी साहेबां’चा दरारा, ‘ही’ अभिनेत्री…\nLIVE – दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचार��साठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\n…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट\nLIVE – दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने\nअभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका\nIPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी\nपुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी\nExclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी\nजिथे असाल तिथून घरी परत या, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक\nड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात ‘सुसाईड नोट’, पुण्याचे बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरु\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू\nआरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-10-28T15:37:37Z", "digest": "sha1:GSALDHWFI6PS5VQLKCJLO4FFQACJG2BR", "length": 8755, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कासारा - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १.१३७ चौ. किमी\n• घनता १,९५४ (२०११)\nकासारा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.\nडहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर 'श्रद्धा' किराणा दुकानानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४.२ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४२५ कुटुंबे राहतात. एकूण १९५४ लोकसंख्येपैकी १०१७ पुरुष तर ९३७ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.८१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६५.३८ आहे तर स्त्री साक्षरता ४५.५५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३०२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.४६ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुद्धा डहाणूवरुन उपलब्ध असतात.\nकैनाड, आंबेसरी, सोगवे, कोसबाड, नांदरे, लष्करी, कंकराडी,रायपाडा, जुनाडपाडा, पाटीलपाडा, पारसवाडी ही जवळपासची गावे आहेत.वाकी समूह ग्रामपंचायतीमध्ये कासारा, वाकी, आणि झराळी ही गावे येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२० रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/20-%E0%A5%A63-%E0%A5%A8%E0%A5%A620-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-28T15:21:20Z", "digest": "sha1:IZNCF3HBAAIUP45VBICLBM3FLOG7POYD", "length": 5223, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ\nफेस���ुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ\n20.०3.२०20: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/08/31/shikshak-sangha-pathardi/", "date_download": "2020-10-28T15:07:17Z", "digest": "sha1:NC3JESFAD263RNH4FZAUOLAX5WXW36WD", "length": 13620, "nlines": 177, "source_domain": "krushirang.com", "title": "शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शिरसाठ व शेरकर यांना मिळाली संधी | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शिरसाठ व शेरकर यांना मिळाली संधी\nशिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शिरसाठ व शेरकर यांना मिळाली संधी\nपाथर्डी संघाच्या तालुकाध्यक्षपदी भारत शिरसाठ, ऐक्य मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी अनिल शिरसाठ, तर ‘डिसीपीएस’च्या तालुकाध्यक्षपदी सचिन शेरकर यांची निवड\nअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्यमंडळ यांच्या पाथर्डी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. पाथर्डी तालुक्याच्या त्रैवार्षिक अधिवेशनाआमध्ये या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.\nशिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, ऐक्यमंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, सरचिटणीस सुनील शिंदे, विष्णुपंत बांगर, उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदिप भालेराव, जिल्हा संघटक सुधीर रणदिवे आदींच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन झाले.\nअधिवेशनात राज्य संघटक निमसे म्हणाले की, ही संघटना जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न आहे. अखिल भारतीय पातळीवर काम करणारीही ही एकमेव संघटना आहे. संघटना विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हितासाठी बांधील आहे. शैक्षणिक प्रश्नांची जाण ठेवणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. पुढील काळातही संघटना त्यासाठी बांधील आहे. आगामी शिक्षक बँक निवडणुकीमध्ये ऐक्य मंडळ हा बँकेच्या सभासदास समोर एक चांगला पर्याय असेल. त्यासाठी संघटना लवकरच सभासद जागृती अभियान राबविणार आहे.