diff --git "a/data_multi/mr/2019-26_mr_all_0014.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-26_mr_all_0014.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2019-26_mr_all_0014.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,834 @@
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-meetings-cotton-growers-jalna-dharangaon-10854", "date_download": "2019-06-16T11:30:15Z", "digest": "sha1:YAZYH6IG4YIJYSVRWHXVA6CTGZ3UKGB7", "length": 15793, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Meetings for cotton growers at Jalna, Dharangaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजालना, धरणगाव येथे कापूस उत्पादकांसाठी मेळावे\nजालना, धरणगाव येथे कापूस उत्पादकांसाठी मेळावे\nमंगळवार, 31 जुलै 2018\nपुणे ः कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता कशी सुधारू शकतो, बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, कापसाला अधिक किंमत कशी मिळवू शकतो, याबाबत मार्गदर्शनासाठी उद्या (ता. १) जालना आणि २ ऑगस्ट रोजी धरणगाव येथे कॉटनगुरू व एम. सी. एक्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.\nपुणे ः कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता कशी सुधारू शकतो, बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, कापसाला अधिक किंमत कशी मिळवू शकतो, याबाबत मार्गदर्शनासाठी उद्या (ता. १) जालना आणि २ ऑगस्ट रोजी धरणगाव येथे कॉटनगुरू व एम. सी. एक्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.\nमागील वर्षी गुलाबी बोंड अळीने महाराष्ट्रात आणि इतर राज्यात थैमान घातले. त्यामुळे अतोनात नुकसान झाले होते. कॉटनगुरूने या वर्षी देखील गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता आधीच वर्तवलेली होती, जी खरी ठरली आहे. त्यावर कसे नियंत्रण आणि उपाय करता येतील यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी लक्ष्मी कॉटस्पिन लि. गट क्रमांक ३९९, सामणगाव-कजला रोड, मीनाताई ठाकरे वृद्धाश्रमासमोर, जालना येथे मेळावा होणार अाहे, तर २ ऑगस्ट रोजी श्रीजी जिंनिग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी, गट क्रमांक ४६३, जळगाव रोड, धरणगाव, जि. जळगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मेळाव्यांची वेळ सकाळी १० ते दुपारी ०१ असून, कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे.\nकॉटनगुरू मनीष डागा हे कापसाच्या मार्केटिंगवर मार्गदर्शन करतील, अमृतराव देशमुख हे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण आणि उपाय यावर मार्गद���्शन करतील.\nएम. सी. एक्स. बद्रृद्दीन खान हे कापसाच्या भविष्यातील किमतीवर मार्गदर्शन करतील, श्री जी जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी आणि लक्ष्मी कॉटस्पिन लिमिटेड हे खरीदाराच्या काय अपेक्षा ज्या पूर्ण झाल्यावर ते कापसाला जादाचे भाव देऊ शकतील यावर मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती कॉटनगुरू मनीष डागा यांनी केली आहे.\nकापूस बोंड अळी bollworm मुंबई mumbai गुलाब rose महाराष्ट्र maharashtra जळगाव jangaon सकाळ\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतकपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nपेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा...हिंगोली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nविदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nकरंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला...नाशिक : मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nपुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी...पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nखास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/sadguru-aniruddha-bapu-pravachan/marathi-sadguru-aniruddha-bapu-pravachan/page/2/", "date_download": "2019-06-16T11:09:08Z", "digest": "sha1:ZLXTUNGPHGAEIGCV65JCHSMQPL3GKQDC", "length": 22186, "nlines": 152, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Marathi Pravachan - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\nस्तोत्र, जाप और आरती \nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ४ (Consciousness-Part 4)’ या बाबत सांगितले. समाजात वावरायला काही ठिकाणी खोटं बोलावंच लागतं. पण ज्या खोटं बोलण्याने दुसर्याला दु:ख होतं, दुसर्यावर अन्याय होतो, ज्या खोटं बोलण्याने दुसर्यावर अन्याय होतो आणि ज्यामुळे तुम्ही अपवित्र बनता, ते असत्य. पटलं ज्या तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे, आलं लक्षामध्ये, दुसर्याला दु:ख होतं कारण त्याच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही अपवित्र बनता, त्यामुळे हे असत्य\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सत्य आणि वास्तव’ याबाबत सांगितले. मी तुम्हाला मागेच अनेक वेळा सत्य आणि वास्तव ह्यांच्यामधला फरक समजावून सांगितलेला आहे, बरोबर. की उद्या जर तुम्ही शपथ घेतली की उद्यापासून मी सत्य बोलणार आणि तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या बसलात, तेच उदाहरण देतो प्रत्येक वेळी, मी दुसरं देणार पण नाही कारण एकच उदाहरण डोक्यात फिट बसू दे. समोर एक तरूण मुलगी धावत आली की\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबत सांगितले. प्राणी बघा, त्यांचे जे खायचे पदार्थ आहेत तेच खातात ना, दुसरे खाल्ले जातात का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का कारण मनुष्य आपली बुद्धी वापरतो. बुद्धी ही चांगली गोष्ट\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले. बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे शताक्षीप्रसादम्. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे शताक्षीप्रसादम्. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती\nअमीबामध्ये असणारी जाणीव (Awareness of an amoeba)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘अमीबामध्ये असणारी जाणीव’ याबाबत सांगितले. प्रत्येक मनुष्यामध्ये ही जाणीव आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यामध्येपण ही जाणीव आहे. बरोबर. कुठलाही प्राणी घ्या साधा अमिबा घेतला आपण. बरोबर. अमिबा प्राणी. आपण पुस्तकामध्ये बघितलेला आहे. बरोबर. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे ओ.के ओनली वन सेल, एकच पेशीय. बरोबर. हा त्याचं केंद्र किंवा आपण न्युकलिअस म्हण��ो, न्युकलिअस आहे, हे त्याचे भाग आहेत, हा त्याचा\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘मानवीय जाणीव’ याबाबत सांगितले. साधी साधी गोष्ट बघा, लहान मुल असतं, नुकतच जन्माला आलेलं सुद्धा, त्याच्यामध्येसुद्धा ही जाणीव तेवढ्याच प्रमाणात आहे, म्हणजे नुकतच जन्माला आलेलं बाळ असूनसुद्धा त्याला जोपर्यंत त्याची आई छातीशी धरत नाही, तोवर ते बाळ comfortable होत नाही. Science काय सांगतं आपल्याला की त्या लहान बाळाला आईच्या पोटात राहिल्यामुळे नऊ महिने, आईचे हार्ट साऊंड्स जे असतात, म्हणजे हृदयाची स्पंदनं,\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव (Consciousness)’ याबाबत सांगितले. हा जो देव म्हणजे काय परमेश्वर म्हणजे नक्की काय परमेश्वर म्हणजे नक्की काय तर साधी गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माणसाला समजला कसा तर साधी गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माणसाला समजला कसा हे बघायचं झालं, तर आपले वेद अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात, की देव माणसामध्ये कसा पसरला हे बघायचं झालं, तर आपले वेद अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात, की देव माणसामध्ये कसा पसरला म्हणजे काय तर परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची जाणीव माणसाला, कशी झाली काय वाक्य लक्षात घ्या, परमेश्वराची जाणीव किंबहुना परमेश्वराच्या आहेपणची जाणीव, म्हणजे\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘देव आमची काळजी घेतो ’ याबाबत सांगितले. आम्ही देवाला मानतो. आमच्याकडे शब्द काय असतो बघा, आम्ही देवाला मानतो. आम्ही गुरु केला आहे. देवाला मानणारे तुम्ही कोण जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे तुमच्या मानण्याचा प्रश्न नाही आहे.\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘प्रश्न विचारणे थांबवू नका’ याबाबत सांगितले. आम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की बापू परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून पर���ेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर हळूहळू करत माकडं उड्या मारता मारता, सरळ चालायला लागलं, आणि मग एक लाख वर्षामध्ये त्याचा माणूस झाला, किंवा दोन लाख वर्षामध्ये झाला असेल. पण त्याला exactly\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०१ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका’ याबाबत सांगितले. आपण किती वेळा शब्द म्हणतो हे, कंटाळा आला, थोडा टाईम पास करुया. वापरतो कि नाही आपण हा शब्द तर टाईम पास हा शब्द आपण खूप वेळा वापरतो आणि टाईमपास न शब्द वापरता टाईमपास करत असतो. अर्धा तास आहे ना, जरा आराम करतो. रात्री दहा तास झोपलेला आहे, तरी अर्धा तास\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले. म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही.\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०९ जानेवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो’ याबाबत सांगितले. Fear of injury, आयुष्य आमचं सगळं या एका fear मध्ये बंदिस्त होऊन पडतं. पटतंय या fear मधून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या आईने एक अल्गोरिदम दिलेला आहे, अतिशय सुंदर. आपण जो मंत्र म्हणतो या स्वस्तिक्षेम संवादम् मध्ये, त्याच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो – सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके या fear मधून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या आईने एक अल्गोरिदम दिलेला आहे, अतिशय सुंदर. आपण जो मंत्र म्हणतो या स्वस्तिक्षेम संवादम् मध्ये, त्याच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो – सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यै त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥\nअनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘अनुचित विचारांना रोखा’ याबाबत सांगितले. …ह�� तुमच्या जीवात्म्याशी संवाद होणार लक्षात ठेवा. हा जीवात्म्याशी संवाद होत असतो, जीवात्म्याला प्रेरणा दिली जाते, डायरेक्शन दिलं जातं, दिशा दाखवली जाते, ताकद दिली जाते. पण हे सगळं कधी होऊ शकतं जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर या एका शब्दातून, या प्रणवातून प्रकटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीमध्ये\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४च्या मराठी प्रवचनात ‘ध्यान कसे करावे’ याबाबत सांगितले. विचारांमुळे जो एक आवाजाचा कल्लोळ, गोंगाट तयार होतो ना, त्याच्यामध्ये त्या आईचा शब्द विरून जातो. आमच्याच देहामध्ये आहे सगळं, बाहेर कुठेही नाही, ज्यांनी ग्रंथ वाचला आहे, मातृवात्सल्यविंदानम् वाचलं आहे त्यांना माहिती आहे कि सगळी ही परमेश्वरी, हा परमेश्वर, त्यांचा पुत्र परमात्मा सगळं आमच्यामध्येच आहे. बाहेरुन तो आतपर्यंत त्यांचा जो अंश आहे त्याच्याशीच कनेक्ट करतो. मग\nतुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सांगितले. आता तुम्ही म्हणाल, बापू आम्ही faith ठेवायचा म्हणजे काय विश्वास ठेवायचा म्हणजे काय विश्वास ठेवायचा म्हणजे काय हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का बरोबर म्हणजे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमची भक्ती थोडीफार weak\nअर्थजगत से जुडी खबरें\nमूलाधार चक्र का लम् बीज और भक्तमाता जानकी – भाग १\nसीरिया से जुडी महत्वपूर्ण गतिविधियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/party-workers-demand-to-sharad-pawar-contest-to-nagar-south-seat/", "date_download": "2019-06-16T10:29:19Z", "digest": "sha1:S7NKTL3Y4Z652ZNRSQFY3GART65CBWFO", "length": 15209, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शरद पवारांना गळ घालणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब���द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nनक्षलवाद्यांना पाकिस्तानची रसद; शस्त्रांचा पुरवठा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nWorld cup 2019 LIVE : रोहित शर्माचे अर्धशतक\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शरद पवारांना गळ घालणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळ पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत गळ घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी दिली. नगर जिल्ह्यामध्ये शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा फार मोठा वर्ग आहे. जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची व अनेक लोकांची इच्छा आहे.\nपवार नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढविणार अशी घोषणा झाल्यास जिल्ह्यामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होईल. तसेच त्यामुळे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद वाढेल व जिल्हा राष्ट्रवादीमय होईल, त्याचा लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठीही पक्षाला फायदा होईल. पवार यांच्या मतदारसंघातील उमेदवारीमुळे मतदारसंघाचे नाव देशात जाईल. एवढेच नव्हे तर मतदारसंघाला देशाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळू शकते. विकासापासून वंचित राहिलेल्या नगर दक्षिणच्या विकासाला नवी चालना मिळेल आणि जिल्ह्यातील बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे हे शिष्टमंडळ पवार यांना विनंती करणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू असून लवकरच दत्तात्रय वारे, पक्ष निरीक्षक किशोर मासाळ, शरद भोरे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह पवार यांची भेट घेऊन त्यांना गळ घालण्यात येणार असल्याचे कोठारी यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइराणमध्ये 5.3 रिश्टर तीव्रतेचा भुकंप, तीन जण जखमी\nपुढीलप्रियंकांच्या रोड शोमध्ये ‘राफेल’ उडाले, ‘चौकीदार चोर है’ची घोषणाबाजी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विख��-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\nVideo पाहा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-16T11:46:10Z", "digest": "sha1:EURD5DQBOXN4WR6TV56LK3NL3WZ3RSSB", "length": 9419, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवनगर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nWorld Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nWorld Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nअनैतिक संबंधात पत्नी ठरत होती अडसर, निर्घृणपणे पतीने केला खून\nकिनवट येथे भरदिवसा झालेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या हत्येचा उलगडा झाला. मयत सुरेखा राठोड यांचा खून त्यांचा पती विजय राठोड याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nWorld Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260439:2012-11-08-20-10-45&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3", "date_download": "2019-06-16T11:26:09Z", "digest": "sha1:FSWDYXRWIPAMWWFE2RN6BR5QL7KBUQXW", "length": 13287, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सोहराबुद्दिन चकमक: आज मुंबईत सुनावणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सोहराबुद्दिन चकमक: आज मुंबईत सुनावणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसोहराबुद्दिन चकमक: आज मुंबईत सुनावणी\nगुजरातमधील सोहराबुद्दिन बनावट चकमकीप्रकरणी गुजरातचे आमदार अमित शहासह १८ आरोपींना मुंबईच्या मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले असून शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २००५ साली गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने गांधीनगर येथे बनावट चकमकीत सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसरबी हिला ठार केले होते, असा आरोप आहे. याप्रकरणी अमित शहा यांच्यासह एकूण १८ आरोपींना केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपी बनवत त्यांच्यावर गुजरातमधील स्थानिक न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅ���्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/nigdi-drunker-has-burned-neighbor-bike-91134/", "date_download": "2019-06-16T10:45:47Z", "digest": "sha1:VKBB762IUESJ3F37WQPKYCM7MYOGQYTL", "length": 6055, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigdi : दारूच्या नशेत जाळली शेजाऱ्याची गाडी; आरोपी अटकेत - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : दारूच्या नशेत जाळली शेजाऱ्याची गाडी; आरोपी अटकेत\nNigdi : दारूच्या नशेत जाळली शेजाऱ्याची गाडी; आरोपी अटकेत\nएमपीसी न्यूज – दारूच्या नशेत शेजा-याच्या मोटारसायकलला आग लावली. यामध्ये मोटारसायकल जळून खाक झाली. ही घटना लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण येथे सोमवारी (दि. 18) पहाटे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.\nपिंट्या शितोळे (वय 38, रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण) असे अटक केलेल्या दारुड्याचे नाव आहे. याप्रकरणी कौसर युनिस शेख (वय 32, रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौसर यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची टिव्हीएस स्टार सिटी ��ोटारसायकल (एम एच 14 / डी सी 4927) पार्क केली होती. आरोपी पिंट्या हा दारू पिऊन आला. त्याने कौसर यांच्या दुचाकीवर कापड झाकले आणि आग लावली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. दुचाकी जाळण्याचा कौसर यांनी पिंट्याला जाब विचारला असता पिंट्याने कौसर यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.\nPune : भोई प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी वंचित मुलांसाठी ‘रंग बरसे’\nThergaon : खिंवसरा विद्यालयात रंगली पालक सभा\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=9735", "date_download": "2019-06-16T10:41:52Z", "digest": "sha1:GRKGN76PYFOAFEXODRLOVZLBLKEZZXFC", "length": 18453, "nlines": 133, "source_domain": "rajtantra.com", "title": "खोडाळ्याला पाणीपुरवठा करणारे तलाव पडले कोरडे! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » खोडाळ्याला पाणीपुरवठा करणारे तलाव पडले कोरडे\nखोडाळ्याला पाणीपुरवठा करणारे तलाव पडले कोरडे\nटँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी\nमागणी करूनही मिळेना टँकर\nप्रतिनिधी/मोखाडा, दि. 9 : तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणार्या तलावातील पाणी साठा संपल्याने येथील नळपाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यातच गावातील विहिरीही कोरड्या पडल्यानेे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खोडाळा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीने मोखाडा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, टँकरची मागणी करुन चार दिवस उलटूनही येथे पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने खोडाळा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.\nदरवर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत खोडाळा गावाला तलावाचे पाणी पुरत असे. तलावाच्या पाण्यावरच येथील नळपाणी योजना का���्यान्वित असल्याने यापुर्वी ग्रामस्थांना तलावातून वर्षभर पुरेसा पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, यावर्षी मे अखेर तलावाने तळ गाठला आहे. तर पाण्याचा साठा संपल्याने तलावात सर्वत्र गाळच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी नळपाणीयोजना बंद पडली असुन पाणी टंचाई उद्भवली आहे. पाण्याअभावी 4 जुनपासुन ग्रामपंचायतीने जलशुध्दीकरण केंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. तर गावातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.\nसुमारे 4 हजार लोकसंख्या असलेल्या खोडाळा गावातील ग्रामस्थांना जवळपास कुठलाही पाण्याचा श्रोत नसल्याने ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मात्र, चार दिवस उलटूनही येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे वाहने आहेत ते 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्पर वैतरणा धरणातून पाणी आणत आहेत. तर खाजगी पाणी वाहतुक करणार्या गाड्यांमधुन 50 लीटर पाण्यासाठी 20 रूपये मोजून इतर ग्रामस्थ आपली तहान भागवत आहे. मोखाडा तालुका दुष्काळग्रस्त आहे. येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होताच 48 तासात पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खोडाळा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.\nगावाला पाणी पुरवठा करणार्या तलावातील पाणीसाठा संपला असुन तलावात केवळ गाळच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गावाजवळ कुठेही इतर पाणीसाठी उपलब्ध नसल्याने 4 जुन रोजी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, तो अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते आहे.\n-प्रभाकर पाटील, सरपंच, खोडाळा.\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nPrevious: अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nNext: डहाणू : सेवानिवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/self-employed/", "date_download": "2019-06-16T10:42:55Z", "digest": "sha1:GIRKKLTHG6ORQKW7BFD2WNNVN23DTHOI", "length": 6089, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Self-Employed Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nस्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nस्वतःचा उद्योग केल्यावर दिवसरात्र मेहनत घ्यावीच लागते. कुणी पगार देणारा नसतो…आपणच आपले मालक असतो. त्यामुळे सुरुवातीला हा स्वयंरोजगारच असतो.\nतुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत\nदारू पिल्याने स्वतःवर नियंत्रण का राहत नाही जाणून घ्या शास्त्रीय कारण…\nफास्टफूडची पॅकेजिंग – कॅन्सरला निमंत्रण\nमी चंद्रशेखर आझाद बोलतोय…\nहिंदीच्या विरोधात एकवटलेलले बहुभाषिक आणि भाषिक अस्मितांचं वास्तव मान्य करण्याची गरज\nनिरागस, निरपेक्ष प्रेमाची परिभाषा शिकवणारा, प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा “ऑक्टोबर”\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\nजगातील ५ अद्भुत आणि बुचकळ्यात टाकणारी ठिकाणे\nअंबानींचं काय घेऊन बसलात हे आहेत जगातील सर्वात महागडे विवाह सोहळे\nINS विराट : भारतीय नौदलाच्या खास युद्धनौकेबद्दल काही रंजक गोष्टी..\n“इंग्रजांनो, आम्ही मागास कसे” : विवेकानंदांनी विदेशात जाऊन गोऱ्यांना केला होता खडा सवाल\nया १० ठिकाणांच्या सुंदरतेने बॉलीवूडही भारावले\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nतुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts\nचित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट – (Nuvuo) Cinema Paradiso\nपुण्याजवळची ही १० नितांत सुंदर पर्यटनस्थळे यंदाच्या पावसाळ्यात पाहायलाच हवीत\nया कारणांमुळे सोशल मीडियावर “जेसीबी” धुमाकूळ घालतोय\nबाविसाव्या वर्षीच कसोटी क्रिकेटचे अवघड विक्रम आपल्या नावावर करणारा अवलिया फलंदाज\nतीन वेळा पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर कुख्यात अतिरेकी यासिन भटकळ ‘असा’ पकडला गेला होता\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/shivsena-supports-chandrababu-naidus-hunger-strike/", "date_download": "2019-06-16T11:29:24Z", "digest": "sha1:STNFDQZ52HMRHTS2GZQ5HCOY5PNAIB6W", "length": 14461, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "चंद्राबाबू नायडूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nचंद्राबाबू नायडूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा\nसामना प्रतिनिधी, नवी दिल्ली\nआंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी राजधानीत आज उपोषणाला बसलेले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेश��नुसार, शिवसेनेचे संसदीचे पक्ष नेते, खासदार संजय राऊत यांनी आंध्र भवनात जाऊन चंद्राबाबू यांची भेट घेतली. शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे, अशा शब्दांत राऊत यांनी चंद्राबाबू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.\nप्रादेशिक अस्मितेच्या जपणुकीसाठी आणि त्या अस्मितेच्या गळचेपीविरोधात शिवसेना आजवर सतत लढत आली आहे, असे सांगून खासदार संजय राऊत म्हणाले की, आंध्रची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दिल्लीतून होत आहे. त्या राज्याला केंद्राने दिलेली आश्वासने पाळण्यात न आल्यामुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.\nतेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांची खासदार संजय राऊत यांनी भेट घेताच ती भेट आणि नायडू यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा ही देशाच्या राजधानीत ‘ब्रेकिंग न्यूज’ बनली. मोदी सरकारने आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन गेल्या पाच वर्षांत पाळले नाही. त्यामुळेच मोदींवर विश्वासघाताचा आरोप करून चंद्राबाबू नायडू हे भाजपप्रणीत एनडीएमधून बाहेर पडले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतृतीयपंथीयाकडून 25 हजारांची लाच घेताना एपीआय ट्रप\nपुढीलमुकुट चोरणाऱ्या पुजाऱ्याला अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्य���ंचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2019-06-16T10:39:56Z", "digest": "sha1:D4WTM4YK5V7JJDUTK5UNOCMWUZTY4SC4", "length": 4640, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३१२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३७७ मधील मृत्यू (१ प)\n► इ.स. १३१२ मधील जन्म (१ प)\n► इ.स. १३१२ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १३१२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३१० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-mahakosh-recruitment-2019/10735/", "date_download": "2019-06-16T11:24:17Z", "digest": "sha1:KCUSB6KVYWPEWOFTJQQLW2XCD6LCGBYV", "length": 5797, "nlines": 89, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - लेखा व कोषागारे संचालनालयात विविध पदाच्या एकूण ९३२ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nलेखा व कोषागारे संचालनालयात विविध पदाच्या एकूण ९३२ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nलेखा व कोषागारे संचालनालयात विविध पदाच्या एकूण ९३२ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nलेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक पदाच्या ५९८ जागा\nअजा प्रवर्ग ५९ जागा, अज प्रवर्ग ५३ जागा, विजा (अ) प्रवर्ग १५ जागा, भज(ब) प्रवर्ग १४ जागा, भज (क) प्���वर्ग १९ जागा, भज (ड) प्रवर्ग ९ जागा, विमा प्रवर्ग १२ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ९५ जागा, इमा प्रवर्ग १०४ जागा आणि खुला प्रवर्ग २१८ जागा (दिव्यांग प्रवर्ग उमेदवारांसाठी १५ जागा राखीव आहेत.)\nकनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या ३३४ जागा\nअजा प्रवर्ग ३३ जागा, अज प्रवर्ग २३ जागा, विजा (अ) प्रवर्ग ११ जागा, भज (ब) प्रवर्ग ५ जागा, भज (क) प्रवर्ग ९ जागा, भज (ड) प्रवर्ग ८ जागा, विमाप्र प्रवर्ग ८ जागा, सा. व. शै.मागास प्रवर्ग ५६ जागा, इमाव प्रवर्ग ६७ जागा आणि खुला प्रवर्ग ११४ जागा (दिव्यांग उमेदवारांसाठी ८ जागा राखीव आहेत.)\nअर्ज सुरु होण्याची तारीख – ९ जानेवारी २०१९ (रात्री १० वाजेपासून\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०१९ (रात्री ११. ५९ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\nव्हिजन अकॅडमीत मेगाभरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बॅच उपलब्ध\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या २८७ जागा\nपुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ३३ जागा\nनवोदय विद्यालय समिती मार्फत कंत्राटी शिक्षक पदाच्या ३७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/akshay-kumar/photos/", "date_download": "2019-06-16T11:45:06Z", "digest": "sha1:4KTU7XVP677E5J5RIEQWW3JOPVD522UQ", "length": 11752, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Akshay Kumar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nWorld Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळ��त संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nWorld Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nअक्षयच्या मुलावर सलमानचा फीवर, ‘तेरे नाम’ अवतारात दिसला एअरपोर्टवर\nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मुलका आरव भाटिया स्वतःला झगमगत्या दुनियेपासून लांब ठेवणंच पसंत करतो.\nना नरेंद्र मोदी, ना राहुल गांधी... ' हे' बॉलिवूडकर करु शकत नाही कोणालाच मतदान\n सेटवर प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे बॉलिवूड कलाकार\nकेसरी झाला ऑनलाइ�� लीक, होऊ शकतं मोठं नुकसान\nअभिनेता झाला खरा चौकीदार, अक्षय कुमारसोबत केलं होतं काम\nसायनाच्या बायोपिकमध्ये आता परिणीती घेणार श्रद्धाची जागा\nखिलाडी अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढवणार नाही, कारण...\nपुन्हा एकदा अक्षय- ट्विंकलच्या मध्ये आली रेखा, पण...\nKhatron Ke Khiladi 9 मध्ये अक्षय कुमार म्हणाला, 'माझ्या बायकोला याबद्दल सांगू नकाची एण्ट्री'\nअक्षय कुमार आणि करिना कपूर चालले गुरुद्वारात, PHOTOS व्हायरल\nहवाई हल्ल्यानंतर बॉलीवूडमध्ये जोश 'सौ सोनार की एक लोहार की'\nया सिनेमांतून भारतीय लष्करानं दिलं पाकिस्तानला जशास तसे उत्तर\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nWorld Cup : INDvsPAK : पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/bihar/", "date_download": "2019-06-16T10:38:57Z", "digest": "sha1:UY3CWN5XD72TGH7ARYAASL3AKZYI7RHQ", "length": 11687, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bihar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nममता दीदींचा राज ठाकरे पॅटर्न, बंगालमध्ये राहायचं तर 'बांग्ला' आलंच पाहिजे\n'देशातल्या इतर राज्यांमधून बंगालमध्ये येऊन कायदा आणि सुवव्यस्थेची स्थिती कुणालाही बिघडवता येणार नाही.'\nबिहारमध्ये चमकी तापामुळे 60 मुलांचा मृत्यू\nधक्कादायक; बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले\n देशभरात उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्\nपायलटच्या प्रसंगावधानामुळे मुंबईकडे येणाऱ्या 158 जणांचे वाचले प्राण\nभाजपला सोबत न घेता नितीश कुमारांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार\nVIDEO: भरधाव कारचा थरार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट घुसली ���हाच्या टपरीत\nबिहारमध्ये पत्रकार परिषदेत बंदूक दाखवताच उमेदवाराच्या घरावर पोलिसांचा छापा\nगेल्या निवडणुकीत यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा; यावेळीचा Exit Poll आहे असा\nVIDEO: पाटणामध्ये तुफान राडा, तेजप्रताप यादव यांच्या गाडीची तोडफोड\nशिर्डी लोकसभा निवडणूक : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना\nबुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT\nबिहार लोकसभा : शत्रुघ्न सिन्हा की मोदींचे हे विश्वासू मंत्री - पाटणा साहिब कोण जिंकणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/deepika-ranveer-mumbai-grand-reception-photos-and-videos-9252.html", "date_download": "2019-06-16T10:39:29Z", "digest": "sha1:V5JKZMUVV5FZ3OAQ45R7PSNOULDQ2D4E", "length": 28431, "nlines": 206, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Deepika Ranveer Mumbai Grand Reception: रिसेप्शन पार्टीत दीपवीरचा शाही अंदाज (Photos) | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडिय��त व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nरणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण (Photo Credits: Instagram)\nDeepika Ranveer Mumbai Grand Reception: बॉलिवूडचे हॉट कपल रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचे ग्रँड रिसेप्शन (Grand Reception Ceremony) मुंबईत पार पडले. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयात (Grand Hyatt) येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शन सेरेमनीला दीपिका रणवीरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थिती होते. दीपिका -रणवीर सिंग ने शेअर केला बेंगळुरूतील रिसेप्शन पार्टीचा पहिला फोटो\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं पाहिलं रिसेप्शन बेंगळुरू मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरं रिसेप्शन मुंबईत पार पडलं. दीपवीरने रिसेप्शनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. यात दोघांचाही शाही अंदाज पाहायला मिळतो.\nतुम्हीही पाहा दीपवीरच्या रिसेप्शनचे फोटोज...\nदीपिका रणवीर 14-15 नोव्हेंबरला कोंकणी आणि सिंधी पद्धतीने इटलीत विवाहबद्ध झाले.\nTags: Deepika Padukone Deepika Ranveer wedding Reception DeepVeer Photos Ranveer Singh Videos दीपिका पदुकोण दीपिका रणवीर रिसेप्शन पार्टी फोटोज रणवीर सिंग व्हिडिओज सोशल मीडिया पोस्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nDoctor’s Strike: देशभरातील डॉक्टरांचे आज पुन्हा आंदोलन, दिल्ली मधील 18 रुग्णालयात वैद्यकिय सेवा बंद राहणार\nभारतात पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नकारला, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\n एम एस धोनीमुळे या पाकिस्तानी चाहत्याला निःशुल्क बघायला मिळणार भारत-पाकिस्तान सामना\nWR Jumbo Block 16 June: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक\nपुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय\n भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान\nमोदी आंबा नंतर आता शाह आंबा; मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी ठेवले आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव\nमुंबई: नायर रुग्णालयातून नवजात पाच दिवसाचे चोरीला गेलेले बाळ सापडले, महिलेला अटक\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\nICC World Cup 2019: भारत-न्यूझीलंड सामना पाण्याखाली, तरीही धोनी ने आपल्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मन (Video)\nपाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया\nIND vs NZ, ICC World Cup 2019: पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही, सांगतो हर्षा भोगले\nIND vs NZ, ICC World Cup 2019: सामन्याआधीच हरभजन सिंह ने केली भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील विजेत्या संघाची घोषणा\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग ���ॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nBigg Boss Marathi 2, Episode 20 Preview: शिवानी सुर्वे 'बिग बॉस'च्या घराबाहेर पडण्यावर ठाम; पराग आणि वीणा मधील वादामुळे टीम फुटणार\nBigg Boss Marathi 2, 13 June, Episode 19 Updates: नव्या कॅप्टनच्या शर्यतीमध्ये टीम A कडून दिगंबर नाईक; तर टीम B कडून वीणा, पराग नापास\nबिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण\nBigg Boss Marathi 2, Day 18 Episode Preview: 'पास', 'नापास' च्या शेरेबाजीवरून शिवानी सुर्वे पुन्हा भडकली; पहा आज कोणता वाद रंग़णार\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nVat Purnima 2019 Wishes and Messages: सुवासिनीसाठी खास असणार्या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nFather’s Day 2019 Wishes: पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे\nVat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय\n‘बाबांचा दिवस’ Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father’s Day विशेष डूडल\nVat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/lok-sabha-election-2019-bjp-will-give-whitewash-cngress-allaince-maharashtra-shahnawaz-hussain/", "date_download": "2019-06-16T12:07:33Z", "digest": "sha1:EESKWJQWGVHRCKBDECIGIPITQWRB65ZJ", "length": 33338, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lok Sabha Election 2019 : Bjp Will Give Whitewash To Cngress Allaince In Maharashtra : Shahnawaz Hussain | मोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्���ात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nमोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन\nमोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन\nदेशात भाजपा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे केले भाकित\nमोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन\nठळक मुद्देमोदी-फडणवीसांच्या कामांचा परिणाम शाहनवाज हुसैन यांचा दावा\nऔरंगाबाद : देशातील जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहे. जनतेनेच स्वत: मोदी असल्याचे समजून कामाला सुरुवात केली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये आणि केरळमध्ये पक्षाला मोठे यश मिळणार आहे. महाराष्ट्रातही मोदींच्या तोडीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ‘व्हाईटवॉश’ मिळणार आहे. ४८ जागांवर आघाडीचा सुपडासाफ करत भाजप-शिवसेना मुसंडी मारणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि केंद्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य शाहनवाज हुसैन यांनी केला.\nजालना जिल्ह्यातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारसभांसाठी शाहनवाज हुसैन औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील विविध राज्यांचा दौरा केला आहे. त्यामध्ये मोदी विरोधात सर्व असाच सामना रंगला आहे. देशातील जनतेला मोदी हवे आहे. विरोधी पक्षांना मोदी नको आहेत. मोदींना जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांनी इव्हीएम मशिनवर राग काढण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आंधप्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांची अवस्था बिकट बनली. ते आता माजी मुख्यमंत्री बनणार आहेत. याशिवाय भाजपच्या पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, पर्वोत्तर राज्यामध्ये भाजपच्या जागा वाढणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मागील वेळा ७३ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी ७४ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. देशात सगळीकडे मोदी यांच्याच नावाचा बोलबाला आहे.\nवंचित बहुजन आघाडी सोबत संबंध नाही\nमहाराष्ट्रात मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही जागा निवडूण येणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही भाजपची बी टिम असल्याचा आरोप होत आहे, यावर बोलताना शाहनवाज हुसैन म्हणाले, दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. एमआयएमसोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही, त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नाही. दोघांचे मार्ग वेगळे असल्यामुळे काँग्रेसकडून होत असलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nआझम खान यांनी मर्यादा ओलांडल्या\nउत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपुर लोकसभाा मतदार संघाचे उमेदवार आझम खान यांनी भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडणारे आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतच घाणेरडी आहे. त्यांच्या विचारात व्हायरस आहे. त्या व्हायरसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्यांना रामपूरसह उत्तरप्रदेश आणि देशातील महिला माफ करणार नाहीत. त्यांचा पराभव हा निश्चितच होणार असल्याचेही शाहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n काँग्रेसचे अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर\nचीनचं सरकारही म्हणतं, मोदींसाठी पुढील काळ खडतर\nनरेंद्र मोदींचा पहिल्याच बॉलवर 'षटकार', पाकिस्तान 'हद्दपार'\nपश्चिम बंगालमध्ये दीदींना झटका; TMC आणि CPM आमदारांचा भाजपात प्रवेश\nशेती अन् मातीसाठी लढणाऱ्या वैशाली येडेंना मतदारांनी डावलले\nमध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांन��� ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\n‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीत होतील परीक्षा\nपतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी देण्याचे देवाला साकडे\nउस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत\nअतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश\nलंपास केलेली गुटख्याची आणखी ४५ पोती गुन्हे शाखेने पकडली\nगावठी कट्टा डोक्याला लावून मजुरास लुटणारे त्रिकूट अटकेत\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/for-the-sake-of-safety-postponed-the-assembly-elections-of-kashmir/41882", "date_download": "2019-06-16T11:03:42Z", "digest": "sha1:Z2VDFOFZUAXW5TPES43XPAC4IYZKWNVV", "length": 6969, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या | HW Marathi", "raw_content": "\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\n#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या\n#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या\nनवी दिल्ली | देशभरात १७ व्या लोकसभा निवडणुकीचे आज (१० मार्च) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीची घोषणा होता आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका या लोकसभेसोबत होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत होणार नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.\nकाश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना भाजपने दिलेला पाठिंबा काढल्याने त्यांचे सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. परंतु जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवर तणावाच्या वातावरणामुळे लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्यात येणार नसल्याचे आयोगाने सांगिले आहे. यामुळे सध्या काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\n#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार\n#LokSabhaElections2019 : ९० कोटी मतदारांची ‘मते’ ठरविणार देशाचे भविष्य\nमोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण\nEVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो \nमुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/category/bedhadak/page-19/", "date_download": "2019-06-16T10:36:47Z", "digest": "sha1:AF2YM24NACN5KLNO527YYJN5LQDIVRYB", "length": 12022, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bedhadak News in Marathi: Bedhadak Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-19", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्य���ंना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणून राष्ट्रवादीने संसदीय परंपरा मोडली आहे का\nबेधडक Mar 14, 2015 संघाची भूमिका सर्वसमावेशक आहे का \nबेधडक Mar 13, 2015 कोळसा खाणवाटप गैरव्यवहाराला मनमोहन सिंग यांची मूकसंमती होती का\nबेधडक Mar 12, 2015 शिवसेना भाजपमधल्या कलहाचा सरकारच्या कामावर परिणाम होतोय का \n'आप'मधली यादवी 'भूषणा'वह आहे का\nपहिली ते आठवीच्या व��द्यार्थ्यांची परीक्षा व्हावी का\nमुस्लीम आरक्षणाबाबत सरकार पक्षपाती भूमिका घेत आहे का\nनिर्भयावर बलात्कार करणार्याची मुलाखत प्रसारित करणं नैतिकतेला धरून आहे का\nठाण्यात रिक्षावाल्यांच्या वाढलेल्या मुजोरीवर परिवहन विभाग आणि पोलिसांचा वचक नाही का \nसरसंघचालकांनी मदर तेरेसांबद्दल केलेलं विधान वादग्रस्त आहे का\nअण्णांचं 'जंतरमंतर' पुन्हा जनतेला भुरळ घालेल का\nदुष्काळग्रस्तांना केंद्राकडून मदत कधी मिळणार \nनाईटलाईफवरुन सोयीस्कर राजकारण केलं जातंय का \nपानसरेंवरील हल्ल्याच्या तपासात गती का येत नाही\nगारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई द्यायला सरकार अपुरं पडतंय का\nमोदी-पवार भेटीचा अर्थ काय\nदिल्लीतल्या पराभवामुळे राज्यात भाजप अडचणीत आलाय का\nएक्झिट पोल्सनी वर्तवलेलं भाकित खरं ठरेल का \n100 दिवसातली देवेंद्र सरकारची कामगिरी समाधानकारक आहे का\nपेट्रोल- डिझेल स्वस्त न करण्यामागे सरकारची धोरणी भूमिका आहे का\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7685", "date_download": "2019-06-16T11:22:44Z", "digest": "sha1:A74OJB37GC3RL7WFYLFL7Y2QN6FJDANV", "length": 15993, "nlines": 89, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nरस्ते अपघात आणि सुरक्षा\nवाहन आणि अपघात व त्यातून होणारे मृत्यू यावर एकच उपाय तो म्हणजे खबरदारीचा, 4 ते 10 फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख.....\nवाहन संख्या वाढणे आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढणे सातत्याने सुरुच आहे. ज्या गतीने वाहन संख्या वाढत आहे, त्याच गतीने रस्ता सुरक्षा ही अधिक गंभीर समस्या बनत आहे. तांत्रिक बिघाडाने होणारे अपघात आपण समजू शकतो मात्र ज्यावेळी मानवी स्वभावातील दोषांमुळे अपघात होतात त्यावेळी जरा विचार करावा असे सांगावेसे वाटते.\nभारतात होणाऱ्या अपघातांचा अभ्यास केला तर आकडेवारी सांगते की, प्र���णघातक ठरणाऱ्या सर्व अपघातांमध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण अधिक आहे. सुरक्षा मानके आणि सुरक्षा उपायांचे पालन न केल्याने हे अपघात होतात असेही निदर्शनास आले आहे.\nदुचाकी ही केवळ 2 जणांसाठी असणारी व्यवस्था आहे. मात्र हल्ली दुचाकीवर तीन जण जाताना आपणास दिसतील. हे नियमांचे सर्रास उल्लंघन आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. परिणामी अपघात झाल्याच्या स्थितीत मरण पावणाऱ्यांची संख्या वाढते.\nदुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे असा कायदा आहे. शहरी भागात वाहन चालवताना गतीमर्यादा कमी नाही. त्यामुळे शहरी भागात वाहन चालवताना हेल्मेट वापरावे की नाही यावर सातत्याने वाद चालू असतात. मात्र या वादात न पडता हेल्मेट घातले तर कोणतेही नुकसान नसून फायदाच आहे. कारण अपघात झाल्याच्या स्थितीत किमान प्राण वाचण्याची खात्री राहते. अपघात डोक्याला अर्थात मेंदूला इजा झाल्याने प्राण जाण्याचा धोका सर्वाधिक असतो.\nमहामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट आवश्यक आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवावी. वाहन चालवतांना रस्त्यांच्या डाव्या कडेने वाहन चालवावे जेणेकरुन मागील बाजूने येणारे वाहन धडकण्याचा धोका टाळता येतो. हायवेवर दुचाकी चालवताना आपण हेडलाईट सुरु ठेवावा, होय दिवसाठी हेडलाईट सुरु ठेवावा असा नियम अमेरिकेत आहे. या मानकाचा वापर आता आपल्या देशातही सुरु झाला आहे.\nसुरक्षा मानके निर्धारित करण्यापूर्वी त्यावर अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातूनच त्याला नियमांमध्ये बदलले जाते त्यामुळे जी सुरक्षा मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्याचे आपण पालन करायलाच हवे असे निश्चितपणे सांगता येते. सुरक्षित रहा..... इतरांनाही सुरक्षित ठेवा....\n\" सडक सुरक्षा- जीवन रक्षा \"\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\n'तिबेट टू मासोद व्हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nवाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा\nकिष्टापूर येथे अपघातात जखमी झालेल्या इसमासाठी धावले यु.