\nपाथर्डी तालुका शिक्षक संघ व ऐक्यमंडळाची पुढील तीन वर्षासाठी जाहीर झालेली कार्यकारिणी अशी :\nशिक्षक संघ सल्लागार : उत्तम तांबे, भाऊसाहेब दातीर, उल्हास बटुळे,\nतालुका अध्यक्ष : भारत शिरसाठ\nसरचिटणीस : राजेंद्र खंडागळे\nकार्याध्यक्ष : भानुदास पालवे\nकोषाध्यक्ष : गोरक्ष दराडे\nउपाध्यक्ष : पांडुरंग घुगे, बंडू नागरगोजे, सदाशिव डोळे, अनुराधा आल्हाट, सविता खेडकर\nसंघटक : चंद्रकांत गायकवाड, भारत बहीर, माधुरी गायकवाड, प्रगती पालकर\nप्रसिद्धीप्रमुख : लक्ष्मण टेकाळे\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.\nऐक्य मंडळ पदाधिकारी :\nसल्लागार : राजेंद्र बडे, सर्जेराव ठोंबरे, सुरेश पवार\nतालुका अध्यक्ष : अनिल शिरसाठ\nसरचिटणीस : बबन देशमुख\nकार्याध्यक्ष : जगदिश जायभाये\nकोषाध्यक्ष : अर्जुन होडगर\nउपाध्यक्ष : लक्ष्मण जटाडे\nसंघटक : लक्ष्मण राठोड\nजिल्हा प्रतिनिधी : बाबासाहेब तोगे\nतालुका अध्यक्ष : सचिन शेरकर\nसरचिटणीस : नितीन गाडेकर\nउपाध्यक्ष : अंबादास शेळके\nमहिला आघाडी : उज्वला घोरपडे, सुरेखा बळीद, जयश्री खरात, तृप्ती पडघडमल, इंदु दहिफळे, सोनाली ससाणे, पुनम दहिवाळकर\nमुख्याध्यापक संघ अध्यक्ष : रामचंद्र चव्हाण, भाऊसाहेब सोलाट, रावसाहेब नारायण खेडकर\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nशेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा\nफेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang\nयुट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live\nता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.\nPrevious articleवॉरेन बफे वाढदिवस : चिंगम विकणारा बनला नंबर वन रिच मॅन; वाचा इन्व्हेस्टमें��� गुरूंची गोष्ट\nNext articleमुंबई विमानतळ झाले ‘अदानी’मय; GVK चा हिस्सा खरेदी केल्याने वाढली हिस्सेदारी\nहेलिकॉप्टरमुळे ‘या’ खासदाराचे पक्षाने कापले होते तिकीट; वाचा काय घडला होता किस्सा\nअर्र..र्र.. शिळी चपाती टाकून देण्याआधी हे वाचा…\nयासाठी नक्कीच खावीत मोड आलेली कडधान्ये; वाचा तब्बेतीला काय होतो फायदा\n‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nवाटणा 160 तर, तूर डाळ 105 रुपये किलो; पहा मुंबई मार्केटचे बाजारभाव\nदिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय\nऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स\nपुणे मार्केट अपडेट : टॉमेटो 20, तर वांगी 70 रुपये किलो; पहा सर्व पिकांचे बाजारभाव\nम्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण\nडाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/93294991592193e90a928-92693092e94d92f93e928-915943937940-90692393f-93890292c90292793f924-91594d93794792494d93093e90292893e-92a94d93094b92494d93893e939928-92694792394d92f93e93893e920940", "date_download": "2020-10-28T15:27:35Z", "digest": "sha1:XAU6NIPXQB2VF5UTLPM4S6HBFV2U7AD6", "length": 12058, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "लॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी — Vikaspedia", "raw_content": "\nलॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी\nलॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी\nलॉकडाऊन कालावधी दरम्यान स्थानिक पातळीवर शेतकरी आणि शेतीच्या कामांच्या सुविधेसाठी भारत सरकारचे कृषी, सहकार आणि कृषी कल्याण विभाग अनेक उपाययोजना राबवत आहे. अद्ययावत स्थिती खालीलप्रमाणे आहे:\nलॉकडाऊन कालावधीत घरातून काम करणाऱ्या तज्ज्ञ / अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) च्या माध्यमातून केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या सचिवालय आणि नोंदणी समिती (सीआयबी व आरसी) चे क्रॉप सॉफ्टवेअर वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नामुळे पीक संरक्षण रसायनांच्या उत्पादन करणाऱ्या औद्योगिक युनिट्स / कारखाने इत्यादींच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक स्वदेशी उत्पादन आणि रसायने / मध्यस्त / कच्चा माल इत्यादी संबंधित नोंदणी प्रमाणपत्र देण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशके आणि पीक संरक्षण रसायने वेळेवर उपलब्ध होत आहेत.\nआतापर्यंत सीआयबी आणि आरसीने 1.25 लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक विविध रसायनांच्या आयातीसाठी 33 आयात परवानग्या जारी केल्या आहेत. कीटकनाशकांच्या निर्यातीला सुविधा व्हावी यासाठी 189 निर्यात प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहेत. कीटकनाशकांच्या देशांतर्गत उत्पादनाला सुविधा मिळावी यासाठी विविध श्रेणींमध्ये 1263 नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहेत.\nलॉकडाऊनमुळे, विभागाने 16 एप्रिल 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खरीप पिके-2020 राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय राज्य मंत्री (कृषी) आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी खरीप हंगामा दरम्यान पिकं व्यवस्थापनासाठी धोरणे आणि आव्हानां संदर्भात राज्यांसोबत चर्चा करतील आणि स्थानिक पातळीवर बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेती यंत्र वेळेवर उपलब्ध व्हावे आणि पीक व्यवस्थापनाशी संबंधित इतर मुद्द्यांविषयी चर्चा करून मार्गदर्शन करतील .\nअपेडाने बरेच प्रयत्न केले आहेत आणि वाहतूक, कर्फ्यू पास आणि पॅकेजिंग युनिट्स संबधित मुद्दे सोडविले आहेत. तांदूळ, शेंगदाणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, मांस, कुक्कुट, दुग्ध आणि सेंद्रिय उत्पादनासारख्या प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे.\nनाशवंत बागायती उत्पादने, कृषी माल, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्यासह अत्यावश्यक वस्तूंचा जलद गतीने पुरवठा करण्यासाठी रेल्वेने 236 विशेष पार्सल गाड्या (यापैकी 171 वेळापत्रकानुसार चालणाऱ्या पार्सल गाड्या आहेत) चालविण्यासाठी 67 मार्ग सुरु केले आहेत जे देशभरातील पुरवठा शृंखला अखंडित सुरु ठेवण्यासाठी शेतकरी/ईपीओएस/ व्यापारी आणि कंपन्यांना मदत करतील. रेल्वेने देशातील प्रमुख शहरे आणि राज्य मुख्यालय ते राज्यातील सर्व भागांमध्ये नियमित संपर्क स्थापित केला आहे.\nई-कॉमर्स संस्थांकडून आणि राज्य सरकारसमवेत अन्य ग्राहकांकडून जलदवाहतुकीसाठी रेल्वेने पार्सल व्हॅनची व्यवस्था केली आहे.\nपार्सल विशेष ट्रेनसंदर्भातील तपशीलाची माहिती indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि पार्सल विशेष ट्रेनच्या तपशिलासाठी थेट लिंक खालीलप्रमाणे आहे:-\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/91c93292f94191594d924-93693f93593e930-90592d93f92f93e92893e924-11-93991c93e930-494-91793e93593e90291a940-92893f935921-93893e92194792c93e93093e-93293e916-93994791594d91f930-93893f90291a928-91594d93792e92493e-92893f93094d92e93e923", "date_download": "2020-10-28T15:33:07Z", "digest": "sha1:EEI2XPHPRZT7TFSD6AOUGA72RQOFI2XK", "length": 18619, "nlines": 102, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष — Vikaspedia", "raw_content": "\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nटंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे.\nदोन वर्षातील कामाचा आढावा\n११ हजार ४९४ गावांची निवड\n2 लाख 79 हजार 172 कामे पूर्ण, 3 लाख 12 हजार 165 कामे सुरु\nदोन वर्षात ३,४०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध\n४,७८६ गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण\n11 लाख 82 हजार 229.48 टी.सी.एम. निर्मित पाणीसाठा\n1472.77 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला\n3455.54 किलोमीटर लांबीच्या कामाचे खोलीकरण आणि रुंदीकरण\nविशेष निधी आणि कन्हरजन्स मधून 3 हजार 946.14 कोटी रुपयांचा निधी खर्च.\nराज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 11 लाख 82 हजार 229 टी.सी.एम. पाणीसाठी निर्माण झाला आहे. यातून 12 लाख 51 हजार 713 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. तर 4 हजार 786 गावांमधील कामे पूर्ण झाली आहे. टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक��त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे.\nयासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाण5कांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाअभकांक्षी अभियानाचे नुकतेच जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ख्रिस्टलिना जॉर्जिया यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाच्या माध्यमातून या योजनेचे फलित समजून घेतल्यानंतर श्रीमती जॉर्जिया यांनी या योजनेचे मनसोक्त कौतूक केले.\nही योजना खूप प्रभावी असून ज्या पद्धतीने लोकसहभागातून ही योजना राबविली जात आहे ते अनुकरणीय असल्याचे गौरवोद्वगार त्यांनी यावेळी काढले आहे. त्याचबरोबर राज्याच्या या अभियानाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा करुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे. मागील वर्षी या अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे आणि यावर्षी राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे या अभियानाचे यश व दृष्य परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांमुळे हे अभियान दुष्काळी भागासाठी वरदान ठरले आहे. सन 2015-16 मध्ये या अभियानातंर्गत 6202 गावांची निवड करण्यात आली होती.\nया गांवामध्ये जलसंधारणाची 2 लाख 44 हजार 722 कामे करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 34 हजार 9 कामे पूर्ण झाली तर 10 हजार 713 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांमध्ये गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. या अभियानात शासकीय योजनेतून गाळ काढण्याची 9 हजार 578 कामे पूर्ण झाली आहे. या कामांच्या माध्यमातून 480.41 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 1749.79 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 313.25 कोटी रुपये आहे. तसेच लोक सहभागातून गाळ काढण्याची 6 हजार 181 कामे पूर्ण झाली असून या कामांच्या माध्यमातून 563.85 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. तर 1149.11 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 400.65 कोटी रुपये आहे.