कॉ. मुलचेरा चे तालुकाध्यक्ष शुभम शेंडे\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यावा : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\nदंतेवाडा येथील चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nकमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेले रूग्णालयात\nएसडीओंच्या आदेशानंतर ‘त्या’ मुलीचे पुरलेले प्रेत काढून शवविच्छेदन\nसरकारी नोकरभरतीतील दिव्यांगांना ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारची मंजुरी\nदुचाकी चोरटा शिर्डी पोलीसांकडुन जेरबंद , तीन लाखांचा मुदेमाल जप्त\nजखमी अवस्थेत आढळून आलेल्या ‘हिमालयीन ग्रिफन’ जातीच्या स्थलांतरीत गिधाडाला केले निसर्गमुक्त\nमंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा पुरावा : मुख्य सचिव दिनेशकुमार जैन\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\n'बीएसएनएल' चे वाय-फाय हॉटस्पॉटसाठी चार प्लान्स, १९ रुपयांत ग्राहकांना मिळेल २ जीबी डेटा\nमरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार\nविदर्भात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज\nदहा कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क\nबल्लारपूर पेपरमिल मधील मृतक कामगाराचे शव मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हलविले\nगोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात\n२८ लाख २८ हजाराच्या मुद्देमालासह जप्त : आरोपीस अटक\nवाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ होणार नाही\nछत्तीसगड मध्ये १० नक्षल्यांचा खात्मा : घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त\nदराची जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक, नक्षली साहित्य जप्त\nअखेर वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारताकडे सोपविले\nवीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nकाँग्रेस पक्षात परिवारवाद आहे, मात्र भाजपा हाच एक परिवार आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nचंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह इतरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nप्रसुतीनंतर महिलेच्या पोटात ठेवले बॅन्डेज आणि कापसाचे गोळे, महिला व बाल रूग्णालयातील प्रकार\nडीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ , राज्य भरातून केवळ अडीच हजार अर्ज\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nगट्टा बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी\nदुचाकी अपघातात मुक्तीपथ चा कोरची येथील उपसंघटक ठार, मृतकाचा ७ एप्रिल ला होता विवाह\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nसंघटीत होऊनच दारूमुक्ती साध्य होईल : डॉ. राणी बंग\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाच्या यशात गडचिरोली जिल्हयाचा सिंहाचा वाटा\nकेंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार बनविण्यासाठी विरोधक कर्नाटक फॉर्म्युला वापरणार\nआयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर : २३ मार्च ला उद्धाटनीय सामना\nक्रुझर ची दुचाकीला धडक , पुतण्या ठार, काका जखमी\nबैलगाडीने रेती वाहतूक करीत असल्याची माहिती देतो म्हणून मारहाण करणाऱ्या चार आरोपींना कारावास\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदाराचा मृत्यू, पाच पोलीस शहिद\nआचारसंहितेचा धाक दाखवून सराफाला लुटले, चार पोलीस बडतर्फ\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nमासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू, भयभित झालेल्या मित्रांनी लावली मृतदेहाची विल्हेवाट\nविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही : राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा\nभाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+07568+de.php", "date_download": "2019-06-16T11:45:34Z", "digest": "sha1:LOKQIWVNU3BB4I6LQBEYRDLEDL4UAYQC", "length": 3506, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 07568 / +497568 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 07568 / +497568 (जर्मनी)\nआधी जोडलेला 07568 हा क्रमांक Bad Wurzach-Hauerz क्षेत्र कोड आहे व Bad Wurzach-Hauerz जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Bad Wurzach-Hauerzमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्य�� देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bad Wurzach-Hauerzमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497568 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBad Wurzach-Hauerzमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497568 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497568 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-248533.html", "date_download": "2019-06-16T11:14:21Z", "digest": "sha1:LACXP6RXIIYVMBOF5JIWENXEKW7NY4XE", "length": 15574, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'वन्स मोअर' सिनेमाच्या कलाकारांशी गप्पा", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उ��्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\n'वन्स मोअर' सिनेमाच्या कलाकारांशी गप्पा\n'वन्स मोअर' सिनेमाच्या कलाकारांशी गप्पा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nSPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंसोबत डिनर डेट, दिशाने ट्रोलकऱ्यांना फटकारलं\nBig Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री ऐका काय म्हणाला भाईजान\nVIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट\nSPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत\nराज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी\nVIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी\nमहापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा\nरणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग\nSPECIAL REPORT : अशा सेलिब्रिटींची ह���ंमतच कशी होते\nसलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE\nSPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी\nराज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धक्का, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: संगमनेरमध्ये राजकीय संघर्ष, सुजय विखेंचे बॅनर फाडले, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nउमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\n'जेट'चं 'मुंबई-औरंगाबाद' बुकिंग ठप्प, या सोबतच इतर महत्त्वाच्या टॉप 18 घडामोडी\nराज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nVIDEO: 'हॉट' मराठवाड्यामुळे नागरिकांचे हाल, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nमोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला\nVIDEO : 'एक्झिट पोल' टि्वटवर अखेर विवेक बोलला, राष्ट्रवादीवर केली टीका\nशिल्पा पोहोचली मोहम्मद अली रोडवर, तोडला आपला डाएट प्लॅन, VIDEO व्हायरल\nSPECIAL REPORT: तापसी आणि भूमीचं अनोखं मदर्स डे सेलिब्रेशन\nSPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'\nदिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO\nअभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9449%20", "date_download": "2019-06-16T11:05:18Z", "digest": "sha1:KYPC4PGF3WPRCV7YZXFYU44TFLHPFMTS", "length": 10819, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक आरेखकाला लाचप्रकरणी कारावास\nपालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत\nबिबट्याला पळविताना केला प्रतिहल्ला, कुरखेडा तालुक्यातील खपरी येथे तीन जण जखमी\nउन्ह कडक, प्रचार थंड \nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nचक्क सैराट ची कथा उत्तरपत्रिकेत लिहून काढली़\nपुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला\nराज्यातील १७ लाख ८१३ विद्यार्थी उद्यापासून देणार दहावीची परीक्षा\nअपर आयुक्तांनी घेतला राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा\nजांभुळखेडा घटनेसाठी माहिती पुरविणाऱ्याचे नक्षल्यांनी मानले आभार \n८ व ९ जून रोजी नागपुरात भारतीय संविधान साहित्य संमेलन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार\nसाखरा जवळ झाड कोसळल्याने गडचिरोली - नागपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली\nखाजगी शाळांच्या गुरुजींची वर्गतुकड्या टिकविण्यासाठी धडपड\nप्रतिकूल परिस्थितीवर मात करून कर सहायक पदाच्या परीक्षेत रामय्यापेठा येथील रेणुका महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातून १७ व्या क्रमांक�\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे निधन\n'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये 'भाई - व्यक्ती की वल्ली' च्या टीमसोबत रंगणार अस्सल गप्पा\nपुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार दहशतवाद्यांचा खात्मा\nशिर्डीत समाधी शताब्दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा : सीइओ रुबल अग्रवाल\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\n��डचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nआयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती\nशासनाच्या योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करा : खा. अशोक नेते\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \nगडचिरोलीच्या मोहा लाडूने मेळघाट मधील महिला झाल्या मोहित\nपंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nवीज खंडित झाल्यामुळे मेडिकलमध्ये होणारा मोठा अनर्थ टळला : ‘पीआयसीयू’ मधील पाच बालके वाचली\n'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधी यांना पुन्हा माफी मागण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ\n७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिसूचनेनंतरही नियुक्तीचे आदेश नाही\nमुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदाची पोटनिडणूक जाहिर\nजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी\nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\nभरधाव ट्रक ने घेतला अचानक पेट : कांद्याच्या ३५० गोण्या जळून खाक\nविज्ञान कथेवर आधारित 'उन्मत्त' २२ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nकोराडी येथील महाजनको तील सिनियर सेक्युरिटी विरूध्द ५ हजारांची लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल\nचार महिन्याचे मानधन रखडल्याने एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक : २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी\nभांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत : डॉ.अभय बंग\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\n'रेडू' नंतर आता 'रापण'\nपुराडा - रामगड मार्गावर दोन दुचाकींची धडक, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nआजपासून प्रारंभ होणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nचंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले विरुद्ध १५ हजार रुपये लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/i-phone/", "date_download": "2019-06-16T10:42:39Z", "digest": "sha1:ZQP33L4HPSTLW55AH3WB7JCL6AOMGTMZ", "length": 6888, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "i-Phone Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय \nएखादी वस्तू मर्यादित आहे म्हणजे ती संपण्याच्या आधी आपल्याला ती मिळायला हवी म्हणून त्यावर उड्या पडायला लागतात.\nतुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत\nबूटांच्या बाजूच्या भागामध्ये २ छिद्रे देण्यात आलेली असतात. काही लोकांना ते स्टाइल म्हणून दिलेली असतात, असे वाटते.\nकाम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं\n5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजेत \nछ. शिवाजी महाराजांच्या चातुर्याची अशीही कथा – इंग्रजांच्या हातावर तुरी\nआता एकाच ठिकाणी बघायला मिळणार जगातील ७ आश्चर्य, तेही आपल्या भारतात\nकिडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते \nही माहिती वाचा आणि स्वत: सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट वाचायला शिका \nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य\nआपल्या आवडत्या “टेडी बेअर” च्या जन्माची कथा\nनिवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील\nबुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nभारतात नोटा कश्या तयार होतात खराब नोटांचं काय करतात खराब नोटांचं काय करतात\nव्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम घेऊन येत आहेत काही भन्नाट फीचर्स\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nनिरागस, निरपेक्ष प्रेमाची परिभाषा शिकवणारा, प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा “ऑक्टोबर”\nह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय\nवेश्यागमन की बलात्कार : विकृतांच्या मेंदूत ही चॉईस असते का\nआयुर्वेदाच्या पंचामृतापैकी एक ‘दही’ : आहारावर बोलू काही – भाग १\nया मुस्ल���म पुजाऱ्याने ४० वर्षांच्या अखंड भक्तीने पावन केलंय आसामातील एक ‘शिवमंदिर’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=2656", "date_download": "2019-06-16T10:31:33Z", "digest": "sha1:3N6NP5KSORJ2USC7EUTEVZ64T5NICP2N", "length": 27115, "nlines": 132, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या विरोधात असंतोष | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्���ांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » पाठपुरावा » डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या विरोधात असंतोष\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या विरोधात असंतोष\nडहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर 2017 रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आल्याने पूर्ण निवडणूक कार्यक्रमाचा बोजवारा उडला आहे. लोकांना ऑनलाईन प्रक्रीयेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने नगरसेवकपदासाठी एकही अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकला नाही. राजकीय पक्षांनी कसरत करुन उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेतले असले तरी अनेक पक्षीय उमेदवारांना या गोंधळाचा फटका बसला व निवडणूक लढविण्यापासून ते वंचीत राहीले आहेत. यातून निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्यावर मनमानीपणाचा आरोप केला जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.\nडहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 13 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र लोकांना या प्रक्रीयेबाबत माहिती नसल्याने 23 नोव्हेंबर पर्यंत एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. डहाणू सारख्या ग्रामीण भागात खंडीत होणारा विजपुरवठा, इंटरनेटचे कमकुवत जाळे आणि संगणकसाक्षरतेचे कमी प्रमाण यामुळे ही निवडणूक सर्वसामान्यांसाठी उरलीच नव्हती. यातून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कसरती करुन जसेतसे उमेदवारी अर्ज भरुन घेतले. तरीही त्यात त्रुटी राहील्याच. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी प्राप्त झालेल्या एकूण 142 नामनिर्देशन अर्जांमधून 31 अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले. या बाद अर्जांमध्ये विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी) व सईद शेख (काँग्रेस) यांचा समावेश होता.\nअनुसूचित जाती/जमातीचे उमेदवार व महिला यांना कुणीही वाली नव्हते\nया निवडणूकीमध्ये निवडणूक यंत्रणेकडून पुरसे मार्गदर्शन होत नसल्याने व लोकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास सहा��्यभूत ठरणारी कुठलीही व्यवस्था निवडणूक कार्यालयात नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुर्लक्षीत घटकांना दारोदारी भटकावे लागले. वास्तविक निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे नामनिर्देशनपत्र भरण्यास उमेदवारांना सहाय्य व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर आवश्यकतेनुसार एक किंवा अधिक मदत कक्षांची स्थापना करणे व जिल्ह्यातील सेतू, ई-सेवा केंद्र, इ. जास्त क्षमतेच्या इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी तसेच सायबर कॅफे व सीएफसी इ. ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. मात्र अशा सुविधा उपलब्ध करण्यात येथे पूर्णपणे अपयश आल्याचे निदर्शनास आले. अनुसूचित जाती/जमातीचे उमेदवार व महिला वर्ग पूर्णपणे राजकीय पुढार्यांवर अवलंबून होता.\nपहिल्यांदाच निवडणूक प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने होत असताना निवडणूक यंत्रणेकडून याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करणारी शिबीरे घेण्यात आली नाहीत. कार्यालयाबाहेर मार्गदर्शनाचे कुठलेही फलक लावण्यात आले नाहीत. 23 आणि 24 तारखेला तर निवडणूक कार्यालयाला सोमवार बाजाराचे स्वरुप आले. यामुळे कुणीही सामान्य माणूस तेथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. निवडणूक अधिकार्यांकडून रोज वेगवेगळी माहिती देण्यात येत होती. 23 नोव्हेंबर रोजी नव्याने काही प्रतिज्ञापत्रांचे नमुने देण्यात आले. यातून सर्वांनाच 24 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरावा लागला. अपवाद फक्त 2 नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांचा. उर्वरीत सर्व उमेदवारांनी 24 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केले.\nपत्रकार व माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारला.\nनिवडणूक प्रक्रीयेचे तिन तेरा वाजत असताना आपले अपयश झाकण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माध्यम प्रतिनिधींना कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारला. यामुळे पत्रकारांना आतील गोंधळाविषयी काहीही माहिती उपलब्ध होत नव्हती. हा गोंधळ बाहेर पडेपर्यंत वेळ हाताबाहेर निघून गेली होती.\nनिवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नवखेपणाचा फटका\nडहाणू नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील आंचल निमित गोयल या काम पहात असल्याने व निवडणूकांची ही त्यांची पहिलीच वेळ असल्याने निवडणूक प्रक्रीया वादात सापडली. गोयल या भारतील प्रशासन सेवेतील असल्याने अहंकाराच्��ा भावनेतून त्यांच्यात व त्यांचे सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार राहूल सारंग व मुख्याधिकारी विनोद डवले यांच्यात विसंवाद राहील्याचे चित्र होते. यातून निवडणूक यंत्रणेकडून टिमवर्कने काम झाले नाही. वास्तविक 1 एप्रिल 2017 रोजी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात इच्छुक उमेदवाराने सादर केलेल्या नामनिर्देशनपत्राची निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांच्या हाताखालील कर्मचार्यांमार्फत प्राथमिक तपासणी करण्यात यावी. प्राथमिक तपासणीत लक्षात आलेल्या त्रुटी उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात व त्रुटी दूर करण्याची त्यांना संधी देण्यात यावी. जेणेकरुन नामनिर्देशनपत्रावर उमेदवार, सूचक, अनुमोदक यांनी स्वाक्षरी करावयाचे राहून गेले असल्यास अथवा इतर काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी मिळू शकेल असे स्पष्ट केलेले असताना डहाणू नगरपरिषद निवडणूकीमध्ये उमेदवारांचे अर्ज सरसकट काहीही न तपासता स्विकारण्यात आले आणि छाननीत ते फेटाळण्यात आले. आंचल गोयल यांच्या अज्ञानाचा फटका या उमेदवारांना बसला.\nछाननीत फेटाळले गेलेल्या उमेदवारांचे अपिल\nया निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी यांना या प्रक्रीयेत 3 वेळा ऑनलाईन अर्ज भरावे लागले. या गोंधळात त्यांनी शेवटी भरलेल्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी न झाल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. असाच फटका राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार राणी पवार, भाजपचे यशवंत कडू, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली राठोड व अशा काही उमेदवारांना बसला. या सर्व उमेदवारांनी पालघर येथील अपर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर तातडीने 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक सईद शेख यांचा अर्ज 3 अपत्य असल्याचे कारण दाखवून फेटाळण्यात आला असून ते देखील अपिलात गेले आहेत.\nसईद शेख यांना 3 अपत्ये असून त्यांच्या हयात अपत्यांची संख्या 2 आहे. त्यांचे 2 रे अपत्य मृत्यूमुखी पडल्यानंतर 3 रे अपत्य जन्माला आले. सईद यांना 3 अपत्य असल्याच्या कारणाने अपात्र करावे यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केले. तथापी जिल्हाधिकार��� यांच्या निकालावर राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली असताना व आजही ही स्थगिती कायम असताना राज्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशाला केराची टोपली दाखवत आंचल गोयल यांनी 3 अपत्याचे कारण दाखवत सईद यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरवला आहे.\nPrevious: डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक पदासाठी 104 उमेदवार\nNext: डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 5 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्क��र जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/i-will-fight-anna-hazare-according-to-law-sharad-pawar/", "date_download": "2019-06-16T11:28:50Z", "digest": "sha1:JCXLTNZ4UUY6TNHWLCDHCIXRN2T3VUW7", "length": 20901, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "अण्णा हजारेंचा समाचार मी कायदेशीररित्या घेणार – खासदार शरद पवार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीन�� मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nअण्णा हजारेंचा समाचार मी कायदेशीररित्या घेणार – खासदार शरद पवार\nसमाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळगाव-बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.\nबुधवारी ठाणे येथील पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांच्याविरोधात आपण दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याच्या मानसिकतेत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत पिंपळगाव येथे बोलताना पवार म्हणाले, अण्णा हजारे म्हणतात मी साखर कारखानदारी बंद पाडली. आज येथील निफाडचा साखर कारखाना बंद झाला आहे. माझा या कारखान्याशी कोणताही संबंध नाही, मग कारखाना बंद का पडला याचं उत्तर त्यांनी द्यावं. अण्णांचा समाचार मी कायदेशीररित्या घेणार आहेच. पण आज साखर कारखानदारी बंद का पडत आहे, याचा विचारही त्यांनी करायला हवा असे पवार म्हणाले.\nकृषीमंत्री असताना काद्यांच्या भावाविरुध्द अनेक मोठी आंदोलने झाली, परंतु मी शेतकऱ्यांवर निर्यातबंदी लादली नाही.\nयावेळी पुढे बोलताना शदर पवार म्हणाले, आज देशामध्ये कांदा-टोमॅटोची चर्चा सुरू झाली तर पहिलं नाव पिंपळगावचे येते. देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशाच्या बाहेरही इथला माल जात असतो. कांद्याचे थोडे भाव वाढले तर देशभरासहीत दिल्लीतही अस्वस्थता पसरते. निर्यात बंदी, जीवनावश्यक गोष्टीत कांदा ठेवा असे सांगितले जाते. मी कृषीमंत्री असताना कांद्याच्या भावाविरोधात असेच आंदोलन केले गेले, मात्र काही झालं तरी मी निर्यात बंदी लादणार नाही, असा निर्णय दिला. आज कांदा,टोमॅटो, केळी सर्वच फळ-भाज्यांचे भाव घसरले आहेत. शेतकऱ्याला उत्पादन खर्चही त्यात काढता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे यावेळी .पव���र यांनी सांगितले\nनोटाबंदीनंतर देशवासियांनी आधी स्वागत केले. पण त्यातली खरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं घबाड निघतंय म्हणून लोक खुष होते.\nजनधन खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, असे आश्वासन पुर्ण करतील अशी आशा जनतेला होती. काळा पैसा आणायला मोदी वाजतगाजत स्विर्त्झलँडला गेले मात्र तिथून हात हलवत परत यावे लागले होते. म्हणून हा नोटबंदीचा निर्णय घेऊन जनतेचे लक्ष वळवले गेले. नोटबंदीनंतर चार-पाच दिवस सहकारी बँकांनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यानंतर सहकारी बँकाच्या नोटा घेणार नसल्याचा आदेश निघाला. तोपर्यंत ८ हजार ६०० कोटींची रक्कम जमा झाली. त्याचे व्याज चालू झाले. पण रिझर्व्ह बँकेने नोटा घ्यायला नकार दिल्यामुळे सहकारी बँका अडचणीत आल्या. सुप्रीम कोर्टाने सहकारी बँकेच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देऊनही सरकारने त्या नोटा घेतलेल्या नाहीत. लोकांचा पैसा लोकांच्या गरजेनुसार न काढता सरकार अमुक-तमुकच काढा असा आदेश देत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.\nखोटा नोट्या छापणारे कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना फासावर लटकवा.-\nखोटा नोट्या छापणारे आमच्यात असतील-नसतील तर त्यांना फासावर लटकवा, त्यांना योग्य तो धडा शिकवा, असं सरकारला मी सांगितले आहे. नोटा छापणारे लोक घातक असून कोणत्याच पक्षात असे लोक असता कामा नये, असे माझे मत आहे. नोटाबंदीमुळे उद्योगातून कामगार कपात होत आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे. छोट्या उद्योजकांना जास्त झळ पोहोचलेली आहे. याचा एकत्रित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\nनोटांबदीची सर्वाधिक धास्ती भाजपाच्या खासदारांना\nनोटाबंदी नंतर सर्वाधिक काळापैसा भाजपाशी निगडीत लोकांकडे सापडला असून आता सोनं तपासण्याची वेळ आली तर ही आमची अखेरची खासदारकी असेल, असे भाजपचे खासदार खासगीत येऊन सांगत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.नोटाबंदीच्या बाबतीत आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. लोक सध्या गप्प आहेत म्हणजे ते वेडे नाहीत. आणीबाणीच्या वेळेला लोकं अशीच गप्प होती आणि निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आज घेतलेला निर्णय हा नोटबंदीचा आहे की नसबंदीचा, हे मतदानाला गेल्यावरच लोक ठरवतात असे पवार म्हणाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाच राज्यातील निवडणुकांचा तारखा जाहीर,११ मार्चला होणार मतमोजणी\nपुढील‘जय मल्हार’मध्ये खंडेरायाच्या ‘टाका’मागची गोष्ट उलगडणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/pm-narendra-modi-haryana-kurukshetra/", "date_download": "2019-06-16T10:36:55Z", "digest": "sha1:QRQH4DK5U3Z26NJHWUBUZLJ7YYAEQUWN", "length": 14105, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "Modi ‘जे भ्रष्ट त्यांनाच मोदींमुळे कष्ट’, विरोधकांवर पंतप्रधानांचा हल्लाबोल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -��ुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nModi ‘जे भ्रष्ट त्यांनाच मोदींमुळे कष्ट’, विरोधकांवर पंतप्रधानांचा हल्लाबोल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हरयाणा दौऱ्यात आहे. कुरुक्षेत्रात पंतप्रधान मोदींनी विरोधक व महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला. जे लोक भ्रष्ट आहेत त्यांनाच मोदींमुळे कष्ट होत आहेत, असा टोला पंतप्रधानांनी लगावला. तसेच यावेळी मोदींना महाआघाडीचा उल्लेख पुन्हा एकदा महाभेसळ असा केला.\nमहाभेसळीत दिसणारे सर्व लोक तपास यंत्रणा आणि न्यायालयाला धमकी देण्यात गुंतले आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी आतापर्यंत सत्ताकाळात केलेल्या कामाचा उल्लेख के���ा. तसेच युरोपमध्ये एक अशी जागा आहे की जेथे पर्यंटक घराबाहेर रंगवलेल्या भिंती पाहण्यासाठी जातात, परंतु एक दिवस असा येईल की हिंदुस्थानातील एका गावात शौचालयांवर रेखाटलेले चित्र इतके सुंदर असतील की ते पाहण्यासाठी जगभरातून लोक येतील, असे ही मोदी यावेळी म्हणाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबळीराजाला मदत करण्यासाठी आलो आहे – आदित्य ठाकरे\nपुढीलजालन्यात येथे बैलगाडी विहिरीत पडून एकाचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/rahul-gandhi-vs-rahul-gandhi-2-in-wayanad-and-1-gandhi-will-contest-the-lok-sabha-elections/45284", "date_download": "2019-06-16T11:38:08Z", "digest": "sha1:EPY4VA374ADLOKE5Z5FELYUHOFKSD4I7", "length": 6629, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ 'राहुल गांधी' तर १ 'गांधी' निवडणुकीच्या रिंगणात | HW Marathi", "raw_content": "\nआज संध्याकाळी जाहीर होणार नव्या १३ मंत्र्यांची…\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nवायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nवायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात\nनवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ एप्रिल) केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वायनाडमधून राहुल गांधी यांच्या विरोधात तीन उमेदवार आहेत. त्या तिघांचे ही नाव राहुल यांच्या नावाशी मिळते जुळते आहे.\nवायनाडमधून के. ई. राहुल गांधी, त्रिसूरचे के. एम. शिवप्रसाद गांधी आणि अगीला इंडिया मक्कमल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के. के. राहुल गांधी हे तिन्ही गांधी निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार आहे. यांच्या मिळत्या-जुळत्या नावांमुळे निवडणुकीवर परिणाम पडण्याची शक्ता वर्तवली जाते आहे.\nज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश\nKumar Ketkar on congress manifesto | कुमार केतकर यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा जाहीरनामा \nदुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब\nगरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार\nप्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात लढणार \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-krushisevak-bharti-2019/10683/", "date_download": "2019-06-16T11:25:53Z", "digest": "sha1:JZ47OZX2NWMKYTXVYRERUSXWG2UQ6EBQ", "length": 6044, "nlines": 97, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी सेवक पदांच्या १४१६ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी सेवक पदांच्या १४१६ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी सेवक पदांच्या १४१६ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकृषी सेवक पदाच्या एकूण १४१६ जागा\nअमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये तसेच दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्ण सवलत.)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या ४०५ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या २८७ जागा\nपुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ३३ जागा\nनवोदय विद्यालय समिती मार्फत कंत्राटी शिक्षक पदाच्या ३७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/threat-to-chief-officer-of-malvan-nagar-palika-by-tehsildar/", "date_download": "2019-06-16T11:27:12Z", "digest": "sha1:VWDHKLBH74KNMCHE43HCFT6TUTYRZQFX", "length": 15320, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nमालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध\nमालवणचे तहसीलदार समीर घारे यांनी गुरुवारी दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत धमकी दिल्याची तक्रार पालिका मुख्याधिकारी रंजना गगे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या��डे केली होती. त्याचा तीव्र निषेध शुक्रवारी नोंदविण्यात आला. नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक व पालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विरोधात घोषणा देत तहसीलदारांचा निषेध केला.\nएका गुन्ह्यात पालिकेतील दोन कर्मचारी शासकीय पंच म्हणून देण्याची मागणी तहसीलदार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र केंद्र शासनाची स्वच्छ सर्वेक्षण टीम मालवणात आल्याने नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त कर्मचारी नसल्याने पंच तातडीने उपलब्ध करणे शक्य झाले नव्हते. या संदर्भातील खुलासा ऐकल्यानंतर तहसीलदार प्रचंड चिडले आणि त्यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचे मुख्याधिकारी गगे यांनी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते. ही माहीती कळताच सर्वत्र तहसीलदारांच्याविरोधात तीव्र वातावरण निर्माण झाले.\nमालवण नगरपरिषद प्रवेशद्वार येथे शुक्रवारी आजी, माजी नगरसेवक व पालिका कर्मचारी एकत्र आले आणि तहसीलदार समीर घारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच निषेध नोंदवण्यात आला.\nयावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती गणेश कुशे, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, नगरसेविका सेजल परब, ममता वराडकर, शिला गिरकर, तृप्ती मयेकर यासह पालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पैसे\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nकुडाळमध्ये पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर ���र्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://adiyuva.wordpress.com/category/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T11:40:11Z", "digest": "sha1:5PCAJPRKMTB6FXRLOIMPWLKETFFUAB2J", "length": 6504, "nlines": 74, "source_domain": "adiyuva.wordpress.com", "title": "आदिवासी कला | AYUSH", "raw_content": "\n‘वारली’ नाही जगली पाहिजे\n‘वारली’ नाही जगली पाहिजे [ Sunday, March 04, 2007 05:52:31 pm]’ कम् लति या सा कला’ म्हणजे जी आनंद देते ती कला, अशी कलेची व्याख्या केली जाते. कला म्हणजे सौंदर्य, संस्कृती, राग, आनंद, लोभ, तिरस्कार, सुखदु:ख, वेदना या सर्व भावना कलेतून व्यक्त करता येतात. प्रत्येक कलेचा जन्म हा कोणत्या ना कोणत्या संस्कृतीतून होत असतो. अशीच ठाणे जिल्ह्याला परंपरेने लाभलेली आणि आजतागायत जतन केलेली कला म्हणजे ‘वारली’ चित्रकला होय. वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर जगातील सर्वात महत्त्वाची चित्रशैली आहे. संस्कृती, रूढी, परंपरा आणि कर्मकांड या माध्यमातूनच वारली मूलनिवासी चित्रशैली उदयास आली आहे. ही चित्रशैली टिकवणं एक साधनाच आहे. ज्या प्रमाणे सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे. त्याचप्रमाणे वारली चित्रशैली ही संस्कृती मानली जाते. फार पूवीर्पासून सामूहिकरित्या राहिल्याने समूहशक्तीचे महान दर्शन या संस्कृतीतून दिसून येतं. उंबरगाव, डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, वाडा या तालुक्यातील दूरवरची गावं पाहता आजही परंपरागत निवारे दिसून येतात. अधिवासी म्हणजे मूलनिवासी, गाव-पाड्यातील बहुसंख्य लोक गटागटाने राहतात. त्यांच्या झोपड्यांची रचना पाहता आजही परंपरागत तिथे कमालीची स्वच्छता दिसून येते. बहुधा बरीच घरं, थोड्या उंचावर बांधलेली आढळतात. तर खिडक्या या काही कारव्या काढून तयार केलेले हवेचे झरोके, वर पळसाची पान पेंढा लाऊन छप्पर कयार करतात. या कुडामातीच्या घराच्या भिंतीवर आपल्याला वारली चित्रशैलीची विविध अंग दिसून येतात. प्रत्येक चित्रामध्ये विविध सण, उत्सव, सोहळा याचं चित्रण येतं. यातून त्यांची सांघिक भावना दिसून येते. प्रत्येक कला जन्माला येण्यास काही तरी कारण असतं. इजिप्शियन संस्कृतीत मरणोत्तर जीवनाला महत्त्व देऊन इथे कला जन्मास आली तर रोमन कला जीवन सुखकर होण्यासाठी जगासमोर आली तर वारली चित्रशैलीत या दोन्ही संस्कृतीचा मिलाप दिसून येतो. कारण वारली चित्रकला ही ऐहिक जिवनाचं आणि मरणोत्तर जीवनाचं संगम रूप आहे. वषोर्नुवषेर् चालत आलेली वारली चित्रशैली जपण्याचे प्रयत्न होत आहेत. अनेक आर्ट्स कॉलेजमध्ये या चित्रशैलीचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. श्रीपाद भोसले\nFiled under आदिवासी कला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95-2/", "date_download": "2019-06-16T11:52:53Z", "digest": "sha1:2C2B4QPG4ZWASPP56DBK4MZTM5B73RYM", "length": 11500, "nlines": 119, "source_domain": "blog.madguy.co", "title": "संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदने दहशतवादी वित्त पुरवठा करण्याविरुद्ध ठराव मंजूर केला - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi International News संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदने दहशतवादी वित्त पुरवठा करण्याविरुद्ध ठराव मंजूर केला\nसंयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदने दहशतवादी वित्त पुरवठा करण्याविरुद्ध ठराव मंजूर केला\n28 मार्च 2019 रोजी युनायटेड नेशन्स सिक्योरिटी काउन्सिलने (UNSC) सर्वत्र दहशतवादी गटांच्या निधीची दडपशाही करण्याचा सर्वसमावेशक प्रस्ताव मंजूर केला.\nठरावाचे ठळक मुद्दे :\n• “दहशतवादाच्या वित्तपोषणावर कारवाई करण्यावर उपाययोजना 2462” स्पष्टपणे नमूद करते की सर्व सदस्य राष्ट्रे दहशतवादी गटांना किंवा वैयक्तिक गुन्हेगारांना आर्थिक निधी देण्याविरुद्धकायदे आणि नियम स्थापन करणे निश्चित करतील.\n• ठराविक सहकार्याने आणि दहशतवादविरोधी लक्ष्यित प्रयत्नांसाठी संकलित दस्तऐवज तयार करण्यासाठी या सर्व रिझोल्यूशनमध्ये सर्व मागील ठराव एकत्रित केले आहेत.\n• सदस्यांना वित्तीय बुद्धिमत्ता युनिट तयार करण्यासाठी देखील निर्देशित केले आहे.\n• संयुक्त राष्ट्रसंघाच्या मसुदा कार्यान्वित करण्यात अयशस्वी झाल्यास सदस्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मंजुरीचा सामना करावा.\n• अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये दहशतवादी गटांच्या निधीचा प्रवेश स्पष्टपणे दर्शविला जातो तेव्हा, हा कायदेशीर किंवा गैरकानूनी असा एक गंभीर काळ असतो. पुलवामाचा दहशतवादी हल्ला हे याचे ताजे उदाहरण आहे ज्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका आत्मघाती बॉम्बहल्ल्यात भारतीय सैन्याचे 40 सीआरपीएफ कर्मचारी मृत्यू पावले.\n• सध्या, FATFनुसार, दहशतवादी वित्तपुरवठा ज्यामध्ये बांधकाम, औषध तस्करी आणि अगदी वापरलेल्या कारांचे व्यापार समाविष्ट आहे याविरुद्ध दोन तृतीयांश सदस्य राष्ट्र कायदेशीर कारवाई करीत नाहीत .\nयूएन ऑफिस ऑफ काउंटर-टेररिझम (UNOCT) साठी दिशानिर्देश :\n• हा ठराव दहशतवादी वित्त दडपशाही करण्याचे मार्ग ओळखण्यात प्रमुख भूमिका बजावण्यासाठी जागतिक दहशतवादाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 2017 मध्ये स्थापन झालेल्या यूएन ऑफिस ऑफ काउंटर-आतंकवाद (यूएनओसीटी) चे निर्देशन करते.\n• व्लादिमीर इवानोविच व्होरोंकोव्ह, आतंकवादविरोधी युएन ऑफिसच्या अंतर्गत महासचिव यांनी दहशतवादविरोधी लढा देण्यासाठी संस्थेसाठी तीन प्राधान्य क्षेत्र ओळखले आहेतः\n– बुद्धिमत्ता सामायिकरण, जोखीम मूल्यांकन आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्भूत करण्यासाठी UNOCT चे लक्ष केंद्रित करणे\n– व्यापक दृष्टीकोन प्रणाली-व्यापक जागरूकता वाढविणे आणि विकास\n– फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ), जी एक आंतर-सरकारी संस्था आहे जे मनी लॉंडरिंग, दहशतवादी वित्तसंस्था आणि आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्थेच्या अखंडतेशी संबंधित धोक्यांशी निगडित मानके ठरवते.\nयूएन ऑफिस ऑफ काउंटर-टेररिझम (UNOCT) :\n• जून 15, 2017 रोजी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने यूएन ऑफिस ऑफ काउंटर-टेररिझम स्थापन करण्यास मान्यता दिली.\n• जागतिक विरोधी-दहशतवाद धोरणाची अंमलबजावणी करणार्या सदस्य राज्यांना मदत करण्यासाठी आमसभेचे प्रस्ताव 71/291 ने संस्थेची स्थापना केली.\n• रशियन फेडरेशनचे व्लादिमीर इवानोविच व्होरोंकोव्ह 21 जून 2017 रोजी कार्यालयाचे सरचिटणीस म्हणून नियुक्त ��ाले होते.\n• संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक दहशतवाद-विरोधी धोरणाची संतुलित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी 38 जागतिक वैश्विक-दहशतवाद समन्वय समन्वय कॉम्पॅक्ट टास्क फोर्स घटकांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी कार्यालय कार्यरत आहे.\nजागतिक बालपण निर्देशांक – भारत 176 देशांपैकी 113 क्रमांकावर\nनवीन लिंग समानता निर्देशांकानुसार भारत 129 देशांमध्ये 95 व्या क्रमांकावर आला\nIMD जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2019 मध्ये भारत 43 व्या स्थानावर\nआशियाई कबड्डी स्पर्धेसाठी ‘अभिलाषा म्हात्रे’ कर्णधार\nमहेश कुमार जैन आरबीआई के डिप्टी गवर्नर नियुक्त\nउत्कृष्ट प्रदर्शन के लिए टाटा स्टील को 25वीं प्रधानमंत्री ट्रॉफी मिली\nसाल-वर्क झ्युड यांची इथियोपियाच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/at-marriage-ceremony-bulls-made-ceos-15-people-injured-282726.html", "date_download": "2019-06-16T10:59:55Z", "digest": "sha1:DXPUM7XGJUCIPUPWLKEPYJIIAWF5FTJU", "length": 12689, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नववधूच्या मांडवात बैलजोडीचा धुमाकूळ, 15 जण जखमी", "raw_content": "\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nनववधूच्या मांडवात बैलजोडीचा धुमाकूळ, 15 जण जखमी\nदेवळा तालुक्यातील कुंभार्डे इथे आज सकाळी मांडवाचा कार्यक्रम सुरू असताना बैलजोडी उधळल्याने नववधूच्या भावासह १२ ते १५ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत.\nकुंभार्डे, 20 फेब्रुवारी : देवळा तालुक्यातील कुंभार्डे इथे आज सकाळी मांडवाचा कार्यक्रम सुरू असताना बैलजोडी उधळल्याने नववधूच्या भावासह १२ ते १५ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.\nकुंभार्डे येथील दादाजी विष्णू केदारे यांच्या कन्येचा उद्या विवाहसोहळा आहे. त्यानिमित्त आज मांडवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी वाजत गाजत मांडवाची बैलजोडीने मिरवणूक निघत होती. यादरम्यान, बँडच्या आवाजाने बैलगाडीचे दोन्ही बैल उधळले. यादरम्यान, बैलगाडीच्या पुढे चालत असणारा नववधूचा भाऊ राहुल यांच्यासह इतर १२ ते १५ नातेवाईक आणि भाऊबंद गंभीर जखमी झाले. ज���मींना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/shirur-maval-shivajirao-adhalrao-shrirang-baranane-declared-the-shiv-sena-bjp-alliance-candidate-91489/", "date_download": "2019-06-16T10:46:31Z", "digest": "sha1:L4VNE7QFVYCMD7BO3JYZFM3CCCYYHXQM", "length": 7188, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shirur, Maval: शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांना जाहीर - MPCNEWS", "raw_content": "\nShirur, Maval: शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांना जाहीर\nShirur, Maval: शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांना जाहीर\nएमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची शिरूरची उमेदवारी विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळची विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना आज (शुक्रवारी) जाहीर झाली आहे. शिवसेनेने 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.\nशिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव-पाटील सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यांची ही चौथी निवडणूक आहे. आढळराव निवडणुकीला सज्ज झाले असून त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आढळराव आणि कोल्हे यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.\nमावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुस-यावेळी शिवसेनेकडे आहे. मावळावर तिस-यांदा भगवा फडकाविण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. त्यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचिवल्या. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बारणे आणि पवार यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.\nDehugaon: एकाचवेळी श्रीरंग बारणे अन् पार्थ पवार तुकोबारायांच्या चरणी\nDehugaon: ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास लाखों वैष्णवांची उपस्थिती\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/politics/political-mudslide-hingoli/", "date_download": "2019-06-16T11:50:26Z", "digest": "sha1:ME646BBLQRSLARFRBIOPYQPVHUM2O7GT", "length": 33339, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Political Mudslide In Hingoli | हिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहा पाकिस्तानी क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेच्या प्रेमात झाला होता वेडा किडनॅप करण्याचीही होती तयारी\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकर��ाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे \nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे \nAll post in लाइव न्यूज़\nहिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार\nPolitical mudslide in Hingoli | हिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार | Lokmat.com\nहिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार\nलोकसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता प्रचाराला खरी गती आली आहे.\nहिंगो���ीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार\nलोकसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता प्रचाराला खरी गती आली आहे. कमी दिवस हाती राहिल्याने उमेदवार, त्यांचे नातेवाईक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. प्रमुख पक्षांची एकेक मोठी सभाही झाली आहे. राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने आता टक्कर आणखी काट्याची होणार असल्याचे चित्र आहे.\nहिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन्ही प्रमुख उमेदवार नवीन असल्याने त्यांचा कार्यकर्त्यांशी सूर जुळायलाच पहिले काही दिवस लागले. शिवसेनेचे हेमंत पाटील व काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यातच आता काट्याची लढत दिसू लागली आहे. त्यातही प्रचारयंत्रणा राबविताना सुरुवातीला काँग्रेसचे तेवढे नियोजन दिसत नव्हते. दुसरीकडे शिवसेनेची यंत्रणा मात्र नियोजनबद्ध राबविली जात आहे. आता दोन्हीकडेही नियोजनबद्ध प्रचार सुरू झाला आहे. गटातटाच्या भिंती गळून पडल्या आहेत. सोबत राहूनही कोण दगाफटका करेल, याची काहीच शाश्वती नाही. मात्र, कोणालाही दूर सारण्याची ताकद उमेदवारांत तरी नाही.\nआतापर्यंत केवळ कुणी उमेदवार दलबदलू, कुणी बाहेरचा तर कुणी कमकुवत असल्याचीच चर्चा होती. आता मात्र मोदी फॅक्टरही जाणवत असून, सेनेचा त्यावरच भर आहे. तर काँग्रेस या फॅक्टरमुळे झालेल्या नुकसानीची माहिती सांगून मतदारांना साद घालत आहे. दोन्हींकडूनही जोरदार राजकीय चिखलफेक होत आहे. यात मतदारांचे मनोरंजन होत आहे. सेनेसाठी पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीसाठी धनंजय मुंडे यांची सभा झाली. सुरुवातीला काँग्रेस एकतर्फी मैदान मारणार, असे निर्माण झालेले चित्र आता सेनाही गर्दी खेचू लागल्याने धूसर होत चालले आहे. त्यात वंचित आघाडी व बसपामुळे काय गोंधळ होतो, याचे वेगळे कोडे आहे.\nवंचित आघाडीच्या मोहन राठोड यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतल्या.\nपुढील टप्प्यात आणखी मोठ्या नेत्यांच्या सभांचा फड रंगणार आहे. बसपाचाही एकखांबी तंबू डॉ. दत्ता धनवे राबवित आहेत. एक-दोन वगळता इतर पक्षीय अथवा अपक्ष उमेदवारांचा प्रचारात कुठे पत्ता नाही. त्या-त्या भागात फिरत असल्याचे सांगितले जाते.\nभाजपचे फसवे सरकार आता जाणार आहे. जनतेचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. प्रचारात लोक हे बोलून दाखवतात. शिवसेनेनेही निष्ठावंतांना डावलून धुळ््याचे पार्सल शिवसैनिकांच्या बोकांडीवर टाकले आहे. आघाडीत मात्र सगळेजण एकदिलाने विजयासाठी झटत आहेत.\n- सुभाष वानखेडे, काँग्रेस\n>विकासासाठी जनतेला पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे, असे वाटते. शिवसेना व भाजपची सर्व मंडळी जीव ओतून काम करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्या वानखेडेंना शिवसैनिक धडा शिकविणार आहे. खा.सातवही पराभवाच्या भीतीने पळून गेले. त्यामुळे विजय निश्चित आहे.\n- हेमंत पाटील, शिवसेना\nकाँग्रेसच्या प्रचारात अनेक स्थानिक चेहरे अजूनही दिसत नाहीत. शिवाय वंचितही जोराने मैदानात उतरल्याने डोकेदुखी वाढली.\nहेमंत पाटील व त्यांच्या पत्नीने पायाला भिंगरी बांधली. तरीही कुठे सेना तर कुठे भाजपची मंडळी अजूनही जीव ओतत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमोदीजी, गोमांसावरून अखलाकला मारणारे तुमच्यासमोर प्रचारसभेमध्ये बसले होते : असदुदीन औवेसी\nराजकीय गुलामी संपली; काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा : प्रकाश आंबेडकर\nफोटोतून जाणून घ्या..खासदार डॉ.सुजय विखे यांचा प्रवास\nआजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत\nअल्पसंख्याकांचा विश्वास मिळवणे हे मुख्य आव्हान - नरेंद्र मोदी\nआमदारकी बहाल करणा-या केडगावमधूनच जगतापांना धक्का : विखेंना तब्बल ८ हजारांचे लीड\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nआम्ही कमळ चिन्हावरच लढणार - सदाभाऊ खोत\n कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणार\nमुस्लिमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपा सुस्साट; 50 टक्क्यांहून अधिक जागा खिशात\nकाँग्रेसला आणखी धक्के बसणार; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार\nहिंदी पट्ट्यात मोदी लाटेने निनादली विजयाची दुदुंभी\nलोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/bigg-boss-marathi-episod-10-highlights/", "date_download": "2019-06-16T10:57:00Z", "digest": "sha1:KVNNKYPWXIFWOWISBQFPI7BDLVYBQHKK", "length": 9484, "nlines": 79, "source_domain": "marathikalakar.com", "title": "बाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडण!तर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2", "raw_content": "\nबाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडणतर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2\n“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री\nबिचुकले वर सर्व सदस्य गेले धावून तर,पराग आणि नेहामध्ये शाब्दिक चकमक.बिगबॉस मराठी सिझन२\nबाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडणतर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2\nबिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा पहिला आठवडा तर छान गेला आणि या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याने सगळे खूश होते. वीकेंड ‘अनसीन अनदेखा’च्या वूटवरील क्लिपमध्ये काही निराळेच समोर आले आहे. त्या-त्या दिवसाचा गेमप्लान ठरवण्यासाठी दररोज एक तास द्यावा अशी चर्चा करताना पराग, किशोरी आणि रूपाली दिसत आहेत आणि वीणाही त्यांच्यात सामील झाली आहे.\nदुसरीकडे विना आणि बाप्पा आपल्याला जोरदार भांडत असतांना दिसून आले. बाप्पा तू काड्या लावतो, आगलावे पण करतोस असं वीणाचं म्हणणं होतं तर दुसरीकडे तुला जे माझ्याबद्दल बोलायचं आहे ते तू माझ्या तोंडावर बोल माघारी नको बोलत जाऊ असं बोलतं बाप्पा चांगलेच तापलेल्या अवतारात आपण पहिले. तर दुसरीकडे शिवानी, बिचुकले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळणार आहे. अभिजीत बिचुकले त्यांच्या बोलण्यातून कधी कधी गोष्टीत गंमत आणण्याचा प्रयत्न करतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे.\nआज अशीच एक गंमतीशीर गोष्ट किचनमध्ये घडणार आहे. रुपाली भोसले किचनमध्ये जेवण बनवताना कुकर मध्ये पाणी जास्त झाले आणि ते बाहेर येऊ लागले, यालाच अभिजित बिचुकले यांनी स्वत:शी जोडले कि कुकरला माझे बोलण सहन झाल नाही तर तुला कस होईल त्यावर शि��ने देखील अभिजित बिचुकले यांवर एक टोंबणा मारला कि, “तुमच्या बोलण्यावर धिंगाणा झाला तर जिथे तुम्ही बोलता काय ना काय होतं” त्यावर बिचुकले यांनी देखील शिवला उत्तर देताना म्हंटले “प्रेशर कुकर असून देखील त्याला माझे प्रेशर सहन होत नाही तर माणसांना कसं होईल \n“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री\nबिचुकले वर सर्व सदस्य गेले धावून तर,पराग आणि नेहामध्ये शाब्दिक चकमक.बिगबॉस मराठी सिझन२\nMore in बिग बॉस मराठी\n“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री\nगत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या...\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\nबिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले...\n शिवानी आणि वीणा ठरणार अपात्र\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले या, टास्क दरम्यान घरामध्ये खूप...\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\nअगदी पहिल्या दिवसापासून किशोरी शहाणे सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना...\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता दुस-या सीझनमध्ये ही...\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/chirag-patilas-sandip-patil-in-ranvir-singh-starrer-83/", "date_download": "2019-06-16T11:36:41Z", "digest": "sha1:OM4SUJ25UGYUYD7BGXFK26LCKIUGYQOY", "length": 7796, "nlines": 73, "source_domain": "marathikalakar.com", "title": "'ह्या'मराठी अभिनेत्याला मिळालं क्रिकेटर वडिलांची भुमिका साकारण्याचं भाग्य.", "raw_content": "\n‘ह्या’मराठी अभिनेत्याला मिळालं क्रिकेटर वडिलांची भुमिका साकारण्याचं भाग्य.\n‘ह्या’मराठी अभिनेत्याला मिळालं क्रिकेटर वडिलांची भुमिका साकारण्याचं भाग्य.\nहल्ली ‘एटी थ्री’ हा रणवीर सिंगचा सिनेमा बराच चर्चेत आहे. भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा ‘८३’ हा सिनेमा आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे. या संघात जे खेळाडू होते त्यांच्या भूमिका साकार करण्यासाठी सध्या कलाकारांची निवड केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमातील एका-एका क्रिकेटरच्या व्यक्तिरेखेवरुन पडदा उचलण्यात येतो आहे.\nसाहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार असून दाक्षिणात्य अभिनेता जीवा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका वठविणार आहे. पहिल्यांदाच वडिलांची कारकीर्द रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी एका अभिनेत्याला मिळत आहे कारण संदीप पाटील ‘८३’च्या क्रिकेट टीमचा महत्त्वाचा भाग होते. आणि सिनेमात त्यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे.\nआतापर्यंत जवळपास 11 मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये चिराग पाटीलने काम केले आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता ‘८३’ सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. ‘८३’ हा सिनेमा एप्रिल २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.\nप्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची” कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.\nचाहत्यांनी जिला डोक्यावर घेतलं होतं ती आर्ची आता बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा भेटीस येणार आहे. हो हो\nराधिका आपटे-नवाजुद्दिन”ह्या”सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र.\nनेटफ्लिक्स वरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’नंतर नवाजुद्दिन सिद्दीकी आणि राधिका आपटे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र...\nएका स्मार्टफोन मध्ये शूट होतोय”हा”मराठी सिनेमा.वाचा अधिक.\nएक असाही चित्रपट आहे जो मोबाईल मध्ये शूट झाला आहे असं कळलं तर\n“दादा कोंडके”हे माझे आवडते कलाकार-नवाजुद्दीन.अनुभवा त्याचा वोचमेन ते ऍक्टर प्रवास.\n‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीमने कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये हजेरी लावली. चित्रप���...\nकलाकारांचे चेहरे लपवलेलं “हे”पोस्टर कुठल्या सिनेमाचं\nशालेय शिक्षणातील शेवटचं पण अत्यंत महत्वाचं वर्ष म्हणजे दहावीचं वर्ष या तणावाखाली पालकं आणि विद्यार्थी वावरत...\nएका स्मार्टफोन मध्ये शूट होतोय”हा”मराठी सिनेमा.वाचा अधिक.\nराधिका आपटे-नवाजुद्दिन”ह्या”सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र.\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7689", "date_download": "2019-06-16T11:28:34Z", "digest": "sha1:NQHQS3QCXV6NRLDFAHYS47BI2PMJ2Y64", "length": 14819, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदारू व तंबाखूमुक्त कार्यालय ही आपली नैतिक जबाबदारी\n- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांचे प्रतिपादन\n- जि. प. मध्ये दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळा\nप्रतिनिधी / गडचिरोली : शासकीय कार्यालयांमध्ये दररोज शेकडो माणसे विविध कामांसाठी येत असतात. त्यांच्यासमोर एखादा कर्मचारी किंवा अधिकारी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असेल तर यामुळे शासनाचीच प्रतिमा मालिन होते. सामन्यांप्रती आपली काही जबाबदारी आहे. सोबतच या पदार्थांमुळे होत असलेले शारीरिक दुष्परिणाम आयुष्य उद्ध्वस्त करते हे एक डॉक्टर म्हणूनही मला सांगावेसे वाटते. त्यामुळे स्वतः व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय दारू व तंबाखूमुक्त ठेवणे ही प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व विभागांना केले.\nजि. प. मध्ये मुक्तिपथ द्वारे घेण्यात आलेल्या दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळेत ते बोलत होते. जि. प. मधील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला खर्रा सेवनाने होत असलेले दुष्परिणाम सांगणारा 'यमराजचा फास' हा लघू चित्रपट दाखविण्यात आला. मुक्तिपथ चे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी दारू व तंबाखूची शहरात होत असलेली अवैध विक्री आणि ती थांबविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. या पदार्थांमुळे शहराच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर होत असलेले परिणाम त्यांनी सांगितले. मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी दारू व तंबाखूमुक्त कार्यालयासाठी आवश्यक असलेले ११ निकष आणि कोटपा कायद्याची माहिती दिली. कार्यशाळेत पंचायत, वित्त, महिला व बालकल्याण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, सिंचन, कृषी, भूजल सर्वेक्षण, समाजकल्याण आणि संपूर्ण स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यालय दारू व तंबाखूमुक्त ठेवण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nअपघातानंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या आत्म्याला घरी नेण्यासाठी मांत्रिकाकडून रुग्णालयात पूजा\nमाहेरून पैसे न आणल्याने पत्नीची गळा चिरून हत्या : आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nतहाणलेल्या गाढवी नदीपात्रात पोहचले इडीयाडोहाचे पाणी\n'चौकीदार चोर है' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना अवमान नोटीस\nचिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nधानोरा-सोडे मार्गावर, दुचाकीची सायकलस्वारास धडक : दुचाकीस्वार जखमी\nलोकसभा निवडणुक २०१९ : गडचिरोली येथे आंतरराज्यीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला उद्योगपती रतन टाटा उपस्थित राहणार\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nअमेरिकेनं हात वर केल्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार \nएमीसॅटसह इतर देशांच्या २८ नॅनोउपग्रहांचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण\nइंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राहुल गांधी यांचा 'गरिबी हटाव' चा नारा\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nअखेर वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारताकडे सोपविले\nपर्ल्स कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी ३० एप्रिलपर्य��त ऑनलाईन अर्ज करावे\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nदेलोडातील नागरीक करत आहेत भिषण पाणीटंचाईचा सामना\nनिती आयोगाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर, गडचिरोली ३३ व्या स्थानावर\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nमाजी आमदार हरीराम वरखडे यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश\nदेसाईगंज नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही\nआर्थिक डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेणार\nगडचिरोली जिल्ह्यातील सहा जवानांच्या शहीद होण्याने जिल्ह्यावर शोककळा\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\n१८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली येथे पायाभूत विकास प्रकल्पांचे भूमिपुजन, लोकार्पण\nभारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर\nजोगिसाखरा जवळ ट्रॅक्टर अपघातात एक महीला जागीच ठार, ३ जण जखमी\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nकोतवालांच्या मानधनात अडीच हजार वाढ : ना. चंद्रकांत पाटील\nकोकडी येथील दमा औषधीच्या कुंभमेळ्याला लाखोंची हजेरी\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nचक्क सैराट ची कथा उत्तरपत्रिकेत लिहून काढली़\nवर्ल्डकप साठी भारतीय संघाची घोषणा, स्फोटक फलंदाज ऋषभ पंत ला वगळले\nवैरागड येथे उन्हाळी धान पिकात निंदन करीत असताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nविदर्भात मेंदूज्वरने काढले डोके वर ; एकाचा मृत्यू\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nशिष्यवृत्तीसह वस्तीगृहाचे प्रश्न लवकर निकाली निघणार : मंत्रालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकारीसोबत बैठक\nपुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड��याची शिकार\nमहाराष्ट्रात येत्या सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका \nमूल येथे वेडसर मुलाने केली आईची दगडाने ठेचून हत्या\nवर्ल्डकप : भारताची विजयी सुरुवात\nएक पाऊल मुलांच्या शिक्षणासाठी ... शाळा विरहीत गावांना रात्री पालक भेटी\nलोकसभा निवडणूक २०१९ : भाजपा ची पहिली यादी १६ मार्च ला जाहीर होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/mystery-of-kiradu-temple-rajsthan/", "date_download": "2019-06-16T11:25:59Z", "digest": "sha1:NYZFID27EUJBWSCAS4KQCMUIEK5SQRIF", "length": 14407, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या मंदिरात जो रात्री थांबतो तो दगडाचा होऊन जातो", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया मंदिरात जो रात्री थांबतो तो दगडाचा होऊन जातो\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतात कित्येक अशी ठिकाणं आहेत जिथलं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. आपल्या देशात अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. अशाच एका मंदिराबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जिथे माणसं दगडाची बनून जातात.\nराजस्थान मध्ये एक असे मंदिर आहे, तिथे जर कोणी रात्री थांबलं तर तो माणूस दगड बनून जातो. यामुळे या मंदिरात दिवसा तर लोकं असतात पण रात्री हे मंदिर पूर्णपणे सुनसान होऊन जाते. या मंदिराची शिल्पकला तुमचं मन मोहून घेईल. एवढी सुंदर शिल्पकला असलेल्या या मंदिराला आजही हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही.\nया मंदिराला किराडू मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात आहे.\nया मंदिराची शिल्पकला एवढी आकर्षक आहे की याला राजस्थानचे खजुराहो देखील म्हटले जाते. पण दुर्दैवाने या मंदिराला मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिराएवढी लोकप्रियता नाही मिळाली. हे मंदिर कित्येक वर्षांपासून असंच सुमसाम आहे.\nया मंदिरात रात्र काढणारा माणूस दगड होऊन जातो, असे मानले जाते. असं म्हणतात की, एका ऋषींच्या श्रापामुळे हे मंदिर आणि येथील गाव हे मागील ९०० वर्षांपासून सुमसाम आहे.\nशेकडो वर्षांआधी या गावात एक ऋषी त्यांच्या काही शिष्यांसोबत आले होते. या ऋषींनी त्यांच्या शिष्यांना मंदिरात राहण्यास सांगून ते देशभ्रमंती करिता निघून गेले. जेव्हा ते ऋषी या मंदिरात परतले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या शिष्यांची प्रकृती खूप खराब झाली आहे.\nत्यांच्या शिष्यांची अशी अवस्था असून देखील गा���ातील कोणीही त्यांची मदत केली नाही हे बघून ऋषी संतापले. तेव्हा त्यांनी रागात येऊन या गावाला श्राप दिला की,\n‘जिथल्या लोकांचे मन दगडाचे आहेत, ते मनुष्य म्हणून राहण्या योग्य नाही, त्यामुळे येथील सर्व लोकं दगडाचे होऊन जातील.’\nपण गावातील एका महिलेने ऋषींच्या शिष्यांची मदत केली होती. त्यामुळे ऋषींनी त्या महिलेवर दया दाखवली आणि तिला हे गावं सोडण्यास सांगितले. ते महिलेला म्हणाले की,\n‘तू सायंकाळ व्हायच्या आत गावं सोडून दे आणि जाताना मागे वळून बघून नकोस.’\nत्या महिलेला ऋषीचे म्हणणे खोटे वाटले म्हणून तिने मागे वळून पाहिले आणि ती देखील दगडाची बनली. त्या महिलेची दगडरुपी मूर्ती आजही त्या मंदिरापासून थोड्या अंतरावर बघायला मिळते. त्यानंतर जो कोणी या गावात सायंकाळ नंतर थांबायचा तो दगड बनून जायचा.\nम्हणूनच या मंदिरात दिवसा तर लोकं दिसतील पण येथे रात्री कोणीही थांबत नाही. दगड होण्याच्या भीतीने सायंकाळ होताच हा परिसर पूर्णपणे निर्जीव होऊन जातो.\nया किराडू मंदिराची निर्मिती १०-११ शतकात झाली असल्याचं सांगितल्या जातं पण ते कोणी बनवलं याबद्दल काही ठोस माहिती नाही. पण येथे अनेक राजघराण्यांनी राज्य केलं.\nइतिहासकारकांच्या मते एकेकाळी या ठिकाणी सर्व सुख-सुविधा होत्या. इतर गावांप्रमाणे हे गावं देखील एक परिपूर्ण गावं होते. पण मुगलांच्या आक्रमणानंतर हे गावं निर्जीव झाले, मात्र मुगलांनी १४ व्या शतकात आक्रमण केले होते असं सांगितलं जातं. पण हे गाव १२ व्या शतकापासूनच निर्जीव होते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४\nट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या प्राध्यापकाची कथा →\nएका तरूणीच्या शील रक्षणार्थ एका रात्रीत गायब झालेलं ‘शापित’ गाव\nजेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\nजगभर विखुरलेली ७ रहस्यमय कोडी, आजवर कोणालाही सोडवता न आलेली\nटीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…\nसध्या धुमाकूळ घालतोय ‘अँटी ग्रॅव्हिटी योगा’\nनव्या नोटांमधील हे १० बदल आवर्जून समजून घ्या\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nएजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं\nविजय मल्याच्या जामिनाची रक्कम ऐकून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील\nमहाभारत घडविणाऱ्या एका धूर्त “स्ट्रॅटेजिस्ट” ला “देव” बनवून आपण खरा कृष्ण हरवून बसलो\nमोदींचं तथाकथित “१५ लाख रूपये” चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी\nमृत पतीची आठवण म्हणून तब्बल ७५,००० झाडे लावणाऱ्या महिलेची अभिमानास्पद कहाणी\nहॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..\n“मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय”\nबारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे\nबलुटूथ हेड सेट घ्यायचाय सादर आहे स्वस्त आणि मस्त बलुटूथ हेड सेट्सची खास लिस्ट\n१०० कोटींची कंपनी उभी करणारे OLX चे CEO पाळतात ही दिनचर्या\nजगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात\n‘अंडी’ देणाऱ्या एका खडकाने वैज्ञानिकांची झोप उडवली आहे\nवाजपेयींनी सुरु केलेली दिल्ली-लाहोर बस सेवा, आजही जोडून आहे दोन्ही देशातील नातेसंबंधांना\nदोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं\nगरिबांचा सुपरहिरो रॉबिनहूड, त्याचे साथीदार आणि त्यांचं “खास झाड” \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6817", "date_download": "2019-06-16T10:34:02Z", "digest": "sha1:RI4HCARTZHLRBCTHTEWOYJPDCSKADZV4", "length": 15560, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "भात पावलीची धोकादायक वाहतूक | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हज��रोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » भात पावलीची धोकादायक वाहतूक\nभात पावलीची धोकादायक वाहतूक\nपोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताला निमंत्रण\nवार्ताहर/बोईसर, दि. 26 : बोईसर-चिल्हार रस्ता तसेच पुढे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सर्रासपणे भात पावलीची धोकादायक वाहतूक सुरु असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाहनचालकांकडुन संताप व्यक्त होत आहे.\nतारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्रामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या पुर्वेकडील बोईसर-चिल्हार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच भागात लहान-मोठे शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करत असल्याने शेतातून निघालेल्या पावलीची विक्री केली जाते. सध्या गवत, पावली खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला अस���्यामुळे बोईसरसह पुर्व भागात अनेक एलपी ट्रकमधुन या पावलीची वाहतूक केली जात आहे. मात्र ही वाहतूक करताना वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नसुन ट्रकचालकांकडून धोकादायकरित्या ट्रक हाकले जात आहेत. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक तसेच 10 ते 12 फुट उंचीपर्यंत पावली भरली जात असल्याने ट्रक कधीही उलटण्याची शक्यता असते. तर ट्रकवर ताळपत्रीचा वापर केला जात नसल्याने हवेत उडणारे गवत मागे चालणार्या वाहनचालकांसाठी अडथळा ठरुन अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. असे असताना स्थानिक पोलीस प्रशासन व वाहतूक विभाग जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत असुन अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: जव्हार तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करा, शेतकर्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा\nNext: संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.umeshughade.in/2017/12/marathi-kids-first-school-app.html", "date_download": "2019-06-16T11:39:48Z", "digest": "sha1:DZUXBJHGTS422ID2N7PC4YZR3XOTQKZ6", "length": 9209, "nlines": 219, "source_domain": "www.umeshughade.in", "title": "}); SHIKSHAKMITRA : Marathi Kids First School App", "raw_content": "\nशिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..\nआमचे मित्र अमोल हंकारे सर, सांगली यांनी खूप मेहनतीने विद्यार्थ्यांना उपयुक्त असे app डेव्हलप केले आहे.\napp ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे -\nअसे आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nइयत्ता तिसरी - कविता\nइयत्ता चौथी - कविता\nइयत्ता तिसरी - व्हिडिओ\nइयत्ता चौथी - व्हिडिओ\nअकारिक चाचणी १ पेपर\nप्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र (२०१७) - नमुना प्रश्नपत्रिका\nअकारिक चाचणी 2 (2017-18)\nप्रार्थना,समूहगीते व देशभक्तीपर गीते\nसोपी व छोटी भाषणे\nचार्ज देव घेव यादी\nडाउनलोड - शालेय उपयोगी\nDA व गट विमा\nज्ञानरचनावाद - उपक्रम पुस्तिका\nज्ञानरचनावाद - शैक्षणिक चित्रे\nनवीन MDM एप्प डाउनलोड करा.\nअशी भरा आधारकार्ड माहिती\nअशी भरा पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती\nइ.1ली माहिती भरताना एरर आले तर\nSchool पोर्टल माहिती भरणे\nडाउनलोड - शाळा माहिती संकलन फॉर्म\nडाउनलोड विद्य��र्थी माहिती संकलन फॉर्म\nशिक्षकमित्र - ब्लॉग App\nश्री.उमेश उघडे, सोलापूर 9922422445\nइमेजवर क्लिक करा व subscribe बटणवर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nइमेज वर क्लिक करा.\nनाव / जन्म बदल\nEID क्र.वरून आधार मिळवा\nमतदार यादी डाउनलोड करा\nशा.पो.आहार रोजची ऑनलाईन माहिती\nशाळेकडील अखर्चित रक्कम माहिती\n5 वी/8 वी स्कॉलरशिप प्रश्नसंच मागणी\nइ-मेल द्वारे अपडेटस मिळवा\nवेब वरील पेज/पोस्ट/माहिती इत्यादींची पूर्व परवानगी शिवाय कॉपी करू नका.\nशिक्षकमित्र परिवारास भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..... पुन्हा आपल्या भेटीच्या प्रतीक्षेत.....शिक्षकमित्र परिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T10:33:20Z", "digest": "sha1:7PVPTFGC25T7KJ576PX4U7GJSNGJZ7L7", "length": 4977, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाम्पलोना - विकिपीडिया", "raw_content": "\nपाम्पलोना स्पेनमधील प्रमुख शहर आहे. याचे बास्क भाषेतील नाव इरुना असून हे शहर नव्हारेची राजधानी होते. येथे दरवर्षी ६-१४ मार्च दरम्यान एन्सियेरो हा उत्सव होतो. यात बैलांना रस्त्यांवरुन मोकाट सोडले जाते व माणसे त्यांच्याबरोबर पळतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१७ रोजी ०४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8866", "date_download": "2019-06-16T11:39:45Z", "digest": "sha1:GARHO2METOCKSREV3ADYQAKA4VA3OZO6", "length": 4071, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एप्रिल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /एप्रिल\nएप्रिल फ़ुल -- एक अनुभव\nमला या प्रकाराचा जाम राग येतो. जर आपण वर्षाचे ३६४ दिवस फ़क्त व फ़क्त खर बोलत असलो तर या दिवसाच्या खोट बोलण्याला काही अर्थ उरतो व त्यामुळे एक विनोद घडतो. इथे आपण पदोप���ी खोट बोलणार, समोरच्याला फ़सवणार आणि समोरच्यानी आजची तारिख लक्षात ठेऊन हे खोट बोलणं एक विनोद आहे अस मानाव अशी आपेक्षा करणार.\nकदाचित आपल्याला या दिवसाचे काही चांगले वा वाईट अनुभव आलेले असतील. आपण कोणाची फ़जिती केलेली असेल कधी आपली झालेली असेल, कधी आयुष्यात परत कोणाला एप्रिलफ़ुल करणार नाही असा आपण धडा घेतलेला असेल.\nचला लिहु या आपण तेच इथे.\nRead more about एप्रिल फ़ुल -- एक अनुभव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-pcmc-asha-recruitment/9748/", "date_download": "2019-06-16T11:09:24Z", "digest": "sha1:SZHTGF7Q5KMI74C4HNWFBFMMTMI5N4AQ", "length": 4695, "nlines": 87, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण २४ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण २४ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण २४ जागा\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत स्वयंसेविका (ASHA) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन २९ आक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले आहे.\nआशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या एकूण २४ जागा\nशैक्षणिक पात्रता – महिला उमेदवार किमान आठवी पास असावी.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.\nनोकरीचे ठिकाण – पुणे (पिंपरी-चिंचवड)\nपरीक्षा फीस – नाही\nमुलाखतीची तारीख – २९ आक्टोबर २०१८ (सकाळी १० वाजता)\nमुलाखतीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पहिला मजला, चाणक्य हॉल, पिंपरी, पुणे.\nअर्ज – मुलाखतीस येताना सोबत घेऊन यावा.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nसोलापूर येथे जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ५९ जागा (मुदतवाढ)\nभारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २९०७ जागा\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात हंगामी पदाच्या १२८ जागा\nपुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ९६ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://mukta-chand.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2019-06-16T11:47:49Z", "digest": "sha1:HKQU3KQDCSVNR3GJKWT3N6T4DQUISHVI", "length": 14428, "nlines": 69, "source_domain": "mukta-chand.blogspot.com", "title": "मुक्तछंद....: गो गोवा.. भाग १..", "raw_content": "\nजे जे मनात येई, ते ते लिहित जावे | इतरास मिळो द्यावे, तुमचे विचारधन ||\nगो गोवा.. भाग १..\n>> बुधवार, १३ एप्रिल, २०११\nरोजचंच काम, तेच ते रुटीन आणि बरेच दिवसात कुठेही टवाळक्या करायला न गेल्यामुळे आलेला कंटाळा.. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग.. तो म्हणजे २-३ दिवस कुठेतरी भटकंती करून येणे. माझ्यासारखे बरेच जण होते जे जाम पकले होते त्याच त्या दिनक्रमाला. काय करावं असा विचार करता करता शेवटी, \"एक ट्रीप काढू\" हा विचार पक्का झाला आणि ट्रीपची ठिकाणं एकेकाच्या सुपीक मेंदूतून बाहेर यायला लागली. आम्ही ७-८ जण होतो, आणि सगळ्यांनी त्यांच्या लहानपणी कधीतरी गोवा पाहिलेलं होतं, त्यामुळे गोवा फायनल केलं. ९-१०-११ एप्रिल चा विकेंड ठरला.\n९ एप्रिल, शनिवार.. सकाळी ६ वाजता \"बाप्पा मोरया\" करून आम्ही \"पुणे टू गोवा\" या आमच्या सफरीला आरंभ केला. आमच्या ग्रुप मध्ये माझ्या नणंदेचा २ वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे मस्त टाईमपास होता सगळ्यांना. त्याच्याशी बडबड करत आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचे अर्थ काढत आमचा प्रवास सुरु झाला.\nआमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे प्रवास सुरु करून एखाद-दोन तास झाले की सगळ्यांना तहान, भूक लागायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही जेमतेम खंबाटकी घाट उतरलो असू, इतक्यात माझ्या दिराला तहान लागली.. नवऱ्याला भुकेची जाणीव झाली तर कुणाला मळमळायला लागलं. २ तास एका जागी बसल्यामुळे आपल्याला वाळवी लागेल की काय ही भीती वाटत असावी बहुतेक . तसंच सगळ्यांना दामटून बसवून शेवटी साताऱ्याजवळच्या \"अतीत\" या गावातल्या बस स्थानकावर गाडी थांबवली. या अतीत स्थानकावर वडापाव फार छान मिळतो. पुणे-सांगली विनाथांबा एशियाड ने जाताना बस इथेच फक्त थांबते. त्यामुळे आम्हाला इथल्या वडापावाची ख्याती माहीत आहेच. इथला वडापाव न खाता पुढे गेलो तर त्या कॅन्टीनवाल्याला किती वाईट वाटेल असा विचार करून आम्ही सगळ्यांनी फक्त वडापावच नाही तर तिथे तयार असणाऱ्या सर्व नाश्ता आयटम्स वर ताव मारला. उदा. उप्पीट, पोहे, भजी, इडली, शिरा इ इ. मग चहा झाला. निसर्गाच्या हाकेला \"ओ\" देऊन झाली. आणि अर्धा पाऊण तास खाण्यापिण्यात गेल्यावर आम्ही सगळे परत गाडीत बसलो.\nगोव्याला जायला २ मार्ग आहेत, एक कोल्हापूर-गगनबावडा मार्गे तर दुसरा आंबोली मार्गे. आंबोली मार्गे गेलं तर मधेच थोडासा कर्नाटकाचा भाग येतो. आणि त्या ५० किमी साठी इन-आउट चेकिंग आणि एन्ट्री टोल भरायचे उपद्व्याप करावे लागतात. म्हणून आम्ही \"महाराष्ट्र देशा\"तूनच जायचं ठरवलं. कोल्हापूर पास करून गगनबावड्याच्या मार्गाला लागलो. गगनबावडा जंगल शिकारीसाठी प्रसिध्द आहे. तिथे वाघ, तरस, रानडुक्कर असे जंगली प्राणी खूप आहेत. गगनबावड्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात इतका पाउस पडतो तिथे. पावसाळ्यात ५ फुटावरचं सुद्धा दिसत नाही. घाटाचा रस्ता अगदी व्यवस्थित आहे पण वळणं मात्र अवघड आहेत. हा घाट उतरला की लगेच कोकण सुरु होतं. आम्हा सगळ्यांनाच हा रस्ता नवीन होता, त्यामुळे सगळे एकदम शांत बसून निरीक्षण करत होतो. अचानक आमच्यातल्या ज्यूनिअरला काहीतरी दिसलं आणि त्याचं \"प्पा प्पा\" सुरु झालं. त्याला माकडांची मोठ्ठी टोळी दिसली होती. (प्पा = हुप्प्या, समजून घ्यायचं आपणच) मग त्याला त्याचे (म्हणजे सगळ्यांचेच) पूर्वज दाखवण्यासाठी आम्ही थांबलो. समोर सह्याद्रीच्या मस्त रांगा दिसत होत्या त्यामुळे खास गोवा ट्रीप साठी घेतलेल्या कॅमेरयाचं उदघाटन मी तो देखावा टिपून केलं.\nत्या माकडांच्या टोळीमध्ये एक लेकुरवाळी माकडीण होती. ती कठड्यावर मस्त पोज देऊन बसली होती पिल्लाला कुशीत घेऊन. तिचा फोटो काढल्याशिवाय पुढे जाववेना. तिला कॅमेऱ्यात बंद करून आणि अजून २-३ फोटो मारून परत गाडीत बसलो.\nकणकवली मागे टाकून सावंतवाडीच्या मार्गाला लागलो. आता पोटात कावळे झिम्मा खेळायला लागले होते. त्यामुळे सावंतवाडीत जेवायचं पक्कं केलंच होतं. सावंतवाडी बस स्थानकापासून ३-४ किमी वरच एक छानसं हॉटेल दिसलं. \"शिवास\" नावाचं (आमच्यातल्या \"पेयपान करणाऱ्या\" लोकांना ते नाव इतकं आवडलं की त्यांनी तिथेच जेवायचं आग्रह धरला) . त्या हॉटेलचं प्रथमदर्शनच इतकं छान होतं की जेवण पण चांगलं असेल, असं उगीचच वाटलं. आणि खरचं आमचा विश्वास सार्थ ठरला. जेवण अप्रतिम होतं. खास कोंकणी मसाल्यातील फिश करी, सुरमई फ्राय, मलई कोफ्ता आणि दाल खिचडी वर ताव मारून आणि हॉटेलच्या आजूबाजूच्या बागेतल्या झाडांना लगड��ेले आंबे, फणस बघून पुढच्या प्रवासाला लागलो.\nआम्ही मडगावला राहणार होतो. सावंतवाडी-मडगाव साधारण ९० किमी आहे. मध्ये महाराष्ट्र सरकारची हद्द संपताना एक चेकपोस्ट आहे. तिथे ड्रायव्हरचा लायसन्स वगैरे तपासणी झाली. थोडं पुढं जातोय तोच गोवा सरकारचं चेक पोस्ट आहे. तिथेही तोच उद्योग झाला. असं सगळं होऊन आम्ही पणजीत प्रवेश केला. मांडवी नदीत विहरणाऱ्या असंख्य बोटी पाहून खऱ्या अर्थाने गोव्यात आल्यासारखं वाटलं. विजय मल्ल्याची बोट पण तिथे नांगरून ठेवलेली होती. मनात विचार केला, असेल काय \"दीपिका\" आत असो बापडी.. आपल्याला काय...\nआमचं हॉटेल कोलवा बीच वर होतं. खोल्या पण सी-फेसिंग होत्या. बाल्कनी उघडली आणि समोर समुद्र दिसल्यावर काय भारी वाटलं म्हणून सांगू... अहाहा.\nमला दर वेळी समुद्र पाहिला की वाटतं सांगलीला, किंवा पुण्याला (मी इथे राहते म्हणून ही दोन शहरं बरं का) का नाही समुद्र पण मग त्या दमट हवामानाची आठवण झाली की वाटतं बरंय जे आहेत ते... जेव्हा समुद्रावर खेळावंसं वाटेल तेव्हा जाऊ असंच कुठेतरी..\nइथेही हवा गरम होती, पण त्या किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटा पाहिल्या, ती गाज ऐकली आणि माफ केलं त्या हवेला..\nफ्रेश होऊन समुद्रावर चक्कर मारून यायचं असं ठरवलं. तिथे काही खास आकर्षणं होती.. त्या साठी मला जायचंच होतं. गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला आपलं खाण्यापिण्याच्या ठिकाणांचं आकर्षण आहे. तुमचं काय आहे ते बघा बुवा तुम्हीच..\nकोलवा बीच वर काय केलं, गोव्यात काय काय पाहिलं, काय काय खाल्लं ते पुढच्या भागात लिहीनच. तोपर्यंत बाय बाय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझिया मना जरा सांग ना (19)\nगो गोवा.. भाग १..\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/aditya-thakarey-visit-to-solapur/", "date_download": "2019-06-16T10:41:20Z", "digest": "sha1:PNPSSY2IWW5EPVHL6QYC4ODRUYHHBOSD", "length": 17374, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "शेतकऱ्यांनो हाक मारा, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल; आदित्य ठाकरे यांची दुष्काळग्रस्तांना ग्वाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्���ान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nशेतकऱ्यांनो हाक मारा, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल; आदित्य ठाकरे यांची दुष्काळग्रस्तांना ग्वाही\nशेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे. फक्त हाक मारा, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल, अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यांनी आपुलकीने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदित्य ठाकरे लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने जना���रांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे वाटपही करण्यात येत आहेत.\nसोलापूर जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बंद असलेल्या तलावाची पाहणी केली. तसेच सारोळे येथे जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे सोलापूर जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यापैकी 9 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. अनेक तालुक्यात सरकारची मदत पोहचलेली नाही. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.\nशेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे. फक्त हाक मारा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना तातडीने धावून येईल, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा विश्वास दिला. ते सारोळेमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे असे ते म्हणाले. शिवसेना दुष्काळाचे राजकारण करत नाही. सर्व पक्षांनी मिळून दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असेही आवाहनही त्यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्याहस्ते मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी, पोखरापूर, सारोळे, डिकळस, मसले चौधरी, नरखेड, खवणी, पेनूर, हारळवाडी या गांवाना पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप तसेच जनावराच्या चाऱ्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी मोहोळचे दिपक गायकवाड, काका देशमुख, विक्रांत काकडे, अशोक भोसले, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे, नगरसेवक मनोज शेजवाळ, अमोल शिंदे, शहरप्रमुख हरिदास चौगुले, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी मोहोळनंतर माढा येथे जावूनही शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, खासदार रवी गायकवाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलJemimah Rodrigues मुंबईकर रॉड्रिग्सची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप\nपुढीलपरभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा रास्तारोको\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमोद��ंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255426:2012-10-12-16-13-19&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116", "date_download": "2019-06-16T11:20:06Z", "digest": "sha1:OIHCKVMBOBQMPC34HL75RNQ4ICVT22FL", "length": 25294, "nlines": 245, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मनोरंजन उद्योग आणि झटपट पैशांचा फंडा!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> मनोरंजन उद्योग आणि झटपट पैशांचा फंडा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्��े प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमनोरंजन उद्योग आणि झटपट पैशांचा फंडा\nदिलीप ठाकूर ,सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\nमनोरंजन उद्योगात कारकीर्द करण्यामागे अनेकांचे वेगवेगळे हेतू असतात. काहींना खूप लवकर व कसेही करून लोकप्रिय व्हायचे असते, काहींना या माध्यमाचा उपयोग करून समाजापुढे काही गोष्टी मांडण्यात विशेष रस असतो, काहींना ‘या क्षेत्रातील नामवंतांशी आपली ओळख आहे,’ असे बाहेरच्या जगात सांगून स्वत:चे महत्त्व वाढवायचे असते,\nकाहींना आपली विविध प्रकारची गुणवत्ता सिद्ध करायची असते, पण काहींना मात्र भरपूर पैसे मिळवायचे असतात. चित्रपटसृष्टी म्हणजे ‘हुकमी व भरपूर पैसे मिळविण्याचा सोपा मार्ग,’ असे त्यांच्या व्यवहारी व महत्त्वाकांक्षी स्वभावावर खोलवर रुजलेले असते. ते या क्षेत्रात येण्यापूर्वी येथील मोठय़ा आर्थिक उलाढालीबाबत ते विलक्षण रोमांचित झालेले असतात. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वभावाला भरपूर खतपाणी घालणारे वातावरणही त्यांच्यासमोर येते.\nयाबाबत उदाहरण द्यायचेच झाले तर एखादा ‘बडा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशीच २५ कोटी रुपयांची कमाई केली,’ अशा प्रकारच्या हवेचे देता येईल. काही आठवडय़ांतच आणखी एका हिंदी चित्रपटाने असाच पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटी रुपये कमाईचा नवा विक्रम केल्याचे वातावरण निर्माण होते. विशेषत: ‘थ्री इडियटस’, ‘दबंग’, ‘रा. वन’, ‘डॉन-२’, ‘रावडी राठोड’, ‘एक था टायगर’ अशा चित्रपटांच्या वेळी मोठय़ा आकडय़ांनी वातावरण खेळवत ठेवले. सातत्याने अशी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जात असल्याने, या उद्योगात झटपट व सहज पैसे कमावणे हेच एकमेव सत्य आहे, असे चित्र निर्माण होते आणि या क्षेत्रात प्रवेश करून भरभरून व सहज पैसे कमावू इच्छिणाऱ्याला तर कसेही करून येथे शिरकाव करावा, म्हणजे या दीड-दोनशे कोटींच्या नफ्याच्या गणितात आपल्याला किमान एक टक्का मिळाला तरी आपले आयुष्याचे भले होईल, असे वाटते. अर्थात ही अत्यंत बालिश व अपरिपक्व समजूत असते, मात्र, सुशिक्षित आणि समंजस अशाही काही व्यक्तींचे डोळे या दीड-दोनशे कोटी रुपयांनी दिपवून टाकतात. बऱ्��ाच जणांना ‘भरपूर पैसा म्हणजेच प्रचंड सुख’ असे वाटते आणि तो कमवायचा मार्ग सोपा असेल तर हवाच असतो.\nपण प्रत्यक्षात एखाद्या चित्रपटाची दोन-चार दिवसांतच १००-२०० (यापुढे कदाचित ५००ही) ‘कमाई’ होते का ‘गल्ला पेटी’चा असा सहज व वेगाने ठणठणाट होतो का ‘गल्ला पेटी’चा असा सहज व वेगाने ठणठणाट होतो का बऱ्याचदा ‘चित्रपटाच्या जाहिरातीत प्रत्येक दिवशी काही कोटी रुपयांची चढती भाजणी असली तरी प्रत्यक्ष चित्रपटगृहात त्याच चित्रपटाला २५-३० प्रेक्षक असतात, तर मग ही एका दिवसात कोटींची वाढ होते कशी\nया क्षेत्रात येऊन ‘खूप पैसे कमाविण्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांना असे प्रश्न पडत नसतात. कदाचित कोटीच्या वाढत्या आकडय़ावर त्यांचे लक्ष्य असावे.\nअगदी रोखठोक वा स्पष्टपणे सांगायचे तर, अशा प्रकारचे चढते आकडे हा त्या चित्रपटाभोवतीचे वलय आणि वळण वाढविण्याचा भाग असतो. चित्रपट चर्चेत वा बातमीमध्ये ठेवण्यासाठीचा तो ‘प्रसिद्धीचा डंका’ वा फंडा असतो. मल्टिप्लेक्समध्ये शेवटचा खेळ रात्रौ साडेअकरा वाजता असतो, तेव्हाची सगळीकडची कमाई मोजायची तर आणखी किमान एक तास जाणार (संगणकाचे युग असले तरी) म्हणजेच दिवसभराच्या देश-विदेशातील कमाईची बेरीज दुसऱ्या दिवशीपर्यंत चालायला हवी. (आपल्याकडे रात्र असताना अमेरिकेत हिंदी चित्रपटाचा पहिला दिवस असतो.) या कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवताच ‘कोटीच्या कमाई’च्या बातम्या देणे सिनेमावाल्यांची स्वार्थी प्रवृत्ती असली तरी त्याला इतरांनी का बळी पडावे\n१००-२०० वगैरे कोटींची कमाई होते म्हणजे हा व्यवसाय प्रचंड नफ्याचा, असे समजून काही उद्योजक येथे वळण्याचा विचारही करीत असतील, पण ते इतके उथळ असतील, असे वाटत नाही.\nया दीड-दोनशे कोटींत निर्मात्याच्या वाटेला नेमके किती येतात वातावरण मात्र एकटय़ा निर्मात्याला २०० कोटी मिळाले, एका ‘खान’ने दुसऱ्या ‘खान’वर मात करताना २५ कोटी जास्त वसूल केले, अशा पद्धतीचे असते; पण ते पूर्णपणे फसवे असते..\nतुम्ही सुज्ञ असल्याने या २०० कोटींतून आता वजाबाकी सुरू करा. बडय़ा हिंदी चित्रपटाचा एकूण व अवाढव्य निर्मिती खर्च, त्याच्या सर्व स्तरांतील पूर्वप्रसिद्धीचा खर्च, चित्रपटाच्या प्रिण्टसचा खर्च, ‘यूएफओ’साठीचा खर्च, आवश्यक तेथे चित्रपटगृहाच्या भाडय़ाचा खर्च, अनेक प्रकारच्या परवानगीसाठीचा खर्च, विविध का��णांस्तव होणाऱ्या पाटर्य़ावरचा खर्च, त्यानंतर मनोरंजन करातून वजा केली जाणारी मोठी रक्कम आणि भरावा लागणारा आयकर, यासह छोटे-छोटे खर्च खूप असतात. त्या सगळ्या खर्चाची बेरीजच कित्येक कोटी होते. म्हणजे तब्बल ९० कोटी रुपये गुंतविल्यावर १०० कोटींची कमाई होती. प्रत्यक्षात फक्त १० कोटींचा फायदा होतो. चित्रपट अधिक आठवडे चालताना त्याच्यावरच्या प्रसिद्धीचा खर्च सुरूच राहतो. बडय़ा चित्रपटाच्या चित्रफीत हक्काची मोठी किंमत मिळत असली (तशा बातम्या असतात) तरी बऱ्याचदा चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ संपण्यापूर्वीच त्याची अनधिकृत (तरी चांगली) चित्रफीत लोकल\nट्रेनमध्ये स्वस्तात विकत मिळते. उपग्रह वाहिनीसाठीच्या हक्काची मात्र बडय़ा चित्रपटांना चांगली किंमत मिळते, पण त्यात चित्रपटापेक्षा जाहिरातीच जास्त असल्याने बऱ्याचदा रसभंगच होतो व सिनेमापेक्षा रिमोट कंट्रोलवर लक्ष राहते.\nएक चित्रपट प्रदर्शित झाल्याचे कळतंय न कळतंय तोच २०० कोटींचा निव्वळ फायदा होतो, हे गणित प्रचारकी व फसवे आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. यशस्वी चित्रपट काही कोटींचा नफा कमावतो, पण त्यात विविध स्तरांवर भरपूर वाटेकरी असतात. ८०० खिडक्या ९०० दारे, असा तो क्लिष्ट प्रकार आहे.\nतात्पर्य, सहज व भरपूर पैसे कमाविण्याच्या हेतूनेच या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली आहे. या क्षेत्रात प्रचंड पैसा वाहत असला तरी त्यात विविध स्तरांवरची मेहनत आहे, दडपणे आहेत, चढ-उतार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक गुंतवणूक व मुदलासह नफा हे एका व्यक्तीवर अवलंबून नाही, त्यात बरीच मोठी यंत्रणा आहे. ती समजून येणेही अवघड आहे.\nसिनेमाच्या जगात जातो आणि पैसे कमावतो, असे म्हणण्याइतके हे सोपे नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-16T10:41:29Z", "digest": "sha1:O7AEBFVR62IECPK4XT2YNOW5IKOKBKAA", "length": 10174, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्नी व मुलीला भेटून परतताना रेल्वे अपघातात वडिलांचा मृत्यू | Dainik Prabhat", "raw_content": "\nपत्नी व मुलीला भेटून परतताना रेल्वे अपघातात वडिलांचा मृत्यू\nपिंपरी – पत्नी व मुलीला भेटून परतत असताना वडीलांचा पिंपरी रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.30) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. मयत व्यक्तीची गुरुवारी (दि.31) ओळख पटली आहे. संजय साहेबराव शिंदे (31) असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी आणि मुलीला भेटून बहिणीच्या घरी निघालेल्या शिंदे (31) यांना रेल्वे रुळ ओलांडण��याचा शॉर्ट कट त्यांच्या जीवावर बेतला. संजय त्यांच्या कुटुंबाचा आधार होता. त्यांच्यामागे आई, वडील, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.\nसंजय मोरवाडीतील लालटोपी नगर येथे पत्नी आणि मुलगी योगेश्वरीला भेटायला आले होते. त्यांचे आणि पत्नीचे पटत नसल्याने तो बहिणीकडे तर कधी मित्रांकडे गेल्या तीन महिन्यांपासून रहात होते. पत्नी आणि मुलगी योगेश्वरीला भेटल्यानंतर संजय काळेवाडी येथे रहाणाऱ्या बहिणीकडे जाणार होते. पिंपरी रेल्वेस्थानकाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना पुणे-मुंबई इन्टरसिटी एक्सप्रेसने संजयला जोरात धडक दिली. संजय जवळपास दहा फूटावर जाऊन पडले. ट्रेनच्या या धडकेत संजय यांचा जागीच मृत्यू झाला. संजय हे बिगारी काम करायचे, तर पत्नी भांडी धुण्याचं काम करून कुटुंब चालवत होती. त्यांची मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n#ICCWorldCup2019 : रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\n‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज\nजागतिक मंदीचा भारतावरही परिणाम -पियुष गोयल\n#ICCWorldCup2019 : आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक तर पाकच्या संघात दोन बदल\n#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nलग्नापूर्वीच ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा होणार बाबा\nअभिनेत्री अनुपमासोबत जसप्रीतचे अफेअर\n#HappyBirthday: बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती\nबिहारमध्ये चमकी तापाने घेतला 84 बालकांचा जीव\n#ICCWorldCup2019 : पारंपरिक लढतीत भारताचे पाकिस्तानविरूध्द पारडे जड\nराष्ट्रवादीच्या सत्ताचक्राला उतरती कळा\nउदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\n‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमराहचा जीव\n#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान राधाकृष्ण विखे-पाटलांना\nमेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीला मान्यता द्यावी\nव्हिडीओ – पुतळा दहनप्रकरणी साताऱ्यात पोलीस अलर्ट\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणतात…\nरामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या\n‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं\nराष्ट्रवादीच्या सत्ताचक्राला उतरती कळा\n#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान र��धाकृष्ण विखे-पाटलांना\nरामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\n‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/types-of-tea-in-india/", "date_download": "2019-06-16T11:39:35Z", "digest": "sha1:FAT55RKYBJL6RPEQHCBEFVXM3NN57SMM", "length": 28631, "nlines": 159, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n असं चहाचं नुसतं नाव जरी काढलं तरी मानसिकरीत्याच मरगळलेला माणूस ताजातवाना होतो. कट्टर चहाप्रेमींना रात्री झोपेतून उठवून विचारले ,”चहा घेणार का” तरी नाही म्हणणार नाहीत कारण चहाप्रेमींच्या मते चहाला नाही म्हणणे हे मोठे पाप आहे” तरी नाही म्हणणार नाहीत कारण चहाप्रेमींच्या मते चहाला नाही म्हणणे हे मोठे पाप आहे पृथ्वीवरचे अमृत म्हणजे अमृततुल्य चहा असे सर्व चहाप्रेमींचे मत असते.\nचहा हे पेय नसून ती एक संस्कृती असते आणि चहा करणे हे एक काम नसून तो एक सोहळा असतो. उत्तम चविष्ट चहा करता येणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही महाराजा\nजो चहा पिताच मेंदू खडबडून जागा होतो, ब्रह्मानंदी टाळी लागते असा चहा करण्याची कला फक्त काहीच लोकांच्या हातात असते. चहा म्हणजे माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारी संस्कृती आहे.\nअबोल्याचे रूपांतर जवळिकीत करणारी, अनोळखी लोकांना मैत्रीत बांधणारी, श्रमपरिहार करणारी अशी ही संस्कृती आहे.\nअरे ह्या चहाच्याच साथीने अनेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार सापडतात, टपरीवर “पेशल कटिंग” मारता मारता दु:ख हलकी होतात आणि आयुष्यातल्या समस्यांवर उपाय सापडतात. असा हा चहा म्हणजे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चहाने ऍसिडिटी होते वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत.\nअस्सल चहाप्रेमी व्यक्तीला कधीच चहाने त्रास होत नाही. अश्या ह्या चहाने आपलं जग व्यापून टाकलंय आणि आपल्याला जगाशी जोडून ठेवलंय असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.\nआज हे चहापुराण तुम्हाला ऐकवलं जातंय कारण आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे ��्या निमित्ताने एक कप फक्कड चहा करा आणि तो चहा घेता घेता हे चहापुराण वाचा\nआपल्याकडे चहा आला तो दोनशे तीनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी त्यांच्याबरोबर चहा हे पेय आणले. परंतु त्या आधी प्राचीन काळापासून आपल्या शेजारील देशात म्हणजेच चीन मध्ये चहाचे सेवन केले जाते.\nचहा हे ब्रिटिशांचे आवडीचे पेय असल्याने ते सतराव्या-अठराव्या शतकात आपल्याबरोबर चहा घेऊन आले आणि तेव्हापासून चहा हा असंख्य भारतीयांच्या गळ्यातला ताईत झाला. आपली दिवसाची सुरुवातच चहाने होऊ लागली.\nआपण असे समजतो की चहा हे ब्रिटिशांचे पेय आहे. परंतु चहाचा शोध हा इसवी सन पूर्व काळात चीन मध्ये लागला.शांग राजवटीत युनान ह्या प्रदेशात चहा हे औषधी पेय म्हणून चहाचा शोध लागला. चहा घेण्यासंदर्भातील सर्वात जुना रेकॉर्ड हा इसवी सन तिसऱ्या शतकातील आहे.\nएका औषधाच्या माहितीसंदर्भातल्या कागदपत्रांत हुआ ताओ ह्याने चहाचा उल्लेख केलेला आढळून येतो. सोळाव्या शतकात लेबनन मध्ये व्यापारी आणि पोर्तुगीज प्रिस्ट ह्यांची चहाशी प्रथम ओळख झाली.\nसतराव्या शतकात ब्रिटनमध्ये चहा लोकप्रिय झाला. आपल्या देशात चहाची लागवड तसेच चहा घेणे हे ब्रिटिशांनी सुरु केले. त्या आधी चहावर फक्त चिनी लोकांचे मक्तेदारी होती. ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरु केली.\nइसवी सन पूर्व २७३७ मध्ये चीनमधील एक राजा शेन नून्ग ह्याला सत्तेवरून पायउतार करून दुर्गम भागात ,जंगलात एकांतवासात पाठवण्यात आले.\nत्याच्याकडे काहीही उरले नसल्यामुळे एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत होता तेव्हा त्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्या पानांमुळे त्या पाण्याचा रंग बदलला आणि ते पाणी प्यायल्यानंतर राजाला एकदम तरतरीत झाल्यासारखे वाटले.\nतेव्हापासून त्याने त्या झाडाची पाने घालून गरम पाणी पिणे सुरु केले आणि त्या प्रदेशात त्या विशिष्ट झाडांचा शोध घेतला.\nहळू हळू त्याच्या असेही लक्षात आले की ह्या झाडाची पाने घातलेले गरम पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते.. त्यानंतर त्याने ह्या झाडाचा प्रचार देशभर केला. आणि चीनमधून चहाची कीर्ती जगभर पसरली. चहाच्या शोधाबाबतीत अश्या अनेक रंजक कथा सांगितल्या जातात.\nतिसऱ्या शतकापर्यन्त चहा फक्त चीनमध्येच लोकप्रिय होता. त्यानंतर आठव्या शतकात चहाची कीर्ती अनेक देशांत पोचली. सिल्क रोड मार्फत भारतात आलेला चहाचे हिमालयात वास्तव्य करणारे भटके लोक सुद्धा सेवन करू लागले होते.\nपरंतु हे लोण संपूर्ण भारतात ब्रिटिशांनी पोचवले. चीन ते युरोप ह्या मोठ्या प्रवासा दरम्यान चहाची क्वालिटी टिकून राहत नसे. ती तशीच टिकून राहावी म्हणून त्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले गेले. आणि सुरुवातीला प्यायला जाणारा ग्रीन टी हा नंतर ब्लॅक टी झाला. ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी हे सगळे प्रकार चहाच्या एकाच झाडापासून तयार होतात फक्त त्यांवर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते.\nचीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड करण्याचे ठरवले. परंतु ह्यात यश मिळायला इंग्रजांना तब्बल एक दशकभर प्रयत्न करावे लागले.भरपूर संशोधन करावे लागले.\nत्यानंतर चहाच्या चिनरी ह्या जातीची आसाम व दार्जिलिंगमध्ये यशस्वीपणे लागवड करण्यात आली.\nभारतात चहा लोकप्रिय व्हावा म्हणून ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले. विविध मार्केटिंग स्टॅटेजीज वापरल्या आणि आजची परिस्थिती बघता ब्रिटिशांचे प्रयत्न फळाला आले असेच म्हणावे लागेल. चहा फक्त काही शतके जुना आहे असे म्हटल्यास आपला विश्वास बसणार नाही इतके चहाने आज आपले जीवन व्यापले आहे. चहाशिवाय आपला दिवस सुरु होत नाही.\nभारतीयांच्या जीवनात चहा हा दुधात साखरेसारखा मिसळून गेला आहे. ह्या चहाने भारतात लाखो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.\nचहा उत्पादनात आज आपला जगात दुसरा क्रमांक आहे.\nआणि चहा घेण्यात बहुतेक भारतीयांचाच पहिला नंबर असावा) तर आजच्या आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने चहाच्या विविध प्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया.\nवर बघितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे चहा हे चहाच्या कॅमेलिया सिनेन्सिस ह्याच झाडापासून तयार केला जातात फक्त त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात.\nजगात चहाचे हजारो प्रकार बघायला मिळतात. चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात ,कुठल्या मातीत झाले आहे तसेच कुठल्या वेळी चहाची पाने खुडली आहेत आणि त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे ह्यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या चहाची खासियत आणि चव अद्वितीय आहे.\nव्हाईट टी हा चहाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. ह्यावर अतिशय कमी प्रमाणात प्रक्रिया केलेली असते. ह्याचा रंग आणि चव दोन्हीही सौम्य असतात. ह्याची चव नैसर्गिकरीत्याच गोड आ���ि सुंदर असते.\nआरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा चहाचा प्रकार हल्ली ट्रेंडिंग आहे. जगात आणि त्यातल्या त्यात आशियाई लोकांत सुद्धा ह्याच प्रकारचा चहा सर्वात लोकप्रिय आहे. काही ठिकाणी ग्रीन टी मध्ये विविध प्रकारची फुले किंवा फळे घालून सेन्टेट आणि फ्लेवर्ड ग्रीन टी बनवण्याची पद्धत आहे. साध्या ग्रीन टीला सौम्य चव असते.\nहा चिनी चहा आहे. हा चहाचा हा प्रकार चीनमध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेक चायनीज हॉटेल्स मध्ये हा चहा मिळतो.\nआपण सगळे जो चहा पीत मोठे झालो आहोत तोच हा ब्लॅक टी. हा चहा स्ट्रॉंग चवीचा असतो. आपल्याला हाच कडक चहा आवडतो. कडाक्याची थंडी असो की मरणाचा उकाडा, दूध व साखर घालून केलेला गरमागरम चहा बहुसंख्य लोकांच्या आवडीचा आहे.\nकाही लोक हाच ब्लॅक टी आईस टी म्हणून सुद्धा आवडीने पितात.\nह्या चहामध्ये कॅमेलिया झाडाची पाने नसतात. ह्या चहाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे Rooibos tea दुसरा mate tea आणि तिसरा प्रकार म्हणजे हर्बल इन्फ्युजन्स होय. ह्यातील हर्बल इंफ्युजन्स मध्ये शुद्ध औषधी वनस्पती, फुले व फळे असतात.\nहे चहाचे प्रकार गरम किंवा चिल्ड स्वरूपात प्यायले जातात. Rooibos Tea हा दक्षिण आफ्रिकन रेड बुश पासून तयार करतात. ह्या चहाला रेड टी असे म्हणतात.\nहा चहा अतिशय चविष्ट लागतो आणि अनेक प्रकारच्या फ्लेवर्समध्ये मिळतो. हा चहा गरमागरम किंवा चिल्ड पिता येतो.\nतर Mate Tea हा कॉफीप्रेमींचा आवडता चहाचा प्रकार आहे. कारण ह्या चहाची चव कॉफीसारखी असते. Mate हे अर्जेंटिना मध्ये उगवणारे एक जंगली झुडूप आहे. ह्या झुडुपाच्या पानांपासून चविष्ट चहा तयार होतो.\nह्या चहाला फुलांचा चहा किंवा हस्तकला असलेला चहा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण ह्याचे झाड जेव्हा वाढते तेव्हा त्यांना खरंच फुले येतात. टी आर्टिस्ट हे चहाचे झाड स्वत: विविध प्रकारे बांधून ठेवतात आणि चहा करताना त्यात स्पेशल फ्लेवर किंवा सुगंध घालतात. तसेच डिझाईन सुद्धा तयार करतात.\nम्हणूनच ह्या चहाला हस्तकला असलेला चहा असे म्हणतात. हे चहाचे झाड खूप सुंदर दिसते म्हणून लोक एकमेकांना रोमँटिक गिफ्ट म्हणून सुद्धा देतात.\nटी ब्लेन्डस म्हणजे अनेक प्रकारचे चहा एकत्र करून एक उत्तम चवीचा प्रीमियम प्रकारचा चहा तयार करतात.\nतर असे हे चहाचे विविध प्रकार आहेत. जगात पेयांमध्ये पाण्यानंतर चहाचा क्रमांक लागतो. जसे वाईन टेस्टिंग हे मोठे काम असते तसेच टी टेस्टिंग हे सुद्धा एक मोठे काम असते. चहाप्रेमी ह्याकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघू शकतात. चहा हा योग्य प्रमाणात घेतला तर आरोग्यासाठी चांगलाच आहे.\nचहावर जितकी कमी प्रक्रिया केली असेल तितके त्यात अँटीऑक्सिडेंट्स जास्त असतात. म्हणूनच ब्लॅक टी पेक्षा ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे असे म्हणतात.\nकट्टर चहाप्रेमी मात्र कडक चहाशिवाय दुसरे काही मिळमिळीत सहनच करू शकत नाही. मग राजेहो वाट कसली बघताय\nआज तर आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, त्यानिमित्ताने ठेवा चहाचे आधण आणि मित्रमंडळी किंवा कुटुंबाबरोबर घ्या फक्कड चहाचा आस्वाद\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही\nचॅटिंग करताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या या शॉर्टकटचे अर्थ अनेकांना माहितीच नसतात\nहा व्हिडीओ बघितला तर तुम्ही परत कधीच ट्रेनमध्ये चहा पिणार नाही\nरोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तल्लफ का येते\nचहाबाज मंडळींनी आवर्जून समजून घ्यावे असे : चहाचे साईड इफेट्स\n2 thoughts on “भारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \nछान माहीती…….सुंदर लेख.; अभ्यासपुर्ण ; अप्रतिम …..\nतुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nभारतीय सैन्याचा, दुसऱ्या देशातील ‘गृहयुद्ध’ संपवण्याचा हा रोमांचक इतिहास विस्मरणात जाऊ नये\nमृत्युपूर्वी यमराज देतात हे चार सिग्नल्स\nसाखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत\nअजब योगायोग…ह्या ५ महाभयंकर अपघातांमुळे आजचा विमान प्रवास “सुरक्षित” झाला आहे…\nDSLR कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा नक्की विचार करा\nएकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी\nकपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nविराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\nश्री रामने का दिला आपल्या प्रिय लक्ष्मणाला मृत्यु दंड\nकॅप्टन जॅक स्पॅरो परत येतोय ह्यावेळी खूप धम्माल घेऊन\nशास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं \nमुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत, सर्वांना माहिती नसलेल्या, काही महत्वपूर्ण गोष्टी\nअळ्या नि चिकन सोडा हे लोक जे खातात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही\nआता ‘उरलेल्या’ काँग्रेसचं करायचं काय\nभाजपचा निवडणुकातील ‘पेज प्रमुख’ ब्रांड अॅम्बेसेडर २०१९ ची दिशा ठरवेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/mobile-theft-stolen-more-than-50-mobiles-in-priyanka-gandhi-road-show-at-lucknow/", "date_download": "2019-06-16T11:41:51Z", "digest": "sha1:YQEQOCC5GKHIPAYU7BIGYNCTDN7Q7HLF", "length": 14128, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रियंका गांधींना बघण्याच्या नादात शेकडोंचे मोबाईल गुल झाले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिक्षणसम्राट म्हणवणारा संस्थाचालक फरार; शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआयटी कंपनीत काम करणाऱ्या विदेशी तरुणीवर बलात्कार\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nप्रियंका गांधींना बघण्याच्या नादात शेकडोंचे मोबाईल गुल झाले\nकाँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सोमवारी लखनौ येथे झालेल्या ‘रोड शो’ मुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्ते भलतेच उत्साहीत झाले आहेत. मात्र यातील काही कार्यकर्ते जेव्हा रोड शोमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपला मोबाईल गायब झाला आहे. जवळपास 50 जणांनी आपले मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. सामान्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवक्ता, काही पत्रकार आणि अधिकाऱ्यांचेही मोबाईल या ‘रोड शो’ मधून चोरीला गेले आहेत.\nलखनौ विमानतळापासून सुरू झालेल्या प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे होते. या रोड शोला कार्यकर्त्यांनी जबरदस्त गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत भुरटे चोरही या रोड शोमध्ये घुसले होते. उत्तर प्रदेशातील एकट्या सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात 16 जणांनी मोबाईल चोरी गेल्याची तक्रारी नोंदवली आहे. तर इतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या 50 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरोह्यात सॅम्पट्रान्स कंपनीत आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी\nपुढीलसर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयटी कंपनीत काम करणाऱ्या विदेशी तरुणीवर बलात्कार\nशिक्षणसम्राट म्हणवणारा संस्थाचालक फरार; शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिक्षणसम्राट म्हणवणारा संस्थाचालक फर��र; शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-16T11:21:30Z", "digest": "sha1:I7PGBPJW3LRWFVBJ2NNG2FB6DCXSU5MI", "length": 29546, "nlines": 200, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भारतीय लष्कर – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on भारतीय लष्कर | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nदहावीचे अंतर्गत गुण रद्द करु नये, पालकांची शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांकडे धाव\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चा दिवस ठरला, 30 जूनला जनतेशी संवाद साधणार\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाक��िरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nPulwama encounter: भारतीय लष्कराची मोठी कारवाई; मोस्ट वॉंटेड दहशतवादी झाकीर मुसा ठार\nतपास मोहिमेदरहम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्या गोळीबाराला सैन्यानेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. जम्मू-कश्मीर पोलिसांनी पुलवामा, अवंतिपोरा, श्रीनगर, अनंतनाग आणि बडगाम या ठिकाणांवरील सुरक्षा अधिक वाढवली आहे. तसेच, या ठिकाणची इंटरनेट सेवाही बंद केली आहे.\nबालाकोट परिरात भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेला एअरस्ट्राईक हे मोठ यश - लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग\nGOC-in-Chief Northern Command, Lt Gen Ranbir Singh यांनी भारतीय वायुसेनेकडून बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईक हे आमचं मोठं यश असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.\nभारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचे युनिफॉर्म बदलणार\nकधीही कशाचीही अपेक्षा न करता अहोरात्र आपल्या देशाची सेवा करण्यास तत्पर असलेल्या भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या पोशाखात लवकरच मह्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत\nपाकिस्तान: मसूद अजहर याची संपत्ती जप्त करण्याचे आणि प्रवासबंदीचे आदेश जारी\nजैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आणि त्याच्यावर प्रवासबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.\n'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित\nजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या बाबतीत भारताला मोठे यश प्राप्त झाले असून पाकिस्तान आणि चीनला जोरदार झटका लागला आहे.\n भारतीय लष्करात पहिल्यांदाच होणार महिला पोलिसांची भरती; पहा कुठे कराल अर्ज\nयाआधी फक्त उच्च पदांवरच महिलांची भरती (Recruitment of Women) होत असे, मात्र आता लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’ (Military Police) विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे\nपाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी चार तळ बंद, गुप्तचर यंत्रणेकडून माहिती\nभारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन देशांमध्ये तणाव वाढला असून गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.\n'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूर अझहर याच्या मृत्यूचे वृत्त खोटे; मसूर जिवंत असल्याच्या कुटुंबाचा दावा\nजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मसूर अझहरला (Masood Azhar)हा ठार झाल्याचे वृत्त रविवारी पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलं होतं.\nतिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे; आता पाकच्या कोणत्याही हल्ल्याचे उत्तर देण्यास त���ार\nभारताच्या तिनही सैन्य दलांच्या वतीने (लष्कर, हवाई दल आणि नौदल) आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पाकिस्तानला उत्तर देण्यास पूर्णपणे तयार असल्याचे तीनही दलांनी सांगितले. तसेच या पत्रकारपरिषदेमध्ये पाकिस्तानने वापर केलेल्या एफ-16 (F-16) या विमानाचे अवशेष पुरावे म्हणून सादर केले गेले.\nभारतीय लष्कर,वायुसेना आणि नौसेना आज 5 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार\nभारतीय लष्कर, वायुसेना आणि नौसेना दलाची आज गुरुवारी( 28 फेब्रुवारी) संध्याकाळी 5 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.\nIndia-Pakistan Tension: जैश-ए-मोहम्मदच्या 'मसूद अझहर'ला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव; अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची भारताला साथ\nजम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद विरोधात अनेक राष्ट्रांकडून भारताला पाठिंबा मिळत आहे.\nभारत-पाकिस्तान तुलनेत कोणाची सैन्य शक्ती किती\nसर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान अधिकच चेतावला असून पाकच्या वेगवेगळ्या कुरापती सुरुच आहेत.\nदीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लता मंगेशकर भारतीय सैनेला करणार कोटींचे दान\nपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्थ करण्यात आलं.\nSurgical Strike 2 नंतर जम्मू-कश्मीर येथील शोपियाँ परिसरात चकमक सुरु; 'जैश ए मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nसर्जिकल स्ट्राईक 2 नंतर पूर्ण पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे. तर भारतीय सैनेत आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\n'पाकिस्तानचे जगाच्या नकाशावरील अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय विश्वशांती लाभणार नाही'\nभारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र दै. सामनातून जवानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, मुखपत्रातून 'शौर्याला सलाम' नावाचा लेख लिहून जवानांचे कौतूक करत असतानाच या कारवाईचे आणि पुलवामातील बलिदानाचे राजकारण होऊ नये, अशी आपेक्षाही व्यक्त केली आहे.\nSurgical Strike 2 वर भारतीय लष्कराची प्रतिक्रिया, ट्विटर खास कविता\nभारतीय वायुसेनेने पाकव्याप्त (POK) काश्मिरमध्ये हवाई हल्ला केला. 26 फेब्रूवारी दिवशी पहाटे 2.30 मध्ये हवाई हल्ला करण्यात आला.\nSurgical Strike 2: सुषमा स्वराज यांची शरद पवार यांच्यासोबत लष्करी कारवाईबाबत सविस्तर चर्चा\nशरद पवार म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक 2 झाल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी मलाही निमंत्रण होते. मात्र, मुंबई विमानतळ आज दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे मला या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मला पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यामुळे या बैठकीतील सर्व वृत्तांत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला फोनद्वारे ऐकवला.\nहोय, भारतीय लष्कराने कारवाई केली, दहशतवाद्यांचा सर्वात मोठा तळ उदद्ध्वस्त केला: भारतीय परराष्ट्र सचिव\nया कारवाईत जैश मोहम्मदच्या अनेक दहशतवादी आणि म्होरक्यांना कंठस्नान घातले. महत्त्वाचे म्हणजे या कारवाईत कोणत्याही प्रकारे नागरी वस्त्यांवर हल्ला केला नाही. बालकोट येथील दहशतवादी तळावर हा हल्ला करण्यात आला. असेही परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या वेळी स्पष्ट केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चा दिवस ठरला, 30 जूनला जनतेशी संवाद साधणार\nदहावीचे अंतर्गत गुण रद्द करु नये, पालकांची शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांकडे धाव\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7260", "date_download": "2019-06-16T11:03:11Z", "digest": "sha1:2DWVOINO2ACURFR43IOM4E3ECH25I3IG", "length": 13395, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nबल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावाच्या हद्दीत बिबट्याचा हैदोस, बकरीला केले ठार\nतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील जंगल परिसराला लागून असलेल्या मानोरा गावात काल २१ जानेवारी रोजीच्या पहाटे रावजी पांडूरंग गव्हारे यांच्या गोठ्यातील बकरीला बिबट्याने ठार केले. तसेच काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याने हैदोस माजविला आहे. यामुळे या परिसरात बिट्याची दहशत निर्माण झाली आहे.\nगव्हारे यांच्या गोठ्यातील जनावरे पहाटेच��या सुमारास आरडा ओरड करू लागले. यामुळे नागरीकांनी गोठ्याकडे धाव घेतली. नागरीकांच्या आवाजाने बिबट्याने पळ काढला. यावेळी गोठ्यातील एका बकरी कमी आढळून आली. बकरीचा शोध घेतला असता गावाशेजारील तलावाजवळ मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती ग्रामस्थानी वनपरीक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे यांना तसेच वनरक्षक प्रविण विरूटकर यांना दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून मोक्का पंचनामा केला. नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nनक्षल्यांनी ठार केलेल्या निष्पापांसाठी विविध पक्षांचे राजकारणी पुढे येणार काय\nनागभीड - नागपूर मार्गासाठी अर्थसंकल्पात केवळ १० हजारांची तरतूद\nनागपुरात 'गो एयर' कंपनीच्या युवा कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nकोटमी येथील नागरीकांना नक्षली बॅनर जाळून केला नक्षल सप्ताहाचा निषेध\nछत्तीसगड मध्ये १० नक्षल्यांचा खात्मा : घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त\nपदवी अभ्यासक्रम (बीएड) चार वर्षे कालावधीचा होणार, बारावीनंतर मिळणार प्रवेश\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nधुळे येथे ४ फेब्रुवारी रोजी वायूदलासाठी भरती मेळाव्याचे आयोजन\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\nपुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला\nगडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी, नागरीकांची धावपळ\nगडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास करणार : ना. सुधीर मुनगंटीवार\nबिएसएनएलचा रामभरोसे कारभार, ब्राॅडबॅन्ड सेवा ढासळली\nनगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, आरमोरी नगरपरिषद अनुसूचित जमातीसाठी राखीव\nएटीएममध्ये नवे सॉफ्टवेअर , एटीएम कार्डचे क्लोनिंग थांबणार\nबार चालकाकडून ५० हजारांची लाच रक्कम स्वीकारल्यावरून कोरंभीटोला येथील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल\nआजपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम, १७०० आदिवासी खेळाडू गडचिरोलीत\nअसरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला\nधनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचांभार्डा ग्रामपंचायतीचा कारभार पाच दिवसांपासून बंद, नागरीकांना त्रास\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवा��ीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nवेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आमदार कृष्णा खोपडे यांच्या भाच्याची आत्महत्या\nराष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यकारिणीवर डॉ. अभय बंग यांची नेमणूक\nपोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसनासूर गाव घेतले दत्तक\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nपुलखल गावशिवारातील शेतात बिबट मृतावस्थेत आढळला\nसर्व शासकीय कार्यालये २६ जानेवारीपर्यंत तंबाखूमुक्त करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nएस.टी. बसमध्ये नवजात बाळाला जन्म देऊन आई पसार, मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना\nयापुढे कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nआगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी : काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर\n२०१८-१९ मध्ये विविध बँकांमध्ये तब्बल ७१ हजार ५०० कोटींचा घोटाळा , रिझर्व्ह बँकेची माहिती\nशंकरपूर - मूत्तापूर - वेलगुर रस्ता बांधकाम व डांबरीकरण कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याहस्ते भूमिपूजन\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामिनाला पोलिसांचा विरोध\nसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना, आई - वडिलांकडून मुलीचा खून\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\n'प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे' : प्रल्हाद कुरतडकर\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nकंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले खासदारांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन\nआरोग्य विभागातर्फे हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीमेस प्रारंभ\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\nअवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23717", "date_download": "2019-06-16T10:54:49Z", "digest": "sha1:CPYEJQAA75LK2BKRHL5ADBXR4E24KDPA", "length": 4271, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हमीद दलवाई : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /हमीद दलवाई\nमुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख\n१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती\nRead more about मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://adiyuva.wordpress.com/category/warli-in-news/", "date_download": "2019-06-16T11:16:13Z", "digest": "sha1:CGUMNHMRXPQ55SROVNC6UEQHJRUFZ3PJ", "length": 11916, "nlines": 83, "source_domain": "adiyuva.wordpress.com", "title": "warli in news | AYUSH", "raw_content": "\n‘वारली’ नाही जगली पाहिजे\n‘वारली’ नाही जगली पाहिजे’\nकम् लति या सा कला’ म्हणजे जी आनंद देते ती कला, अशी कलेची व्याख्या केली जाते. कला म्हणजे सौंदर्य, संस्कृती, राग, आनंद, लोभ, तिरस्कार, सुखदु:ख, वेदना या सर्व भावना कलेतून व्यक्त करता येतात. प्रत्येक कलेचा जन्म हा कोणत्या ना कोणत्या संस्कृतीतून होत असतो. अशीच ठाणे जिल्ह्याला परंपरेने लाभलेली आणि आजतागायत जतन केलेली कला म्हणजे ‘वारली’ चित्रकला होय. वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर जगातील सर्वात महत्त्वाची चित्रशैली आहे. संस्कृती, रूढी, परंपरा आणि कर्मकांड या माध्यमातूनच वारली मूलनिवासी चित्रशैली उदयास आली आहे. ही चित्रशैली टिकवणं एक साधनाच आहे. ज्या प्रमाणे सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे. त्याचप्रमाणे वारली चित्रशैली ही संस्कृती मानली जाते. फार पूवीर्पासून सामूहिकरित्या राहिल्याने समूहशक्तीचे महान दर्शन या संस्कृतीतून दिसून येतं. उंबरगाव, डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, वाडा या तालुक्यातील दूरवरची गावं पाहता आजही परंपरागत निवारे दिसून येतात. अधिवासी म्हणजे मूलनिवासी, गाव-पाड्यातील बहुसंख्य लोक गटागटाने राहतात. त्यांच्या झोपड्यांची रचना पाहता आजही परंपरागत तिथे कमालीची स्वच्छता दिसून येते. बहुधा बरीच घरं, थोड्या उंचावर बांधलेली आढळतात. तर खिडक्या या काही कारव्या काढून तयार केलेले हवेचे झरोके, वर पळसाची पान पेंढा लाऊन छप्पर कयार करतात. या कुडामातीच्या घराच्या भिंतीवर आपल्याला वारली चित्रशैलीची विविध अंग दिसून येतात. प्रत्येक चित्रामध्ये विविध सण, उत्सव, सोहळा याचं चित्रण येतं. यातून त्यांची सांघिक भावना दिसून येते. प्रत्येक कला जन्माला येण्यास काही तरी कारण असतं. इजिप्शियन संस्कृतीत मरणोत्तर जीवनाला महत्त्व देऊन इथे कला जन्मास आली तर रोमन कला जीवन सुखकर होण्यासाठी जगासमोर आली तर वारली चित्रशैलीत या दोन्ही संस्कृतीचा मिलाप दिसून येतो. कारण वारली चित्रकला ही ऐहिक जिवनाचं आणि मरणोत्तर जीवनाचं संगम रूप आहे. वषोर्नुवषेर् चालत आलेली वारली चित्रशैली जपण्याचे प्रयत्न होत आहेत. अनेक आर्ट्स कॉलेजमध्ये या चित्रशैलीचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. ….\nवारली पेण्टिंग’ हा हल्लीच्या साऱ्याच प्रथितयश चित्रकरांचा आवडीचा विषय. शिकवून काढलेली वारली पेण्टिंग्ज आणि आदिवासींनी साकारलेली पेण्टिंग्ज यातील कलेत आणि कलेतील भावनेत, बराच फरक आढळतो. डहाणू तालुक्यातील वारली पेण्टिंगचे पाइक ‘जिव्या सोमा मशे’ यांच्या चित्रांचं प्रदर्शन नुकतंच ठाण्यात भरलं आहे. वारली चित्रकलेत वि���िध प्रकार आढळतात. पण साऱ्यांमध्ये त्यांच्या जीवनाची एक लकब दिसते. त्यांच्या घरांवर काढलेल्या प्रत्येक चित्रात त्यांच्या जीवनशैलीचं, संस्कृतीचं दर्शन घडतं. त्यातील प्राणी, पक्षी, सूर्य, शेतकरी, डोंगर, निसर्ग हे सारं या चित्रांचा अविभाज्य भाग असतात. जिव्या सोमा मशे हा डहाणूतील कलंबी पाड्यात राहणारा आदिवासी. आदिवासी असूनही कोणतंही कलेचं ज्ञान नसूनही हाडाचा चित्रकार. डहाणूतील वारली चित्रांचं ते पाइक गेली ६० वर्षं आपल्या भावना ते या चित्रातून रंगवत आहेत. आपली आई मरण पावल्यानंतर त्यांनी आपल्या भावना चित्रातून व्यक्त करायला सुरुवात केली. कॅनडा, जपान, जर्मनी, इंग्लंड, इटली या देशात त्यांच्या चित्राची प्रदर्शनं भरली. केंद सरकारने १९७० मध्ये खेड्यापाड्यातील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच उपक्रम राबवले. त्यानंतर जिव्या मशे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९७६ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलेसाठी मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. जिव्या सोमा मशे यांनी पाड्यापाड्यात काढलेली चित्रं आता कापडावर अवतरली आहेत आणि ती पाहण्याची संधी आता ठाणेकरांना लाभली आहे. ठाण्यातील नौपाड्यातील हायकू आर्ट गॅलरीत त्याचं प्रदर्शन भरलं आहे. कापडांवर काढलेल्या चित्रांवरही त्यांच्या पाड्यातील मातीचा सुगंध तसंच त्यावर रंगवलेल्या भाताच्या पेस्टमधून तयार केलेला पांढरा रंग ताजा टवटवीत वाटतो. गेल्या वषीर् इटलीत भरलेल्या ‘लाइव्ह द हार्ट’ या प्रदर्शनात जिव्या मशे यांच्या सुमारे ४० चित्रांपैकी काही हायकू आर्ट गॅलरीत पाहायला मिळत आहेत. या चित्रांची किंमत सुमारे एका लाखापासून पुढे असल्याची माहिती बजाज आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक संदीप प्रभाकर यांनी दिली. मासेमारी करायचं जाळं, त्यातले मासे आणि आदिवासी जीवनशैली याचा सुंदर ताळमेळ त्यांच्या चित्रातून दिसतो. ठाण्यातील कलाप्रेमींना आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडावं,……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shahrukh-khan-is-doing-ted-talk-in-canada-259161.html", "date_download": "2019-06-16T10:42:01Z", "digest": "sha1:4V6JBTBSBHC6KD7L6XN4AEUYYJCTW6UL", "length": 12943, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूख खानचा पहिला 'टेड टाॅक', जगाला देणार संदेश", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाब���द है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nशाहरूख खानचा पहिला 'टेड टाॅक', जगाला देणार संदेश\nटेड म्हणजे टेक्नाॅलाॅजी,मनोरंजन आणि डिझाइन ( Ted - Technology,Entertainment,Design ). यात अनेक दिग्गजांची भाषणं आहेत. वैज्ञानिक,अध्यापक,व्यावसायिक,संगीतकार, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, धर्मगुरू त्यात आहेत.\n26 एप्रिल : शाहरूख खान आपला पहिला टेड टाॅक करण्यासाठी कॅनडातल्या वैनकूवर शहरात गेला आहे. ही महिती त्याने टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर टाकलीय.\nशाहरूखनं आपली सेल्फी पोस्ट करत लिहिलंय, ' वैनकूला गेलो होतो ते 'परदेश'च्या शूटिंगसाठी. आता टेड टाॅकसाठी आलोय.'\nटेड टाॅकच्या अध्यक्षा ज्युलिएट ब्लॅक यांनी शाहरूखचं स्वागतच केलंय. शाहरूखनही आपण भाषण करताना विसरणार तर नाही ना,असा मिष्किल प्रश्न केलाय.\nटेड टाॅक्स आहे तरी काय \nटेड म्हणजे टेक्नाॅलाॅजी,मनोरंजन आणि डिझाइन ( Ted - Technology,Entertainment,Design ). यात अनेक दिग्गजांची भाषणं आहेत. वैज्ञानिक,अध्यापक,व्यावसायिक,संगीतकार, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, धर्मगुरू त्यात आहेत. ही सीरिज एक संस्था चालवते.\nआता यात अभिनेता शाहरूख खानही सामील झालाय. किंग खान लवकरच भारतात 'टेड टाॅक इंडिया : नई सोच' नावाचा टाॅक शोही सुरू करणारेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\n...म्हणून शोएब अख्तर सोनाली बेंद्रेला करणार होता किडनॅप, स्वतःच सांगितलं कारण\nप्रकाश राजसोबत सेल्फी काढला म्हणून महिलेच्या पतीने केला अपमान\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T10:46:20Z", "digest": "sha1:ESMMR7MBD43OETXNIG2CL5PCNVPRMA5H", "length": 11406, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फिफा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामी���ा\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nपंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट\nपंतप्रधानांचं हे फुटबॉलप्रेम पाहून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले फिफा चे अध्यक्ष गियानि इनफेंटिनो यांनी पंतप्रधानांची नंतर भेट घेऊन त्यांना खास गिफ्ट दिलं.\n'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग\nFIFA World Cup 2018 फ्रान्सच ठरला जगज्जेता, पॅरिसमध्ये आलं तुफान\nगोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का\nफेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले\nFIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव\nFIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश\nस्पोर्टस Jul 2, 2018\nFIFA WC 2018 : थरारक सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाची स्पेनवर ४-३ने मात\nVIDEO : FIFA WC 2018 -सामना संपल्यावर जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम केलं स्वच्छ\nFIFA WC 2018 : फिफामध्ये आजपासून रंगणार नॉक आऊटचा थरार\nFIFA World Cup 2018 : मेसीच्या खेळीनं टळली अर्जेंटिनावरची पराभवाची नामुष्की\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/happy-holi-2019/", "date_download": "2019-06-16T10:40:23Z", "digest": "sha1:U73DSHZYCIQ37BKZTAKX4HZSTIQPFX2Y", "length": 24296, "nlines": 182, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Happy Holi 2019 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Happy Holi 2019 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक ��्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nरंगपंचमी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास रंगबेरंगी शुभेच्छापत्रं, मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs....\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nआजकाल कोणत्याही व्यक्ती, परिस्थिती किंवा अगदी सेलिब्रेटी, सिनेमे यावर मीम्स करण्याचा ट्रेंड आहे. हे मीम्स जितक्या जलद येतात तितकेच विरुनही जातात.\nHoli 2019: होलिका दहनानंतर आठवडाभरात येणारे व्रत, सण-समारंभ; पहा संपूर्ण यादी\nहोळी, धुळवडीच्या सेलिब्रेशननंतर पुढील आठवडाभर विविध सण, उत्सव आहेत. आपल्याकडे मात्र धुळवड आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरी केली जाते.\nHoli 2019 in Mumbai: होळी निमित्त 'गेट वे ऑफ इंडिया'वर रंगांची उधळण; पहा लाईट शो चे खास Photos\nरंगीत सणाचा आनंद प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने साजरा करत असताना मुंबापुरीही विविध रंगांत न्हाऊन निघाली आहे. गेट वे ऑफ इंडियावरील होळीचे खास सेलिब्रेशन...\nHappy Holi 2019 Google Doodle: रंगीबेरंगी डुडलसह गुगलचे होळी सेलिब्रेशन\nहोळी नंतर आज देशभरात धुडवड, रंगपंचमी सणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणानिमित्त गुगलने रंगबेरंगी डुडल साकारत होळीचा आनंद जगभर पसरवला आहे.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदू बांधवांना दिल्या होळी सणाच्या शुभेच्छा\nपुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nHolika Dahan 2019: होलिका दहनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, WhatsApp Stickers, GIFs, आणि शुभेच्छापत्रं\nआज देशभरात होळीचा उत्साह आहे. होळी दहनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश....\nठाणे: पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे नागरिकांना आवाहन\nआज देशभरात होळीच्या सणाचा उत्साह आहे. होळी म्हटलं की रंग खेळलं आलंच. मात्र रासायनिक रंगामुळे होणारे दुष्परिणाम, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठाणे पालिका आयुक्त संजीय जयस्वाल यांनी खास पाऊल उचलले आहे.\nHappy Holi 2019 Wishes: तुमच्या मित्रमैत्रिणींना होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास हिंदी शुभेच्छा संदेश, WhatsApp Stickers, SMS,आणि शुभेच्छापत्रं\nहिंदी भाषिक मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी खास हिंदी शुभेच्छा संदेश, WhatsApp Stickers, SMS आणि शुभेच्छापत्रं....\nHappy Holi 2019: होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nहोळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं.....\nHoli 2019: यंदाच्या होळीवेळी स्मार्टफोन रंगांपासून दूर ठेवण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स वापरा\nहोळी हा रंगांचा उत्सव आहे. तसेच भारतात होळीचा सण आनंदाने साजरा केला जातो. परंतु सध्या स्मार्टफोन आल्यानंतर होळीच्या सणात वेगळेपण आले आहे.\nHoli 2019: होळी, रंगपंचमी सणांमध्ये रंगाचा आनंद लूटताना केसांचे आणि त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी खास टिप्स\nहोळीचा सण काही रंगांशिवाय पूर्ण होत नाही. होळी, रंगपंचमी सणांना रंग खेळताना केस आणि त्वचेचे होणारे नुकसान लक्षात येत नाही.\nHappy Holi 2019: होळी, रंगपंचमी साठी नैसर्गिक रंग घरच्या घरी कसे बनवाल\nहोळीच्या आनंदाला कोणतेही गालबोट लावू नये म्हणून घरच्या घरी अशा प्रकारे बनवा नैसर्गिक रंग....\nHappy Holi 2019: होळीच्या निमित्त खास बॉलिवूडमधील गाजलेली गाणी (Video)\nवसंत ऋतुमध्ये अगदी आनंदात-उत्साहासात साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/tag/bigg-boss-marathi/", "date_download": "2019-06-16T10:58:15Z", "digest": "sha1:CMWTELFNCZMW7MEGUTXPOVIZ7VCBDYOB", "length": 6632, "nlines": 76, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Bigg Boss Marathi - मराठी कलाकार", "raw_content": "\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता दुस-या सीझनमध्ये ही...\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nअनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच. त्यात बिग...\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\nटेलिव्हिजन विश्वातील वादग्रस्त कार्यक्रम बिगबॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर, कलर्स मराठी आता बिग बॉस मराठीचा दुसरा...\nबिगबॉसच्या मनात मोठा प्लॅन तर रेशम म्हणते राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या\nबिगबॉस मराठी मध्ये सध्या तडक्यावर तडके लागताना आपल्याला दिसत आहेत. नुकतीच घरातून बाहेर पडलेली रेशम सध्या...\nरेशम टिपणीस पडली घराबाहेर तर, बिगबॉस मराठी ग्रँडफिनालेच्या दिशेने.\nबिगबॉस मराठीचा सीझन पहिला आता जवळजवळ संपण्याच्या मार्गात आहे. सुरुवातीस ऐकून 15 सदस्यांनी भरून असलेल्या बिगबॉसच्या...\nसई आणि रेशममध्ये वाद कोण होणार नवा कॅप्टन\nबिगबॉस मराठीचा शो आता झपाट्याने पुढे सरकत असून टास्कमागे टास्क घरातील सदस्यांना मिळतं असल्याचं आपल्याला हल्ली...\nनंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री\nशर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर नंतर बिगबॉसच्या घरात आता वेळ आलीय अजून एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीची. होय...\nसई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क\nबिगबॉसच्या घरात होत काय तर काही सदस्य इथे राहायला येतात. त्यांना काही टास्कस बिगबॉसने दिलेले असतात....\nमर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार बिगबॉसने दिले SR चे संकेत\n नाव एवढं गूढ मात्र आजवरच्या बिगबॉसच्या घरातील टास्क्सपैकी धक्काबुक्की, शाब्दिक चकम�� न होता पार...\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nबिगबॉस मराठीमध्ये सध्या बऱ्याच घटना वातावरण ढवळून काढतायत. बिगबॉसने दिलेलं मर्डर मिस्टरी टास्क, त्रुतुजाचं घर सोडून...\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/vidyadhar-joshi-lavni-with-surekha-punekar/", "date_download": "2019-06-16T10:36:20Z", "digest": "sha1:BPJRIF2CJJZBP3ER3XLQZAFPTVVBDESX", "length": 12034, "nlines": 82, "source_domain": "marathikalakar.com", "title": "विद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला \"हा\"आरोप.बिगबॉस मराठी-२", "raw_content": "\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nबिचुकले वर सर्व सदस्य गेले धावून तर,पराग आणि नेहामध्ये शाब्दिक चकमक.बिगबॉस मराठी सिझन२\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nअनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच. त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसत आहेत. आणि हा वाद देखील अभिजीत बिचुकले वरून.\nअभिजीत बिचुकलेची पत्नी अलंकृता बिचकुलेने टाईम्स ऑफ इंडिया ऑनलाईनशी बोलताना तिची ही खंत मांडली आहे. तिने म्हटले आहे की, “माझे पती आणि बिग बॉस मराठी या घरातील सदस्य यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आह��. त्यामुळे इतर सेलिब्रेटींना त्यांना समजून घेणे कठीण जात आहेत. मी बिग बॉस मराठी हा कार्यक्रम न चुकता पाहते. तो पाहाताना मला वाटत आहे की, सगळे मिळून त्यांना लक्ष्य करत आहेत. या सगळ्यात ते एकटे पडले आहेत. माझे पती हे प्रचंड हुशार आहेत. पण येथील सेलिब्रेटींना त्याची जाणच नाहीये.”\nabhijit kelkarया सगळ्यामध्ये बिग बॉसनी सदस्यांसाठी खूपच इंट्रेस्टींग टास्क दिले आहेत. सदस्यांमध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगत आहे. सुरेखा पुणेकर – विद्याधर जोशी, किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे.ज्यामध्ये, या चौघांना बिग बॉस एक अनोखं आव्हानं देणार आहेत. बिग बॉस नेहेमीच सदस्यांना नवनवीन टास्क देतात, हे आव्हानं देखील तितकच वेगळ आणि कठीण असणार आहे. विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांनी विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे हाच नियम किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे आहे.हे बघायला गंमत येणार हे नक्की \nहाच टास्क पूर्ण करण्यासाठी विध्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताईं विद्याधर यांना या रावजी ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजित केळकरला अशीही बनवा बनवी या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत.अभिजित केळकर मुलीची लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही… या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकफुलकं होईल यात शंका नाही.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nबिचुकले वर सर्व सदस्य गेले धावून तर,पराग आणि नेहामध्ये शाब्दिक चकमक.बिगबॉस मराठी सिझन२\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\nMore in बिग बॉस मराठी\n“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री\nगत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या...\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\nबिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले...\n शिवानी आणि वीणा ठरणार अपात्र\nबिग बॉस मराठीच्या ��रामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले या, टास्क दरम्यान घरामध्ये खूप...\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\nअगदी पहिल्या दिवसापासून किशोरी शहाणे सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना...\nबाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडणतर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2\nबिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा पहिला आठवडा तर छान गेला आणि या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याने सगळे...\nबिचुकले वर सर्व सदस्य गेले धावून तर,पराग आणि नेहामध्ये शाब्दिक चकमक.बिगबॉस मराठी सिझन२\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/chinchwad-police-action-against-291-criminals-who-were-shameless-91402/", "date_download": "2019-06-16T10:44:59Z", "digest": "sha1:6OA7YCLZE4OVBGORXEXQHQIAWTWDBHKE", "length": 6472, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chinchwad : धुलवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 291 हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : धुलवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 291 हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई\nChinchwad : धुलवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 291 हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई\nएमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या नागरिक, तरुण, तरुणी आणि महिलांच्या अंगावर जाणीवपूर्वक विनाकारण रंग अथवा रंगाचे फुगे टाकणा-या तरुणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 291 जणांवर कारवाई केली.\nसार्वजनिक रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर रंगाचे फुगे टाकणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले. त्यानुसार आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी पथके तैनात करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या 291 जणांचा धुळवडीचा सण त्यांच्या हुल्लडबाजीमुळे पोली��� ठाण्यात गेला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.\nताब्यात घेतलेल्या हुल्लडबाजांची आकडेवारी –\nभोसरी एमआयडीसी – 43\nगुन्हे शाखा युनिट एक – 07\nChichwad: ‘तुम्हाला आजपर्यंत भरभरुन दिले, आता मला द्यायची वेळ’; अजितदादांची नगरसेवकांना भावनिक साद\nDehuroad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; आरोपी अटकेत\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T10:40:04Z", "digest": "sha1:X4MEJKZCAEPQPNIQDVRHZT4F5XP3GUP3", "length": 5927, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाप्रजापती गौतमी - विकिपीडिया", "raw_content": "\nराजकुमार सिद्धार्थांसोबत महाराणी महाप्रजापती गौतमी\nगुरू तथागत गौतम बुद्ध\nमहाप्रजापती गौतमी अर्हत पद प्राप्त करणाऱ्या एक भिक्खुणी होत्या. तसेच त्या जगातील पहिल्या भिक्खुणी होय.[ संदर्भ हवा ] महाप्रजापती गौतमी ह्या शुद्धोधनाची दुसरी पत्नी, महामायांची बहीण तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. महामायेच्या निधनानंतर त्यांनी राजकुमार सिद्धार्थचा सांभाळ केला. पुढे सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या भिक्खु संघात प्रवेशाची अनुमती गौतमींनी बुद्धांकडे केली होती. कारण तोपर्यंत या संघात केवळ पुरुषच होते. आनंद व बुद्ध यांची याविषयी चर्चा झाली व त्यांनी भिक्खू संघात स्त्रियांच्या प्रवेशाला अनुमती दिली. प्रजापती गौतमींनी यशोधरा काही इतर स्त्रियांसह बौद्ध संघात पहिल्यांदा भिक्खुणी म्हणून प्रवेश केला. तया जगातील पहिल्या भिक्खुणी ठरल्या. बुद्धांचे ‘गौतम’ नाव हे गौतमींच्या नावाने पडलेले आहे असेही मानले जाते.[ संदर्भ हवा ]\nलाल दुवे असणारे लेख\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१८ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=4615", "date_download": "2019-06-16T10:55:17Z", "digest": "sha1:RUYVIP57ARYAQZHGZZL4GCYMPD5QKYLB", "length": 15124, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\n-बीडी कॉलेजमध्ये उघडकीस आली घटना\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर सोडवित असतांना एका फर्जी विद्यार्थ्यास पकडण्यात आले. ही घटना उघडकीस आली असता परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली. याची तत्काळ सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली.\nमिळालेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहे. सेवाग्राम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत . शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी २ ते ५ या काळात विविध पाठयक्रमांच्या परीक्षा सुरू होती. याच दरम्यान बीई तृतीय सेमिस्टरचा फ्लूड मॅकनिकलचा पेपरही सुरू होता. पेपर सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षक सगळया विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व परीक्षेचे ओळखपत्र तपासत होते. तेव्हाच एका विद्यार्थ्याची हालचाल संदिग्ध आढळुन आली. याची बारकाईने तपासणी केली असता त्याचे जवळ मोबाईल असल्याची बाब समोर आली. परीक्षेच्या दरम्यान मोबाईल जवळ बाळगणे गुन्हा आहे. असे असूनही मोबाईल आढळुन आल्याने मोबाईल घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. यात मोबाईलमध्ये फोटो काढून अन्य मोबाईल नंबरवर पाठविण्यात आल्याची बाब समोर आली. सदर विद्यार्थ्याचा पेपरही दुसराच विद्यार्थी सोडवित असल्याचेही स��ोर आले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर दुसऱ्याचा फोटो स्कॅन करून लावण्यात आला होता. यानंतर त्याची प्रिन्ट काढण्यात आली होती. यामुळे पेपर सोडविण्याकरिता दुसऱ्यास विद्यार्थ्यास पाठविण्यात आल्याची बाब समोर आली. रात्री उशीरा पर्यत सेवाग्राम पोलिस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरूच होती. तसेच विद्यार्थ्याचे नाव समोर येवु शकले नाही.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nभारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने बांबू भरलेला ट्रक घरावर पलटला, जीवितहानी टळली , जि.प. उपाध्यक्षांची घटनास्थळी भेट\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nआष्टी येथील हर्ष कृषी केंद्राच्या गोदामातून ३० लाख ४० हजारांचे बोगस बियाणे जप्त\nवहिनीच्या आई- वडिलांचा खून करणाऱ्या दिरास आजन्म कारावास\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निकालावर लागलाय लाखोंचा सट्टा\nनवी दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय\nचिमूर विधानसभा क्षेत्रात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nतिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ३९३ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्रे\nबल्लारपूर पेपरमिल मधील मृतक कामगाराचे शव मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हलविले\nलोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला , २३ ला मतदान\nअफवांवर विश्वास ठेवू नका , लवकरच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करू : शकुंतला काळे\nलाचखोर शाखा अभियंता पितांबर बोदेले ला उद्यापर्यंत पोलिस कोठडी\nराजकीय पक्षाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालाही पोस्ट करण्यापासून रोखू शकत नाही\nपिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करून, पाणीपुरवठा सुरळीत करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमातेने २ महिने दूध न पाजल्याने जुळ्या मुलींचा मृत्यू मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या मुलींचा काटा काढल्याचा संशय\nअमरावती येथून १४० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतूसं जप्त\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे अशोक नेते ७७ हजार ५२६ मतांनी विजयी\nआरोग���य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले बाळ व बाळंतीणीचे प्राण\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ ची वाढणार आतुरता\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nराज्यात तापमानात आणखी वाढ होणार, विदर्भात पावसाची शक्यता\nसुखी संसाराचे स्वप्न रंगवित असतानाच त्यांच्यावर काळाने घातली झडप \nउद्यापासून ४८ केंद्रावरून १४ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nआदिवासी खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची क्षमता आहे : प्रधान सचिव मनिषा वर्मा\nनक्षल्यांचा घातपाताचा कट उधळला, दोन किलोचा बाॅम्ब पोलिसांनी केला नष्ट\nऑनलाईन शाॅपिंग करताना सावधान, दुसऱ्याच्या नावे वस्तू दाखवून केली जातेय विक्री\nमरकेगाव येथे नक्षल्यांकडून दोघांची हत्या , हत्यासत्र सुरूच , ७ जणांचा घेतला जीव\nजागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच पर्यटकांना दिसला काळा बिबट\nनिवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nपाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबविले वाघा बॉर्डरवर\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nलवकरच चलनात येणार २० रुपयांची नवी नोट\nनवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये खवल्या मांजरीची शिकार करणाऱ्या २३ आरोपीस अटक\nमुरूमगावात महिलांनी केला दारू व सडवा नष्ट, रॅली काढून थेट २५ विक्रेत्यांच्या घरी धडक\nप्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nपुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार : मुख्यमंत्री\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव ��त्राम यांच्या हस्ते जवेली येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न\nउन्ह कडक, प्रचार थंड \nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nमान्सून ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार , महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमन लांबणार\nराममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-management-reproduction-livestock-12258", "date_download": "2019-06-16T11:34:44Z", "digest": "sha1:HLFONHJ7NCQRM5WBHBONI3DTWLGDHQSR", "length": 20558, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, management of reproduction in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा दुग्धोत्पादन\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा दुग्धोत्पादन\nडॉ. विशाल केदारी, अजय गवळी\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nदुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्यक आहे. परंतु विण्यापूर्वी, विताना किंवा विल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची असते. विल्यानंतर साधारणतः ५ ते ६ तासांत वार पडते. परंतु, १० ते १२ तासांनंतरदेखील वार न पडल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे गरजेचे असते.\nदुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्यक आहे. परंतु विण्यापूर्वी, विताना किंवा विल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची असते. विल्यानंतर साधारणतः ५ ते ६ तासांत वार पडते. परंतु, १० ते १२ तासांनंतरदेखील वार न पडल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे गरजेचे असते.\nजी जनावरे शेवटच्या टप्प्यातील गाभण अवस्थेत अाहेत अशा जनावरांना वेगळे करून वाढीव संतुलित खाद्याचा पुरवठा करावा, त्यामुळे पुढील वेतातील दूधवाढ व नवजात वासरांचे आरोग्य चांगले होण्यास मदत तर होतेच; परंतु जनावरांचे आरोग्य तंदुरुस्त राहते.\nविलेल्या गायीची योग्य काळजी घ्यायला हवी. दररोज ठरवलेले दूध उत्पादन मिळायला हवे. तसेच, विल्यानं��र पहिला माज किमान ३० ते ४० दिवसांत आला पाहिजे व ती गाय किमान ७० ते ८० दिवसांत गाभण राहिली पाहिजे.\nगाभण जनावरांची विण्यापूर्वी घ्यायची काळजी\nजनावरांच्या गाभण राहिलेल्या तारखेला नोंदवहीत पाहून प्रसूतीच्या तारीखेचा अंदाज लावावा.\nप्रसूतीच्या ३ ते ५ दिवस अगोदर जनावराला शांतता असलेल्या वेगळ्या गोठ्यात ठेवावे.\nप्रसूतीसाठी वापरात येणाऱ्या जागेला प्रसूतीपूर्व जंतुनाशकाच्या मदतीने स्वच्छ करून कोरडे करावे.\nजमिनीला आरामदायक बनविण्यासाठी त्यावर कोरडे गवत किंवा इतर स्वच्छ आच्छादनाचा वापर करावा.\nप्रसूतीची जागा वर-खाली किंवा जनावर घसरून पडेल इतकी गुळगुळीत नसावी.\nविताना अनुभवी व्यक्तीकडून जनावरांची काळजी घ्यावी.\nविण्यापूर्वी जनावरांचे दूध काढू नये. यामुळे प्रसूतीची निर्धारित वेळ काही तास पुढे जाऊ शकते\nप्रसूतीच्या प्रारंभिक अवस्थेची कारणे\nकास मोठी व कठोर होते.\nजननेंद्रियांच्या बाहेरील भागास सूज येते.\nजननेंद्रियांतून घट्ट स्राव स्रवतो.\nशेपटीच्या मुळाजवळील दोन्हीकडील भाग आतल्या बाजूस सरकतो.\nजनावर प्रसूती कळांनी बैचेन होते.\nजनावर सारखे ऊठबस करते.\nजनावर विताना घ्यायची काळजी\nएका ठराविक अंतरावरूनच जनावरांच्या प्रसूतीवर बारकाईने लक्ष ठेवावे. जोपर्यंत आवश्यकता भासत नाही, तोपर्यंत जनावरांजवळ जाऊ नये.\nवासरांच्या सामान्य स्थितीत बाहेर येण्याच्या प्रक्रियेची सुनिश्चितता करावी. यामध्ये प्रसूतीसमयी पुढच्या पायांचे दोन खूर व वासराचे तोंड पहिल्यांदा दिसून येते. परिस्थिती वेगळी दिसून अाली तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.\nसाधारणतः प्रसूतीच्या क्रियेमध्ये २ ते ३ तास लागतात. पहिल्यांदा होणाऱ्या प्रसूतीमध्ये ४ ते ५ तास वेळ लागू शकतो. याहून अधिक वेळ लागल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे योग्य ठरते.\nविल्यानंतर जनावराला कोमट पाणी व त्यासोबत गुळवणी प्यावयास द्यावे. त्यामुळे प्रसूतीदरम्यान शरीरावर येणारा ताण कमी करण्यास मदत होते.\nप्रसूतीनंतर जनावराच्या मागील भागास योग्य जंतूनाशकाच्या मदतीने स्वच्छ करून कोरडे करावे किंवा कडुनिंबाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.\nसाधारणतः जनावरांची वार ५ ते ६ तासांत पडून जाते. जर १० ते १२ तासांनंतर देखील वार पडत नसेल तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.\nवार वेळेवर पडण्यासाठी व गर्भाशयात ��ंतूंचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.\nजनावर वार खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. साधारणपणे २ ते ३ फूट खड्डा खोदून वार त्यामध्ये पुरावी.\nपहिल्यांदा दूध काढण्याअगोदर सडांच्या छिद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे नाहीत. याची खात्री करून घ्यावी.\nसडावर सूज दिसून आल्यास दिवसातून ३ वेळा दूध काढावे.\nजनावरांना संतुलित आहार द्यावा. ज्यामध्ये पचनीय प्रथिनांची टक्केवारी १६ ते १८ टक्के व एकूण पचनीय पोषणमूल्यांची टक्केवारी ७० टक्के असावी.\nजनावरांच्या दररोज २ किलो प्रतिदिन अाहार देण्यापेक्षा २ किलो दूध उत्पादनासाठी १ किलो अाहार अतिरिक्त प्रमाणात द्यावा. यासोबतच जनावरांना मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यावा. ज्यामध्ये बरसीम, ल्युसर्न, यशवंत, जयवंत, चवळी इ. चारा पिकांचा समावेश असावा.\nसंपर्क ः डॉ. विशाल केदारी, ९५६१३०७२३१.\n(कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर)\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nजनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...\nदूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...\nसक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...\nवाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...\nखाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्प��दनक्षमता...\nभारतातील आधुनिक मधमाश्या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्या दिन विशेष भारतीय उपखंड हे...\nतुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...\nशेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...\nबैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...\nकोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील...\nशेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...\nलेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...\nयोग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...\nनर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...\nपशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...\nजनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...\nशेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...\nपशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...\nजनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/topics/amrita-khanvilkar/photos/", "date_download": "2019-06-16T12:03:05Z", "digest": "sha1:U4RUFWDQFFULWSNMERMK2UFG5Q5J7OPO", "length": 22368, "nlines": 368, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Amrita Khanvilkar Photos| Latest Amrita Khanvilkar Pictures | Popular & Viral Photos of अमृता खानविलकर | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाल��� पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nLakme Fashion Week 2019: अमृता खानविलकरची घायाळ करणारी अदा, सौंदर्य आणि स्टाइलची सुरेख जादू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBirthday Special : अमृताचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही करेल क्लीन बोल्ड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n#Photos वेब सीरिजच्या लाँचला दिसला अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लुक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nentertainmentAmrita KhanvilkarYouTubeकरमणूकअमृता खानविलकरयु ट्यूब\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/01/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A5%A6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-06-16T11:09:25Z", "digest": "sha1:EMQ5PV4U6DOZAYWCVWI4NW3CY5WAO7UP", "length": 32064, "nlines": 300, "source_domain": "amrutmanthan.wordpress.com", "title": "द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र) – अमृतमंथन", "raw_content": "\nमराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…\nविचार व अनुभव / ९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया\nद्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)\nमंगळवार, 1 डिसेंबर 2009 रविवार, 25 जून 2017 अमृतयात्री6 प्रतिक्रिया\nभारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यांचा केवळ अभ्यासच नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.\nआपले वाचकमित्र श्री० राजेश पालशेतकर यांनी पाठवलेल्या प्रतिमताचा (feedback) काही अंश खाली सादर करीत आहोत.\nश्री० राजेश पालशेतकरांनी पाठवलेले डॉ० आंबेडकरांचे अवतरण खालील दुव्यावर उपलब्ध आहे.\nअमृतमंथन-द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित_011209\nअशा या उत्तम, माहितीपूर्ण उतार्याबद्दल श्री० राजेश पालशेतकरांचे आभार.\nश्री० राजेश पालशेतकरांनी उद्धृत केलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या उतार्याबद्दल आपले मत लेखाखाल���ल रकान्यात अवश्य कळवा.\nTags: अधिकृत भाषा कायदा, अनुसूची ८, उत्तर प्रदेश, घटना, डॉ भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिहार,भारताची राज्यघटना, भाषाभिमान, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, स्वाभिमान, CONSTITUTION, CONSTITUTION OF INDIA,GOVERNMENT, HINDI, INDIA, MAHARASHTRA, NATIONAL LANGUAGE, OFFICIAL LANGUAGES ACT,RECOGNISED LANGUAGES, SCHEDULE 8\nअधिकृत भाषा कायदा, अनुसूची ८, उत्तर प्रदेश, घटना, डॉ भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिहार, भारताची राज्यघटना, भाषाभिमान, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, स्वाभिमान, constitution, Constitution of India, Government, Hindi, India, Maharashtra, National Language, Official Languages Act, Recognised Languages, Schedule 8\nLiberties Liberhan Took – लिबरहॅन यांचा स्वैराचार (ले० चंदन मित्रा – सण्डे पायोनियर)\nमराठीसाठी अशीही लढाई (वृत्त: दै० सकाळ, पुणे, दि० ३ डिसें० २००९)\n6 thoughts on “द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)”\npathak p म्हणतो आहे:\nबुधवार, 2 डिसेंबर 2009 येथे 3:00 pm\nगुरूवार, 3 डिसेंबर 2009 येथे 11:42 pm\nप्रिय प्रिया पाठक यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.\n१. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात भाषा व संस्कृतीच्या बाबतीत सामान्य जनतेचा राजकारण्यांवर दबाव-दडपण-वचक नाही हे मुख्यतः मोठे दुर्दैव. तसे असते तर ते असे स्वैरपणे वागून भाषा-संस्कृतीच्या बाबतीत एवढे मुजोरीने वागले नसते.\n२. ऑर्कूट-सकाळप्रमाणे सॉफ्टवेअर विकत घेण्याची आमची ऐपत नाही. ही अनुदिनीदेखिल स्वतःच्या पोटापाण्याच्या उद्योगावर परिणाम करून घेऊनच चालवीत आहोत. पण बराहाप्रमाणे लिहिणे कठीण नाही. आपले बरेच मराठीप्रेमी मित्र तो लेख वाचून शिकले आहेत. जी-मेलवर लिप्यंतर (transliteration) ची सोय आहे. ती सुद्धा वापरून पहा. थोडा निश्चय आणि धीर बाळगा. थोडा सराव केल्यावर सोपे वाटू लागते. जन्मल्यावर लगेच कुठे चालायला जमते थोडे पडून-झडून-रडून झाल्यावरच ते जमते आणि मग नंतर ते पडणे-रडणेही आपण विसरून जातो. आयुष्यात प्रथम पेन्सिलीने लिहायला शिकतानासुद्धा खूप त्रास झालेला आपण कालांतराने विसरतो. सर्वच गोष्टी झटपट-इन्स्टंट आणि श्रमाशिवाय झाल्या की त्यातील मजा जाते. गिर्यारोहण दुसर्याच्या खांद्यावर बसून करण्यात काय आनंद\nबुधवार, 2 डिसेंबर 2009 येथे 4:56 pm\nगुरूवार, 3 डिसेंबर 2009 येथे 11:44 pm\nप्रिय श्री० रवींद्र अवसरे यांसी,\nआपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.\nआपले म्हणणे १०० टक्के पटते. ’हिंदी राष्ट्रभाषा एक चकवा ’ या लेखाचासुद्धा तोच मूळ उद्देश आहे.\nप���रिय मातृभाषेसंबंधीचे आपले विचार मायबोलीत व लिपीत अधिक स्पष्टपणे व्यक्त होतात. नाही का पोळी-भाजी काट्याचमच्याने खाताना तिची चवच लागत नाही.\nमंगळवार, 15 डिसेंबर 2009 येथे 1:16 pm\nबुधवार, 16 डिसेंबर 2009 येथे 6:00 pm\nप्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,\nआपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. श्री० राजेश पालशेतकरांनी उद्धृत केलेला डॉ० बाबासाहेब आंबेडकरांचा ’भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ या पुस्तकातील उतारा प्रसिद्ध करण्याच्या वेळी आपले एक मराठी प्रेमी मित्र श्री० विजय पाध्ये यांनी त्या पुस्तकाबद्दल खालील माहिती पुरवली होती.\n{‘भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ हे पुस्तक म्हणजे आंबेडकरांच्या ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’चा वि०तु० जाधव ह्यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ हे आंबेडकरांचे पंधरावे वाङ्मयअपत्य, रामकृष्ण प्रिंटिंग प्रेस, मोरबाग रोड, दादर, येथे छापून साहेबांनी २६, अलिपूर रोड, सिव्हिल लाइन्स, दिल्ली, ८ या पत्त्यावर प्रसिद्ध केले. याची पृष्ठ संख्या ६५, किंमत चार रुपये, यात पाच नकाशे आणि दहा परिशिष्टे आहेत. परिशिष्टात जी आकडेवार माहिती दिली आहे ती वाचकांना थक्क करून टाकते’ असा उल्लेख ‘भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ० भीमराव रामजी आंबेडकर चरित्र’ – खंड ९ (लेखक: चांगदेव भवानराव खैरमोडे, प्रकाशक: सुगावा प्रकाशन, पुणे) ह्या पुस्तकाच्या पान १७६वर केलेला आढळतो. दुर्दैवाने, आपल्याला वि०तु० जाधव ह्यांनी ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’च्या केलेल्या अनुवादात जे म्हटले आहे (व जे आपल्याला स्फोटक म्हणून उपयोगी पडेल असे वाटते) तो भाग खैरमोडे ह्यांच्या पुस्तकात सापडत नाही.}\nवरील माहिती या विषयात स्वारस्य असलेल्या सर्वच वाचकबांधवांना उपयोगी ठरावी.\nआपले व श्री० पाध्ये यांचे अत्यंत आभारी आहोत.\nआपला अभिप्राय इथे नोंदवा. उत्तर रद्द करा.\nअनुदिनी उघडण्याआधी हे वाचा\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (117)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (73)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (20)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (17)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nमला सभासद करून घ्या\nप्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):\nज्ञान आणि तत्त्वज्ञान (1)\nविचार व अनुभव (1)\n०१. सप्रेम नमस्कार विनंती विशेष (1)\n०२. संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल (6)\n०३. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस: स्फुट लेखन (117)\n०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक (73)\n०३.३ मायबोलीतून शिक्षण (44)\n०३.४ महाराष्ट्रात मराठीवर अन्याय (16)\n०४.१ सविस्तर वृत्त (18)\n०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त (29)\n०५. वेचक व वेधक (9)\n०५.१ वेचक वेधक – अवतरणे, उद्गार व टिपणे (1)\n०५.२ वेचक वेधक – टिपणे व लेख (8)\n०६. साहित्य, संस्कृती, कला… (31)\n०६.९ संस्कृती, कला, परंपरा, इतिहास (10)\n०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा… (5)\n०८. प्राचीन भारतीय संस्कृती (17)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान (10)\n०८.२ भारतीय ज्ञानप्रणाली (4)\n०८.३ संस्कृत भाषा, वाङ्गमय व लेख (7)\n०८.४ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रे (2)\n०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती (1)\n०९. इतर संकीर्ण विषय (20)\n१०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे (8)\n११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा (20)\n११.१ भाषिक चर्चा: मराठी-इंग्रजी-हिंदी-संस्कृत (17)\n२०. मराठी+एकजूट उपक्रम (6)\n३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा) (10)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया (1)\n९०. वाचकांचा सहभाग: उल्लेखनीय प्रतिक्रिया, विचार व अनुभव (11)\n९१. अन्य संकेतस्थळांवरील वाचनीय लेखन (1)\n’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.\nमला सभासद करून घ्या\nconstitution Constitution of India culture education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language pride Prof. Manohar Railkar Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 self esteem State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन गुलामगिरी घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्य शासन राज्यशासन राष्ट्रभाषा लोकसत्ता शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान संस्कृती सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान\nहल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:\nमराठी विश्वकोश : खंड - १ ('अंक' ते 'आतुरचिकित्सा')\n\"हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही\" - केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)\nशिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)\nग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)\nसेमी-इंग्रजी ही दिशाभूलच (ले० उन्मेष इनामदार, दै० लोकसत्ता)\nपुस्तक ओळख – ’तेजशलाका इरेना सेंडलर’ (ले० अभिजीत थिटे)\nमराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके - मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन)\nविचारमंथन - तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)\nराईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय \nहल्लीच प्रकाशित केलेले लेख:\nगांधीहत्या, कपूर आयोग व सावरकर – भाग १ (ले० अक्षय जोग)\nइंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (ले० प्रा० मनोहर राईलकर)\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nनिद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)\nहिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)\nक्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)\n‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय\nटाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)\nआर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)\nमराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)\nगोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली\nराष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)\nपूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/malegaon-blast-case-colonel-shrikant-purohit-sadhvi-pragya-thakur-303641.html", "date_download": "2019-06-16T11:40:55Z", "digest": "sha1:DBEOUIRJW43CEAMXQJMHRXXQ3F2QJALN", "length": 14907, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाला दिलासा नाही", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर दे��� बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाला दिलासा नाही\nमुंबई, 04 सप्टेंबर : 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. उद्यापासून सुरू होणाऱ्या आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. या तिघांविरोधात युएपीएची कलमं लागू होतील की नाही याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टाने घ्यावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे.\nमालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 27 डिसेंबर 2017ला आरोपनिश्चीती केली होती. यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवण्यात आला होता. त्यामुळे या आरोपींना काहीसा दिलासा मिळाला होता.\n2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी रमेश उपाध्याय आणि अजय रहीकर यांच्यावरचाही मोक्का हटवण्यात आला होता. यूएपीए कलम 17, 20 आणि 13 हटवण्यात आले होते. तसंच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपी���ची सुटकादेखील केली होती.\nयाआधी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञा आणि आॅगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला होता. पुरोहित नऊ वर्ष तुरुंगात राहिले होते. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी होत्या. त्याप्रकरणी काही वर्ष त्यांना शिक्षाही झाली. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.\nदरम्यान, जामिनावर बाहेर असताना साध्वी प्रज्ञा यांनी अनेक वादग्रस्त विधान केली होती. हिंदू टक्का वाढला पाहिजे. देशासाठी मुले जन्माला घाला. तुमच्याने मुलांचा सांभाळ होत नसेल तर आम्ही सांभाळू असं खळबळजनक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलं होतं.\nमी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर बांधायला ही जाईन असं धक्कादायक वक्तव्यही साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं. त्या औरंगाबादेत एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.\nVIDEO : याला कुणी आवरा रे...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/chakan-married-suicide-incidents-of-crime-against-husband-91897/", "date_download": "2019-06-16T10:45:17Z", "digest": "sha1:6ZPWN4SB4DBQQ4A46DGG2APPTV26IS26", "length": 6693, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan: विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा, भाम येथील घटना - MPCNEWS", "raw_content": "\nChakan: विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा, भाम येथील घट��ा\nChakan: विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा, भाम येथील घटना\nएमपीसी न्यूज – सासरी नांदत असलेल्या विवाहितेचा छळ करून तिचे जगणे मुश्कील करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.\nकोमल प्रशांत बोंबले (वय-२५ वर्षे, रा. संतोषनगर, भाम, वाकी, ता. खेड) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती प्रशांत बापू बोंबले (रा. संतोषनगर, भाम, वाकी, ता. खेड) यांच्यासह बापू भिकाजी बोंबले, प्रतिक भिकाजी बोंबले (दोघेही रा. वेताळे, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष राजाराम बोरकर (वय – ४० रा. गोरेगाव, मुंबई) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, कोमल ही संतोषनगर (भाम) येथे सासरी नांदत असताना किरकोळ कारणावरून तिच्या सासरचे मंडळी तिला जाणूनबुजून त्रास देत होते. मुद्दाम खोचक बोलून आणि वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून तिचा छळ केला जात होता. दररोजच्या होत असलेल्या या जाचहाटाला वैतागून कोमल यांनी गुरुवारी (दि.२१ मार्च) सासरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nकोमल यांस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बोरकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nPimpri: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘चुनाव पाठशाळा’\nKharghar: खासदार श्रीरंग बारणे यांनी युवकांना शिवबंधन बांधून केले स्वागत\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-06-16T11:37:41Z", "digest": "sha1:SR4ZXVGKKUDLHFVZB5EN55F2EW4CMZLY", "length": 5463, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्रू मेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nअँड्रू विल्यम मेलन (२४ मार्च, इ.स. १८५५:पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - २६ ऑगस्ट, इ.स. १९३७:साउथहॅम्प्टन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकेचा उद्योगपती आणि दानशूर होता. हा अमेरिकेचा युनायटेड किंग्डममधील राजदूत तसेच अमेरिकेचा अर्थसचिवही होता.\nमेलनचे कुटुंब धनाढ्य होते. १८७२मध्ये अँड्रूचे वडील थॉमस मेलन यांनी अँड्रूला लाकूड आणि कोळशाचा व्यवसाय उघडून दिला. अँड्रूने थोड्याच वेळात त्यातून नफा मिळवून दाखवला. १८८०मध्ये हा थॉमस मेलनच्या टी. मेलन अँड सन्स या वित्तसंस्थेत रुजू झाला व दोनच वर्षात ही बँक त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली. १८८९मध्ये याने युनियन ट्रस्ट कंपनी आणि युनियन सेव्हिंग्ज बँक ऑफ पिट्सबर्ग या संस्थांची स्थापना केली. यानंतर त्याने खनिज तेल, पोलाद, नौकाबांधणी आणि बांधकामाचे व्यवसायही सुरू केले.\nवॉरेन जी. हार्डिंगने मेलनला १९२१मध्ये अर्थसचिवपदावर नेमला. मेलन या पदावर जवळजवळ बारा वर्षे होता.\nइ.स. १८५५ मधील जन्म\nइ.स. १९३७ मधील मृत्यू\nमाहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१७ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0,_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-06-16T10:34:07Z", "digest": "sha1:5MZXV3MDPGZWBYCV7CSWKXKPGAQE3XBS", "length": 8768, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वर्ण कमळ पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटविजेते:\n२००७ पुलिजन्मम् मल्याळम प्रियानंदन\n२००६ कालपुरुष बंगाली बुध्ददेव दासगुप्ता\n२००५ पेज थ्री हिंदी/इंग्लिश मधुर भंडारकर\n२००४ श्वास मराठी संदीप सावंत\n२००३ मोन्डो मेयेर उपख्यान बंगाली बुध्ददेव दासगुप्ता\n२००२ द्वीपा कन्नड गिरीश कसरावल्ली\n२००१ शांतम् मल्याळम जयराज\n२००० वाणप्रस्थम मल्याळम शाजी एन. करूण\n१९९९ समर हिंदी श्याम बेनेगल\n१९९८ थायी साहेबा कन्नड गिरीश कसरावल्ली\n१९९७ लाल दर्जा बंगाली बुध्ददेव दासगुप्ता\n१९९६ कथापुरुशन् मल्याळम अदुर गोपालाकृष्णन्\n१९९५ उनीशे एप्रील बंगाली रितुपर्णो घोष\n१९९४ चराचर बंगाली बुध्ददेव दासगुप्ता\n१९९३ भगवत गीता संस्कृत जी. वी. आयर\n१९९२ आगंतुक बंगाली सत्यजित रे\n१९९१ मरुपक्कम तमिळ के. एस. सेथुमाधवन\n१९९० बाघ बहादुर हिंदी/बंगाली बुध्ददेव दासगुप्ता\n१९८९ पिरावी मल्याळम शाजी एन. करुण\n१९८८ हलोधिया चोराए बओधन खाई असमिया जाहनु बरुआ\n१९८७ तबराना कथे कन्नड गिरीश कसरावल्ली\n१९८६ चिदंबरम मल्याळम गोविंदन अरविंदन\n१९८५ दामुल हिंदी प्रकाश झा\n१९८४ आदि शंकराचार्य संस्कृत जी. वी. आयर\n१९८३ चोख बंगाली उत्पलेंदु चक्रबर्ती\n१९८२ डाका बंगाली गौतम घोस\n१९८१ अकालेर संधाने बंगाली मृणाल सेन\n१९८० शोध हिंदी बिपलब रॉय चौधरी\n१९७९ पुरस्कार नाही -\n१९७८ घटश्रध्दा कन्नड गिरीश कसरावल्ली\n१९७७ मृग्या हिंदी मृणाल सेन\n१९७६ चोमना दुढी कन्नड बी.वी. करंथ\n१९७५ कोरस हिंदी/बंगाली मृणाल सेन\n१९७४ निर्माल्यम मल्याळम एम.टी. वासुदेवन नायर\n१९७३ स्वयमवरम् मल्याळम अडूर गोपालकृष्णन\n१९७२ सीमाबद्ध बंगाली सत्यजित रे\n१९७१ संस्कार कन्नड पट्टाभि राम रेड्डी\n१९७० भुवन शोम हिंदी मृणाल सेन\n१९६९ गोपी गय्ने बाघा बय्ने बंगाली सत्यजित रे\n१९६८ हटे बझारे बंगाली/हिंदी तपन सिन्हा\n१९६७ तीसरी कसम हिंदी बासू भट्टाचार्य\n१९६६ चेम्मीन मल्याळम रामू करैत\n१९६५ चारूलता बंगाली सत्यजित रे\n१९६४ शहर और सपना हिंदी ख्वाजा अहमद अब्बास\n१९६३ दादा ठाकूर बंगाली सुधीर मुखर्जी\n१९६२ भगिनी निवेदीता बंगाली बिजॉय बोस\n१९६१ अनुराधा हिंदी ऋषिकेश मुखर्जी\n१९६० अपुर संसार बंगाली सत्यजित रे\n१९५९ सागर संगमे बंगाली देबकी बोस\n१९५८ दो आँखे बारा हात हिंदी व्ही. शांताराम\n१९५७ काबूलीवाला बंगाली तपन सिन्हा\n१९५६ पाथेर पांचाली बंगाली सत्यजित रे\n१९५५ मिर्झा गालिब हिंदी ���ोहराब मोदी\n१९५४ श्यामची आई मराठी प्रल्हाद केशव अत्रे\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०४:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T10:58:46Z", "digest": "sha1:5DYQMAHO726LQGX6LCBSY5TOBSGH44WZ", "length": 3532, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नालगोंडा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नालगोंडा जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१५ रोजी १२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2019-06-16T11:06:32Z", "digest": "sha1:RKHNUCJODNHYNINH4T2ER522MAK3JMAC", "length": 12492, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेल्हे बुद्रुकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवेल्हे बुद्रुकला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वेल्हे बुद्रुक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवेल्हे (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपुणे जिल्हा (← दुवे | संपाद���)\nतोरणा (← दुवे | संपादन)\nवेल्हे बुद्रुक (← दुवे | संपादन)\nवांगणी (← दुवे | संपादन)\nमाजगाव (← दुवे | संपादन)\nकानंदी नदी (← दुवे | संपादन)\nकोलंबी (वेल्हे) (← दुवे | संपादन)\nमेट पिलावरे (← दुवे | संपादन)\nकरंजावणे (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:महिला संपादनेथॉन-२०१७ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था,आंबवणे (← दुवे | संपादन)\nपाबे (← दुवे | संपादन)\nमार्गासनी (← दुवे | संपादन)\nआंबवणे (वेल्हे) (← दुवे | संपादन)\nचऱ्हाटवाडी (← दुवे | संपादन)\nवाजेघर खुर्द (← दुवे | संपादन)\nपिंपरी, वेल्हे तालुका (← दुवे | संपादन)\nअडवली (← दुवे | संपादन)\nलाशीरगाव (← दुवे | संपादन)\nवाजेघर बुद्रुक (← दुवे | संपादन)\nसाखर, वेल्हे तालुका (← दुवे | संपादन)\nकातवडी (← दुवे | संपादन)\nलव्ही खुर्द (← दुवे | संपादन)\nरुळे (← दुवे | संपादन)\nआसनी दामगुडा (← दुवे | संपादन)\nलव्ही बुद्रुक (← दुवे | संपादन)\nमांगदरी (← दुवे | संपादन)\nदादवडी (← दुवे | संपादन)\nभालवडी (← दुवे | संपादन)\nपुणे स्टेशन एस.टी. बसस्थानक (← दुवे | संपादन)\nशिवाजीनगर (पुणे) एस.टी. बसस्थानक (← दुवे | संपादन)\nवेल्हा बु घेरा (← दुवे | संपादन)\nभागीनघर (← दुवे | संपादन)\nकोंढवली (← दुवे | संपादन)\nआसनी मंजाई (← दुवे | संपादन)\nविंझर (← दुवे | संपादन)\nमालवली (← दुवे | संपादन)\nअंत्रोली (← दुवे | संपादन)\nचिरमोडी (← दुवे | संपादन)\nखांबवडी (← दुवे | संपादन)\nदापोडे (← दुवे | संपादन)\nकेळद (← दुवे | संपादन)\nनिगडे (← दुवे | संपादन)\nघिसर (← दुवे | संपादन)\nसोंडे सरपाले (← दुवे | संपादन)\nसिंगापूर (गाव) (← दुवे | संपादन)\nकोदवडी (← दुवे | संपादन)\nआस्कवडी (← दुवे | संपादन)\nगुंजवणे (← दुवे | संपादन)\nपासली (← दुवे | संपादन)\nनिवी (← दुवे | संपादन)\nसोंडे कार्ला (← दुवे | संपादन)\nहिरपोडी (← दुवे | संपादन)\nबोरावळे (← दुवे | संपादन)\nजाधववाडी, मावळ तालुका (← दुवे | संपादन)\nखरीव (← दुवे | संपादन)\nविहीर, वेल्हे तालुका (← दुवे | संपादन)\nकादवे (← दुवे | संपादन)\nधानेप (← दुवे | संपादन)\nकानंद (← दुवे | संपादन)\nकोंढावळे बुद्रुक (← दुवे | संपादन)\nपानशेत (← दुवे | संपादन)\nभट्टी (← दुवे | संपादन)\nकोंढावले खुर्द (← दुवे | संपादन)\nकोळवडी (वल्हे) (← दुवे | संपादन)\nमांगदरी (वेल्हे) (← दुवे | संपादन)\nकोळवडी (वेल्हे) (← दुवे | संपादन)\nवांजळे (← दुवे | संपादन)\nवरवे (खु) (← दुवे | संपादन)\nपाल खु (← दुवे | संपादन)\nवडगाव झांजे (← दुवे | संपादन)\nगेळगाणे (← दुवे | संपादन)\nवेल्हा (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nवेल्हे तालुका (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपुणे जिल्हा (← दुवे | संपादन)\nमुळशी (← दुवे | संपादन)\nहवेली तालुका (← दुवे | संपादन)\nशिरूर तालुका, पुणे जिल्हा (← दुवे | संपादन)\nतोरणा (← दुवे | संपादन)\nज्ञान प्रबोधिनी (← दुवे | संपादन)\nमल्हारगड (← दुवे | संपादन)\nबारामती तालुका (← दुवे | संपादन)\nजुन्नर तालुका (← दुवे | संपादन)\nइंदापूर तालुका (← दुवे | संपादन)\nपुरंदर तालुका (← दुवे | संपादन)\nभोर तालुका (← दुवे | संपादन)\nमावळ तालुका (← दुवे | संपादन)\nखेड तालुका (← दुवे | संपादन)\nआंबेगाव तालुका (← दुवे | संपादन)\nसाचा:पुणे जिल्ह्यातील तालुके (← दुवे | संपादन)\nपुणे शहर तालुका (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्हावार तालुके (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Suresh.andhale (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/साका (← दुवे | संपादन)\nखेड (तालुका) (← दुवे | संपादन)\nशिरुर तालुका (← दुवे | संपादन)\nबारामती उपविभाग (← दुवे | संपादन)\nभोर उपविभाग (← दुवे | संपादन)\nहवेली उपविभाग (← दुवे | संपादन)\nखेड उपविभाग (← दुवे | संपादन)\nमावळ उपविभाग (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:महिला संपादनेथॉन-२०१७ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था,आंबवणे (← दुवे | संपादन)\nजिजामाता प्रबोधन केंद्र (← दुवे | संपादन)\nजीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था, आंबवणे (← दुवे | संपादन)\nपाल बुद्रुक (← दुवे | संपादन)\nमेरावणे (← दुवे | संपादन)\nखांबवडी (← दुवे | संपादन)\nघावर (← दुवे | संपादन)\nघिसर (← दुवे | संपादन)\nसोंडे हिरोजी (← दुवे | संपादन)\nसोंडे माथना (← दुवे | संपादन)\nहारपूड (← दुवे | संपादन)\nमढे घाट (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/category/mumbai/page-250/", "date_download": "2019-06-16T11:24:02Z", "digest": "sha1:GFJSRBWFFGKQGCKZ5LAYN5NHXHJMTHFI", "length": 11668, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai News in Marathi: Mumbai Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-250", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराणेंचे खंदे समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेत\nबातम्या Jul 19, 2014 सुरक्षेअभावी इवलेकरांचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप\nबातम्या Jul 18, 2014 लोटस पार्क अग्नितांडव : आणखी एक मृतदेह सापडला\nबातम्या Jul 18, 2014 अग्नितांडव थांबलं, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू\nवरळीत गॅस पाईपलाईन फुटली\nकल्याणच्या बेपत्ता तरुणांशी आमचा संबंध नाही, व्यापार्यांचा खुलासा\nमुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत\nभाजपची 'शहा'निशा संपली, 'शिवसेना तर मोठा भाऊ' \nटोमॅटो रुसला, कोथिंबीर भडकली तर भेंडी 80 रु.किलो \nमुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली\nवाय-फाय वादात पुतण्या 'कनेक्ट' काका 'डिस्कनेक्ट' \nमुंबईत हायटाईडचा इशारा, सतर्क राहण्याचं पालिकेचं आवाहन\n'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है'\nमरीन ड्राईव्हजवळ समुद्रात बुडून महिलेचा मृत्यू\n'त्या' चौघांमुळे मुंबईत हाय अलर्ट जारी\nभुजबळांचे खंदे समर्थक कन्हेरे शिवसेनेत दाखल\nमुंबईत सेना-मनसेत 'वाय फाय' वाद सुरूच\nनरेंद्र मोदींवर टीका केली नाही - राज ठाकरे\nविनोद कांबळीने थकवलं बँकेचं कर्ज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-06-16T10:45:20Z", "digest": "sha1:SC3NUTOV7OWZCHQKPBTIWKZFO3LDSWAB", "length": 23564, "nlines": 170, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "फ्रान्स – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on फ्रान्स | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौ��्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, न�� हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: ��लाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nनुकतेच फ्रान्स (France) मधील सर्वात जुने, जगप्रसिद्ध, पर्यटकांचे आकर्षण असणारे नोट्र डेम कॅथेड्रल चर्च (Notre Dame Cathedral Church) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र येत्या पाच वर्षांमध्ये हे चर्च अधिक सुंदर रीतीने परत उभा करण्याचा निर्धार फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी व्यक्त केला.\nभारताला अमेरिका-ब्रिटेन-फ्रान्स यांची साथ, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनला अल्टिमेटम\nजैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवदी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azahar ह्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स यांची साथ मिळाली आहे.\nमसूद अजहरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेचा प्रस्ताव, फ्रान्स आणि ब्रिटनचा पाठिंबा\nअजहरचे ब्लॅक लिस्टमध्ये नाव अल्यास त्याचे पाकिस्तानमधील दौरे, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.\nजैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय\nजैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azhar) याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्याच्या भारतायच्या प्रयत्नाला चीनमुळे खोडा बसला. ही गोष्ट खरी असली तरी, त्याच्या भोवतीचा फास आता आवळत चालला आहे. मसूद अजहर याची देशातील संपत्ती जप्त करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतला आहे.\nराफेल डील: मोदी सरकारचं पुढचं पाऊल, फ्रान्सला दिली 25 टक्के रक्कम\nसूत्रांच्या हवाल्याने वृत्त देत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, भारत सरकारने राफेल व्यवहारांवरुन केली जाणारी टीका आणि आरोप यांच्याकडे ���ुर्लक्ष करत केंद्र सरकारने ही रक्कम फ्रान्सडे सुपूर्त केली आहे. भारत-फ्रान्स यांच्यातील व्यवहारानुसार अटी आणि नियमांचे पालन करत ही विमाने सप्टेंबर 2019 मध्ये भारतात पोहोचतील.\nराफेल करारामुळे फ्रान्स सरकार अडचणीत, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर राफेल करारावरुन हल्लाबोल केला आहे.\nफ्रान्समध्ये इंधन दरवाढी विरोधात आंदोलन, 227 जखमी\nविदेशात ही इंधन दरवाढीमुळे संताप व्यक्त केला जात असून या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत.\nराफेल डील: काहीच उरले नाही, आता काय लपवणार चेटूकगिरी करुनही भूत उतरणार नाही: उद्धव ठाकरे\n'सुप्रीम कोर्टानेच आता राफेल व्यवहाराची माहिती मागितल्याने राजकारणाला अधिक धार चढेल व त्यामुळे संरक्षण खात्याची प्रतिष्ठा अडचणीत येईल. त्यामुळे सरकारी प्रवक्त्यांनी थोडा दम खाऊन बोलावे हेच बरे.'\nराफेल डील: राहुल गांधींच्या आरोपाला निर्मला सितारामण यांचे फ्रान्समधून उत्तर\nसितारामण यांनी डसॉल्ट ही कंपनी भागीदार म्हणून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची निवड करेल याची काहीच कल्पना सरकारला नव्हती - सितारामण\nपंतप्रधान मोदींनी 'राफेल डील'मध्ये भ्रष्टाचार केला: राहुल गांधी\nदेशाच्या युवकांना आणि जनतेला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, देशाचे पंतप्रधान एक भ्रष्ट व्यक्ती आहेत.\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5030", "date_download": "2019-06-16T10:39:49Z", "digest": "sha1:QPM2QYBM3N5DOT2JG5U27BKU6HYD5G57", "length": 13057, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nउसरपार चक जवळील नहरात पडलेल्या निलगायीचे वनविभागाने वाचविले प्राण\nसुजित भसारकर/ पाथरी : सावली तालुक्यातील उसरपार चक गावाजवळील गोसेखूर्द नहरात काल २५ नोव्हेंबर रोजी निलगाय पडल्याची माहिती वनविभागास मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून निलगायीला बाहेर काढले. यामुळे निलगायीला जिवदान मिळाले आहे.\nगोसेखूर्दचा नहर जंगलामधून काढण्यात आला आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. रस्ता ओलांडताना निलगाय नहरात पडली असावी. नहराच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यात आले असल्याने तिला बाहेर निघणे शक्य झाले नाही. आज सोमवारी वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठले. वनपाल राहुल तांबरे, वनरक्षक राकेश चौधरी , विशाखा शेंडे, जी.टी. नवघरे, एम.व्ही. नागोसे, वाय.पी. लाड, वनमजूर भारत उंदिरवाडे यांनी निलगायीला बाहेर काढण्यासाठी परीश्रम घेतले. तिच्यावर पालेबारसा येथील पशुवैद्यकीय अधिकारी जांभुळकर यांनी उपचार केले. यानंतर सोडून देण्यात आले. गोसेखूर्दचा हा कालवा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असला तरी वन्यप्राण्यांना जिवघेणा ठरत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nआरमोरी - शिवणी मार्गावर ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू, एक गंभीर जखमी\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nराष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा समन्स, ६ जूनला चौकशी\nजखमी अवस्थेत आढळून आलेल्या ‘हिमालयीन ग्रिफन’ जातीच्या स्थलांतरीत गिधाडाला केले निसर्गमुक्त\nपुढील २-३ दिवस चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट\nपहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिल रोजी वाराणसीत घेणार पत्रकार परिषद\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या दोन तासांत तब्बल २२ निर्णय\nदेलोडा परिसरात वाघाचे दर्शन , नागरिक भयभित\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजयभाऊ कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nवादळाचा कहर , चिंचेचे झाड चारचाकी वाहनावर कोसळले, जिवितहाणी टळली\n१७ जून ते २६ जुलैपर्यंत संसदेचं अधिवेशन , सरकार स्थापनेनंतर पहिला अर्थसंकल्प ५ जुलैला\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nअसा आहे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र\n१��� एप्रिलला प्रदर्शित होणार मोदी यांच्यावरील जीवनपट, विवेक ओबेरॉयचे सहा लूक प्रदर्शित\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nपूर्ण ताकदीने लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nविरोधी पक्षांची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल ६ दिवस लांबणार\nआमदार बाळू धानोरकर यांचा शिवसेनेचा राजीनामा\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार : मुख्यमंत्री\nवीज वितरण हानी ३ टक्क्यांवर आणा अन्यथा वेतनवाढ रोखणार : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nपेट्रोल २९ पैसे तर डिझे ३२ पैशांनी स्वस्त\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी काॅंग्रेसने घेतल्या इच्छूकांच्या मुलाखती\nएका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर\nगोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली\nजोगिसाखरा जवळ ट्रॅक्टर अपघातात एक महीला जागीच ठार, ३ जण जखमी\n'पबजी'च्या नादात दोन युवक रेल्वेखाली चिरडले : हिंगोलीतील दुर्घटना\nअकोला येथे बुधवारी देशातील सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nनक्षल्यांनी गुरूपल्लीजवळ झाडे तोडून रस्ता अडविला, बॅनर बांधले\nकट्टर विदर्भवादी नेते कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nएस.टी. बसमध्ये नवजात बाळाला जन्म देऊन आई पसार, मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना\nउद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nजांभुळखेडा घटनेसाठी माहिती पुरविणाऱ्याचे नक्षल्यांनी मानले आभार \nपाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबविले वाघा बॉर्डरवर\nभारत-ऑस्ट्रेलिया एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी नागपुरात कडेकोट बंदोबस्त\nराज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात ११६ उमेदवार रिंगणात\nप्रेयसीला पुन्हा मिळविण्यासाठी त्याने शालिमार एक्स्प्रेसमध्ये ठेवले स्फोटकांऐवजी फटाके, आरोपीस बुलडाणा येथून अटक\nराज्यात कमाल तापमानात वाढ, विदर्भात काही ठिकाणी पारा ४३ अंश सेल्सिअसच्याही पुढे\nनक्षल्यांच्या ‘काॅल ॲम्बूश’ ने घेतला जवानांचा बळी\nरामाळा येथे पाणी समस्या गंभीर मात्र सौर ऊर्जेवरील दुहेरी पंप नळयोजना बंद\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर\nदेशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण\n... अन् ट्रेलरवरून वाहून नेणारे डम्पर अचानक रस्त्यावर कोसळले, मोठा अपघात टळला\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nमहाऊर्जाच्या भंडारा कार्यालयाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nअयोध्या वादावर २९ जानेवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी\nमार्कंडादेव यात्रेदरम्यान भाविकांनी दिले २ लाख ८४ हजारांचे दान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-apmc-will-got-national-market-status-maharashtra-13233", "date_download": "2019-06-16T11:47:42Z", "digest": "sha1:UAN5WBUYQWJNY4CZLA5DA5JWDPDUX3LR", "length": 20424, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, APMC will got national Market status, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय बाजाराचा दर्जा\nबाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय बाजाराचा दर्जा\nशनिवार, 27 ऑक्टोबर 2018\nपुणे ः शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाची असणारी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने मंजूर झाली आहे. या सुधारणेमुळे आता एकूण आवकेच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येत असलेल्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे.\nयामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश होणार असून, या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांचे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. तर या सुधारणेमुळे या बाजार समित्यांना निवडणुकांमधून वगळण्यात येणार आहे.\nपुणे ः शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाची असणारी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने मंजूर झाली आहे. या सुधारणेमुळे आता एकूण आवकेच्या ३० टक्के शेतमाल ३ कि��वा अधिक राज्यांतून येत असलेल्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे.\nयामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश होणार असून, या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांचे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. तर या सुधारणेमुळे या बाजार समित्यांना निवडणुकांमधून वगळण्यात येणार आहे.\nकेंद्र शासनाच्या नवीन मॉडेल विविध पणन सुधारणा राज्य शासनाने केल्या आहेत. यामधील सर्वांत महत्त्वपूर्ण सुधारणांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या मोठ्या बाजार समित्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात घेण्यात भाजप सरकारला यश येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या समित्यांचा समावेश होतो. याबाजार समित्या आर्थिक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची सत्ता केंद्रे बनली आहेत. या बाजार समित्यांना कायद्याने राष्ट्रीय दर्जा देत, निवडणुकांमधूनच वगळण्यात आल्या आहेत. यामुळे आता याबाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे.\nकार्यकारी समितीची होणार निवड\nशासन नियुक्त प्रशासकीय मंडळातून राष्ट्रीय बाजार समिती बाजारतळासाठी आपल्या सदस्यांमधून कार्यकारी समितीची नियुक्ती करणार आहे.\nप्रस्तावित सुधारणांची मुख्य वैशिष्ट्ये\nपशुधनाच्या संबंधातील पणनाचे विनिमयन करण्याकरीत तरतुदी\nराष्ट्रीय नामांकित बाजारतळ व त्याच्याशी संबंधित आणि अनुषंगिक बाबींकरत तरतुदी\nविविध प्रकारचे बाजार स्थापन करण्याबाबत तरतुदी\nबाजार उप तळ म्हणून वखार, सायलो, शीतगृह, इत्यादींकरता तरतुदी\nइ नाम, इ व्यापारासाठीच्या तरतुदी\nअसे असे प्रशासकीय मंडळ\nसभापती - पणनमंत्री अथवा राज्य शासनास योग्य वाटेल अशी कोणतीही व्यक्ती\nउपसभापती - अपर निंबधक (सहकार) पदापेक्षा कमी दर्जाची नसेल असे अधिकारी\nमहसूल विभागातील एक या प्रमाणे ६ शेतकरी प्रतिनिधी\nदोन राज्यातील सरकारने शिफारस केलेले २ शेतकरी प्रतिनिधी\nसंबंधित बाजार समितीमधील पाच परवानाधारक व्यापारी\nकृषी प्रक्रिया संस्थेचा १ प्रतिनिधी\nकेंद्रिय किंवा राज्य वखार महामंडळासह, अधिकृत वखार चालकांचे प्रतिनिधी\nसीमा शुल्क विभागाचा प्रतिनिधी\nसंबंधित बाज��राला सेवा देणाऱ्या बॅंकेचा प्रतिनिधी\nभारत सरकारच्या कृषी पणन सल्लागार विभागाचा अवर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाची नसलेली व्यक्ती\nमहानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रतिनिधी\nसचिवपदी सहनिबंधक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला प्रतिनिधी\nविशेष वस्तू बाजाराची होणार स्थापना\nबाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर या बाजार समित्यांना विशेष वस्तूंचा बाजारदेखील घोषित करता येणार आहे. यामध्ये फळे, भाजीपाला, फुले, कांदा, सफरचंद, संत्रा, मनुका, हळद, काजू, कापूस, औषधी आणि सुगंधी वनस्पती, पशुधन (गुरे, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, मासळी, कुकुट आदी) आणि इतर कोणतेही पाच बाजार स्थापन करता येणार आहे.\nसंचालक मंडळ होणार तातडीने बरखास्त\nराज्य शासनाने राष्ट्रीय नामांकित बाजार तळाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लगेच विद्यमान बाजार समिती कार्य करणे बंद करील आणि सर्व विद्यमान समिती सदस्य हे आपले पद धारण करणे बंद करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nतूर लातूर महाराष्ट्र राष्ट्रवाद भाजप बाजार समिती पशुधन व्यापार महसूल विभाग भारत कृषी पणन सफरचंद हळद कापूस\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\nविदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...\nखास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nमहिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...\nकृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...\nगायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...\nमॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या...\nकोकणात पाऊस जोर धरणारपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...\nआश्वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-06-16T11:19:01Z", "digest": "sha1:ITRICFSVBWFBMFOCVYEMUY5VRD3MBZN2", "length": 13304, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "जालन्यात येथे बैलगाडी विहिरीत पडून एकाचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nजालन्यात येथे बैलगाडी विहिरीत पडून एकाचा मृत्यू\nतालुक्यातील नसडगांव येथे बैल बिथरल्याने बैलगाडी आवरली नाही, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत बैलगाडी कोसळून पाण्यात बुडून सोपान बबनराव नागवे (32वर्षे, रा.डुकरी पिंप्री ता.जि.जालना) या तरूण शेतकर्याचा मृत्यू झाला.\nमयत सोपान नागवे हे बैलगाडी घेवून शेतात जात होते. गट नंबर १९६ मधील प्रशांत देशमुख यांच्या शेतातील रोडच्या बाजुस असलेल्या विहिरीमध्ये बैलग��डी विहिरीत पाण्यात पडली. त्यामध्ये बैलगाडीखाली दबून सोपान नागवे याचा मृत्यू झाला. याबाबत योगेश पंडीतराव भुतेकर रा. नसडगांव ता. जालना यांच्या माहितीवरून मौजपुरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलModi ‘जे भ्रष्ट त्यांनाच मोदींमुळे कष्ट’, विरोधकांवर पंतप्रधानांचा हल्लाबोल\nपुढीलJemimah Rodrigues मुंबईकर रॉड्रिग्सची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/national-international/shiv-sena-supremo-uddhav-thackeray-has-criticized-the-firing-of-the-saamana-editorial-on-pakistan-border/44927", "date_download": "2019-06-16T11:32:41Z", "digest": "sha1:ZJFNWRQFQL5JUBSSKE23YFTQA4AAHL3C", "length": 16798, "nlines": 85, "source_domain": "hwmarathi.in", "title": "शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील ! | HW Marathi", "raw_content": "\nआज संध्याकाळी जाहीर होणार नव्या १३ मंत्र्यांची…\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nशेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील \nदेश / विदेश राजकारण\nशेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील \n भारताने हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे ते ठेचलेले नाक पुन्हा वर काढण्याचा आणि ‘गिरे तो भी टांग उपर’ दाखविण्याचाच आटापिटा आहे. आपले सैन्य त्याला ‘मूंहतोड जवाब’ देतच आहे, पण तरीही पाकडय़ांची वळवळ थांबलेली नाही. पाकिस्तानला भारतानने हवाई हल्ल्याचा तडाखा दिल्यानंतरही त्यांच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. मंगळवारी आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात त्यांचे तीन सैनिक मारले गेले. याआधीही आपल्या सैन्याने आणि सीमा सुरक्षा दलाने पाकडय़ांच्या शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तर दिलेच आहे, अशा शब्दात सामनाच्या संपदकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर तोफ डागली.\nहिंदुस्थानी हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे ते ठेचलेले नाक पुन्हा वर काढण्याचा आणि ‘गिरे तो भी टांग उपर’ दाखविण्याचाच आटापिटा आहे. आपले सैन्य त्याला ‘मूंहतोड जवाब’ देतच आहे, पण तरीही पाकडय़ांची वळवळ थांबलेली नाही. हे शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही तोपर्यंत ही ‘नापा��’ वळवळ सुरूच राहील.\nपाकिस्तानला हिंदुस्थानने हवाई हल्ल्याचा तडाखा दिल्यानंतरही त्यांच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. मंगळवारी आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात त्यांचे तीन सैनिक मारले गेले. याआधीही आपल्या सैन्याने आणि सीमा सुरक्षा दलाने पाकडय़ांच्या शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तर दिलेच आहे. तरीही सीमेपलीकडून त्यांचा गोळीबार सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच गोळीबारात आपल्या एका सुरक्षा जवानाचा आणि एक महिला व लहान मुलीचा मृत्यू झाला. पाकडय़ांच्या या गोळीबारात नेहमीच आपल्या सीमा भागातील निरपराध्यांचा बळी जात असतो. त्यांच्या घरांचे, जनावरांचे, इतर मालमत्तेचे नुकसान होत असते. वर्षानुवर्षे हे सुरू आहे. म्हणजे एकीकडे हिंदुस्थानकडून शांततेची अपेक्षा करायची, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान कसा प्रयत्न करीत आहे याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे शस्त्रसंधीचे सर्रास उल्लंघन करीत सीमेपलीकडून गोळीबार सुरूच ठेवायचा. एवढेच नव्हे तर लढाऊ विमानाद्वारे हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचा. दहशतवाद्यांच्या हिंदुस्थानातील घुसखोरीला सर्व प्रकारचे सहकार्य, सहाय्य आणि प्रोत्साहन देण्याचा उद्योग पाकिस्तानने बंद केलेला नाही. त्यात\nआणि प्रसंगी तोफांचा भडीमार करायचा. पुलवामा हल्ला झाल्यानंतर आपल्या हवाई दलाने ‘बालाकोट एअर स्ट्राइक’चा तडाखा दिल्यानंतर तरी हडबडलेला पाकिस्तान भानावर येईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचे शेपूट वाकडेच राहिले आहे. अर्थात पाकिस्तान काय किंवा त्याला मांडीवर घेणारा चीन काय, या दोघांचे शेपूट हिंदुस्थानसंदर्भात सरळ होण्याची शक्यता नाहीच. म्हणूनच या दोन्ही देशांकडून घुसखोरीचे प्रयत्न नेहमीच होत आले आहेत. तूर्त चिन्यांच्या उडय़ा थांबलेल्या दिसत असल्या तरी पाकडय़ांची वळवळ सुरूच आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान योग्य कार्यवाही करीत आहे अशा वल्गना मध्यंतरी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्या. तसे म्हणे त्यांनी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना सांगितले. मात्र हा पाकिस्तानचा नेहमीचाच देखावा आणि कांगावा आहे हे त्या देशा��डून रोज हिंदुस्थानी सीमेवर होणाऱया गोळीबाराच्या घटनांवरून दिसून येत आहे. पाकिस्तान हा दुतोंडी साप आहे. आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या आगळीकीला सडेतोड उत्तर देतो. पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त करतो, पण तरीही पाकिस्तानच्या\nथांबत नाहीत. गेल्या काही दिवसांत पूंछ, नौशेरा, राजौरी, शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य सातत्याने गोळीबार आणि तोफांचा मारा करीत आहे. त्याला उत्तर म्हणून आपणही पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. तरीही मंगळवारी रात्री पाकडय़ांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेच. हिंदुस्थान विरोधातील कुरापती हा पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर यांचा ‘श्वास’ आहे. त्याशिवाय ते राहूच शकत नाहीत. त्यामुळेच हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले घडवून आणणे, कश्मीर खोरे सतत अशांत ठेवणे, त्या ठिकाणी हिंदुस्थानविरोधी वातावरण कायम ठेवणे, कश्मिरी तरुण-तरुणीच्या मनात हिंदुस्थानद्वेषाचे आणि ‘स्वतंत्र कश्मीर’चे जहर भिनवणे, सीमेपलीकडून गोळीबार करणे असे त्यांचे उद्योग सुरूच असतात. हिंदुस्थानी हवाई दलाने गेल्या महिन्यात ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ करून जो तडाखा दिला त्यामुळे पाकिस्तानचे नाक ठेचले गेले. त्यांच्याकडून सध्या सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे ते ठेचलेले नाक पुन्हा वर काढण्याचा आणि ‘गिरे तो भी टांग उपर’ दाखविण्याचाच आटापिटा आहे. आपले सैन्य त्याला ‘मूंहतोड जवाब’ देतच आहे, पण तरीही पाकडय़ांची वळवळ थांबलेली नाही. हे शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील.\nAir ForceChinaeditorialfacefeaturedPakistanshiv senaUddhav Thakreउद्धव ठाकरेचीनपाकिस्तानशिवसेनासंपादकीयसामनाहवाई दलShare\nमोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक\nदिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nकैद्यांना भेटायला आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर मारले शिक्के\nसुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप\nकिती दहशतवाद्यांचा खात्मा झाला ते पाकिस्तानात स्वतः जाऊन शोधा \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindivyakran.com/2018/12/rabindranath-tagore-essay-in-marathi.html", "date_download": "2019-06-16T11:12:52Z", "digest": "sha1:PFO7637URSM7ABODEXV4NBK2M4KU2HY2", "length": 19225, "nlines": 109, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "रवीन्द्रनाथ टैगोर मराठी माहिती, निबंध। Rabindranath Tagore Essay in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nरवीन्द्रनाथ टैगोर मराठी माहिती, निबंध\nरवीन्द्रनाथ टैगोर मराठी माहिती, निबंध\nज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार,बंगाली कवी,संगितकार होत. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होत.\nकोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.\nकोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनावः रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर(१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडीलांसोबत १४ फेब्रु. १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले.\nकारवार येथील सृष्टीसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. रविन्द्रनाथांचा नेता व क्रा��तीकारक या रुपात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्त्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रविन्द्रनाथांच्या व्यक्तीमत्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रवीन्द्रसाहित्य मुळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकली. मराठी व कानडी भाषेत लेखण केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा.बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रविंद्रनाथांचा प्रभाव आहे.\nपारंपारिक हैदा कोरिवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे \"र-ठ\" रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.\nसंगीत,साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रविंद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रविंद्रनाथांची निर्मिती उतरते.\nरविंद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंब-या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली.यमकयुक्तता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रविंद्रनाथांची लघुकथा प्रमुख रचना मानली जाते.रविंद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार. सामान्य माणसांचे जीवन हा त्यांच्या कथांचे कथाबीज आहे.\nगल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.\nचरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालिन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रु वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणा-या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारिरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा न��षेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.\nरवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकुर बाडी येथे पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतीपीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो. रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तीमत्वांत अमर्त्य सेन, ऍन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी , पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.\nसमय का सदुपयोग पर निबंध\nसमय का सदुपयोग पर निबंध वास्तव में समय एक बहुत हीअद्भुत चीज है वास्तव में समय एक बहुत हीअद्भुत चीज है समय का न तो कोई आदि है और न ही कोई अंत है समय का न तो कोई आदि है और न ही कोई अंत है सभी चीजें अपने निश्चित ...\n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\nमम विद्यालय संस्कृत में निबंध\nमम विद्यालय संस्कृत में निबंध Essay on My School in Sanskrit अयं अस्माकं विद्यालयः अस्ति Essay on My School in Sanskrit अयं अस्माकं विद्यालयः अस्ति अस्य भवनानि भव्यानि श्वेतवर्णानि च सन्ति अस्य भवनानि भव्यानि श्वेतवर्णानि च सन्ति\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nफीस माफ़ी के लिए प्रधानाचार्य को पत्र\nसेवा में , प्रधानाचार्य जी जवाहर पब्लिक स्कूल जनकपुरी ,दिल्ली -18 ...\n10 lines on Peacock in hindi मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है यह सम्पूर्ण भारत में पाए जाते हैं यह सम्पूर्ण भारत में पाए जाते हैं इसके सर पर कलगी होती है इसके सर पर कलगी होती है\nछोटे भाई को कुसंगति से बचने के लिए पत्र\nछोटे भाई को कुसंगति से बचने के लिए पत्र बी 3/14 इंदिरापुरम गाज़ियाबाद प्रिय भाई सतीश , तुम्हारा पत्र मिला\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on diwali in hindi दिवाली भारत का एक प्रमुख त्यौहार है इसे प्रकाश के पर्व के रूप में भी जाना जाता है इसे प्रकाश के पर्व के रूप में भी जाना जाता है दीवाली को दीपावली भी...\nजल का महत्व पर निबंध\nजल का महत्व पर निबंध Importance of Water essay in Hindi जहाँ पानी होता है, वहां जीवन होता है पानी के बिना जीवन संभव नहीं है\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\nमोर पर निबंध कक्षा 1, 2, 3, 4 के लिए मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है इनको मयूर भी कहा जाता हैं इनको मयूर भी कहा जाता हैं मोर दिखने में बहुत ही आकर्षक होते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/larry-page/", "date_download": "2019-06-16T10:37:27Z", "digest": "sha1:AUPY2SYLPTOOACLDKTT5RL7NAKPPSLFG", "length": 6764, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Larry Page Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा\nआज ह्या गुणधर्मामुळेच गुगल आपल्या जीवनात एका अढळ पदावर पोहोचले आहे.\nया भारतीय व्यक्तिमुळे गुगलचा जन्म झाला \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गुगल हे सर्च इंजिन जगासमोर आलं आणि जगात\n“अयोध्येतील राम मंदिर पाडल्याबद्दल क्षमस्व”: बाबरच्या कथित वंशजाने मागितली माफी\nभारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये – यांच्या पालनासाठी स्वयंप्रेरणा हवी\nगडकरींना भाजपच्या सर्वोच्च स्थानी पोचवण्याच्या मागणीमागे त्यांचं “हे” कर्तृत्व आहे\n“पंजाब सिंध गुजरात” मधला सिंध फाळणीनंतर पाकिस्तानात गेला तरी राष्ट्रगीतात कायम का\nगुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण\nअफगाणिस्तान – पाकिस्तान संघर्षाचा नवा अध्याय : ड्युरंड लाईन\n“खरे” बाबासाहेब दर्शविणारे, डॉ बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे ६ दिवस…\n“या ११ कारणांमुळे मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात”\nटोरंट: चित्रपट, टीव्ही सिरीज डाऊनलोड करणारा हा जादूचा दिवा कसा काम करतो\nपुलवामा हल्ल्याची रात्र प्रत्येक भारतीयाने तळमळत काढली पण ‘ह्या’ प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत\nलाडकी लेक वयात येताना : भाग १\nप्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक\nभुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले \nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nटाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..\nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\nआयडिया ऑफ इंडिया : १५ ऑगस्ट हा भारतीयांचा एकच स्वातंत्रदिवस नव्हे\nएकदाचं प्राचीन कोडं सुटलं अंडे हे शाकाहारी आहे की मांसाहारी – शास्त्रज्ञांनी उलगडलं उत्तर\nजे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा, ते तूम्हले भेटी खान्देशमा : खानदेशाची रंजक सफर\nमिलिंद सोमण चं कौतुक करून झालं आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=8625", "date_download": "2019-06-16T11:02:59Z", "digest": "sha1:REYM3ZMJNGNDHCZBERWAEELIZSDFV36W", "length": 17608, "nlines": 130, "source_domain": "rajtantra.com", "title": "भूमिपुत्र बचाव आंदोलन निवडणुकीच्या रिंगणात | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद��रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » भूमिपुत्र बचाव आंदोलन निवडणुकीच्या रिंगणात\nभूमिपुत्र बचाव आंदोलन निवडणुकीच्या रिंगणात\nपालघर लोकसभेसाठी उमेदवार केला जाहीर\nवार्ताहर/पालघर दि. 28 : आजचे लोकप्रतिनिधी भांडवलदाराचे चमचे झाले असुन गेल्या 70 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे, अशी टिका वजा आरोप करत आज भूमिपुत्र बचाव आंदोलनने पालघर लोकसभा निवडणुक लढवण्याची घोषणा केली असुन दत्ता करबट यांना उमेदवारी जाहीर केली आहे.\nपालघर येथील मच्छिमार सहकारी संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुकाका धोदडे यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील भुमिपुत्र हद्दपार होणार आहेत. आपले प्रश्न मांडण्यासाठी अनेक पक्षांच्या पुढार्यांना निवडणुकांमध्ये निवडुन दिले. परंतु आजवर एकाही पुढार्याने येथील जनतेला न्याय दिला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जनतेवर लादल्या जाणार्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलनतर्फे दत्ता करबट यांना पालघर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध जन आंदोलनात सहभागी होणार्या अनेक संघटना याकामी एकवटल्या असुन स्थानिक उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आल्याचे सांगतानाच यामुळे पालघरमधील जनतेला निवडणुकीमध्ये एक वेगळा पर्याय उपलब्ध झाल्याचेही धोदडे म्हणाले.\nजिल्ह्यात होऊ पाहणारे मुंबई-बडोदा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी व मच्छीमार मेटाकुटीला येणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र एकाही राजकीय पक्षाने कधीच खुलेपणाने भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणार्या या प्रकल्पांना विरोध केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्व दिल्लीत पाठवायचे अशी सर्वच स्थानिक भूमिपुत्र आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असेही धोधडे म्हणाले.\nदरम्यान, खासदार राजेंद्र गावित यांचे समर्थक व आदिवासी कार्यकर्ते प्रकाश सावर यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहुन भुमिपुत्र बचाव आंदोलनाला पाठिंबा जाहिर करुन स्वतः च्या फायद्यासाठी पक्ष बदलणार्या गावितांवर टिका केली. यावेळी त्यांनी पालघर लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत गावित यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोपही केला.\nया पत्रकार परिषदेस शशी सोनवणे, संतोष पावडे, समीर वर्तक, प्रकाश सावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून जव्हार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nNext: वाड्यात पोलिसांचा रूट मार्च\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drip-distributor-issue-reached-agriculture-minister-maharashtra-12121", "date_download": "2019-06-16T11:25:38Z", "digest": "sha1:KMY4ZVOTWKIXYZK3R2VC6QLJ4FX5BAAB", "length": 14831, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drip distributor issue reached to agriculture minister, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठिबक वितरकांचा वाद कृषिमंत्र्यांपर्यंत पोचला\nठिबक वितरकांचा वाद कृषिमंत्र्यांपर्यंत पोचला\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nपुणे : कृषी खात्याच्या मूळ कामकाजाशी कोणताही संबंध नसतानाही वितरकांना नोंदणीची सक्ती केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र ड्रिप डिलर असोसिएशनने कृषिमंत्र्यांकडे केली आहे.\nपुणे : कृषी खात्याच्या मूळ कामकाजाशी कोणताही संबंध नसतानाही वितरकांना नोंदणीची सक्ती केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र ड्रिप डिलर असोसिएशनने कृषिमंत्र्यांकडे केली आहे.\n\"वितरकांचे काय म्हणणे आहे हे समजावून घ्या. हटवादी भूमिका न घेता हा प्रश्न सोडवा अशा सूचना कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत, असे असोसिएशनचे सचिव संजीव माने यांनी सांगितले.\nराज्यातील ठिबक कंपनीकडून वितरकांना केलेला पुरवठा आणि या वितरकांनी पुढे शेतकऱ्यांना केलेली विक्री याचा कुठेही ताळमेळ नसल्याचा दावा कृषी खात्याचा आहे. ठिबकसाठी वाटलेल्या अनुदानाचा हिशेब केलेल्या विक्रीशी जुळला पाहिजे, असा आग्रह धरीत कृषी खात्याने वितरकांकडून स्टॉक व सेल स्टेटमेंटची मागणी केलेली आहे.\nवितरकांनी मात्र कोणतेही स्टेटमेंट देण्यास ठाम विरोध केलेला आहे. \"पुरवठ्यानुसार ड्रीप संचावर शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदान दिले गेले नाही. कृषी खात्यानेच एका वर्षीचे प्रस्ताव दुसऱ्या वर्षात भरण्यास वितरकांना भाग पाडले. त्यामुळे आमच्याकडे न जुळणाऱ्या स्टॉक स्टेटमेंटची माहिती मागितली जात आहे, असे वितरकांचे म्हणणे आहे.\n\"राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना सविस्तर या विषयाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकून आम्हाला भेटीची वेळ दिली होती. तथापि, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने भेट झाली नाही. ही भेट आता येत्या १८ सप्टेंबरला होईल, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.\nमका maize महाराष्ट्र maharashtra विषय topics मुख्यमंत्री\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\nविदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...\nखास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nमहिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...\nकृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...\nगायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...\nमॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या...\nकोकणात पाऊस जोर धरणारपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...\nआश्वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोल�� येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/topics/government-scheme/", "date_download": "2019-06-16T12:04:12Z", "digest": "sha1:HMUNGT7SUNFWZZBMT2SDZFN3XNTKNYI4", "length": 28391, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest government scheme News in Marathi | government scheme Live Updates in Marathi | सरकारी योजना बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशम��खांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nबुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. ... Read More\nराज्यातील कांदा अनुदानाचे ३८५ कोटी अडकले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्यात आतापर्यंत ११२ कोटी वाटप; नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक रक्कम ... Read More\nSolapurAPMCMarketonionFarmeragriculturegovernment schemeसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारकांदाशेतकरीशेतीसरकारी योजना\n३३ टक्केच झाडांचे संवर्धन -: दहा हजार वृक्षारोपणाची गणतीच नाही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार ... Read More\nमाझ्या नावावर भाजपच्या तीन नगरसेवकांनी घेतले पैसे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी याचा खळबळजक आरोप; आमचा एक नगरसेवक म्हणजे क्वाईन बॉक्स \nSolapurSolapur MunicipalDevendra Fadnavisgovernment schemeसोलापूरसोलापूर महानगरपालिकादेवेंद्र फडणवीससरकारी योजना\nग्रामीण भागातील सव्वा लाख कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत : सातारा जिल्ह्यातील चित्र\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा ... ... Read More\nSatara areagovernment schemeसातारा परिसरसरकारी योजना\nकृषी संजीवनी प्रकल्पात आणखी ६३ गावांच्या आराखड्यास मंजुरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आणखी ६६ गावांच्या प्रकल्प आराखड्यास जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ४ जून रोजी मंजुरी देण्यात आली. ... Read More\nपोस्टाची ही योजना आहे खास, पैशांची बचत होईल हमखास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nPost Officegovernment schemeपोस्ट ऑफिससरकारी योजना\nखतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात\nरासायनिक खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरू केला असल्याचे वृत्त आहे. ... Read More\nAkolaCentral Governmentgovernment schemeFarmerअकोलाकेंद्र सरकारसरकारी योजनाशेतकरी\nसोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी ... Read More\nSolapurSugar factorygovernment schemeBanking SectorFarmeragricultureसोलापूरसाखर कारखानेसरकारी योजनाबँकिंग क्षेत्रशेतकरीशेती\nकडेगावात अधिकाऱ्यांच्या अनागोंदीचे वाभाडे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून ... Read More\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्य�� डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/praveen-chheda-dr-bharti-pawar-joins-bjp/43404", "date_download": "2019-06-16T11:02:24Z", "digest": "sha1:EBWTZT3W2AFPUJQCJP37HLV375D3OMLG", "length": 7902, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "प्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये | HW Marathi", "raw_content": "\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोक��ंची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nप्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nप्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये\nमुंबई | काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत स्वगृही परतले आहे. प्रवीण छेडा यांच्यासोबत उत्तर महाराराष्ट्रातील दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांची सुन डॉ. भारती पवार यांनी देखील भाजपमध्ये पुन्हा परतले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती या दोघांनी प्रवेश केला आहे.\nभाजपने काल (२१ मार्च) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत ईशान्य मुंबईतील उमेदवारांचे नाव अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपचे इच्छुक उमेदवार किरीट सोमय्या हे येथील विद्यमान खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने विरोध केल्याने भाजपने या ठिकाणचा उमेदवाराची घोषित केली नव्हती.\nकिरीट सोमय्या यांच्याऐवजी प्रवीण छेडा यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. परंतु प्रवीण छेडा हे आधी भाजपमध्येच होते. परंतु, प्रकाश मेहता यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.\nAshish ShelarBjpCongressdevendra fadnavisfeaturedGirish Mahajankirit somaiyaLok Sabha electionNorth-East MumbaiPraveen ChhedaVinod Tawdeआशिष शेलारईशान्य मुंबईकाँग्रेसकिरीट सोमय्यागिरीष महाजनदेवेंद्र फडणवीसप्रवीण छेडाभाजपलोकसभा निवडणूकविनोद तावडेShare\nशिवसेनेवर टीका करणे किरीट सोमय्या यांना महागात पडणार का \nअडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर \nकितीही प्रयत्न केलात तरी हे भ्रष्टाचाराचे भूत तु��चा पाठलाग सोडणार नाही \nअमेरिकेप्रमाणे भारताने देखील एअर स्ट्राईकचे पुरावे जगापुढे ठेवावेत \nपश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/much-awaited-zero-film-new-song-issaqbaazi-released-10129.html", "date_download": "2019-06-16T11:02:47Z", "digest": "sha1:WAQHLIMMVLCDRAVGYVB67KRFXSBF5YR7", "length": 28929, "nlines": 191, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Zero song Issaqbaazi : पाहा शाहरुख आणि सलमानच्या नृत्य जुगलबंदीचा अविष्कार | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विज���ती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nZero song Issaqbaazi : पाहा शाहरुख आणि सलमानच्या नृत्य जुगलबंदीचा अविष्कार\nयेत्या 21 डिसेंबर रोजी शाहरुख खानचा महत्वाकांक्षी चित्रपट झिरो (Zero) प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये निर्मात्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. म्हणूनच आता ज्या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ते झिरो चित्रपटामधील ‘इस्सकबाजी’ (Issaqbaazi) गाणे प्रदर्शित झाले आहे. शाहरुखने पुन्हा एकदा आपल्या हटके नृत्याची झलक या गाण्यातून दाखवली आहे. इर्शाद कामिलचे भोजपुरी शब्द, अजय-अतुलचे भारदस्त संगीत आणि सुखविंदर सिंग व दिव्या कुमारचा आवाज असे दिग्गज एकत्र आल्यानंतर जो धमाका घडतो तो या गाण्यातून स्पष्टपणे दिसून येतो. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे या गाण्यात शाहरुखसोबत सलमान खानही थिरकताना दिसत आहे. सलमान-शाहरुखच्या नृत्याची जुगलबंदी या गाण्यात पाहायला मिळते.\nउंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून होत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असून, कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.\nयाधी प्रदर्शित झालेले मेरे नाम तू (Mere Naam Tu) हे गाणेही प्रेक्षकांना भावले होते. या गाण्याचे संगीत अजय-अतुलच्याच लोकप्रिय 'सैराट' चित्रपटामधील 'सैराट झालं जी'वर आधारीत आहे.\nसिनेमात सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोन, जुही चावला, करीश्मा कपूर, आर माधवन आणि आलिया भट्ट अशा कलाकारांची मांदियाळी पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार म्हणून श्रीदेवी सुद्धा आपल्या या चित्रपटात दिसणार आहे.\nबॉलिवूडमधील किंग खान शाहरुख ह्याला युनिव्हर्सिटी ऑफ लॉ लंडन मधून डॉक्टरेट पदवी प्रदान\nफक्त Zero नाही तर, याआधीही शाहरुखचे अनेक चित्रपट ठरले आहेत सुपरफ्लॉप; पहा यादी\nDoctor’s Strike: देशभरातील डॉक्टरांचे आज पुन्हा आंदोलन, दिल्ली मधील 18 रुग्णालयात वैद्यकिय सेवा बंद राहणार\nभारतात पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नकारला, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\n एम एस धोनीमुळे या पाकिस्तानी चाहत्याला निःशुल्क बघायला मिळणार भारत-पाकिस्तान सामना\nWR Jumbo Block 16 June: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक\nपुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय\n भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान\nमोदी आंबा नंतर आता शाह आंबा; मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी ठेवले आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव\nमुंबई: नायर रुग्णालयातून नवजात पाच दिवसाचे चोरीला गेलेले बाळ सापडले, महिलेला अटक\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\nICC World Cup 2019: भारत-न्यूझीलंड सामना पाण्याखाली, तरीही धोनी ने आपल्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मन (Video)\nपाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया\nIND vs NZ, ICC World Cup 2019: पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही, सांगतो हर्षा भोगले\nIND vs NZ, ICC World Cup 2019: सामन्याआधीच हरभजन सिंह ने केली भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील विजेत्या संघाची घोषणा\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nBigg Boss Marathi 2, Episode 20 Preview: शिवानी सुर्वे 'बिग बॉस'च्या घराबाहेर पडण्यावर ठाम; पराग आणि वीणा मधील वादामुळे टीम फुटणार\nBigg Boss Marathi 2, 13 June, Episode 19 Updates: नव्या कॅप्टनच्या शर्यतीमध्ये टीम A कडून दिगंबर नाईक; तर टीम B कडून वीणा, पराग नापास\nबिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण\nBigg Boss Marathi 2, Day 18 Episode Preview: 'पास', 'नापास' च्या शेरेबाजीवरून शिवानी सुर्वे पुन्हा भडकली; पहा आज कोणता वाद रंग़णार\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nVat Purnima 2019 Wishes and Messages: सुवासिनीसाठी खास असणार्या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nFather’s Day 2019 Wishes: पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे\nVat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय\n‘बाबांचा दिवस’ Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father’s Day विशेष डूडल\nVat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-zp-yavatmal-recruitment/11979/", "date_download": "2019-06-16T10:37:12Z", "digest": "sha1:XI7D7AWQ6KAVS42RFU7EKXOUUVIXIMLB", "length": 10661, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५०५ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nयवतमाळ जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५०५ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nयवतमाळ जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५०५ जागा\nयवतमाळ जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या १२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या ५८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या ११२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्र���ाधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदाची ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या १२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nविस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य पर्यवेक्षक पदाच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nवर्धा ज���ल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६४ जागा\nआयडीबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ५०० जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या २८७ जागा\nपुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ३३ जागा\nनवोदय विद्यालय समिती मार्फत कंत्राटी शिक्षक पदाच्या ३७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5186", "date_download": "2019-06-16T11:05:14Z", "digest": "sha1:23AWQ5G3EMHXXH7EVO2HR7JXJPKW6D4I", "length": 14304, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nवृत्तसंस्था / श्रीहरीकोटा : इस्त्रोने पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम साधला आहे. आज सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी हे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरहून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले आहे. यातील ३० उपग्रह अमेरिका, ऑस्ट्रेलिया,कॅनेडा, स्पेन,कोलंबिया, फिनलँड ,मलेशिया आणि नेदरलँड्सचे आहेत तर भारताच्या पहिल्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.\nप्रक्षेपणामुळे ११२ मिनिटांच्या प्रक्षेपणात अंतराळात ३१ उपग्रह रवाना झाले आहेत यातील भारताचा उपग्रह सूर्यमालेत ६३० किमीच्या उंचीवर सोडण्यात येईल तर इतर सर्व ५०४ किमी उंचीवर सोडण्यात येतील. ३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत. ३० उपग्रहांचे एकूण वजन २६१किलो आहे तर भारताच्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचे वजन ३८० किलो आहे. भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह शेती , मृदा सर्व्हे, वनस्पतीशास्त्र,पर्यावरण,पाणी , किनारी प्रदेश ई. गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणार आहे. हा उपग्रह २०२३ पर्यंत पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे. हे प्रक्षेपण ४ टप्प्यांमध्ये करण्यात आले आहे. पीएसएलव्हीने केलेले ४५ वे यशस्वी प्रक्षेपण होते. इस्त्रोने आतापर्यंत ५२ भारतीय तर २३९ परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nनवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये खवल्या मांजरीची शिकार करणाऱ्या २३ आरोपीस अटक\nशेतीविषयक योजनांना विशेष प्राधान्य द्यावे : राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\n१४ जूनला होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार\nपत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nदेशात पोस्टल मतदानात भाजपा आघाडीवर\nध्यानस्थ बसलेल्या भन्तेजी चा बिबट्याने घेतला बळी\nअहेरीत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने टिप्पर जळाला\nजम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\nगडचिरोली पोलिस दलातील १०२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहिर\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन च्या प्रतिक चिन्हाचे अनावरण\nविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता :अजय कंकडालवार\nप्रसुतीनंतर महिलेच्या पोटात ठेवले बॅन्डेज आणि कापसाचे गोळे, महिला व बाल रूग्णालयातील प्रकार\nटीव्ही चॅनेल निवडण्यासाठी आज शेवटचा दिवस \nआता दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात\nरोहतक - रेवारी हायवेवर धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या , ७ जण ठार\nखेळाडूने विशेष गूण आत्मसात करून सर्वांगीण विकास साधावा : आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी\n‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध जहाजाला जलसमाधी देणारा 'जॅकोबशवन ' नावाचा हिमनग वाढतोय\nवायू चक्रीवादळ काही तासांत तीव्र स्वरूप धारण करणार, विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता\nलोकसभेच्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्रावर कुटुंबाच्या नावावर असलेली मालमत्ताही निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार\nकोंढाळा येथे दुचाकीस्वाराला वाचविताना कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात, २ जखमी\nपूर्ण ताकदीने लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n५० कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान मो��ींची हत्या करू म्हणणाऱ्या तेजबहादूर चा यु - टर्न\nपबजी गेमवरून मुंबई हायकोर्टाने केली पालकांची कानउघाडणी\nखा. नेते उद्या शक्तीप्रदर्शन करून आणखी दोन अर्ज दाखल करणार\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nकाँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होणार, ही आहेत महाराष्ट्रातील १२ संभाव्य नावे\nवडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी\nचारा छावणीत घेतली जातेय जनावरांसोबत माणसांचीही काळजी, चारा छावणीच बनली अनेक शेतकऱ्यांचे घर\nराज्यातील दहा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.४० टक्के मतदान\nआचारसंहितेचा धाक दाखवून सराफाला लुटले, चार पोलीस बडतर्फ\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nलोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मित्रपक्षांनी काँग्रेसला धोका दिला : मल्लिकार्जुन खरगे\nवऱ्हाडाच्या ट्रॅव्हल्सची मूलजवळ झाडाला धडक , फोटोग्राफर ठार, नवरदेवासह १२ जण गंभीर जखमी\nपेट्रोल २९ पैसे तर डिझे ३२ पैशांनी स्वस्त\nवाहनांच्या 'थर्ड पार्टी इन्शुरन्स'च्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ होणार नाही\nमुल येथील ग्रेटा कंपनीत आग , लाखोंचे नुकसान\nजम्मू- कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान\nवहिनीच्या आई- वडिलांचा खून करणाऱ्या दिरास आजन्म कारावास\n५० टक्के चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची विरोधकांची मागणी फेटाळली, मोजणीत कोणताही फेरबदल होणार नाही\nलोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान\nगडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यास केंद्रीय कॅबीनेटची मंजुरी\nजबरी चोरी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद\nमुंबई ते दिल्लीपर्यंतचा सायकल प्रवास ७२ तासांत पूर्ण करून इंडिया गेटवर उभारली मतदान जागरूकतेची गुढी\nकाँग्रेससह सर्व विरोधकांना धूळ चारत सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश\nसावित्रीबाई फुले यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nनदीत बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू\nइसिसचे दहशतवादी समुद्रामार्गे घुसखोरीच्या तयारीत : केरळमध्ये हाय अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/3604?page=1", "date_download": "2019-06-16T10:50:02Z", "digest": "sha1:755YJWMM46WMGLEFOK4JW3XQ6YW5H2UO", "length": 6710, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी गझल कार्यशाळा-२ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी गझल कार्यशाळा-२\nमायबोली मराठी गझल कार्यशाळा-२\nकार्यशाळा निकाल लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २१ ( zaad - जुनेच रस्ते दिशा जुन्या... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ३१ ( sanghamitra - वरदहस्त का त्याचा... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४६ ( bo-vish - श्वासांची याचना करावी... ) लेखनाचा धागा\nकार्यशाळेत गझल प्रवेशिका प्रकाशित व्हायला सुरुवात .... लेखनाचा धागा\nप्रवेशिका - १६ ( swaatee_ambole - कशाची टोचणी नाही ... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४३ ( prasad_shir - देव जर ह्रदयात नाही... ) लेखनाचा धागा\nगझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ११ ( jo_s - कुणाच्या भावनांशी खेळ.....) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २७ ( psg - कुणी कुरवाळले नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ३८ ( vaibhav_joshi - नजर भिडवायची नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ६ ( jayavi - तू दिलेल्या वेदना... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २२ ( zelam - जरी तोडण्याचा मुळी डाव नाही...) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ३३ ( sarang23 - तुमच्या स्पर्धेमध्ये माझा टिकाव नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४९ ( devdattag - राहिला देहात आता श्वास नाही...) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २ ( ashwini_k - उरीचे मुके बोल ओठात नाही ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - १७ ( ashwini_s - नेमस्त अंत ज्याला... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २८ ( mi_abhijeet - ती केवळ सोबत होती... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४४ ( kaartaa - वाट इतकी पाहिली... ) लेखनाचा धागा\nगझलची तोंडओळख -३ (शेर, काफिया, रदीफ, अलामत.. ) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increase-commodity-traffic-rates-12183", "date_download": "2019-06-16T11:44:31Z", "digest": "sha1:H6LPS2JWCGW74EOKXDI7QJLCCC7VIDAI", "length": 17124, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Increase in commodity traffic rates | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेट���ंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतमाल वाहतुकीच्या दरात वाढ\nशेतमाल वाहतुकीच्या दरात वाढ\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे दर मागील दोन वर्षांत लिटरमागे पाच रुपयांनी वाढून ७३ रुपयांवर गेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातून शहरापर्यंत शेतमाल वाहतुकीचे दर गोणी किंवा पोत्यामागे १ रुपयाने वाढले आहेत. मळणी किंवा शेतीच्या मशागतीसंबंधी ट्रॅक्टर चालक, मालकांनी मात्र दरवाढ केलेली नाही. कारण दुष्काळी स्थिती आहे.\nजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे दर मागील दोन वर्षांत लिटरमागे पाच रुपयांनी वाढून ७३ रुपयांवर गेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातून शहरापर्यंत शेतमाल वाहतुकीचे दर गोणी किंवा पोत्यामागे १ रुपयाने वाढले आहेत. मळणी किंवा शेतीच्या मशागतीसंबंधी ट्रॅक्टर चालक, मालकांनी मात्र दरवाढ केलेली नाही. कारण दुष्काळी स्थिती आहे.\nजळगाव जिल्ह्यात केळीची शेती असली तरी ती सहा - सात तालुक्यांपुरती मर्यादीत आहे. उर्वरित आठ-नऊ तालुक्यांमध्ये बागायती क्षेत्र कमी, कापसाची शेती अधिक आहे. जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड ऑगस्ट व आता सप्टेंबरमध्ये पडला आहे. पिकांची स्थिती नाजूक आहे. या सगळ्या स्थितीत ट्रॅक्टरने रोटाव्हेटर, नांगरणीचे दर स्थिर आहेत.\nनांगरणीसाठी एकरी १२०० रुपये दर आहे. हाच दर मागील वर्षीही होता. तर रोटाव्हेटरसाठी काही तालुक्यांमध्ये एकरी ९०० तर रावेर, यावल भागात १००० रुपये दर आहे. हे दरही मागील वर्षाएवढेच आहेत. त्यात दरवाढ झालेली नाही. सध्या मूग, उडदाखालील क्षेत्रात रोटाव्हेटरची कामे काही भागात सुरू आहेत. ती जुन्याच दरांमध्ये संबंधित ट्रॅक्टरमालक, चालक करीत आहेत.\nसध्या उडदाची मळणी अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक शेतकरी बैलजोडीच्या साह्याने मळणी करून घेतात. काही शेतकरी मनुष्यबळाच्या आधाराने मळणी करून घेतात. मोठे शेतकरी मळणी ट्रॅक्टर चलित यंत्राने मळणी करून घेत असून, त्याचे दरही स्थिर आहेत. उडदाची मळणी एक क्विंटलसाठी २०० रुपये या दरात केली जात आहे. तर सोयाबीनच्या मळणीसाठीही २०० ते २१० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. या दरांमध्येही फारशी वाढ झालेली नाही. कारण उडदाचे हवे तसे उत्पादन आलेले नाही.\nशेतमाल शेतातून किंवा गावातून वाहतुकीसाठीचे दर मालवाहू चालकांनी किरकोळ स्वरुपात वाढविले आहेत. धान्य वाहतुकीसंबंधी १२ किलोमीटरसाठी ५० रुपये प्रतिपोते (९० ते ९५ किलोचे पोते) असे दर आहेत. दर शहरातून गावात रासायनिक खतांच्या वाहतुकीसाठी १० किलोमीटरसाठी प्रतिगोणी (४५ ते ५० किलोची एक गोणी) २० रुपये दर आहेत. एका गोणीमागे एक रुपये अधिक दर घेतले जात आहेत.\nआमच्या भागात मळणी, ट्रॅक्टरने मशागतीसंबंधीचे दर गेल्या उन्हाळ्यातच किरकोळ स्वरुपात वाढले होते. आता इंधन दरवाढ सुरूच असली तरी पाऊस नसल्याने मशागत, मळणीचे दर ट्रॅक्टर चालक, मालक यांनी वाढविलेले नाहीत.\n- प्रवीण सपकाळे, शेतकरी, कानळदा, जि. जळगाव\nजळगाव jangaon इंधन शेती farming केळी banana बागायत मूग चालक यंत्र machine रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser ऊस पाऊस ट्रॅक्टर tractor\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nउन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...\nपाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...\nकाँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nपीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=260551%3A2012-11-08-23-50-54&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-06-16T11:23:48Z", "digest": "sha1:7VM5DAUMMOJROX2BZGN6DJJTIUDCEYU6", "length": 3525, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नियोजनाबाबत मात्र लाभक्षेत्रात संभ्रम", "raw_content": "नियोजनाबाबत मात्र लाभक्षेत्रात संभ्रम\nपारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांसाठी कुकडीचे रब्बी आवर्तन आज सोडण्यात आले. मात्र, अद्याप पाणी कोणत्या तलावात सोडायचे, ते चौंडीपर्यंत जाणार की नाही, कर्जत तालुक्यातील कोळवडी उपविभागांतर्गत किती दिवस आर्वतन देणार, याबाबत कुकडीच्या अधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाही. त्यामुळे अधिकारी संभ्रमात आहेत. श्रीगोंद्याचे कार्यकारी अभियंता खताळ यांचा भ्रमणध्वनी आज पाणी सुटल्यावरही बंदच होता.\nकुकडी कालवा समितीची बैठ�� परवा (मंगळवार) मुंबईत झाली. यावेळी नगर जिल्ह्य़ातील पारनेर, श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील ७२ तलावांत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडल्याचे सदस्यांनी सांगितले. हे आवर्तन काल (बुधवार) सुटणे अपेक्षित होते, मात्र ते आज सायंकाळी बाराशे क्युसेक वेगाने सोडण्यात आले. पाणी ‘टेल टू हेड’ सोडण्यात आले असून सुरूवातीला कर्जत तालुक्यात पाणी पोहचेल. मात्र, तालुक्यातील कोणत्या तलावात पाणी सोडणार, जामखेड तालुक्यातील चौंडी येथील बंधाऱ्यात पाणी सोडणार का, याबाबत अधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश नसल्याचे सांगण्यात आले. पाणी सुटले तरीही जिल्हाधिकारी निर्देश देत नाहीत, शिवाय मुंबईतील कालवा समितीच्या महत्वाच्या बैठकीला हजर राहत नाहीत यामुळे कर्जतकरांना व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता मिळणार काय, अशी शंका व्यक्त होत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T11:20:02Z", "digest": "sha1:EAKVCRFJVPBVPL6NGSHWTVHWNVSL3O4O", "length": 4427, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्हॉलीबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► देशानुसार व्हॉलीबॉल संघ (१ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nऑलिंपिक खेळ बीच व्हॉलीबॉल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१८ रोजी ०४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1025.html", "date_download": "2019-06-16T11:42:31Z", "digest": "sha1:CS4I5AV6K7LBUGWRR6KYS4E2YJNXVBVX", "length": 43642, "nlines": 548, "source_domain": "www.sanatan.org", "title": "दत्ततत्त्व आकृष्ट करणार्या सात्त्विक रांगोळ्या - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद��धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > हिंदु देवता > देव > दत्त > दत्ततत्त्व आकृष्ट करणार्या सात्त्विक रांगोळ्या\nदत्ततत्त्व आकृष्ट करणार्या सात्त्विक रांगोळ्या\nहिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच व्रते यांवेळी रांगोळी काढली जाते. कोणताही सण-उत्सव कोणत्या तरी देवतेशी संबंधित असतो. त्या वेळी देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. त्या तत्त्वाचा सर्वांना अधिकाधिक लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या काढाव्यात.\nयादृष्टीने या लेखात आपण दत्ततत्त्व आकृष्ट करणार्या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी दत्ताची नामतजपादी उपासना मनोभावे करण्यासह प्रस्तूत लेखात दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.\nसात्त्विक रांगोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्या देवतांच्या तत्त्वांमुळे उपासकाला शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या ५ प्रकारच्या अनुभती येऊ शकतात.\n१. दत्ताची पूजा करतांना दत्ततत्त्व आकर्षित करणार्या आकृतीबंधाचा वापर करणे\n१ अ. दत्ततत्त्व आकर्षित करणारा आकृतीबंध\nअध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. दत्ततत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे दत्ताला निशिगंध, जाईचे फूल वहातात, तसे काही आकृती-बंधांमुळेही दत्ततत्त्व आकर्षित होण्यास साहाय्य होते. दत्ततत्त्वाला आकर्षित करणारा एक आकृतीबंध येथे दाखवला आहे. ही आकृती रांगोळी, तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ होतो.\n२. दत्ततत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या काही रांगोळ्या\nदत्ताच्या पूजेपूर्वी, तसेच दत्त जयंतीला घरी किंवा देवळात दत्ततत्त्व आकृष्ट करणार्या आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. अशा रांगोळ्यांमुळे दत्ततत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे वातावरण दत्ततत्त्वाने भारित होऊन भक्तांना त्याचा लाभ होतो.\n२ अ. या रांगोळ्यांमध्ये दर्शवलेले रंगच शक्यतो रांगोळ्यांमध्ये वापरावेत; कारण ते रंग सात्त्विक आहेत. अशा रंगांमुळे रांगोळीची सात्त्विकता वाढायला साहाय्य होते. रांगोळीची सात्त्विकता वाढली की, देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट व्हायला साहाय्य होते.\n२ आ. रांगोळ्यांमध्ये अधिकतम १० टक्के देवतेचे तत्त्व आणता येऊ शकते. न्यूनतम ४ टक्के तत्त्व असलेल्या रांगोळ्या पुढे दिल्या आहेत.\n२ इ. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असते’, या अध्यात्मातील तत्त्वानुसार रांगोळीचे रूप आणि रंग यांत थोडा जरी पालट केला, तर रांगोळीतील स्पंदने (शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती) कशी पालटतात, हे पुढील रांगोळ्यांवरून लक्षात येईल.\n१. दत्ताविषयी व्यक्त भाव जागृत करणारी आणि दत्ततत्त्व प्रक्षेपित करणारी रांगोळी\nरांगोळी : ११ ठिपके, ११ ओळी\nदत्ताला मूर्तीस्वरूपात पूजतांना ही रांगोळी काढावी. या रांगोळीत पुढे वर्णन केल्याप्रमाणे रंग भरल्याने दत्ताविषयी भाव जागृत होतो.\n२. अव्यक्त भाव निर्माण करणारी आणि दत्ततत्त्व प्रक्षेपित करणारी रांगोळी\nरांगोळी : ६ ठिपके, ६ ओळी\nव्यक्त भावाची स्पंदने असणार्या रांगोळीची दिशा पालटून तिचे कोन पालटल्याने तिच्यातून अव्यक्त भावाची स्पंदने निर्माण होतात. या रांगोळीतील रंग व्यक्त भाव असलेल्या रांगोळीतील रंगांप्रमाणेच आहेत.\nही रांगोळी दत्ताच्या पादुका किंवा दत्ताला औदुंबर स्वरूपात पूजतांना काढावी. मूर्तीपेक्षा पादुकांच्या किंवा औदुंबराच्या ठिकाणी दत्ततत्त्व आहे, असा भाव ठेवून उपासना करण्याने अव्यक्त भाव जागृत होतो. व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव श्रेष्ठ आहे.\n३. भाव आणि आनंद यांची स्पंदने निर्माण करणारी अन् त्यांचे प्रक्षेपण करणारी रांगोळी\nरांगोळी : ६ ठिपके, ६ ओळी\nभाव अन् आनंद यांची स्पंदने निर्माण करणारी ही रांगोळी दत्तजयंतीला काढावी.\n४. शांतीची स्पंदने आकृष्ट करणारी आणि प्रक्षेपित करणारी रांगोळी\nरांगोळी : ११ ठिपके, ११ ओळी\nभाव आणि आनंद निर्माण करणार्या रांगोळीची दिशा पालटल्यास त्यातून शांतीची स्पंदने आकृष्ट होतात. या रांगोळीतील रंग भाव आणि आनंद यांची स्पंदने असलेल्या रांगोळीतील रंगांप्रमाणेच आहेत.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त – भाग १’\nCategories दत्त, सात्त्विक रांगोळी\tPost navigation\nश्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्री दत्ताची मूर्ती...\nश्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील श्री पांचाळेश्वर मंदिराचा इतिहास आणि माहात्म्य\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर \nश्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर \n‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (176) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (18) अनुभूती (39) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (93) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (77) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (3) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (23) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (377) अंधानुकरण टाळा (20) आचारधर्म (107) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त���रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (27) साहाय्य करा (41) हिंदु अधिवेशन (116) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (561) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (48) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (2) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (14) सात्त्विक रांगोळी (11) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (128) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (133) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (10) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (23) आध्यात्मिकदृष्ट्या (15) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (18) परात्पर गुरु डॉ. आठवले ���ांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (44) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (15) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (30) आश्रमांची वैशिष्ट्ये (20) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (166) साधकांची वैशिष्ट्ये (51) ६० टक्के पातळीचे साधक (8) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nसबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे कारस्थान \nस्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6549", "date_download": "2019-06-16T11:18:40Z", "digest": "sha1:6RFTLVECC7SYDSCYT2G3MAXCKDII3CQ4", "length": 15437, "nlines": 128, "source_domain": "rajtantra.com", "title": "पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे डहाणूरोड स्थानकात शुकशुकाट | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे डहाणूरोड स्थानकात शुकशुकाट\nपश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे डहाणूरोड स्थानकात शुकशुकाट\nप्रतिनिधी/डहाणू, दि. 28 : पश्चिम रेल्वेच्या सफाळा स्टेशनवर न्यू इलेक्ट्रोनिक इंटरलॉकिंगच्या कामानिमित्त आज, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकलच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गुजरातकडून येणार्या काही गाड्या पालघर आणि डहाणूपर्यंतच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे डहाणू रोड रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट दिसुन येत आहे. दरम्यान लांब पल्ल्याच्या इतर गाड्या अर्धा ते एक तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्याचे चित्र आहे.\nकाल, शनिवारी संपूर्ण दिवस डहाणू स्थानकांत उद्घोषणा करून प्रवाशांना मेगा ब्लॉकबाबत माहिती देण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. रविवार असल्याने शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी सकाळी कामावर निघालेल्या औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्य���ंना थोडा त्रास सहन करावा लागला. तसेच दिवाळी निमित्त मुंबईला खरेदीसाठी जाणार्यांचा देखील ब्लॉकमुळे हिरमोड झाला. गाडीतील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनाही सक्तीची रजा घ्यावी लागली असुन डहाणू स्थानकात पूर्व व पश्चिमेकडील वाहन तळावर रेल्वे प्रवाशांची वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणात दिसत आहेत.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: प्राध्यापक रोमिओ मस्कारेन्हास यांना डॉक्टरेट पदवी\nNext: कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/womens-must-come-forward-fight-against-dowry/", "date_download": "2019-06-16T10:35:03Z", "digest": "sha1:SBCIE5HGYOCTDGQZ3OZ2XCQ7FPSVRHOZ", "length": 17210, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "हुंडाविरोधी लढ्यासाठी तरूणींनी खंबीर पाऊल उचललंच पाहीजे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nनक्षलवाद्यांना पाकिस्तानची रसद; शस्त्रांचा पुरवठा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nहुंडाविरोधी लढ्यासाठी तरूणींनी खंबीर पाऊल उचललंच पाहीजे\n<<अॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या>>\n‘हुंडा देणार नाही’ असे म्हणणाऱ्या मुली आहेत. पण मी जेव्हा हुंडा देणार नाही असे म्हणते, तेव्हा कायद्यानुसार प्रॉपर्टीमध्ये असलेला हक्क मुली सहज विसरतात. त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी आग्रह धरला पाहिजे. पतीने पत्नीला जमीन, घर, स्थावर मालमत्तेमध्ये हक्क दिलाच पाहिजे. एकदा मधू दंडवते म्हणाले होते, लग्नांमधून खरा ‘ब्लॅक मनी बाहेर येतो’, मराठवाडय़ातील मोठय़ा राजकीय मंडळींनी अलीकडे आपल्या मुलांच्या लग्नावर केलेला कोटय़ावधी रुपयांचा खर्च हा प्रतिष्ठsचा मानला जातो. अशी हिडीस लग्नं करणाऱयांच्या खर्चाचे स्त्रोत शोधून त्यांच्या संपूर्ण खर्चावर कर बसवला पाहिजे. मॅरेज इकोनॉमीतून होणाऱया एकंदरीत उलाढालीवर इन्कम टॅक्स विभागाने खर्चाचा तपशील मागविला पाहिजे. मुलाकडच्या नातलग महिलांवर लाखो रुपये खर्चून त्यांचे चेहरे रंगविणाऱ्या पार्लरचे रेकॉर्ड मागविले पाहिजेत. हे सर्व होत असताना ‘मुलगी नको’ ही आई-वडिलांची मानसिकता बदलली पाहिजे. तिला पुढे द्याव्या लागणाऱ्या हुंडय़ाच्या भितीने स्त्रीभृणहत्येचा जन्म झाला. हे थांबले पाहिजे.