\nजलयुक्त शिवार अभियानासाठी पहिल्यावर्षी 2 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत 1572.51 कोटींचा निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानात 8 हजार 273 साखळी/सिमेंट नाला बांधच्या कामांचा समावेश आहे. यापैकी 6 हजार 137 कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर आतापर्यंत 677.53 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तसेच 69 हजार 468 इतर कामांचा समावेश असून त्यापैकी 56 हजार 528 कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर आतापर्यंत 894.98 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.\nजलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांपैकी 4 हजार 728 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण झाली असून 788 गावामधील कामे 80 टक्के पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी मागील वर्षी विशेष निधी आणि कर्न्व्हजन्समधून 3 हजार 499.26 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या अभियानाचे यश लक्षात घेऊन चालूवर्षी हे अभियान 5 हजार 292 गावांमध्ये राबविण्याचे निश्चित करण्यात आले. यावर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये कोकण विभागातील 136, नाशिक विभागातील 900, अमरावती विभागातील 998, पुणे विभागातील 825, औरंगाबाद विभागातील 1518 तर नागपूर विभागातील 915 गावांचा समावेश आहे. या गांवामध्ये जलसंधारणाची 67 हजार 433 कामे सुरु असून त्यापैकी 45 हजार 163 कामे पूर्ण झाली आहे. तर 22 हजार 280 कामे प्रगतीपथावर आहे.\nयावर्षी जलयुक्त शिवार अभियानात शासकीय योजनेतून गाळ काढण्याची 2 हजार 215 कामे पूर्ण झाली आहे. या कामांच्या माध्यमातून 163.07 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 967.33 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 86.17 कोटी रुपये आहे. तसेच लोक सहभागातून गाळ काढण्याची 2 हजार 80 कामे पूर्ण झाली असून या कामांच्या माध्यमातून 265.44 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. तसेच 589.31 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 140.76 कोटी रुपये आहे.\nजलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी 1400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी 3 हजार 890 साखळी/सिमेंट नाला बांधच्या कामांचा तर 32 हजार 917 इतर कामांचा समावेश आहे. त्यापैकी 8 हजार 578 कामे पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी या दोन वर्षांत विशेष निधी आणि कर्न्व्हजन्समधून 3 हजार 946.14 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये प्रत्यक्ष नागरिकांनी केलेली मदत, देवस्थान मंडळे, सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या मदतीचाही समावेश आहे.\nया कामांमुळे राज्यात सुमारे 11 लाख 82 हजार 229.48 टी.सी.एम. पाणीसाठा निर्मीत झाला आहे. या पाणीसाठ्याच्या माध्यमातून राज्यातील 12 लाख 51 हजार 713.4 हेक्टर क्षेत्रास एका संरक्षित सिंचनाची तर 6 लाख 28 हजार 512.92 हेक्टर क्षेत्रास दोन संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यावरुन जलयुक्त शिवार अभियान हे आता अभियान न राहता लोकचळवळ झाल्याचे दिसून येते.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/rural-energy/women-and-energy", "date_download": "2020-10-28T14:49:56Z", "digest": "sha1:IJU2JT7PV4C4G24TZ3SCOMBZH4ZXQER2", "length": 6517, "nlines": 82, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "महिला आणि ऊर्जा — Vikaspedia", "raw_content": "\nमहिलांसाठी धोरणांचा आधार, महिलांना विशेष लाभ या बद्दल माहिती यात दिली आहे.\nपारंपरिक ऊर्जास्त्रोत हे कधी तरी संपणारे आणि प्रदुषण निर्माण करणारे आहेत. त्यामुळे प्रदुषणाची पातळी ही वाढलेली आहे. त्याला पर्याय म्हणून सौरऊर्जा, पवन ऊर्जा, तसेच बायोगॅस हे पर्याय आपल्यासमोर आहेत.\nग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजे संबंधीच्या प्रक्रियांचा महिला स्वाभाविक हिस्सा आहेत. घरासाठी सुरक्षित व पुरेसे पाणी मिळवून ते भरून ठेवणे, गुरांसाठी चारा आणणे, शेतीकामात मदत करणे ही आणि अशी इतर अनेक महत्वाची कामे महिला दररोज करीत असतात.\nमहिलांचा भार हलका करण्यासाठी 'जलदूत'\nरणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा-कळशी घेऊन पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला हे ग्रामीण भागात सर्वदूर दिसणारे विदारक चित्र बदलविण्यासाठी नाशिकच्या बाल वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला आहे.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित 16 Oct, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/aajchya-khari-girlfriend-ahe-shetli-peksha-pn-sundar/", "date_download": "2020-10-28T14:03:26Z", "digest": "sha1:CQN37XRQVZOJKZNFN3MVY64NZZJBV3PL", "length": 9293, "nlines": 89, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "नितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\nछोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षात अनेक मालिकांनी आपला वेगळा एक ट्रेंड सेट केला आहे. या मालिकेतील कलाकार घराघरात जाऊन पोहोचले आहेत. ‘तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, होणार सुन मी या घरची या आणि इतर मालिकांनी अफाट यश मिळवले आहे.\nयातील होणार सुन मी या घरची या मालिकेने तर आजवरचे अनेक विक्रम मोडीत काढले होते. यात काम करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही त्यावेळी घराघरात जाऊन पोहोचली. तसेच अभिनेता शशांक केतकर हा देखील घराघरात जाऊन पोहोचला होता.\nमालिकेत दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केले. मात्र, काही महिन्यांमध्येच दोघांमध्ये तणावाचे प्रसंग निर्माण झाले. त्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला. शशांक केतकर हा अतिशय जुनिअर आर्टिस्ट म्हणून तेजश्री त्याला हिणवयची, असे त्याने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते.\nतर गेल्या काही वर्षात अनेक मालिका गाजलेल्या आहेत. यात ‘लागिर झालं जी’ ही मालिका प्रचंड गाजली आहे. आम्ही या मालिकेबद्दल आपल्याला काही पैलू सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लागिर झालं जी या मालिकेतील अभिनेता नितेश चव्हाण म्हणजेच आजय आणि त्याच्या खऱ्या प्रेयसी बद्दल.\n‘लागिर झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर गारूड करत आहे. काही महिन्याप���र्वी या मालिकेचे भाग संपले होते. या मालिकेत काम करणारा अजिंक्य म्हणजेच अभिनेता नितेश चव्हाण याने आपल्या खाजगी आयुष्यातील काही क्षण शेअर केले आहेत. आजवर नितेशने याबद्दल कधीही काही सांगितले नव्हते.\nमात्र, पहिल्यांदाच त्याने आपली खरी प्रियसी श्वेता खरात यांच्या बद्दल माहिती दिली आहे. आज्याची मालिकेतील गर्लफ्रेंड शितलीपेक्षा श्वेता ही अतिशय सुंदर आहे. श्वेता हिचा जन्म 20 एप्रिल1996 मध्ये पुण्यात झाला. याआधी तिने बाशिंग बांधायचे या चित्रपटात काम केले आहे.\nतसेच अनेक ठिकाणी मॉडलिंग देखील केली आहे. बऱ्याच दिवसापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. अनेकदा अजिंक्यने तिला आपल्या सेटवर देखील दिल्याचे सांगण्यात येते.\nतसेच श्वेता हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नितेश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांमधील संबंध उघड केले. या शुभेच्छा नितेश याने देखील मोठ्या मनाने स्वीकारल्या. तर अशी आहे अजिंक्य म्हणजेच नितीश त्याच्या गर्लफ्रेंड ची कहाणी.\nअभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, झी मराठी वरच्या या सिरीयल मध्ये करते काम…\nपहा, WWE रेसलर्सच्या सुंदर मुली, यातील नंबर 3 तर सर्वात हॉ*ट प्लेअर आहे…\nरात्रीस खेळ चाले २ नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, तुमची आवडती मालिका संपणार..\nया कारणामुळे तुमची आवडती मयंती लँगर यावेळी अँकरिंग करत नाहीये, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल…\nचालू शो मध्ये “टेरेंसने नोरा ला चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श” नोरा म्हणाली त्याने मला मुद्दाम. . व्हिडीओ झाला व्हायरल. .\nवयाचे १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच या 4 मुली झाल्या व्हायरल, एकीचा तर तसला व्हिडीओ इंटरनेटवर झाला होता लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2020-10-28T14:38:15Z", "digest": "sha1:A6NMJUNIA44MH7E5SWBUCF7MHGUZXCZE", "length": 5060, "nlines": 72, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अप्रिल - Wikipedia", "raw_content": "\nअप्रिल ग्रेगोरियन पात्रोयागु प्यंगुगु ला खः थ्व लायागु नां रोमनय् नां अप्रिलिस् व फांसेय् नां एभ्रिल खः थ्व लायागु नां रोमनय् नां अप्रिलिस् व फांसेय् नां एभ्रिल खः थ्व ला दंयागु दक्ले न्हापांगु ३० न्हु दुगु ला खः थ्व ला दंयागु दक्ले न्हापांगु ३० न्हु दुगु ला खः थ्व लायागु दक्ले न्हापांगु दिं यात आंग्लोफोनी थासय् \"अप्रिल फूल\" धका हनिगु चलन दु थ्व लायागु दक्ले न्हापांगु दिं यात आंग्लोफोनी थासय् \"अप्रिल फूल\" धका हनिगु चलन दु थ्व लायागु दिं थुकथलं दु:-\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: April\nLast edited on २८ ज्यानुवरी २०१४, at ०८:५३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://sanvedan.com/2019/01/06/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-28T14:06:05Z", "digest": "sha1:7TX4SR6CQPQ6PUWVGGD7HXCZSWHXTV44", "length": 25359, "nlines": 81, "source_domain": "sanvedan.com", "title": "इन्शुरन्स चा पांढरा हत्ती आणि फुकटाची आवड ! by Sameer Dighe | Sanvedan", "raw_content": "\nइन्शुरन्स चा पांढरा हत्ती आणि फुकटाची आवड \n२५० हुन अधिक कार्यक्रम गुंतवणूक साक्षरते बाबत घेतल्यामुळे अनेक वेग वेगळी माणसं आणित्यांचा वेग वेगळ्या शंका ऐकाव्या लागतात, त्यात काहीही गरज नसताना इन्शुरन्स विकत घेतलेले महाभाग, तर कधी अगदी काही जाणांना लोन घेऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करायचा फुकटचा सल्ला बँक कर्मचारी देतात\nम्हणून म्हटलं जरा ह्यावर सविस्तर लिहावच,जर तुम्हा लोकांना आवडलं तर नक्की कळवा ह्या विषयावर अधिक ही लिहित राहीन.