\nमूळात शितल वायाळ हिला हुंडय़ासाठी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या मुलासह त्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या मुलाला अजून शोधून काढले जात नाही, हा कसला प्रकार आहे. जागतिक महिला दिन हा महिलांनी नाही, तर पुरूषांनी साजरे केले पाहिजे. ते करताना १८ वर्षाखाली मुलीशी मी लग्न करणार नाही, हुंडा घेणार नाही, तरच समाजातील परिस्थिती बदलेल. समाजात मिरावणाऱ्या पुढाऱ्यांनी खर्चिक विवाहाचे मॉडेल आता बंद करावेत. साध्या लग्नांना प्रतिष्ठा निर्माण झाली म्हणजे हुंडाबळी अटोक्यात येईल.\nसामनाचे यूट्युब च���नल सबस्क्राइब करा\nमागीलरस्ते आणि नालेसफाई घोटाळा भोवला, उदय मुरुडकर यांना सक्तीची सेवानिवृत्ती\nपुढीलमांसाहारींना घर नाकारल्यास पोलिसांकडे जा पालिकेने केले हात वर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nवकील हशिलाला पावती देतात काय मी गेलो होतो वकीला कडे माझ्या कामासाठी. लाखो रुपयाची मागणी केली. मी हो म्हणालो. ३००० दिले. एक वर्ष झाले तरी काही करेना. मग गेलो. २५००० द्या म्हणाला. दिलो. पावती ना कागद. फोन केला कामाचे काय मी गेलो होतो वकीला कडे माझ्या कामासाठी. लाखो रुपयाची मागणी केली. मी हो म्हणालो. ३००० दिले. एक वर्ष झाले तरी काही करेना. मग गेलो. २५००० द्या म्हणाला. दिलो. पावती ना कागद. फोन केला कामाचे काय दबाव आणू नका म्हणे. मी ओरडलो. पैसे दे माझे परत. दिले. सुटलो बुवा ह्या वकीला कडून. पावती देत नाहीत वकील. आधी वकील आणि डॉक्टर ला ट्याक्स भरा म्हणा. हुंडा. धोंडा कोण बांधून घेणार फुकट गळ्यात दबाव आणू नका म्हणे. मी ओरडलो. पैसे दे माझे परत. दिले. सुटलो बुवा ह्या वकीला कडून. पावती देत नाहीत वकील. आधी वकील आणि डॉक्टर ला ट्याक्स भरा म्हणा. हुंडा. धोंडा कोण बांधून घेणार फुकट गळ्यात आधीच नौकर्या नाहीत. धंदे नाहीत. पाउस पडत नाही. शेतात पिकत नाही. भिक मागणे कायद्याने अलाउड नाही. लग्न करा सरकार म्हणत नाही. लग्न नको हुंडा नको धोंडा नको. आपला हात जगन्नाथ. नाही तरी पोरं पोरी झाल्यावर त्याना कुठे नौअर्या धंदे असणार आहेत. आताच प्यायला पाणी नाही. हुंडा बंदी नाही. लग्न बंदी केली पाहिजे. कोणाला पाहिजे लोकसंख्या आधीच नौकर्या नाहीत. धंदे नाहीत. पाउस पडत नाही. शेतात पिकत नाही. भिक मागणे कायद्याने अलाउड नाही. लग्न करा सरकार म्हणत नाही. लग्न नको हुंडा नको धोंडा नको. आपला हात जगन्नाथ. नाही तरी पोरं पोरी झाल्यावर त्याना कुठे नौअर्या धंदे असणार आहेत. आताच प्यायला पाणी नाही. हुंडा बंदी नाही. लग्न बंदी केली पाहिजे. कोणाला पाहिजे लोकसंख्या लग्न म्हणाले कि लेकर आले.\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\nVideo पाहा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/congress-will-support-to-sujay-vikhe-patil-in-ahmednagar/44244", "date_download": "2019-06-16T11:04:10Z", "digest": "sha1:PLA555IN3MVW4EABIXGQHSEWDZETCKS2", "length": 7692, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "नगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा | HW Marathi", "raw_content": "\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nनगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nनगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा\nअहमदनगर | नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.भाजपने डॉ. सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांना नगरमधून काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. नगरच्या राजकारणने वेगळेच वळण घेतले चित्र दिसत आहे.\nविरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजयने भाजपत प्रवेश केल्यानंतर अहमदनगरसह राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला होता. नगर जिल्ह्यात विखे घराण्याचे संबंध अधिक दृढ आहेत. तिथल्या नागरिकांशी विखे कुटूंब ऋणानुबंध जोडले गेले आहेत. पक्षापेक्षा संबंधांना अधिक माणणारे लोक तिथे आहेत याचाच फायदा सुजय विखेंना राजकारणात देखील होत असल्याचे चित्र दिसत आहे.\nसुजय विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेसकूडन संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच फूट पडली आहे. यामुळे संग्राम जगतापांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे बोलल्या जात आहे. नुकताच काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी भाजपच्या सुजय विखेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना नगरमधील चित्र आघाडीसाठी नक्कीच धक्कादायक आहे.\nआज नीरव मोदीच्या जामीनप्रकरणी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी\nहार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही \nमध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण \nराजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी\nसिबीआय कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे आंदोलन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/most-read-articles-in-2017/", "date_download": "2019-06-16T10:54:32Z", "digest": "sha1:NMTAM5DZNGUCIBQSG5FDQQT4EFKCPU32", "length": 6908, "nlines": 77, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "२०१७ दृष्टिक्षेप Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n२०१७ सालात इनमराठी.कॉम वरील सर्वात लोकप्रिय झालेले निवडक लेख\nराज ठाकरे : बदलाचे वारे\nमनसेच्या विविध फलकांवरही राज यांचे पूर्वी करारी मुद्रेत असलेले फोटो जाऊन तिथेही स्मितहास्य करतानाचे फोटो आले आहेत.\nजे भल्या भल्या देशांना जमलं नाही, ते ‘अक्षयपात्र’ भारताने निर्माण केलंय\nजर हे थोरियम आपण वापरू शकलो तर ६०,००० वर्ष भारताची उर्जेची गरज भागवली जाईल. इतके हे प्रचंड मोठे साठे आहेत.\nजल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\nह्या उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी हे ५ गॅजेट्स तुम्हाला नक्की मदत करतील\nखिशात पैसे टिकत नाहीत या “हमखास” यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा\nत्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय \nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\n…आणि शोभा डेंची मुंबई पोलिसांनी ‘शोभा’ काढली\n‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला\nभारतीय क्रिकेट इतिहासातील काही गमतीशीर तर काही भुवया उंचावणाऱ्या अज्ञात गोष्टी\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\nक्रांतिकारी की धर्मांध अहंकारी म्हैसूरचा वाघ – टिपू सुलतान\n“पुश-अप” चे चाहते ह्या ११ चुका करतात आणि परिणाम जन्मभर भोगतात\nविकृत मानसिकतेचा आणखी एक बळी : धाकड गर्ल जायरा वसीमचा फ्लाईटमध्ये विनयभंग\nकाश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १\nजगातील सर्वात महागडी आणि आशिया खंडातील सर्वात लक्झरियस रेल्वे: महाराजा एक्सप्रेस\nविदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/cricket/ind-vs-aus-virat-kohli-did-pandya-and-rahuls-support/", "date_download": "2019-06-16T12:04:52Z", "digest": "sha1:7G6YM6JEAV7MBA3HYCV6WOE4XO7UXJU2", "length": 32343, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ind Vs Aus: Virat Kohli Did The Pandya And Rahul'S Support | Ind Vs Aus : पंड्या आणि राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कोहलीने सोडले मौन | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्म���जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nIND vs AUS : पंड्या आणि राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कोहलीने सोडले मौन\nIND vs AUS : पंड्या आणि राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कोहलीने सोडले मौन\nया दोघांच्या कॉफी विथ करण कार्यक्रमातील आक्षेपार्ह विधानाबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.\nIND vs AUS : पंड्या आणि राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कोहलीने सोडले मौन\nसिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्यांच्यावर आता बीसीसीआय कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. एकिकडे बीसीसीआय कडक भूमिका घेत असताना याप्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र पंड्या आणि राहुलचे समर्थन केले आहे.\nकॉफी विथ करण कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पण कोहलीला मात्र ही गोष्ट गंभीर असल्याचे वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, \" पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत. \"\nबीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही या विधानांवर आक्षेप घेतला आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना इडुल्जींना पत्र लिहिलं आहे. 'कॉफी विथ करण कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी (हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल) केलेल्या विधानांमुळे भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यांचं वर्तन चुकीचं होतं,' असं चौधरींनी पत्रात नमूद केलं आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविराट कोहलीमुळेच मी यशस्वी ठरलो, सांगतोय कुलदीप यादव\nवर्ल्ड कपसाठी चौथ्या क्रमांकावर हवा 'हा' फलंदाज, सांगत आहेत दिलीप वेंगसरकर\nकोहली आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये फरक काय, सांगतोय जाँटी रोड्स\nलोक काय म्हणतात, याची मी पर्वा करत नाही - विराट कोहली\nIPL 2019 : कोहलीपेक्षा 'हा' मुंबईकर उत्तम कर्णधार, मांजरेकरच्या रेटिंगमध्ये फक्त 6 गुण\nICC World Cup 2019 : भारताची चिंता वाढणार, दक���षिण आफ्रिकेचे वेगाचे बादशाह मैदानावर उतरणार\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nIndia Vs Pakistan, Latest News: ... अन् रोहित शर्मा आऊट होता होता वाचला\nIndia Vs Pakistan, Latest News: ... अन् रोहित शर्मा आऊट होता होता वाचला\nIndia Vs Pakistan, Latest News: भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवात\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्��ेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpsconlineexam.ga/search?updated-max=2014-04-19T10:17:00%2B05:30&max-results=1", "date_download": "2019-06-16T10:43:52Z", "digest": "sha1:KK357QGS3GKRCNY4LQMHUDHKGKJQWXKW", "length": 10356, "nlines": 189, "source_domain": "www.mpsconlineexam.ga", "title": "MPSC ONLINE EXAM", "raw_content": "\n=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..\nयेथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1.निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात संवेदनशिल जिल्हा म्हणुन घोषित केला आहे\n2.मियामी मास्टर्स टेनिस स्पधँ 2014 पुरुष एकीरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडुने जिँकले\n3. खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे \n4. माय वर्ल्ड विदिन हा कविता संग्रह कोणत्या राजकारणी व्यक्तीचा आहे\n5. ओरंगा��ाद विभागातील तालुक्यांची संख्या किती \n6. भारतीय संविधानाच्या ११३व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले \n7.भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार .......... या वर्षी मान्य करण्यात आला \n8. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती\n9. २०१२ ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद कोठे झाली आहे\n10.जिल्हा पातळीवर अवर्षक वेवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते \n11.भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते \n12.'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे\n13. 'कोणत्या राज्याच्या स्थापनेची 50 वर्षे 1 डिसेंबर 2013 रोजी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले \n14. ऑक्टो २०११ मध्ये जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिला म्हणून ' ओंजेला मर्केल' यांची निवड झाली तर सोनिया गांधी यांचा कितवा क्रमांक आहे \n15.खालीलपैकी कोणत्या संस्थेने/ संघटनेने स्थापनेची पन्नास वर्षे 2013 मध्ये पूर्ण केली \n16. भारतामध्ये सन २०१०-११ या वर्षी (FDI) परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक जवळपास किती झाली \n17. भारतामध्ये सन २०११ अखेर परकीय चलनाचा साठा किती होता \n18. भारतामध्ये सर्वाधिक कर्जबाजारी राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यात महाराष्ट्र चा क्रमांक _____ लागतो.\n19. ' सतार ' या प्रसिद्ध वाद्याचे वादक खालील पैकी कोण \n20.' ज्वाला आणि फुले ' हे पुस्तक कोणाचे आहे \n21. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे \n22. राष्ट्रकुल घोटाळा संबधित चौकशी कोणती \n23.महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाची स्थापना केव्हा झाली \n24.प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. मार्च : सप्टेंबर : : मे : \n25.नम्मा ' मेद्रो बंगलोर रेल्वे कोणत्या देशाच्या मदतीने सुरु करण्यात आली आहे\n26. नुकतेच निधन झालेल्या जेष्ठ अभिनेत्री नंदा यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या शहरात झाला होता\n27. २८ मार्च २०१४ रोजी _ _ _ _ _ _ ने भारताला पोलिओ मुक्त देश घोषित केले\n28.देशातील एकूण लोहमार्गाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात किती टक्के लोहमार्ग आहे \n29.महाराष्ट्र राज्यातील एकूण वनक्षेत्र प्रमाण किती चौ.किमी आहे \n30. मध्यप्रदेश या राज्याशी आठ जिल्हाची सीमा संलग्न आहे तर ते जिल्हे किती सांगा \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\n=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/pimplesaudagar-pimpri-chichwad-city-developed-by-ncps-work-parth-pawar-91785/", "date_download": "2019-06-16T11:14:04Z", "digest": "sha1:NVZJFPR5D5WYV6MKDZDSEE52HHQV6DOF", "length": 8801, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "PimpleSaudagar: राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालाट -पार्थ पवार - MPCNEWS", "raw_content": "\nPimpleSaudagar: राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालाट -पार्थ पवार\nPimpleSaudagar: राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालाट -पार्थ पवार\nएमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड शहराचा राष्ट्रवादी काँग्रेसने कायापालाट केला. विकासकामे करुनही खोटे-नाटे आरोप केले. त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसला. मात्र, लोकांना आता कळाले आहे. राष्ट्रवादीचे नाव नाहक खराब करण्याचा प्रयत्न झाला. खरे काम तर राष्ट्रवादीनेच केले आहे. हे त्यांच्या लक्षात आले, असे मत मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज (रविवारी) शिवार गार्डन येथे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध सोसायटीमधील नागरिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अयोजक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शितल नाना काटे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शंकर काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश भोंडवे, विविध सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी पार्थ पवार बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुढील विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘व्हिजन’ विषयी माहिती देण्यात आली. पार्थ पवार यांनी मावळच्या विकासाठी असलेले ‘व्हिजन’ नागरिकांना सांगितले.\nपार्थ पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी मोठ-मोठे उद्योग आणले. शहरात उद्योग धंदे वाढले. त्यामुळे मार्केट वाढले. अर्थकारण वाढले. त्यामुळे राज्याच्या कानाकोप-यातून लोक शहरात येत आहेत. याला पवार यांनी मदत केली. शेतीच्या जागी आयटी हब झाले. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाले.\nआपली क���य परिस्थिती होती. आपल्याकडे काय होते. आपल्या आजुबाजूला काय होते आणि आता आपण कुठे आहोत सोशल मीडिया, स्पर्धा यामध्ये पाच वर्षापुर्वी काय होतो. हे आपण विसरुन जात आहोत. आपल्या साथ कुणी दिली होती हे कळत नाही. कोणामुळे आपली प्रगती झाली. आपल्या आजुबाजूला कशी प्रगती झाली. हा विकास कोणामुळे झाला आहे. हे आपण विसरुन जातो, असेही पार्थ पवार म्हणाले.\nPimpri : बालशाहीर पुरस्काराचे वितरण उत्साहात\nChinchwad : श्री अग्रसेन भवनचे कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उदघाटन\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=55%3A2009-07-20-04-00-45&id=259505%3A2012-11-03-17-59-03&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=13", "date_download": "2019-06-16T11:47:17Z", "digest": "sha1:65F5YP3LTFBCMZU5PAOWVI7ID5OEZATA", "length": 20088, "nlines": 25, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रतिसाद", "raw_content": "\nरविवार, ४ नोव्हेंबर २०१२\nजै सुवार्ता तै कारस्थानु\nपै कुवार्ता चि परिवर्तनु\nरविवार, २८ ऑक्टोबरच्या अंकातील अतुल देऊळगावकर यांचा जागतिक तापमानवाढीवरील लेख, हा माझ्या २१ ऑक्टोबरच्या अंकातील लेखाचे खंडन करणारा असेल अशी आशा मला (त्याच्या पहिल्या परिच्छेदावरून) वाटल्याने, मी नेमका कुठे चुकतो आहे हे समजेल, या उत्सुकतेने वाचला.\nएवढे एकच कळले की पचौरी यांचे नाव राजेंद्र असूनही मी ते पंकज असे लिहिले. या चुकीबद्दल मी दिलगीर आहे. परंतु पुढे माझे एकही तथ्यात्मक विधान वा युक्तिवादात्मक विधान उद्धृत करून त्याचे खंडन देऊळगावकरांनी केल्याचे मला तरी आढळले नाही. इतकेच नव्हे तर ‘कबरेत्���र्जनात प्रचंड योगदान असलेले अमेरिका/युरोप हे स्वत: त्यात काहीही कपात करीत नाहीत आणि भारत, चीन, ब्राझील या कमी दोषी असणाऱ्या राष्ट्रांनी मात्र कपात करावी हा धोशा लावतात’ ही देऊळगावकरांची तक्रार, हाच माझ्या लेखाचाही निष्कर्ष आहे. कळीच्या मुद्दय़ावर आमचे एकमत असल्याने त्यांचा लेख हा माझे खंडन करणारा कसा काय ठरतो हेच मला कळले नाही.\nमी पुन्हा विचारतो की माझ्या लेखातले कोणते विधान चुकीचे आहे तरंगणारे बर्फ वितळण्याने पाण्याची पातळी वाढत नसते, हे तरंगणारे बर्फ वितळण्याने पाण्याची पातळी वाढत नसते, हे हरितगृह-परिणाम करण्यात बाष्प आणि ढग यांचा सर्वाधिक वाटा असतो हे हरितगृह-परिणाम करण्यात बाष्प आणि ढग यांचा सर्वाधिक वाटा असतो हे कुजण्यातून सुटणारे वायू वनस्पती परत शोषू शकत नाहीत हे कुजण्यातून सुटणारे वायू वनस्पती परत शोषू शकत नाहीत हे औद्योगिक क्रांतीनंतर सोडलेल्या एकूण CO2 पैकी १/३ CO2 वातावरणातून गायब झाला हे औद्योगिक क्रांतीनंतर सोडलेल्या एकूण CO2 पैकी १/३ CO2 वातावरणातून गायब झाला हे पृथ्वीचे तापमान विसाव्या शतकात ०.७ सें.ने वाढले.. त्याचा कमाल िबदू १९३४ सालीच येऊन गेला.. १९४० ते १९७५ हा रशिया जोरात असूनही ग्लोबल कुलिंगचा कालखंड होता.. २१व्या शतकाच्या पहिल्या दशकाअंती शून्य वाढ झाली, हे पृथ्वीचे तापमान विसाव्या शतकात ०.७ सें.ने वाढले.. त्याचा कमाल िबदू १९३४ सालीच येऊन गेला.. १९४० ते १९७५ हा रशिया जोरात असूनही ग्लोबल कुलिंगचा कालखंड होता.. २१व्या शतकाच्या पहिल्या दशकाअंती शून्य वाढ झाली, हे मालदीव बुडायच्या ऐवजी वर वर येते आहे व तुवालू बेटांपासची समुद्रपातळी वार्षिक दीडऐवजी फक्त अध्र्या मिलीमीटरने काही वर्षेच वाढली, हे मालदीव बुडायच्या ऐवजी वर वर येते आहे व तुवालू बेटांपासची समुद्रपातळी वार्षिक दीडऐवजी फक्त अध्र्या मिलीमीटरने काही वर्षेच वाढली, हे थंड प्रदेशात शेतीला, घरांना व आरोग्याला वॉर्मिग हे वरदानच ठरेल, हे थंड प्रदेशात शेतीला, घरांना व आरोग्याला वॉर्मिग हे वरदानच ठरेल, हे की अणु-ऊर्जा कबरेत्सर्जक नसते, हे की अणु-ऊर्जा कबरेत्सर्जक नसते, हे माझे चुकीचे विधान सांगा. ते का चुकीचे हे सांगा. मी ते मागे घेईन.\nदेऊळगावकर हे ‘अलीकडे पुण्यात उकाडा फार वाढलाय, नाही’ अशी किस्सेवजा विधाने भरपूर करतात आणि लोकसंख्येच्या दाटीमुळे ती स्���ानिक पातळीवर खरीही असतील. पण अशा विधानांवरून ध्रुव-प्रदेशातील बर्फ वितळवणाऱ्या जागतिक-तापमान-वाढीचे अनुमान काढता येत नसते. खरे तर ज्याला ‘विश्वाचे आर्त’ नेमके समजलेले आहे त्याने एखादे तरी भौतिक, वैश्विक आणि वस्तुनिष्ठ विधान करायला काय हरकत होती\nनायगेल लॉसन जे जे म्हणतो तेच खरे अशी माझी अजिबात श्रद्धा नाही. किंबहुना नायगेल लॉसनची कोणकोणती म्हणणी नेमकी कशावरून चूक आहेत हे समजावे याबद्दल मला प्रामाणिक जिज्ञासा आहे. लॉसन हे मार्गारेट यांचे ऊर्जामंत्री होते हे विधान लॉसन या व्यक्तीविषयीचे विधान आहे. ते लॉसनच्या कोणत्याच विधानाविषयीचे विधान नाही. काय म्हणणे आहे हा प्रश्न टाळून म्हणणारा ‘कोण’ आहे यावर घसरणे हा अॅड होमीनम नावाचा वाददोष (फलसी) आहे. खरे तर देऊळगावकरांचा आख्खा लेखच जगात कोण सच्चे आहेत आणि कोण खोटारडे आहेत याचीच मुख्यत: माहिती (\nकोणी कोणाला ८६ लाख डॉलरची ‘सुपारी’ दिली यांसारख्या गोष्टींबाबत, माझा आंतरराष्ट्रीय हेरगिरी या क्षेत्रात अजिबात वावर नसल्याने व त्या विषयात रसही नसल्याने मी काय उत्तर देणार देऊळगावकरांच्या लेखाचे सार ‘जे जे सुवार्ता सांगतात ते कारस्थानी/ प्रस्थापितवादी असतात (किंवा जे कारस्थानाला बळी पडल्याचे सखेद-आश्चर्य वाटावे असे माझ्यासारखे भोळे तरी असतात.) आणि जे जे कुवार्ता सांगतात ते खरे तळमळीचे/ परिवर्तनवादी असतात.’ मी सोळा वर्षांचा होतो तेव्हा मी अशा गटात होतो की जेथे, जो आपल्यापेक्षा वेगळे बोलेल त्याला सी.आय.ए.चा एजंट म्हणावे, अशी पद्धत होती. आज मी ५६ वर्षांचा झालो आहे. आम्हा परिवर्तनवाद्यांपैकी काही मित्रांना आजही ‘कारस्थान-उपपत्ती’चाच (कॉन्स्पिरसी थिअरी) आधार घ्यावा लागतो आहे आणि ‘शत्रू जे बोलतो त्याच्या उलटे ते सत्य’ हेच ‘ज्ञान-शास्त्र’ चालवावे आहे, याचे मला अतीव दु:ख होते आहे.\nप्रलय होवो वा न होवो, अश्म-इंधनांवरील अवलंबित्व शक्य तितके कमी करायलाच हवे, असेही माझे ठाम मत आहे. तापमानवाढ जर नको इतकी होत असेल आणि रोखता येत असेल तर रोखलीच पाहिजे. पण ज्यांनी ती जास्त केली त्यांनी प्रथम त्याग केला पाहिजे यावरही माझे दुमत नाही. पण या दोनही गोष्टी, भारताच्या ऊर्जावाढीच्या अत्यंत तातडीच्या निकडीला बाधा न आणतादेखील, साधता येतील की काय अशी मला एक आशावादी सु-शंका आहे इतकेच\nव्यक्तिगत हितसंबं�� आणि आत्मनिष्ठ निरीक्षण म्हणाल तर पुण्यातला उकाडा वाढला आहे, हे मात्र खरे.\n- राजीव साने, पुणे.\nही लेखाची दुसरी बाजू नव्हेच\nरविवार, २८ ऑक्टोबर रोजी अतुल देऊळगावकर यांनी ‘टोळीसत्ता, शास्त्रांचा बाजार..’ हा राजीव साने यांच्या ‘प्रलय घंटावाद’ या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख लिहिला. खरे तर दोघांचेही मुद्देच वेगळे आहेत. दोघांचेही म्हणणे खरेच असल्याने प्रतिवाद होतच नाही. प्रतिवाद म्हणायचेच असेल तर राजीव सानेंचे सर्व मुद्दे देऊळगावकरांच्या प्रतीवादानंतरही अबाधित राहतात. मुळात सानेंनी अत्यंत सोप्या भाषेत जागतिक तापमान या नावाचे भूत कसे खोटे आहे याबद्दल माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’मध्येच गेल्या पंधराशे वर्षांचे दाखले देऊन भूकंप, पूर, अतिउश्म- अतिशीतल वातावरण, हिमनग वितळणे, वादळे अशा अनेक गोष्टी वेळोवेळी घडल्या असल्याचे आणि त्यामागे कोणतीही औद्योगिक क्रांती वगरे नसल्याचे स्पष्ट करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. राजीव सानेही तेच म्हणताहेत. गेल्या दोनशे वर्षांतील वातावरणबदल आणि त्यामागे असलेली कारणे यांचा कार्यकारणसंबंध आजपर्यंत कोणीही प्रस्थापित करू शकला नाही. जगभर या विषयावर झालेल्या हजारो बठका आणि हजारो संशोधन प्रबंध जागतिक तापमानाचा औद्योगिक क्रांती अथवा अणू-ऊर्जा वापराशी शास्त्रशुद्ध आणि त्रिकालाबाधित सत्य संबंध जोडू शकलेले नाहीत. कबरेत्सर्ग हे एकच कारण तापमानवाढीस कारणीभूत नाही हेही आता स्पष्ट झाले आहे. अतुलजींनी सानेंच्या कित्येक शास्त्रशुद्ध मुद्दय़ांचा उल्लेखही केलेला नाही तर कित्येक मुद्दय़ांवर सहमती दर्शवली आहे. या दोन्हीही लेखांचे शेवटचे परिच्छेद वाचले तर कोणाच्याही लक्षात येईल की, या दोन लेखांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका लेखाची दुसरी बाजू असे नाही. जागतिक तापमानाबद्दल आकांत करून स्वार्थ साधण्याची योजना आखलेल्या देशांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या नावाखाली अर्थ-राजकारण करून जगाची फसवणूक करण्याचा घाट घातलेल्या देशांचा बुरखा फाडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशीच एक वेबसाइट वाचकांच्या माहिती साठी देतोय. www.friendsofscience.org\n- प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक\nपीटर ग्लिक हे ‘हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक’ नाहीत\nअतुल देऊळगावकर यांचा राजीव साने यांच्या ले���ावर प्रतिक्रिया देणारा लेख वाचला. राजीव साने यांची राजेंद्र पचौरी यांचा उल्लेख पंकज पचौरी असा केल्याची चूक त्यांनी वाचकांच्या नजरेस आणून दिली हे चांगलेच केले. कोणाच्याही नावाचा विपर्यास होऊ नये. परंतु या लेखात त्यांनी एक प्रचंडच सत्यविपर्यास केला आहे, तो आपल्या नजरेस आणून देऊ इच्छिते. त्यांच्या लेखातील हा साफ चुकीचा भाग चौकटीत वापरला असल्यामुळे तर ती चूक आकारमानानेही फार ठळक झाली आहे.\nपीटर ग्लिक हे हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक असून त्यांनीच हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटने ८६ लक्ष डॉलर्सची सुपारी घेऊन मानवनिर्मित पर्यावरण हानीच्या विरोधातील प्रचारआघाडी उघडल्याची कबुली दिली, असे या लेखात आणि चौकटीत म्हटले आहे.\nबिचारे देऊळगावकर आणि बिचारे पीटर ग्लिक. पीटर ग्लिक हे वैज्ञानिक मानवनिर्मित पर्यावरणहानीच्या भूमिकेच्या बाजूने हिरिरीने भूमिका मांडणारे पॅसिफिक इन्स्टिटय़ूटचे जल वैज्ञानिक आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचे त्यांच्या दृष्टीने काळे धंदे उघडकीस आणण्यासाठी त्यांनी खोटी ओळख (आपण हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचेच प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगून) दाखवून माहिती घेतली आणि ती वृत्तपत्रांकडे दिली. या त्यांच्या तोतयागिरीचा त्यांच्या विरोधी गटातूनच नव्हे तर त्यांच्या बाजूच्या वैज्ञानिकांतूनही निषेध झाला. तर काहींनी पर्यावरण रक्षणासाठी असला खोटेपणा करण्यास काहीच हरकत नाही असाही निर्वाळा दिला.\nटोळ्या तर असतातच.. पर्यावरणवादी भूमिका आग्रहाने मांडणाऱ्या आणि पर्यावरण म्हणजे काही फारच नाजूक कचकडय़ाचे बाहुले नसून मानवाच्या विकसनसील कृत्यांमुळे ते ध्वस्त होणार नाही हे मांडणाऱ्या सर्वानाच आपापल्या टोळ्या बनवाव्या लागतातच.. अशी आजची जागतिक सामाजिक परिस्थिती आहेच.\nपण या नाही तर त्या टोळीची बाजू घेऊन टणत्कारी लिहिणाऱ्यांनी आपल्या लेखनघाईत असल्या चुका करणे हे त्यांच्या अनभ्यस्तपणाचेच निदर्शक ठरते आणि ज्यांचे काहीच वाचन नाही, माहिती नाही अशांसाठी माहिती छापणाऱ्या वृत्तपत्रांसाठी लेखन करताना अशी चुकीची माहिती देणे हे बेजबाबदारपणाचे निदर्शक ठरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-daily-banana-auction-madhya-pradesh-jalgaon-maharashtra-12074", "date_download": "2019-06-16T11:29:50Z", "digest": "sha1:GCPMC43WKYN7Q3EDTILPEBVX4UVLTBN6", "length": 19079, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, daily banana auction in madhya pradesh, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्य प्रदेशात केळीचे रोज लिलाव\nमध्य प्रदेशात केळीचे रोज लिलाव\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nआम्ही दरवर्षी केळीची २५ एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करतो. बऱ्हाणपुरातील खरेदीदारांना केळीची विक्री अनेक वर्षांपासून करीत आहोत. केळी बाजारात विकण्यासाठी नेण्याची वेळ आली तर बऱ्हाणपूर येथे घेऊन जातो. बऱ्हाणपूर आमच्या गावापासून २३ किलोमीटरवर आहे. तेथे अपेक्षित दर मिळतात. कमी दर्जाच्या केळीला मात्र तेथे हवे तसे दर मिळत नाहीत.\n- ऋषिकेश महाजन, केळी उत्पादक, नायगाव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव\nजळगाव : देशात केळी लागवडीत पहिल्या तीन राज्यांमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या तुलनेत केळी पिकाची अल्प लागवड करणाऱ्या मध्य प्रदेशातील केळीसंबंधीची धोरणे सरस आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत मोठे यार्ड केळीसाठी राखीव आहेत. येथे शेतकऱ्यांसमोर रोज लिलाव होतात. केळीचे आगार असलेल्या रावेर किंवा जळगावात कुठेही केळीचे लिलाव होत नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. यामुळे अनेक उत्पादक केळी बऱ्हाणपुरात विक्रीसाठी नेतात, अशी माहिती मिळाली.\nतसेच मध्य प्रदेशात जूनमध्ये वादळात नुकसान सहन करावे लागलेल्या केळी उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये भरपाई जाहीर झाली असून, तिचे वितरण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात मात्र हेक्टरी १८ हजार भरपाईच जाहीर झाली असून, ती अजूनही केळी उत्पादकांच्या पदरात पडलेली नाही. जूनमध्ये १, २ व ६ या तारखांना जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल व चोपडा तालुक्यात केळीचे वादळात नुकसान झाले.\nविमासंरक्षण घेतलेल्या केळी उत्पादकांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविल्या. नुकसानीनंतर ४८ तासांत व ४८ तासांनंतर सात हजारांवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु यातील फक्त ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारमध��ल विधानसभा सदस्यांनी या संदर्भात राज्य सरकार व दिल्ली सरकारकडे साकडे घातले; परंतु विमासंबंधीचा प्रश्न सुटलेला नाही. याचवेळी मध्य प्रदेशात सरकारने वादळात नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये भरपाई जाहीर केली. तिचे वितरण सुरू झाले आहे.\nमध्य प्रदेशात फक्त २८ हजार हेक्टरवर केळी आहे. तेथे बडवानी, बऱ्हाणपूर भागात केळी अधिक आहे. राज्यात जळगावात सर्वाधिक ४६ ते ४८ हजार हेक्टवर केळीची लागवड झाली आहे; तर धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्येही केळीची लागवड केली जाते. २०१७-१८ मध्ये राज्यात ७३ हजार हेक्टरवर केळी होती.\nमध्य प्रदेशात बऱ्हाणपूर येथील केळीची बाजारपेठ रावेरला मागे टाकत आहे. तेथे प्रतिदिन किमान २५० व कमाल ४०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होते. रावेरात प्रतिदिन कापणीचा हंगाम जोमात असला तर २५० ट्रक केळीची आवक होते. धोरणे सुकर असल्याने मध्य प्रदेशात केळी लागवडीत सतत वाढ झाली असून, मागील १० वर्षांत तेथे लागवड क्षेत्र सुमारे १२ हजार हेक्टरने वाढले आहे. नर्मदा व तापी नदीकाठी केळीची उत्तम शेती केली जात असून, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील पातोंडी, दापोरा, खोपनार आदी गावे केळी उत्पादनात रावेरातील आघाडीच्या केळी उत्पादक गावांच्या पुढे गेली आहेत, असे सांगण्यात आले.\nखरेदीदारांना परवाना देताना बैठक\nमध्य प्रदेशात केळीच्या व्यापारात ज्यांना यायचे आहे, त्यांना खरेदीसंबंधी परवाना देताना बाजार समिती बैठक घेते. संबंधित खरेदीदार किती सचोटीने व्यवहार करतो, त्याने कुणाची पूर्वी फसवणूक केली होती का, तो स्थानिक आहे का, यासंबंधी विचारविनीमय करून मग खरेदीचा परवाना दिला जातो. यामुळे तेथे केळी व्यापारात फसवणुकीचे प्रकारही कमी असल्याची माहिती मिळाली.\nकेळी महाराष्ट्र मध्य प्रदेश बाजार समिती जळगाव विमा कंपनी सरकार व्यापार\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : ���ाष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nउन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...\nपाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...\nकाँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nपीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी म��त...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/ganpati/all/page-6/", "date_download": "2019-06-16T10:37:44Z", "digest": "sha1:U5RTVDWTXTBILZ3BILNE5GP6IC4YCYA5", "length": 10956, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ganpati- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्���ेही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nमी गिरगावातल्या गणेश मंडळांना बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं सांगितलंय.\nPHOTO - असे सजले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर\nगणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन\nगणेशोत्सवात थर्माकॉलच्या मखरावरची बंदी कायम\n'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना\nलालबागच्या राजाचं झालं पाद्यपूजन\nअक्षय तृतीयेला दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांची आरास\nदगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी\nबाप्पाच्या विसर्जनाला सौरभ गोखले उपस्थित\nपुण्यात कसबा गणपतीचं विसर्जन\nमुंबईत घरगुती गणपतींचं विसर्जन उत्साहात\nफोटो गॅलरी Sep 5, 2017\nपुण्यातील गणपती विसर्जनाचे फोटो\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=73%3Amahatwachya-baatmyaa&id=260676%3A2012-11-09-20-49-15&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=104", "date_download": "2019-06-16T11:32:59Z", "digest": "sha1:S7QECEV567SYW3BMAUVPVEWDU5L7RRJR", "length": 4755, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बालमजुरी रोखण्यात प्रशासन कुचकामी", "raw_content": "बालमजुरी रोखण्यात प्रशासन कुचकामी\nराष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाचा ठपका\nबालमजुरी ही एक सर्वात मोठी समस्या आहे असे शासन वारंवार सांगते. पण ही बालमजुरी कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय-योजना शासकीय अधिकारी प्रभावी पणे करत नसल्याचा ठपका राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे बालमजुरी रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रभावीपणे काम करून सर्व बालमजुरांचा सर्वे करून सद्य स्थितीचा आढावा देणारा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत.\nराज्यातील असणाऱ्या बालमजुरांच्या सद्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाचे सदस्य मुंबईत आले आहेत. जिल्हाधिकारी, कामगार विभागातील वरीष्ठ अधिकारी, महिला व बाल कल्याण विभागातील अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत ही बैठक पार पडली. मुंबईत सुमारे ३ हजारांच्या असपास बाल कामगार आहेत. पण एवढय़ा मोठय़ा शहरात फक्त एवढे कमी बालकामगार असूच शकत नाहीत, असे सांगत त्यांनी सादर केलेली बालमजुरांची आकडेवारीच खोटी असल्याचे सांगितले. त्याच बरोबर बाल मजुरांची वेळेवर आरोग्य तपासणी होत नाही.\nमुंबई आणि महाराष्ट्रात असणाऱ्या अंपग आणि शाळाबा'ा बाल कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पुर्नवसनासाठीच्या योजना कशा राबवायच्या असे सवाल आयोगाचे सदस्य योगेश दुबे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत बाल कामगारांना शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पा अंतर्गत उपनगरात ४० शाळा चालवल्या जातात. पण त्या शाळेतील शिक्षकांनाही वेळेवर पगार मिळत नसल्याने त्याचा परीणाम शिक्षणावर होत आहे.\nत्याचबरोबर या शाळा झोपडपट्टी किंवा भाडय़ाच्या खोल्यामध्ये स्वयंसेवी संस्थामार्फत चालवल्या जात आहेत. पण त्यांचाही दर्जा फारसा चांगला नसल्याचे आयोगाचे सदस्य सांगत आहेत. त्यामुळे बालकामगारांची सद्य स्थिती आणि त्यांची वर्गनिहाय संख्या या सर्व गोष्टींचा अहवाल एक महिन्याच्या आत मध्ये सादर करण्याचे आदेश संबधित आधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?m=2018", "date_download": "2019-06-16T10:32:13Z", "digest": "sha1:C5RNXMNQSIW6XM5WRW2B33C5XXCDMPSW", "length": 20026, "nlines": 104, "source_domain": "rajtantra.com", "title": "2018 | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकांचा शुभारंभ\nComments Off on ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकांचा शुभारंभ\n>> मतदारांनी माहिती जाणून घ्यावी -जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे Rajtantra Media/पालघर दि. 28 : ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असुन त्यानुसार पालघर तालुक्यातील सातपाटी गावात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत काही जणांकडून ...\tRead More »\nमार्क्सवादी कम्युनिस्टांचा उत्पादन शुल्कवर मोर्चा\nComments Off on मार्क्सवादी कम्युनिस्टांचा उत्पादन शुल्कवर मोर्चा\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा ➡ DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा ➡ DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nमाविमच्या पालघरमधील कार्यालयाचे उद्घाटन\nComments Off on माविमच्या पालघरमधील कार्यालयाचे उद्घाटन\n>> बचतगटांच्या दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार -ज्योती ठाकरे Rajtantra Media/पालघर, दि. 24 : राज्यातील महिला बचत गट आता लोणचे-पापडच्या चाकोरीतून बाहेर पडून अनेक उत्तमोत्तम उत्पादनांची निर्मिती करू लागले आहेत. महिला बचतगटांनी दर्जेदार उत्पादने दिली तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) घेईल, असे प्रतिपादन माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले. माविमच्या पालघर जिल्हा ...\tRead More »\nवणवा विझवण्याच्या प्रयत्नात 16 वर्षीय मुलगी भाजली\nComments Off on वणवा विझवण्याच्या प्रयत्नात 16 वर्षीय मुलगी भाजली\nप्रतिनिधी/वाडा, दि. 27 : शेताशेजारी पेटलेला वणवा आपल्या शेतात (पलाट) पसरु नये म्हणून आग विझवण्याचा प्रयत्न करणारी 16 वर्षीय मुलगी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने गंभीररित्या भाजल्याची घटना विलकोस (सरसओळ) येथे घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील विलकोस गावातील रहिवासी असलेली मनिषा उमेश कोलेकर ही पलाटावर गेली असता तिथे जवळच वणवा पेटला असल्याचे तिच्या नजरेस पडले. हा वणवा शेतावर ...\tRead More »\nमोखाड्याच्या लघुपटाची साता समुद्रापार भरारी\nComments Off on मोखाड्याच्या लघुपटाची साता समुद्रापार भरारी\n> नायजेरीयात वाजणार मधली सुट्टीची घंटा दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 27 : मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या अनुभवातून साकारलेल्या व आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणार्या मधली सुट्टी या लघुपटाने सातासमुद्रापार भरारी घेतली असुन नायजेरीयातील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये मधली सुट्टीला अधिकृत नामांकन मिळाले आहे. आदिवासी समाजातील दारिद्य्र, व्यसनाधिनता, पोटातील भुक, कुटूंबाप्रती असलेला जिव्हाळा, बाल वयातच पडणारे कुटुंबाचे ओझे आणि त्यामुळे अध्ययनावर होणारे ...\tRead More »\nडहाणूच्या सौ. शैलजा पाटील राज्य पुरस्काराने सन्मानित\nComments Off on डहाणूच्या सौ. शैलजा पाटील राज्य पुरस्काराने सन्मानित\nप्रतिनिधी/डहाणू, दि. 27 : नरपड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, समाज सेविका सौ. शैलजा अशोक पाटील यांना महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशन (पुणे) तर्फे 23 डिसेंबर रोजी पुण्यातील उद्यान मंगल कार्यालय येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात वर्ष 2018 च्या निवृत्त सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सौ. ...\tRead More »\nवाड्यातील सुप्रसिद्ध डॉ. विकास पाटील यांचे निधन\nComments Off on वाड्यातील सुप्रसिद्ध डॉ. विकास पाटील यांच��� निधन\nप्रतिनिधी/वाडा, दि. 26 : पालघर जिल्ह्यात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख असणार्या तालुक्यातील पिक येथील रहिवासी डॉ. विकास मधुकर पाटील (वय 47) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले असुन त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. विकास मधुकर पाटील यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाडा येथे आपले स्वत:चे सुमधुर रुग्णालय सुरु केले. सामाजिक कार्याची आवड असल्याने ...\tRead More »\n3 ते 7 जानेवारी दरम्यान विरार येथे जिल्हा कृषी महोत्सव\nComments Off on 3 ते 7 जानेवारी दरम्यान विरार येथे जिल्हा कृषी महोत्सव\n>> सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे आवाहन Rajtantra Media/पालघर, दि. 26 : शेतकर्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देता यावे तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी आणि इतर शेतकर्यांना आपापसातील विचारांची देवाण-घेवाण करता यावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध देण्याच्या उद्देशाने विरारमधील विवा कॉलेज येथे 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवास सर्वांनी उत्स्फूर्त ...\tRead More »\nमुख्य सेविका पी. डी. पष्टे यांचा जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मान\nComments Off on मुख्य सेविका पी. डी. पष्टे यांचा जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मान\nप्रतिनिधी/कुडूस, दि. 25 : कुडूस एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प वाडा (2) येथे कार्यरत असलेल्या मुख्य सेविका श्रीमती पी. डी. पष्टे यांना पालघर जिल्हा परिषदतर्फे आदर्श मुख्य सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या पालघर सरस या कार्यक्रमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर, शिवसेना गटनेते प्रकाश निकम, पालघर नगराध्यक्ष उत्तम पिंगळे, महिला व ...\tRead More »\nअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा तरूणांनी लाभ घ्यावा\nComments Off on अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा तरूणांनी लाभ घ्यावा\n>> अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आवाहन Rajtantra Media/पालघर, दि. 24 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणार्या व तशी क्षमता असलेल्या तरूण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकासअभियानाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ���तर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त तरूणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-149219.html", "date_download": "2019-06-16T10:43:21Z", "digest": "sha1:KLXI6CDQLAQ4WMG6I5QEIVFCBQMW3X24", "length": 16077, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पॅकेजच्या नावाखाली होणार्या राजकारणात शेतकर्याची फसवणूक होतेय का ?", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलि��ूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर��वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nपॅकेजच्या नावाखाली होणार्या राजकारणात शेतकर्याची फसवणूक होतेय का \nपॅकेजच्या नावाखाली होणार्या राजकारणात शेतकर्याची फसवणूक होतेय का \nलाखोंचे मोर्चे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाचा पट बदलणार का \n'अॅट्रॉसिटीचा पुनर्विचार व्हावा', या पवारांच्या विधानात तथ्य आहे की राजकारण \nहाजी अली दर्ग्यात महिलांना कायद्याने प्रवेश मिळणार असला तरी पुरुषी व्यवस्था हे मान्य करेल का\nजास्तीची मुलं जन्माला घालण्यानं हिंदूंचे प्रश्न मिटणार की आणखी जटील होणार \nसाक्षी मलिकच्या यशानं महिला कुस्तीला प्रोत्साहन मिळेल का\nभारत बलात्कार मुक्त व्हावा, ही अमिताभ बच्चन यांची अपेक्षा पूर्ण होईल का \nभारत बलात्कार मुक्त व्हावा, ही अमिताभ बच्चन यांची अपेक्षा पूर्ण होईल का \nजीएसटीमुळे राज्यांची आर्थिक स्वायत्तता संपेल का \nनरेंद्र मोदी हिंदुत्वाकडून भारतीयत्वाकडे झुकू लागलेत का \nभ्रष्ट आणि उद्दाम मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतायत, या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का\nराज ठाकरे म्हणतात तसं आपल्यापेक्षा ब्रिटिश सरकार बरं आहे का\nपूरस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास आपण सज्ज आहोत का \nस्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर भांडणारे राजकीय पक्ष संपन्न विदर्भाच्या विषयावर का बोलत नाहीत\nहिलरींच्या रूपात अमेरिकेला पहिली महिला अध्यक्ष मिळणार\n25 वर्षे सेना युतीत सडली, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यात तथ्य आहे का\nपरभणीचं आयसिस कनेक्शन नुसतीच हवा आहे की वास्तव\nराज ठाकरे म्हणतात, तसा अॅट्रॉसिटीला पर्याय हवा का\nविशेष : स्वराज्य की सुराज्य \nगँगरिन प्रकरणामुळे दाऊदच्या पाकिस्तान वास्तव्यावर शिक्कामोर्तब झालंय का \nकन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल हे नव्या राजकारणाचे चेहरे आहेत का\nमंदिर प्रवेश ते रोजचं जगणं यामध्ये महिलेला आजही स्वातंत्र्य नाही का\nवन रँक वन पेन्शनच्या आड राजकीय पक्ष राजकारण खेळतायत का\nलोकप्रतिनिधींवर टीका म्हणजे देशद्रोह, गृहविभागाचं परिपत्रक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे का\nपाण्याचं नियोजन चुकल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली आहे का\nसंघ - भाजप बैठक ही परस्परांमधील समन्वयाअभावी झालीय का \nमुख्यमंत्र्यांच्या धावत्या दुष्काळी दौर्यामुळे दुष्काळग्���स्तांना दिलासा मिळेल का\nकलबुर्गी यांच्यासारख्या विवेकवादाची हत्या, मोठ्या सूत्रबद्ध कटाचा भाग आहे का\nमराठवाड्यातल्या पाणीटंचाईवर मात करण्यात सरकारला अपयश आलं आहे का\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-06-16T11:14:26Z", "digest": "sha1:AINWMV6ECEOQCKA222GUV3KFXWXQMGJH", "length": 8718, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समारा ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nसमारा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५३,६०० चौ. किमी (२०,७०० चौ. मैल)\nघनता ६०.४ /चौ. किमी (१५६ /चौ. मैल)\nसमारा ओब्लास्त (रशियन: Самарская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • नि���्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०१३ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-lic-apprentice-do-recruitment-2019/12363/", "date_download": "2019-06-16T11:32:23Z", "digest": "sha1:IDDUCWTKF3MLIIWWN4BHPM5GK3TIY5WB", "length": 5930, "nlines": 93, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या १७५३ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nआयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या १७५३ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nआयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या १७५३ जागा\nभारतीय आयुर्विमा महामंडळ, विभागीय कार्यालय, मुंबई (एलआयसी) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविकास अधिकारी (प्रशिक्षणार्थी) पदांच्या १७५३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई यांची फेलोशिप पूर्ण केलेला असावा.\nवयोमर्यादा – १ मे २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर ���ागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.\nप्रवेशपत्र – २९ जून २०१९ पासून उपलब्ध होतील.\nपरीक्षा – ६ व १३ जुलै २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जून २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या ८५८१ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (पदवीधर) सामाईक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय स्टेट बँकेत विशेष अधिकारी पदाच्या एकूण ५७९ जागा\nजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भूवैज्ञानिक पदाच्या एकूण १०६ जागा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०१४ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5732", "date_download": "2019-06-16T11:26:25Z", "digest": "sha1:CL57T3SBASSCGLSRZM4SVAW5GGCOS6BF", "length": 14572, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभामरागड तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन\nतालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड पट्टीतील ग्रामसभा व पारंपारिक गोटूल समिती तसेच सर्व जनतेच्या वतीने भामरागड तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात अगरबत्ती प्रकल्प हेकमलकसा पासून करण्यात आली. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदार कैलाश अंडील यांना निवेदन देण्यात आले.\nमोर्चाचे नेतृत्व जि.प. सदस्य अॅड. लालसू नोगोटी, पंचायत समिती सभापती सुखराम मडावी, पं.स. उपसभापती प्रेमिला कुडयामी,रमेश पुंगाटी, लक्ष्मीकांत बोगामी, गोई कोडापे तसेच तालुक्यातील ग्रामसभांचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केले.\nजिल्ह्यात दुष्काळ जाहिर करण्यात यावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, वयक्तिक किंवा सामुहिक विकास कामांच्या योजनांचे अंदाजपत्रक ग्रामसभांकडे जमा करण्यात यावे, अतिक्रमणधारक शेतकर्यांना वनजमीनीचे पट्टे सातबारा सह देण्यात यावे, भामरागड तालुक्याच्या भौगोलिक दृष्टी नुसार नद्यांपासून विद्य���त पुरवठा करून उपसा सिंचनाची सोय करण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील पाच. वर्षांपासून थकीत असलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी, नक्षल सप्ताहादरम्यान ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात जमा करणे थांबवावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nमोर्चादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश मदने यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\nगडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर\nराहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव करणारे डॉ. के. पी.