\nतर आज पहिल्या भागात सुरवात करूया इन्शुरन्स आणि गुंतवणूक ह्यातील समज गैर समजा पासून…\nएक महत्वाची गोष्ट म्हणून प्रत्येकानी इन्शुरन्स काढायला हवा, हे भारतात एजंट कृपेमुळे मना मनात पटलेली बाब पण मुळात विचारात सखोलता नाही,म्हणून इन्शुरन्स चा अर्थ काय पण मुळात विचारात सखोलता नाही,म्हणून इन्शुरन्स चा अर्थ काय किंवा त्याची आपल्याला गरज आता उरली आहे का किंवा त्याची आपल्याला गरज आता उरली आहे का आणि गरज असल्यास किती गरज आहे आणि गरज असल्यास किती गरज आहे ह्यावर मात्र विचार करायचा बहुदा राहूनच जातो ह्यावर मात्र विचार करायचा बहुदा राहूनच जातो(अनेकांचा जिवलग मित्र किंवा अगदी मेव्हणा एजंट असतो, मग विचार बंद करूनच करायची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स, हे मुळात अंतर्मनाच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहोचलेल असतं (अनेकांचा जिवलग मित्र किंवा अगदी मेव्हणा एजंट असतो, मग विचार बंद करूनच करायची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स, हे मुळात अंतर्मनाच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहोचलेल असतं \nतर मुळात इन्शुरन्स हा रिटायर्ड झालेल्या किंवा रिटायरमेंटला आलेल्या अनेकांनी नुकताच घेतला आहे, असे लोक हमखास भेटतात ह्यांच्याशी गप्पा मारल्या तर जाणवतं की कर्ज फिटली आहेत , मूलं ही कमावती आहेत, ह्यांच्या कडे रिटायरमेंट चे 30 एक लाख ही आलेले आहेत, असे पेन्शनर आजोबा लाईफ इन्शुरन्स घेत आहेत ह्यांच्याशी गप्पा मारल्या तर जाणवतं की कर्ज फिटली आहेत , मूलं ही कमावती आहेत, ह्यांच्या कडे रिटायरमेंट चे 30 एक लाख ही आलेले आहेत, असे पेन्शनर आजोबा लाईफ इन्शुरन्स घेत आहेत माझा साधा प्रश्न असतो तुम्हाला ह्या गोष्टीची गरज काय आहे माझा साधा प्रश्न असतो तुम्हाला ह्या गोष्टीची गरज काय आहे आता ह्यांना कस सांगायचं की चुकून तुमचं बरं वाइट झालंच तर तुमच्या वाचून काही आर्थिक गोष्टी आता अडणार आहेत का आता ह्यांना कस सांगायचं की चुकून तुमचं बरं वाइट झालंच तर तुमच्या वाचून काही आर्थिक गोष्टी आता अडणार आहेत का तुम्ही आता कमावते तरी उरले आहात का\nइन्शुरन्स ही कोणाची गरज असते…की जो कमावता आहे, ज्याच्या मागे तीन ते चार लोक अवलंबून आहेत, ज्याला घराचं कर्ज आहे, मुलांची शिक्षण, लग्न अजून बाकी आहेत आणि अश्या परिस्थितीत ती व्यक्ती तीच्या कमाईने, हे सर्व पूर्ण करू शकत असेल तर त्या व��यक्ती ला इन्शुरन्स खरच गरजेचा आहे …की जो कमावता आहे, ज्याच्या मागे तीन ते चार लोक अवलंबून आहेत, ज्याला घराचं कर्ज आहे, मुलांची शिक्षण, लग्न अजून बाकी आहेत आणि अश्या परिस्थितीत ती व्यक्ती तीच्या कमाईने, हे सर्व पूर्ण करू शकत असेल तर त्या व्यक्ती ला इन्शुरन्स खरच गरजेचा आहे कारण त्या व्यक्तीच्या असण्यावर अनेक जण अवलंबून आहेत. आता जर साधारण ४० ते ५० हजार कमावणारी तिशीच्या आतली व्यक्ती असेल, तर त्याची हीच इन्शुरन्स ची गरज १ कोटी ची तरी असते आणि ह्या उत्पन्न गटातील चाळीशी च्या व्यक्ती ची ५० लाख तरी असते, जी टर्म इन्शुरन्स, अगदी भारतात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक इन्शुरन्स कम्पनीचा,मासिक हजार रुपायाच्या आत मिळू शकतो मात्र त्याची माहिती मिळत नाही \nह्याचं कारण सरळ आहे ज्या वर २० ते २५ % कमिशन आहे ती गोष्ट विकली जाईल की ज्यावर ०.५ % कमिशन आहे ती\nआता ह्यात गंमत अशी की ह्यातून पैसे परत मिळत नाहीत, जी टर्म ठरवली जाते, ती पूर्ण व्हायच्या आत जर काही झालं तर आणि तरच ती इन्शुरन्स रक्कम अवलंबित व्यक्तींना मिळते म्हणजे काय तर , जर नियोजित टर्म पूर्ण केली, तर एक रुपया ही परत मिळणार नाही ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही आणि जी गोष्ट आपण हजार रुपयात घेऊ शकतो ती न घेता 3 ते ४ हजार घालवतो आणि तेवढ्या रकमेत १० लाखाच्या वर काही इन्शुरन्स मिळत नाही, “मात्र ती रक्कम परत मिळते ना आणि जी गोष्ट आपण हजार रुपयात घेऊ शकतो ती न घेता 3 ते ४ हजार घालवतो आणि तेवढ्या रकमेत १० लाखाच्या वर काही इन्शुरन्स मिळत नाही, “मात्र ती रक्कम परत मिळते ना” अहो पण २५ ते ३० वर्षा नंतरचे १० लाख आहेत ते” अहो पण २५ ते ३० वर्षा नंतरचे १० लाख आहेत ते..महागाई चा दर लक्षात घेता तेव्हा त्याला कितीशी किंमत असेल..महागाई चा दर लक्षात घेता तेव्हा त्याला कितीशी किंमत असेल.. आणि परत मिळवायला साधारण तुम्ही तितकीच रक्कम भरताय ह्याचा मुळात विचारच होत नाही .. आणि परत मिळवायला साधारण तुम्ही तितकीच रक्कम भरताय ह्याचा मुळात विचारच होत नाही हीच गोष्ट,जर आपण वेग वेगळी घेतली तर एक हजारात आपल्याला टर्म इन्शुरन्स एक कोटी चा आणि उरलेल्या ३ हजाराची वेग वेगळ्या फंडात ३० वर्ष SIP म्युच्युअल फंडात केली तर ती करोडोची रक्कम मिळवून देणारी ठरते\nआता काही हुशार एजंट टर्म आणि मनी बॅक अश्या दोन्ही स्कीम एकत्रपणे विकायला लागले आहेत, ते म्हणजे असं की मासिक ५०० रुपयाचा ५० लाखा चा टर्म प्लॅन आणि अडीच ते तीन हजार रुपयाचा मनी बॅक ज्यातून १० लाख कव्हर नाहीतर १० लाख परत\nपण हेच अडीच ते तीन हजार गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने म्युच्युअल फन्ड SIP ने कैक पट अधिक रक्कम आपण मिळवू शकतात \nपण आपल्याला आपल्या जिवलग एजंट मित्राचा फुकटचा सल्ला आवडतो, आर्थिक सल्लागाराकडे जाण्या पेक्षा मग त्या फुकट मिळालेल्या सल्यावर, एजंट मित्र गलेलठ्ठ कमिशन कमावून आपण मात्र ,ज्या रकमेतून ह्या दीर्घ मुदतीत काही कोटी रुपये ही मिळवता येतील, ती संधी गमावून बसतो, आणि अनेक वर्षांनी लक्षात येते की आपण घेतलेल्या इन्शुरन्सच्या जीवावर आर्थिक स्थैर्य आपलं नाही तर आपल्या एजंट मित्राला मात्र नक्की आलेलं असतं \nआता मुद्दा सगळ्या जवाबदार्या पार पडून झाल्यावर, आपले पैसे उतार वयाच्या सोयीसाठी महागाई लक्षात घेऊन वाढीसह साठवता यावेत, ही ज्यांची गरज आहे ते लोक ” फुकट मिळत होता इन्शुरन्स, गुंतवणुकीवर ना..म्हणून घेऊन टाकला “असं जेव्हा एखादे साठीला आलेले काका मला म्हणतात, तेव्हा मात्र काय बोलावे ह्यांना अशी अवस्था होते माझी. आपल्या भारतात म्हणीच तश्या आहेत, त्या संस्कारच तश्या करतात, ‘मुफ़्त का चंदन घिस मेरे नंदन “असं जेव्हा एखादे साठीला आलेले काका मला म्हणतात, तेव्हा मात्र काय बोलावे ह्यांना अशी अवस्था होते माझी. आपल्या भारतात म्हणीच तश्या आहेत, त्या संस्कारच तश्या करतात, ‘मुफ़्त का चंदन घिस मेरे नंदन ‘ किंवा ‘फुकट ते पौष्टिक ‘ किंवा ‘फुकट ते पौष्टिक\nह्या कुपोशीत विचार संस्कृतीच्या जोरावरच, २०० वर्ष इंग्रज राज्य करू शकले अपल्यावर, ह्याची खात्री पटते कारण इंग्रजीत म्हण आहे, ‘Free is costly कारण इंग्रजीत म्हण आहे, ‘Free is costly\nकसं आहे..विचार करायचा मुळात आळस आणि त्यात आपण कसं फुकटात काहीतरी मिळवलं ह्याचा शहाणपणा मिरवायची हौस मग काय हवं अजून, “मूर्खांची कमी नाहीचे भारतात, एक शोधा हजार मिळतील” हे इंग्रज साहेब किती विचारीपणे बोलायचे, ह्याची खात्री पटते.\nजगात कोणीच कोणाला काहीही मोफत देत नसतो, जर आज मोफत देत असेल तर त्या बदल्यात आपण काहीतरी त्याला देत असू किंवा देणार असू, ह्याची त्याला खात्री असते, मग ते फुकट मिळालेलं फोन वरील ऍप असो किंवा इन्शुरन्स का असे ना\nULIP म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन, आता ह्यात तुमची गुंतवणूक शेअर बाजारात होते, मात्र त्यातुन तुमचा इन्शुरन्स चा हप्ता ही जातो ही बाब कोणीच लक्षात घेत नाही , १४ % परतावा आहे ही बाब कोणीच लक्षात घेत नाही , १४ % परतावा आहे आणि इन्शुरन्स फ्री\nपण दर वर्षी, गुंतवलेल्या रकमेच्या ८ ते ९ % पर्यंत च्या रकमेचा इन्शुरन्स चा प्रिमियमच जाणार असतो हे गुपित कोणीच एजंट सांगत नाही \nकसं असतना..भारतात व्यवसाय करण्या मगच एक सूत्र आहे ‘खर जरूर बोलावं.. पण सगळंच खर बोलून दाखवू नये’ हे सूत्र ज्या एजंट ला काळांल की बास सगळ्या टेबलाचा तो हक्कदार झालाच \nतसच हे ही .. मानून चालूया तुम्हाला अगदी १४ % वार्षिक परतावा मिळाला ही, तरी त्यातले ८ ते ९ % रक्कम जर प्रिमियम चुकवण्यात जाणार असेल त्या इन्शुरन्स चा, तर उरलं काय आणि समजा एखाद्या वर्षी मार्केट ने चांगला रिटर्न नाही दिला तरी तुमचा प्रिमियम मात्र नक्कीच जाणार असतो आणि समजा एखाद्या वर्षी मार्केट ने चांगला रिटर्न नाही दिला तरी तुमचा प्रिमियम मात्र नक्कीच जाणार असतो हे फिक्स असते..मग अनेक वर्षांनी जाणवत की माझे पैसे वाढतच नाहीयेत….अहो तुम्ही मुफ़्त का चंदन घेतलात ना…मग ती त्या ‘मुफ़्त’ ची ती किंमत आहे….\nबाजारात कोणी पांढरा हत्ती दिला मोफत तरी घेऊन याल, पण त्या हत्ती ला पोसायला तर लागेलच ना तसचं असतं इंशुरन्स चं ही, तो मोफत दिलाय मला गुंतवणूकीवर पण त्याला पोसायची सोय तुमच्याच गुंतवणूकी च्या जोरावर करून ठेवलेली असते ULIP सारख्या स्कीम मध्ये.\nआता आणखी काही जण असतात जे स्वतः ला अर्धवट ज्ञाना पोटी अक्कलवान समजतात, माणसांनी एकवेळ अज्ञानी असावं ते परवडतं, पण हे अर्धवट ज्ञानी महाभाग काही ऐकत नाहीत कोणाच आणि इतकंच नाही इन्शुरन्स कम्पनी ला बुडवू पाहण्याचं स्वप्न हे महाभाग पाहत असतात\nत्या लोकांसाठी इन्शुरन्स कंपन्यांनी वयाच्या ८० व्या वर्षा पर्यंत टर्म इन्शुरन्स म्हणून स्कीम आणली आहे \n“मी काय ८० वर्षा पर्यंत जगणार नाही पण एक कोटी तरी घरच्यांना देऊनच मरीन” ह्या थोर विचाराला आधी माझा साष्टांग नमस्कार” ह्या थोर विचाराला आधी माझा साष्टांग नमस्कार अहो इन्शुरन्स ही गोष्ट तुम्ही, जो पर्यंत कमावते आहात , त्या टर्म पुरती महत्वाची असते, तुमच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेतून ही इन्शुरन्स चा हप्ता जाईल अशी वेळ का आणावी स्वतः वर अहो इन्शुरन्स ही गोष्ट तुम्ही, जो प���्यंत कमावते आहात , त्या टर्म पुरती महत्वाची असते, तुमच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेतून ही इन्शुरन्स चा हप्ता जाईल अशी वेळ का आणावी स्वतः वर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, भारताची लाईफ एक्सपेकटन्सी वाढत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, भारताची लाईफ एक्सपेकटन्सी वाढत चाललेली आहे आज युरोपात, जपान मध्ये माणूस शम्भरी सहज गाठतो, हे का शक्य झाले तर आरोग्याचा सुविधा, ज्या अपल्याकडे ही आता बऱ्याच चांगल्या मिळालायला लागल्या असून गोळ्या-औषध घेत,भारतातही ८० वर्ष माणूस सहज जगायला लागलेला आत्ताच दिसू लागलेलाे आहे आज युरोपात, जपान मध्ये माणूस शम्भरी सहज गाठतो, हे का शक्य झाले तर आरोग्याचा सुविधा, ज्या अपल्याकडे ही आता बऱ्याच चांगल्या मिळालायला लागल्या असून गोळ्या-औषध घेत,भारतातही ८० वर्ष माणूस सहज जगायला लागलेला आत्ताच दिसू लागलेलाे आहे मग आज जर तुम्ही तिशीत असाल तर तुमची जगायची शक्यता ८० च्या वरचीच जास्त आहे मग आज जर तुम्ही तिशीत असाल तर तुमची जगायची शक्यता ८० च्या वरचीच जास्त आहे आणि सगळ्यात किमती ह्या जगात पैसा नसून जीव आहे\nमग स्वतः मरून,घरच्यांना श्रीमंत आणि कम्पनी ला तोट्यात टाकायची स्वप्न पाहत बसणारी ही माणसं तीच असतात, जी अनलिमिटेड बफे मध्ये जाऊन आपला आनंद फक्त महागडया पदार्थावर आचरटा सारखा ताव मारण्यात आहे,आणि का तर, आपला उद्देश स्वतः आनंद मिळवण्या पेक्षा त्या बफेटच्या मालकाला बुडवणे हा मानतात आणि स्वतः वर हगवणी ची वेळ आणून ठेवतात \nहा दोष मानसिकतेत आहे, स्वतः पैसे कसे कमवता येतील, अश्या सकारत्मक विचारापेक्षा, समोरच्याला खड्यात टाकून मी कसा श्रीमंत होईन अशी स्वप्न पाहणाऱ्या विद्वान लोकांसाठी, कंपन्या ६० वर्षाच्या वरच्या वयाचा टर्म इन्शुरन्स घेणार्यांना २० ते ३०% अधिक चा प्रिमियम त्यांच्या ८० व्या वर्षी पर्यंत भरायला लावतात… मग ही मंडळी आयुष्यभर तर झुरत राहतातच पण ८० व्या वाढदिवसाची तब्येतीने धडधाकट असल्याची गंमत ही माणसे माझे टर्म इंशुरन्स चे पैसे वाया गेले ह्या विचारात बेचव करून घेतात.\n( लेखक महाराष्ट्र पोलीस तसेच अनेक कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणारे मानसशास्त्रीय प्रशिक्षक व गुंतवणूक सल्लागार आहेत)\nआजच्या म टा मधे शेअर बाजार कार्य शाळेबाबत वाचले. अशा कार्य शाळा प्रत्यक्ष केव्हा चालू होतील. म टा ���ल्चर क्लब मेंबर खेरीज इतरांसाठीही अशा कार्य शाळा आयोजित केल्या जातात का त्याची फी वगैरे माहीती कुठे मिळेल त्याची फी वगैरे माहीती कुठे मिळेल सध्याची करोना परिस्थीती संपल्यावर अशा कार्यशाळा चालू होतीलच, होय ना\nअनिश्चितता आणि शेअर बाजारात गुंतवणूक\nसध्या शेअर बाजारातील वातावरण पाहून बरेच गुंतवणूकदार हे सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. अनेक जण काय करूया म्हणून सल्ला विचारायला येत आहेत, 23 तारखे नंतर गुंतवणूक करू म्हणून अनेक जण वाट पाहत आहेत आणि सध्याचा पडझडीला घाबरलेले ही अनेक आहेत. ह्या सर्वाचा गुंतवणूक प्रवास जरा...\nशेअर बाजार घाबराट आणि हाव ह्या पालिकडला by Sameer Dighe\nशेअर बाजार वाढला की हाव आणि पडायला लागला की घबराट ह्या सामान्य मानवी भावना आहेत. ज्या आपल्याच देशात आहेत, असं मुळीच नाही मात्र इतर देशांच्या तुलनेत आर्थिक समजच भारतात तोळामासा आहे. कोणत्याही विकसित अर्थव्यवस्थेत 50% हुन अधिक लोकसंख्या ही शेअर बाजार, व त्या संलग्न...\nआपल्या घरात कोणी ना कोणी आज्जी आजोबा किंवा तुमचे आई बाबा तुम्ही आज जितके मोबाईल ह्या गोष्टीपासून जवळ आहात, तुम्हाला जितका मोबाईल वापरणं सोप जातंय तितकं त्यांना जात नाहीए असं वाटत असेल तर ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे. आज भारताचं आयुर्मनच वाढलंय सरासरी भारतीय माणूस ७८...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/15-10-2020-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-28T14:04:43Z", "digest": "sha1:UPM5HNDPBXBT5QDDESVPEZ5LD3XJWRSS", "length": 4017, "nlines": 76, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "15.10.2020: अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n15.10.2020: अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n15.10.2020: अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन\n15.10.2020: भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले ��ाष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Oct 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107898577.79/wet/CC-MAIN-20201028132718-20201028162718-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}