यादव चंद्रपूरचे जावई\nआमदार बाळू धानोरकर यांचा शिवसेनेचा राजीनामा\nउसेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nचंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून बाळू धानोरकर यांनी केला हंसराज अहिर यांचा ५५ हजार मतांनी पराभव\nसक्षम आणि सुसंघटित देशाच्या निर्मितीसाठी भाजप शिवाय पर्याय नाही : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\n२०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nनागपुरात उष्माघाताने ४८ तासांत दहा जणांचा मृत्यू\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nदुर्गापूर पोलीसांनी घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या\nजांभुळखेडाच्या घटनेला जबाबदार कोण, जवानांना पाठविताना झाला निष्काळजीपणा\nबैलगाडीने रेती वाहतूक करीत असल्याची माहिती देतो म्हणून मारहाण करणाऱ्या चार आरोपींना कारावास\nकाँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभेची उमेदवारी\nचांदाळा मार्गावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळले युवकाच�� प्रेत\nवयाच्या एक वर्षाच्या आधी मुलांना टीव्ही, मोबाइलसारख्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनशी ओळखच करून देणे घातक\nचंदनखेडा शिवारात इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताचा संशय\nमहाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम मिळदापल्ली गावातील काजल मज्जी ची खेलो इंडियासाठी भुवनेश्वर येथे निवड\nचंद्रपूरातून विशाल मुत्तेमवार यांची माघार, काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराची आज घोषणा होणार\nटीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय\nअडीच हजारांची लाच स्वीकारणारा क्षेत्रसहाय्यक एसीबीच्या जाळ्यात\nतिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभेचे कामकाज २ जानेवारीपर्यंत स्थगित\nगडचिरोलीत अल्पवयीन मुलींच्या दुचाकीने वनपालास उडविले, गंभीर जखमीस नागपूरला हलविले\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nचामोर्शी तालुक्यात दारू तस्करांकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त\nजून महिना पावसाच्या दृष्टीने कोरडाच राहण्याची शक्यता : स्कायमेट\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nआशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वैशाली येडे लढणार यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून\nगडचिरोली -चिमूर लोकसभा निवडणूक : १० जणांनी केले १८ अर्ज दाखल , छाननीमध्ये ४ उमेदवारांचे अर्ज बाद\nमहाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील धोडराज मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात मतदान\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nराफेल प्रकरणात चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापणाऱ्यांवर कारवाई केली जाईल\nटेमुर्डा - शेगाव मार्गावर दोन दुचाकींच्या भिषण अपघातात पती - पत्नीसह तिघे ठार\nलोकबिरादरी प्रकल्पात ५६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nखाजगी शाळांच्या गुरुजींची वर्गतुकड्या टिकविण्यासाठी धडपड\nलोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान\nराफेल जेट विमाने खरेदी करण्याच्���ा करारात कोणताही गैरव्यवहार नाही : सर्वोच्च न्यायालय\nराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतलेल्या मैमुना बाशीद कडे आढळला संपर्काचा साठा\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\n२८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा पेच\nबुलडाणा जिल्ह्यात ट्रक - स्कार्पिओ चा अपघात , एकाच कुटुंबातील ५ ठार\nदुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.१३ टक्के मतदान, गडचिरोलीत ५७ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12081", "date_download": "2019-06-16T10:40:03Z", "digest": "sha1:O367AMAWMGBMB2FCWQMDJKF62QOEK4QG", "length": 2944, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गडबडगुंता : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गडबडगुंता\nगडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं\nगुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/discussionboard/printer_friendly_posts.asp?TID=218&", "date_download": "2019-06-16T10:50:19Z", "digest": "sha1:KYT3NMT7KASF3MFZAT4LJJNA6US5SWMS", "length": 4172, "nlines": 24, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Ancient and Medieval Weapons - चिलखत", "raw_content": "\nचिलखत म्हणजे छातीचा भाग व डोके यांचे शत्रुच्या वारापासून संरक्षण करणारे विशेष कवच, तर दस्तान हे शत्रुच्या हल्ल्यापासून हाताचे (मनगटापासून ते कोपरापर्यंत) संरक्षण करणारे कवच, जशी शस्त्रे वेगवेगळी व त्यांचे वार करण्याचे प्रकारही वेगवेगळे; त्याप्रमाणेच त्यांच्यापासून संरक्षण करणाऱ्या चिलखतातही वैविध्य आढळते.\nचिलखताची सुरुवात जाड कपड्यांनी बनलेल्या कवचांनी झाली. नंतर कपड्याची जागा चामड्याने घेतली, नंतर लोहयुगात धातूच्या छोट्या कड्यांपासून बनविलेल्या जाळीदार चिलखतास सुरुवात झाली. सुरुवातीच्या ओतिव लोखंडाच्या कड्यांची जागा नंतर पोलादी कड्यांनी घेतली नंतर तर हत्ती व घोडे यांनाही चिलखते घालण्यात येऊ लागली व ती प्रेक्षणीय असत.\nजाळीदार चिलखताच्या निर्माणात ४१ आकृतिबंध, म्हणजेच एका कडीत चार कड्या अडकविलेल्या असा आकृतिबंध जास्त प्रचलित होता. चिलखती सदर्याचे वजन अंदाजे २५ कि.ग्रॅ. इतके असे. त्यामुळे युध्दात खाली कोसळलेल्या योध्याला चिलखताच्या वजनामुळे सहजासहजी उठणे मुश्कील होत असे.\nसंपूर्ण चिलखताचा संच असा असे;\n१) शिरस्त्राण:- जाळीचा जिरेटोप; पोलादी पत्र्याचा टोप, कानावर व मानेवर जाळी व नाकावर व खाली सरकणारी संरक्षण पट्टी.\n२) कोट:- अंगरख्याच्या आत किंवा अंगरख्याच्या बाहेरुन चिलखत वापरले जात असे.\n३) पायजमा:- मांड्या, गुडघा व पाय यांचे संरक्षण करणारा पायजमा.\nअफजलखानाच्या भेटीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी अंगरख्याच्या आतून कोट व डोक्यावर जिरेटोपाच्या आतून जाळीचा टोप परिधान केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-climate-change-rising-sea-levels-threat-farmers", "date_download": "2019-06-16T11:44:07Z", "digest": "sha1:RDA4QY2WVLDLH24YN6D2IBLOMGOEMJM6", "length": 19845, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Climate change, rising sea levels a threat to farmers in Bangladesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवातावरण बदलामुळे बांगलादेशात शेतकऱ्यांची स्थलांतर प्रक्रिया तीव्र\nवातावरण बदलामुळे बांगलादेशात शेतकऱ्यांची स्थलांतर प्रक्रिया तीव्र\nरविवार, 28 ऑक्टोबर 2018\nवातावरणातील बदलामुळे हिमकडे वितळून सागरी पातळीमध्ये वाढ होणार असून, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढणार आहे. याचा फटका बांगलादेश येथील किनारपट्टी भागातील सुमारे २ लाख शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज ओहियो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन ‘नेचर क्लायमेट चेंज’ मध्ये प्रकाशित केले आहे.\nवातावरणातील बदलामुळे हिमकडे वितळून सागरी पातळीमध्ये वाढ होणार असून, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढणार आहे. याचा फटका बांगलादेश येथील किनारपट्टी भागातील सुमारे २ लाख शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज ओहियो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन ‘नेचर क्लायमेट चेंज’ मध्ये प्रकाशित केले आहे.\nसातत्याने येणाऱ्या क्षारयुक्त पाण्याच्या पूर परिस्थितीमुळे बांगलादेशातील शेतकऱ्यांची भातशेती धोक्यात आली आहे. त्यांनी अनेकांनी भातशेतीऐवजी कोळंबी व अन्य सागरी जिवांच्या संवर्धनाला प्रारंभही केला आहे. मात्र, सर्व किनारपट्टीतील रहिवाशांना शेतीपासून पळ काढता येणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होणार असल्याचे ओहिओ राज्य विद्यापीठातील कृषी, पर्यावरण आणि विकास अर्थशास्त्र या विषयाच्या प्रा. जॉयसे चेन यांच्या अभ्यासात पुढे आले आहे. त्यातही ज्यांच्याकडे स्रोतांची कमतरता आहे, अशा शेतकरी कुटुंबासाठी हे अत्यंत आव्हानात्मक राहणार आहे.\nजॉयसे चेन आणि त्यांचे सहलेखक ॲरिझोना राज्य विद्यापीठातील व्हॅलेरी म्युल्लर यांनी सामाजिक आर्थिक, लोकसंख्या, भौगोलिक आणि वातावरणातील बदल यांच्या माहिती साठ्याचा उपयोग करून सागरी पाण्यातील वाढलेल्या पातळींच्या परिणाम मिळवण्यासाठी प्रारूप तयार केले आहे.\nकिनाऱ्यावरील शेतीमध्ये व त्यातील वाढत्या क्षारतेमुळे होणारे परिणाम व त्यामुळे होणारे लोकसंख्येचे स्थलांतर याचा अंदाज मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.\nक्षारयुक्त जमिनीमध्ये भात आणि अन्य पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतात. संशोधकांच्या अंदाजामुळे सुमारे प्रति वर्ष उत्पन्नामध्ये २१ टक्केने घट येणार आहे. थोडक्यात, शेती न परवडणारी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतराला चालना मिळेल.\nयेत्या १२० वर्षांमध्ये, जगभरातील सागरी किनारपट्टीवरील समुदाय (त्यांचे प्रमाणे अंदाजे १.३ अब्ज असेल) सागराच्या वाढत्या पातळीमुळे बाधित होतील, अशा शास्त्रीय अंदाज आहे. यात वाढती सागरी पातळी आणि त्यामुळे येणारी सातत्यपूर्ण पूर परिस्थिती यातून बांगलादेशातील सुमारे ४० टक्के शेतीप्रदेश धोक्यात येणार आहे. चेन यांनी सांगितले, की या विभागातील अनेक शेतकरी हे आधीच खाऱ्यापाण्यातील मत्स्य संवर्धनाकडे वळले आहे.\nमातीची क्षारता कमी ते उच्च पातळीपर्यंत पोचल्यामुळे शेतीतील उत्पन्नाचा वाटा कोळंबी आणि अन्य सागरी जिवाच्या उत्पादनातून येऊ शकेल. याचे प्रमाण सुमारे ६० टक्क्यांपर्यंत राहणार आहे. अर्थात, हा बदलही फार सोपा किंवा स्वस्त असणार नाही. अनेत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हे बदलही शक्य होणार नाही.\nदेशांतर्गत स्थलांतर हे २५ टक्क्याने वाढेल. मात्र, परदेशामध्ये स्थलांतर होण्याचे प्रमाण अन्य व्यवसायातून मिळणाऱ्या रोजगार व उत्पन्नामुळ�� तितकेसे वाढणार नाही. उलट ते ६६ टक्क्याने घटण्याचा अंदाज असल्याचे जॉयसे सांगतात.\nपाण्याची पातळी दरवर्षी १० ते १८ मिलिमीटर या दराने वाढत जाईल. या वाढत्या सागरी पातळीमुळे सागरी वादळांच्या वारंवारितेमध्ये वाढ होईल. किनारपट्टी भाग सातत्याने संवेदनशील राहील. याचा प्रमुख फटका गरीब शेतकऱ्यांना बसेल. त्यांना रोजगारासाठी खूप दूरपर्यंत स्थलांतर करावे लागेल.\nबांगलादेशप्रमाणे अन्य सागरी किनारपट्टी असलेल्या देशामध्येही असेच बदल होऊ शकतील. वातावरण बदलामुळे होणाऱ्या स्थलांतरांना रोखण्यासाठी धोरणकर्त्यांनी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.\nबांगलादेश किनारपट्टी पूर शेती farming पर्यावरण environment विकास अर्थशास्त्र economics विषय topics स्थलांतर विभाग sections मत्स्य व्यवसाय profession रोजगार employment climate change sea threat farmers bangladesh\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nउन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...\nपाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...\nकाँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nपीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/best-whatsapp-messages/", "date_download": "2019-06-16T10:38:34Z", "digest": "sha1:EDN27PUXG5E7T6UNZET5M6346VRAWYDY", "length": 17317, "nlines": 143, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Best Whatsapp Messages – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Best Whatsapp Messages | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणज��� बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडच�� हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nHappy New Year 2019 Messages in Marathi language:व्हॉट्सअॅप मेसेज, फेसबुक स्टेटस, नववर्ष स्वागत शुभेच्छा संदेश\nनवीन वर्ष 2019 - आम्ही इथे आपल्यासाठी देत आहोत खास शुभेच्छा संदेश. जे आपल्याला व्हाट्सअॅप (WhatsApp Messages), फेसबुक (Facebook Status)आणि मेसेंजर आधी माध्यमांसाठी महत्त्वाचे ठरतील. तसेच, एकच संदेश अनेक व्यक्तींना पाठविण्याऐवजी वेगवेगळ्या व्यक्तिला वेगवेगळे संदेश पाठविण्यासाठी या मराठी संदेशांची (Happy New Year Messages in Marathi)तुम्हाला नक्की मदत होऊ शकते.\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/sunetra-pawar-request-to-vote-for-parth-pawar-in-lonavala-91648/", "date_download": "2019-06-16T11:03:28Z", "digest": "sha1:YZFFCLHLABD3TJDKV35ZDRDQBD75DKBD", "length": 8741, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala : तुमचा मुलगा भाऊ म्हणून पार्थच्या पाठीशी उभे रहा : सुनेत्रा पवार - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : तुमचा मुलगा भाऊ म्हणून पार्थच्या पाठीशी उभे रहा : सुनेत्रा पवार\nLonavala : तुमचा मुलगा भाऊ म्हणून पार्थच्या पाठीशी उभे रहा : सुनेत्रा पवार\nएमपीसी न्यूज – तुमचा मुलगा भाऊ म्हणून पार्थच्या पाठीशी उभे रहा असे भावनिक आवाहन मावळचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी महिला व कामगारांना केले.\nसुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज लोणावळ्यात शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधीचा मेळावा तसेच महिलांचा मेळावा पार पडला.\nयावेळी बोलताना सुनेत्री पवार म्हणाले मावळवासीयांची सेवा करण्याची संधी पार्थला मिळाली आहे. पार्थवर जो विश्वास या मतदार संघातील नागरिकांनी टाकला आहे. तो निश्चित सार्थ ठरविण्याचे काम पार्थ करेल.\nमागील पाच वर्षात देश कोठे नेऊन ठेवलाय तेच समजत नाही. शेतकरी, कामगार, महिला, उद्योजक यापैक��� कोणत्याही घटकाला समाधानकारक न्याय दिला गेला नाही. तुमचे प्रश्न सोडविण्याकरिता पार्थच्या पाठीशी तुमचा मुलगा, भाऊ म्हणून उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाल्या पार्थ निवडून तर येणारच आहे पण सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून द्या असे मी पार्थची आई म्हणून सांगते. सर्व देशाचे लक्ष ह्या मतदार संघाकडे लागले आहे. सर्वांनी पार्थवरील विश्वास सार्थ करुन दाखवा मात्र फाजिल आत्मविश्वास बाळगू नका, सतर्क रहा, नेटाने प्रचार करा अशा सुचना देखिल दिल्या.\nयावेळी शिवक्रांती कामगार संघटनेच्या संघटक व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, सरचिटणीस अॅड. विजयराव पाळेकर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे, महिलाध्यक्षा संगिता गुजर, विक्रम कदम, बाळासाहेब पायगुडे, अनिता धायगुडे, राजु बोराटी, राजेश मेहता, नारायण पाळेकर आदी उपस्थित होते.\nमावळ मतदार संघात शिवक्रांतीचे सुमारे 15 ते 20 हजार कामगार आहेत. ते तन मन धनाने पार्थ पवार यांच्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन शिवक्रांतीचे सरचिटणीस विजयराव पाळेकर यांनी दिले. पार्थच्या प्रचारात सर्व पवार कुठुंब सक्रिय झाल्याने मावळातील वातावरण ढवळून निघाले आहे.\nNigdi : ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या नामघोषात निघाली इस्कॉनची श्री जगन्नाथ रथयात्रा\nChakan : संभाजी मालिकेनंतर मालिका विश्वातून निवृत्ती : डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259684:2012-11-04-21-38-43&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3", "date_download": "2019-06-16T11:44:50Z", "digest": "sha1:U3CMWOD3CKWUJHGY7CG4WXFIG3FR2GNV", "length": 17857, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘एमएचटी-सीईटी’ आता ‘एमटी-सीईटी’ म्हणून ओळखली जाणार", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘एमएचटी-सीईटी’ आता ‘एमटी-सीईटी’ म्हणून ओळखली जाणार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘एमएचटी-सीईटी’ आता ‘एमटी-सीईटी’ म्हणून ओळखली जाणार\nगेली अनेक वर्षे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी परावलीचा शब्द बनलेली ‘एमएचटी-सीईटी’ ही यापुढे ‘एमटी-साईटी’ म्हणून ओळखली जाणार आहे. राज्य सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेतून २०१३ सालापासून आरोग्य विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम वगळले जाणार असल्याने तिचे नाव बदलण्यात आले आहे.\nएमबीबीएस आणि बीडीएस या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय स्तरावर ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा होणार आहे. २०१३ मध्ये होणाऱ्या या परीक्षेत महाराष्ट्रही सहभागी होणार आहे. ‘एमएचटी-सीईटी’त आरोग्य विज्ञान (हेल्थ सायन्सेस) अभ्यासक्रमांसाठी ‘एच’ हे लघुरूप अक्षर वापरले जात होते. मात्र, एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांचा समावेश २०१३ पासून ‘एमएचटी-सीईटी’त होणार नसल्याने ‘एच’ हे अक्षरही वगळले जाणार आहे. त्यामुळे, नवी एमटी-सीईटी केवळ अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास���त्र या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांपुरती मर्यादित असेल. ‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’चे तंत्रशिक्षण संचालनालय २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांसाठी मे २०१३ ला ‘एमटी-सीईटी’ घेईल. या आधी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण संचालनालय पार पाडत होते.\nअर्थात एमटी-सीईटीचे अस्तित्त्वही मे २०१३ पुरतेच मर्यादित असेल. त्यानंतर म्हणजे २०१४ सालापासून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या ‘जेईई’ या परीक्षेचे गुण बारावीच्या गुणांसोबत स्वीकारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे, एमटी-सीईटी ही केवळ एक वर्षांपुरतीच घेण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संचालनालयावर असेल. प्रवेश परीक्षेच्या नावात जरी बदल झाला असला तरी त्याचे स्वरूप आधीप्रमाणेच असेल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या ‘पीसीएमबी’ विषयगटांचा समावेश या एमटी-सीईटीतही असेल. औषधनिर्माण शास्त्राचा निर्णय अधांतरीच\nमे २०१३ मध्ये होणाऱ्या ‘एमटी-सीईटी’तून अभियांत्रिकीबरोबरच औषधनिर्माण शास्त्र या विद्याशाखेचेही प्रवेश केले जाणार आहेत. मात्र, त्यानंतर २०१४ पासून अभियांत्रिकीचे प्रवेश जेईईमधून होणार हे जरी स्पष्ट असले तरी औषधनिर्माण शास्त्राचे प्रवेश कसे होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनुसार औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी संचालनालय स्वतंत्रपणे सीईटी घेईल. मात्र, राज्य सरकारने या धोरणात्मक निर्णयावर शिक्कामोर्तब करेपर्यंत तरी हा गोंधळ कायम राहणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/big-boss-marathi-3rd-promo-mahesh-manjrekar/", "date_download": "2019-06-16T11:36:05Z", "digest": "sha1:TMU2BCPKURB77R5PO33OJ3B6VXFBK3IV", "length": 11472, "nlines": 87, "source_domain": "marathikalakar.com", "title": "किर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता!", "raw_content": "\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nहि घ्या बिगबॉस मराठी-२च्या सर्व स्पर्धकांची यादीउघडपणे सदस्य देतायंत एकमेकांना “अशी”वोर्निंग.\nतर”हि”सुप्रसिद्ध नृत्यांगना असणार बिगबॉस मराठीची स्पर्धक\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\nटेलिव्हिजन विश्वातील वादग्रस्त कार्यक्रम बिगबॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर, कलर्स मराठी आता बिग बॉस मराठ���चा दुसरा पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रत्येक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या पर्वाप्रमाणेच यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालनदेखील महेश मांजरेकर करणार आहे. नुकताच या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रोमोनंतर त्याचा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात ते एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहेत.\nआपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, #BiggBossMarathi2 च्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार\nबिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर आले. पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली असे आपल्या सगळ्यांचे आवडते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहेत. जनजागृती, लोकशिक्षण, पुराण कथेतून संस्कृती दर्शन आणि थोर परंपरेची जाणीव करून देणारा अतिशय सशक्त लोककलेचा प्रकार म्हणजे कीर्तन. आणि कीर्तनकार हा मुळातच पुराण इतिहासातील आदर्श दाखले देऊन आजच्या समाजाला कस वागावं, कस जगावं, हे कानपिचक्या देऊन शिकवतो. हे सांगण्याचा उद्देश असा कि, बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर कीर्तनकाराच्या रुपात दिसणार आहेत.\nचर्चेला उधाण येणार… कारण मी घेऊन येत आहे #BigBossMarathi2 चा प्रोमो… उद्या… Stay Tuned #ColorsMarathi\nकाही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत पाहायला मिळाले होते. त्यांच्या या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसादही मिळाला होता. सध्या तरी बिगबॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास रसिकांची सुरुवात झाली आहे.\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nहि घ्या बिगबॉस मराठी-२च्या सर्व स्पर्धकांची यादीउघडपणे सदस्य देतायंत एकमेकांना “अशी”वोर्निंग.\nतर”हि”सुप्रसिद्ध नृत्यांगना असणार बिगबॉस मराठीची स्पर्धक\nMore in बिग बॉस मराठी\n“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री\nगत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या...\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\nबिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले...\n शिवानी आणि वीणा ठरणार अपात्र\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले या, टास्क दरम्यान घरामध्ये खूप...\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\nअगदी पहिल्या दिवसापासून किशोरी शहाणे सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना...\nबाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडणतर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2\nबिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा पहिला आठवडा तर छान गेला आणि या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याने सगळे...\nतर”हि”सुप्रसिद्ध नृत्यांगना असणार बिगबॉस मराठीची स्पर्धक\nबिगबॉस मराठीच्या रॅपर प्रोमोमागे “हा”आहे खरा आवाज\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/examination/syllabus/", "date_download": "2019-06-16T10:55:07Z", "digest": "sha1:6VRXSD4ATCHOOLB7SLOO5TB77GHR7THW", "length": 5118, "nlines": 104, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - Syllabus", "raw_content": "\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nआयबीपीएस मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेत विविध पदांच्या ८४०० जागा\nलोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर\nलक्ष्यवेध . . .\nइय्यता दहावी (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल उपलब्ध\nलोकसेवा आयोग गट-ब (पूर्व) परीक्षा अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nप्रवेशपत्र . . .\nभारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nइय्यता दहावी (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल उपलब्ध\nलोकसेवा आयोग गट-ब (पूर्व) परीक्षा अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nअभ्यासक्रम . . .\nदुय्यम सेवा गट-ब (अरा��पत्रित) संयुक्त (पुर्व) व (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक-टंकलेखक (गट-क) परीक्षा अभ्यासक्रम\nसहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक (पूर्व व मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nअभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) (गट-अ व ब) (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nअभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) (गट-अ व ब) (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (विद्युत) (गट-अ व ब) (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nपोलीस उपअधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त (मोटार परिवहन) अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क सेवा (पूर्व व मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र कृषी सेवा पूर्व व मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम\nऑनलाईन अर्ज प्रणाली . . .\nआयबीपीएस मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेत विविध पदांच्या ८४०० जागा\nलोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर\nअभ्यासक्रम . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क सेवा (पूर्व व मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम\nपोलीस उपअधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त (मोटार परिवहन) अभ्यासक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255388:2012-10-12-11-18-20&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2019-06-16T11:48:33Z", "digest": "sha1:M7DJ2AU6WZSQPHU6OOCBO4UFREAB7AJA", "length": 29774, "nlines": 262, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकांक्षापूर्ती", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> आकांक्षापूर्ती\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसुलभा आरोसकर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nआपल्या अंधत्वावर मात करीत इकॉनॉमिक्स आणि ‘स्टॅटिस्टिक्स’मध���ये यश मिळवणारी, विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण-अंतर्गत कॅनडात जाणारी, नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन आता पीएच.डीचा अभ्यास सुरू करणारी सिद्धी देसाई. तिच्याविषयी..\nआयुष्यात आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे ज्या व्यक्तीला कळतं ती व्यक्ती कधीच मागे पडत नाही. देवाने एखादं दान कमी दिलं असलं तरी ती कमतरताच तिला खंबीर बनवते. सिद्धी देसाई ही अशीच एक जिद्दी मुलगी. ३-४ वर्षांची असताना अपघाताने तिला अंधत्व आलं. अचानक कोसळलेल्या या जीवघेण्या संकटातून सावरणं सर्वानाच फार कठीण जात होतं. घरी आई, शाळेत शिक्षिका, तिच्याबरोबरच अभ्यासाचे धडे गिरवत होती. घरातील सकारात्मक व सुदृढ वातावरणामुळेच निराशाजनक परिस्थितीवर मात करून नेटाने अभ्यास करून ‘सेंट झेविअर्स’मधून ‘इकॉनॉमिक्स’ व ‘स्टॅटिस्टिक्स’ हे विषय घेऊन ती बी.ए. झाली. एम.ए. करण्यासाठी पुण्याच्या ‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स व इकॉनॉमिक्स’ (GIPE) मध्ये तिने प्रवेश घेतला. तेथेच तिच्या करिअरला कलाटणी मिळाली.\nआँटॅरिओ, महाराष्ट्र, गोवा (OMG) तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांची देवाणघेवाण होते व त्या अंतर्गत कॅनडातील १६ विद्यापीठांमध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना जाता येतं. या संधीचा पाठपुरावा करायचं सिद्धीने ठरवलं, सर्व तयारीअंती मुलाखत घेण्यासाठी कॅनडाहून प्राध्यापक आले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे तिला कॅनडातील कार्टन (carleton) विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. चार महिने म्हणजे एक सेमिस्टर तिथे राहता येणार होतं. पण या सगळ्या सोपस्कारांना खूप उशीर झाल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात जागा मिळाली नाही. तिथेच खडतर प्रवासाला सुरुवात झाली..\nशोधमोहीम सुरू झाली. होय-नाहीच्या हिंदोळ्यावर आशा-निराशेचा खेळ सुरू होता. २९ ऑगस्टचं तिकीट आणि १२-१३ तारीख आली तरी राहायची सोय होत नव्हती. शेवटी १५ ऑगस्टला इझाबेल गली या इटालियन बाईने होकार दिला आणि तयारी सुरू झाली. अगदी स्वयंपाक शिकणंसुद्धा. तिच्याबरोबरच निवड झालेल्या दिल्लीच्या मुलाने मदतीचे आश्वासन दिलेच होते.\nकेबिन बॅग, लॅपटॉप, सर्व कागदपत्रं पर्स, पैसे, स्वेटर सर्व सांभाळण्याची कसरत करत ती एकदाची विमानात चढली व सुखरूप ओटाव्हाला पोहोचली. घरी येताच, घराची सवय करून घे हे सांगतानाच, ‘तू रुळेपर्यंत दोन आठवडे तुझी सर्व सोय व खर्च मी करणार आहे.’ असं सांगून इझाबेलने तिला चकित केलं हे सांगताना सिद्धीचा कंठ दाटून आला होता.\nठरल्याप्रमाणे विद्यापीठाचे लोक येऊन विद्यापीठ दाखवायला घेऊन गेले. तेथील अपंगांच्या विभागात १५०० विद्यार्थी होते. त्यातील ५ अंध होते. सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा छानच होत्या. खुर्ची व टेबलदेखील प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे बनवले होते. हाताच्या स्पर्शाने चालणारा कॉम्प्युटर, मोठा स्क्रीन, सर्वच उत्तम. मदतनीसही होते. अभ्यास सुरू झाला. चार महिन्यांत तीन विषयांचा अभ्यास करायचा होता. एक प्राध्यापक अगोदर नोटस् देत नव्हते. विषय तर खूपच कठीण. तीनही विषय गणिताशी निगडित. ते कशा पद्धतीने हिला समजतील याचा अंदाज येत नव्हता. फळ्यावरचं दिसणं नशिबातच नाही. या सर्वामुळे प्रत्येक दिवस कठीण जात होता. पहिली परीक्षा जवळ येऊन ठेपली तरी प्रगती कमीच. तासाला पैसे देऊन मदतनीस घेता येत होता, पण पैशाची चणचण.\nविचारांचं काहूर माजलं होतं. काय करावं सुचत नव्हतं भारतात, आपल्या देशात मदतीला भरपूर लोकं होती. आई, आजी, काका, मित्र-मैत्रिणी ओळखीचे सर्व जणच खूप जपत असतात, जीव अगदी रडकुंडीला आला होता. सांगणार तरी कोणाला पण एकटेपणानेच खूप बळ दिलं. भावनिक, मानसिकदृष्टय़ा ती अगदी स्वावलंबी व्हायला लागली. आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी एकटीला दिवसभर घरात राहावं लागलं होतं, तो अनुभव गाठीशी होताच. तिने अभ्यासावरचं लक्ष थोडं कमी करून इतर गोष्टी करायचं ठरवलं. तिने तिकडच्या कम्युनिटी सेंटरला फोन लावला. तेथेही पदरी निराशाच आली. कारण त्यांच्या नियमाप्रमाणे ते फक्त त्यांच्याच नागरिकांना मदत करतात, पण खचली असती तर ती सिद्धी कसली\nअखेर तिने ‘कॅनेडियन नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ए ब्लाइंड’ (CNIB) येथे संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या काही मदतनीसांशी संपर्क साधून सांगितलं , ‘मला कॅनेडियन संस्कृती समजावून घ्यायची आहे तसंच तुमचे खाद्यपदार्थही शिकायचे आहेत,’ असं सांगून स्वयंपाकघरात प्रवेश मिळवला. तिचा हा निर्णय एवढा परिणामकारक ठरला की, पदार्थ शिकवणाऱ्या एका मुलीने तिला ५६ वर्षांची एक बाई व मोनिका नावाची एक मुलगी मदतीला दिली. त्या दोघींच्या मदतीने तिने ६-७ म्युझियम्स पालथी घातली. तेथील म्युझियम्स बंदिस्त नसल्याने प्रत्येक गोष्ट हाताळता आली. तसेच कर्मचारीवर्ग एकदम निष्णात असल्याने अॅग्रीकल्चर म्युझियम, कॅनेडिअन कल्चरल म्��ुझियम ‘पाहताना’ अनेक गोष्टींचं ज्ञान आणि देशाच्या संस्कृतीचं दर्शन झालं. या दोघींच्या मदतीने थँक्स गिव्हिंग, ख्रिसमस हे सणही साजरे करायला मिळाले हे ती आवर्जून सांगते. हे सर्व करत असतानाच ती पोहायला शिकली. कॅनडात सतत बर्फ असल्याने पोहून बाहेर पडायचा मार्ग भुयारातूनच जातो. एकदा रात्री १० वाजता पोहून ती निघाली आणि रस्ता चुकली. काहीच समजेना. फोनही बंद. एकही माणूस नाही. त्यामुळे कितीही ओरडलं तरी फक्त प्रतिध्वनी ऐकू येत होता. मदतीचे मार्गच खुंटले होते. साडे दहाची शेवटची बस पकडायची होती. सर्व पंचप्राण तिने कानात साठवले आणि पाण्याचा आवाज ऐकत पुन्हा तलावाजवळ आली. बर्फातूनच चालत शेवटी वाट सापडली आणि एकदाची बस पकडली. हा अनुभव सांगताना तिच्या अंगावर अजूनही काटा येतो. मनात आलं, आपल्या सारख्यांचीही अशावेळी पाचावर धारण बसली असती. मग सिद्धीच काय झालं असेल अर्थात कितीही कठीण प्रसंग असला तरी न डगमगता मार्ग काढण्याचं बाळकडू तिला मिळालं होतं.\nप्रचंड इच्छाशक्तीच तिच्या जीवनाचा गाभा असल्याने इतर सर्व गोष्टींचा आनंद लुटता, लुटता तिच्या मनाने परत उभारी धरली आणि नव्या जोमाने अभ्यासाला लागली. परीक्षेत चांगली ग्रेड मिळाली, त्यामुळे आत्मबळ तर वाढलंच आणि कॅनडाचा हेतूही साध्य झाला.\n‘‘माझ्या पीएच.डी. करायला येण्याच्या विचारांची रुजुवात येथेच अंकुरली.’’ हा सगळा अनुभव एवढा संस्मरणीय होता की, खरंच आपण आठ महिन्यांसाठी तरी यायला इथं हवं होतं, अशी रुखरुख तिला लागून राहिली. ‘‘या माझ्या संपूर्ण वास्तव्यात इझाबेल माझ्या पाठीशी खंबीर उभी होती. तिचा सर्व व्याप सांभाळत मला प्रोत्साहन देत होती. कधी आईच्या मायेने माझी समजूत काढायची. इतकंच नव्हे, मला एकदा ताप आल्यावर माझ्या उश्याशी सतत बसून होती. खरंच, ना ओळख ना पाळख; पण माझं कॅनडातील वास्तव्य तिने किती संस्मरणीय केलं. ’’ डोळ्यांत पाणी व चेहऱ्यावर कृतज्ञता अशा हळुवार मन:स्थितीत सिद्धी सांगत होती. अशा प्रेमळ दिवसांचा व हृद्य आठवणींचा खजिना गाठीशी घेऊन ती भारतात परत आली तीच पीएच.डी.साठी अमेरिकेत जायचंच हे स्वप्न उराशी बाळगूनच.\nप्रचंड ध्येयासक्तीने झपाटलेल्या या मुलीचे जी.आर.ई.साठी अथक प्रयत्न सुरू आहेत. तिला ‘पब्लिक पॉलिसी मेकिंग’ या विषयात अमेरिका किंवा कॅनडा जेथे प्रवेश मिळेल तेथे ती जाईल, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभ्यासाबरोबरच तिने नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी) देऊन त्यातही उत्तम यश मिळविले. ते ऐकून तर मी सर्दच झाले. तिला म्हटलं, ‘‘अगं काय कमाल आहे. ‘नेट’मध्ये यशस्वी होणं सोपं नाही. आता तू संपूर्ण देशात कोणत्याही कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊ शकशील नाही का तसा तुझा विचार आहे का तसा तुझा विचार आहे का’’ ‘‘हो, ते खरं आहे. संधीचा एक मार्ग मला खुला झाला. जाईपर्यंत सहा-सात महिने शिकवायला मिळालं तर ते माझं भाग्यच. त्याचबरोबर इकॉनॉमिक्सचं आणखी सखोल ज्ञान मिळविण्यासाठीही या परीक्षेचा उपयोग झालाच.’’ एखाद्या विषयाचा अभ्यास करुन आपलं जीवन तेजोमय करण्यासाठी चाललेली तिची दृढनिश्चयी धडपड पाहून भारावलेल्या मनाने मी तेथून बाहेर पडले आणि वाचलेल्या ओळी माझ्या मनात रुंजी घालू लागल्या-\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\n��्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://ycpmumbai.com/index.php/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/674-balaji-sutar", "date_download": "2019-06-16T11:33:16Z", "digest": "sha1:S6GPDD6PCL4K7FYYXU3N46SMKNDXO2OK", "length": 8414, "nlines": 54, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "बालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’ नाट्य-सादरीकरणाचा 9 सप्टेंबरला प्रयोग....", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nविभागीय केंद्र - औरंगाबाद\nबालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’ नाट्य-सादरीकरणाचा 9 सप्टेंबरला प्रयोग....\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nबालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’\nनाट्य-सादरीकरणाचा ९ सप्टेंबरला प्रयोग....\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत, गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे ‘गावकथा’ हा बालाजी सुतार यांच्या कथांचे, ललित गद्याचे अंश आणि कविता यांच्यावर आधारित संहितेच्या नाट्य-सादरीकरण प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.हा नाट्यप्रयोग सध्या राज्यभर गाजत असून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत या कार्यक्रमाचे प्रयोग झालेले आहेत.ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-खेड्यांचा भोवताल, मागच्या दोन-तीन दशकांत अतिशय झपाट्याने बदलून गेला आहे.\nसामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्यभानाचा र्��हासही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीची बिकट अवस्था, स्त्रियांचं अवघड आयुष्य, दिशाहीन तरूणाई आणि मूल्यविहीन ग्रामीण राजकारण अशा अनेक अंगांनी गावाचा वेध घेणारी ही रंगमंचीय मांडणी आहे. ‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. प्रयोगाला मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे. यामध्ये संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलानी आदी एकूण १६ कलाकारांचा चमू असून प्रयोगाचा वेळ साधारणपणे ऐंशी मिनिटांचा आहे. प्रवेश सर्वासाठी खुला असून नाट्यरसिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, डॉ. श्रीरंग देशपांडे, स. भु. कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, बिजली देशमुख, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. मुस्तजीब खान, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार,श्रीराम पोतदार आदींनी केले आहे\nविभागीय केंद्र - औरंगाबाद\nअध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद\nश्री. सचिन मुळे, कोषाध्यक्ष\nश्री. नीलेश राऊत, सचिव\nव्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,\nगारखेडा परिसर, औरंगाबाद - ४३१००५\nकार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=109", "date_download": "2019-06-16T10:54:05Z", "digest": "sha1:WLN2AT3LDNKS7VWMZTFUS6GKS6WLWPKQ", "length": 14672, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\n- जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोलिस विभागाचे आयोजन\nप्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘विकास दौड’ स्पर्धेत ५६५ विद्यार्थ्यांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनीसुध्दा सहभाग घेतला होता.\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्र स्तरावर जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दृष्टीने मागील १५ दिवसांपासून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम पाच क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींसह ५६५ विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला होता.\nसकाळी ८ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातून दौड ला सुरूवात करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलिस बलाचे पोलिस उपमहानिरीक्षक टी. शेखर, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दौड स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखविली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, केंद्रीय राखीव पोलिस बलाचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौडचा समारोप पोलिस मुख्यालयात करण्यात आला.\nस्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मुले व मुली गटात प्रथम आलेल्या स्पर्धकास प्रत्येकी १० हजार रूपये, शिल्ड आणि पुष्पगुच्छ, द्वितीय ७ हजार ५०० रूपये, शिल्ड आणि पुष्पगुच्छ, तृतीय क्रमांकास ५ हजार रूपये रोख, शिल्ड व पुष्पगुच्छ तसेच दोन्ही गटात प्रत्येकी ३ उत्तेजनार्थ पोरितोषिक म्हणून १ हजार रूपये रोख, शिल्ड व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nशिवाजी महाराज एक शुर, बुध्दीमान आणि निर्भय शासक : प्रंचित सावकार पोरेड्डीवार\nशस्त्रक्रिये दरम्यान वापरलेली कैची सोडली रुग्णाच्या पोटातच\nलोकनियुक्त सरकारकडून सत्तेचा गैरवापर झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ योग्य ती दखल घेईल : सरसंघचालक मोहन भागवत\nलोकसभा निवडणूक : विदर्भ निर्माण महामंच लढविणार विदर्भातील १० जागा\nजांभूरखेडा येथील घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यावरही शोककळा\nगडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत\nसरकारने हाती घेतली व्हिलेज बुक संकल्पना : तब्बल ४४ हजार ग्रामपंचायती फेसबुकवर अवतरणार\nएटापल्ली अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना अधिकाधिक मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nसिरोंचा - अहेरी बसला ट्रकची धडक, एक जण गंभीर जखमी\nगोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार\nकमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेले रूग्णालयात\nउमरेडच्या स्ट्राँग रुममधून चोरीला गेलेल्या डीव्हीआर मधील ध्वनी-चित्रमुद्रण सुरक्षित\nगडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १८. १ टक्के मतदान\nआगीच्या घटनेतील 'त्या' शेतकऱ्याचा अखेर मृत्यू\nअलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी वापरलेले अपाचे हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात\nकर्मचाऱ्याची विधवा पत्नी फेरविवाह करीत असेल तरीही निवृत्तीवेतनास ठरणार पात्र\nखेळाडूने विशेष गूण आत्मसात करून सर्वांगीण विकास साधावा : आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी\nशेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नियोजन बध्द कार्यक्रमाची गरज : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nचामोर्शी - आष्टी मार्गावर कोनसरी जवळ मोठमोठे खड्डे, बांधकाम विभागाचे दूर्लक्ष\nशंकरपूर - मूत्तापूर - वेलगुर रस्ता बांधकाम व डांबरीकरण कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याहस्ते भूमिपूजन\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nसंतप्त अभियोग्यता धारक उद्या थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर देणार धडक\nसरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nअंतर्गत वादाला आमंत्रण नको म्हणून उपमुख्यमंत्रिपद घेण्यास शिवसेनेचा नकार\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र - पहिली फेरी : पहा कोणाला किती मते\nराजकीय पक्षाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालाही पोस्ट करण्यापासून रोखू शकत नाही\nमुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, वैरागड गावात दहशतीचे वातावरण\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित\nआमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे\n८ व ९ जून रोजी नागपुरात भारतीय संविधान साहित्य संमेलन\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू\n१ जानेवारीला शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संव���द\nआम्ही एकत्र लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल : मुख्यमंत्री फडणवीस\nराम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आता १० जानेवारी ला पुढील सुनावणी\nअहेरीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन युवक ठार\nहळदा येथे वाघाने घेतला गुराख्याचा बळी\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nटिक - टॉक ॲपसाठी पिस्तूलचा व्हिडिओ तयार करत असताना गोळी सुटून प्रतीकचा मृत्यू , शिर्डीतील प्रकरण\nपेट्रोल पंपावरील पैसे घेऊन पसार झालेल्या कामगारास एका महिन्यानंतर अटक\nदेसाईगंज नगर परिषद च्या पथकांद्वारे प्लास्टिक साहित्य जप्त\nसात वाहनांमधून जनावरांची तस्करी, २० जनावरांचा मृत्यू, सात आरोपींना अटक\nअखेर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती, १४ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता\n२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश\n'तो' म्हणतो आई-वडिलांनी आपल्या परवानगीशिवाय जन्म दिला \nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपाचे अशोक नेते ५४ हजार २३७ मतांनी आघाडीवर\nबिएसएनएलच्या भंगार सेवेमुळे ग्राहकांना मनस्ताप\nभामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीवर ध्वजारोहणाआधीच नक्षल्यांनी फडकवला काळा झेंडा\nदहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/dowry/", "date_download": "2019-06-16T11:38:40Z", "digest": "sha1:C5KIDD7I7L3I5X7Y7ND2LP7ZFWPEWBIU", "length": 7105, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Dowry Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहुंडा घेतल्याच्या वा घरगुती मारहाणीचा खोट्या तक्रारींपासून रक्षण होण्यासाठी.. वाचा\nमध्यंतरी सरकारने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काही मार्गदर्शक तत्त्वे या सर्वांसाठी दिलेली आहेत जेणेकरून या सर्व बाबतीत पुरुषांवर अत्याचार होणार नाहीत.\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\nआता त्यांच्या या कॅम्पेन बद्दल लोकांचे विचार देखील बदलायला लागले आहेत.\nपडद्यामागचा सूत्रधार : मेट्रोमॅन ई श्रीधरन\nचहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय\n“मराठी शाळा की इंग्रजी शाळा” : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर��चा\nहिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे\nया गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nपावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे…\n‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर\nपाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nजाणून घ्या; आर्थिक नियोजन आणि त्याचे फायदे\nमनमोहनसिंगांसारखे “सुशिक्षित” अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर नसल्याने देशाचं नुकसान होतंय का\nगौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर अशी उघडी पडतीये समाजातील विकृती\nजगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’\nदोन्ही बाजूंनी उत्तम आवाज येतो, मग इयरफोनवर Left/Right का बरं लिहिलेलं असतं\nराजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय\nआपल्यापासून लपवला गेलेला – रस्ता अपघात झाल्यास सरकारने पीडितांना भरपाई देण्याचा महत्वपूर्ण नियम\n३० वर्षात तब्बल २५०० वन्य प्राणी वाचवणारा “वनप्रेमी” अवलिया आसामच्या जंगलांचा मसीहा ठरलाय\n एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे\n“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर कसा करावा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6123", "date_download": "2019-06-16T11:07:30Z", "digest": "sha1:2VM4JHPON6ZXF6ZECRMAQGPNQQGYBAC2", "length": 17570, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना ���सएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nपालघर, दि. 12 : विद्यार्थी हे देशाचे भवितव्य ठरविणारे तरूण आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते लोकशाही व्यवस्थेशी जोडले गेले तरच आपल्या परिसराचा विकास घडवून आणू शकणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. यासाठी सरकार सर्वसामान्यांसाठी करीत असलेल्या कामांची माहिती असणेही तितक���च आवश्यक असून ही अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती लोकराज्यच्या माध्यमातून मिळते, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी केले.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आज डहाणूतील करंदीकर महाविद्यालयात आयोजित लोकराज्य वाचक अभियानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र घागस यावेळी उपस्थित होते.\nजोशी म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जसे शासनाच्या योजना, धोरणांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते त्याचबरोबर वृत्तपत्रांमधून व्यक्त झालेल्या जनमताला शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील करते. यामुळेच या प्रक्रियेत वृत्तपत्रांची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. त्यामुळेच प्रामाणिकपणे काम करणारी वृत्तपत्रे अजूनही आपली विश्वासार्हता टिकवून आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरीक म्हणून तरूणांचा हवा तेवढा सहभाग दिसून येत नाही. त्यांची मतदानातील टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तरूणांना शासनाच्या कामांची माहिती असणेही गरजेचे आहे. या कामी विद्यार्थी मोलाची भूमिका बजावू शकतात. लोकराज्य अशा माध्यमांपैकीच एक आहे, जे नागरीकांना शासनाच्या कामाशी जोडून ठेवते. शासनाच्या विविध योजनांची त्याद्वारे अधिकृत माहिती मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे मिळणार्या माहिती ऐवजी या माध्यमाचा आवर्जून उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nप्रारंभी प्र. जिल्हा माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर यांनी महासंचालनालयाच्या कामाची ओळख करून देऊन लोकराज्य वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माहिती दूत उपक्रमाची सादरीकरणाद्वारे ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घागस यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे लावलेल्या लोकराज्यच्या स्टॉलला भेट देऊन उपस्थितांनी शासनाच्या प्रकाशनांविषयी माहिती जाणून घेतली.\nPrevious: डहाणूचे माजी नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू\nNext: चोरटी रेती वाहतूक करणारे ११ कंटेनर जप्त\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ ���पकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://getvokal.com/question-marathi/2VB01Q2P1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T11:31:51Z", "digest": "sha1:UN76IUP2X6NT5P25GAUBRBV6IU5BMK5I", "length": 5909, "nlines": 76, "source_domain": "getvokal.com", "title": "स्त्रीला सेक्स साठी कसे उत्तेजीत करावे? » Strila Sex Saathi Kase Uttejit Karave | Vokal™", "raw_content": "\nस्त्रीला सेक्स साठी कसे उत्तेजीत करावे\nइस सवाल पर अभी किसी ने जवाब नहीं दिया है सवाल को फ़ॉलो करना हो या इसका जवाब देना हो तो Vokal डाउनलोड करे\nमला एक स्त्री सेक्स कर म्हणत आहे मग मी सेक्स करावा का\nसेक्स स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांची नावे सांगा\nलिंग वाकडे असेल तर सेक्स कसा करावा\nसेक्स करण्याचा स्टॅमिना वाढविण्यासाठी काय करू\nसेक्स करणे चांगले असते की नसते\nमुलींना सेक्स साठी कसे तयार करावे\nसेक्स केल्याने महिलांची चरबी वाढते का\n
सर्व सुख सोई ऊपलब्ध आहेत आणि सेक्स नीट सूरू आहे तर चरबी वाढते त्यामागे व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार हे कारण आहेत तसेच काही स्त्रीयात होर्मोनचे असंउत्तर वाचा\nपाळी चालू असताना सेक्स केला तर चालते का\nसेक्स साठी कसे विचारावे\nसेक्स केल्याने कोणते नुकसान होते\nरोज सेक्स केल्याने प्रकृती खराब होऊ शकते का तसेच रोज सेक्स ची गरज भासल्यास तो एखादा आजार असु शकतो का\nस्त्रीला संतुष्ट करण्यासाठी लिंग किती मोठा असला पाहिजे\n
स्त्रीला सुख देण्यासाठी कामजीवनाच अभ्यास पाहिजे .नेमके हे लक्षत न घेता नुसते लिंग आकार बद्दल भीती बाळगली जाते उडदीपीत लिंग 5_17cm लांब पुरेसे आहे .पेपरमधिल जाहिरात खोट्या असतात .कउत्तर वाचा\nसेक्स किती वेळ करावा\nमुली दिवसातून किती वेळा सेक्स करू शकतात\n
सेक्स ची आवड असेल तर वासना शमेपर्यत मुली सेक्स करतात.त्याचबरोबर शारीरिक ताकद असेल तोपर्यन्त सेक्स करतात .एकाच व्यक्तीमध्ये सेक्स कायम तसाच राहील असे नाही .तो विविध कारणानी कमी अधिक होऊ उत्तर वाचा\nसेक्स पॉवर कशी वाढवावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/37112?page=7", "date_download": "2019-06-16T10:47:01Z", "digest": "sha1:4BKVSEPDCINMHE75ZAON4M4W5ZKBJ4T2", "length": 5664, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - इतर कला | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला\nगुलमोहर - इतर कला\n(प्रकाशचित्रण आणि चित्रकला व्यतिरिक्त\nमाझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन लेखनाचा धागा\nप्लास्टिक पिशवीचे टेबल मॅट. लेखनाचा धागा\nकहाणी माझ्य�� क्रोशेकामाची लेखनाचा धागा\nलोकरिचे तोरन लेखनाचा धागा\nमाझा रांगोळीचा व्हिडीओ..3 लेखनाचा धागा\nभुभु स्वेटृर् लेखनाचा धागा\nक्रोश्याचा छोटा डबा : Earring Holder + Jewelry Box. लेखनाचा धागा\nप्रेमाचे गुपित लेखनाचा धागा\nमी बनवलेले दागिने लेखनाचा धागा\nमाझे अजुन काहि प्रयत्न... लेखनाचा धागा\nमोबाईल कव्हर आणि इतर लेखनाचा धागा\nमाझे अजुन काहि प्रयत्न... लेखनाचा धागा\nपहिला प्रयत्न.... लेखनाचा धागा\nस्टॉकींग फ्लॉवर्स लेखनाचा धागा\nNov 13 2014 - 5:17am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\n२०१४ च्या दिवाळी मधले उद्योग लेखनाचा धागा\nहॅट्स, मोबिअस स्कार्फ आणि प्रेयर शाल लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/lucky-marathi-movie-poster-out-sanjay-jadhav/", "date_download": "2019-06-16T10:41:17Z", "digest": "sha1:MIUUVJIWPIU2OK54YTCTBJTKHD2AXE26", "length": 10052, "nlines": 84, "source_domain": "marathikalakar.com", "title": "\"हे\"विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.", "raw_content": "\n“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nदुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ\n“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.\nनुकतंच ‘लकी’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे आणि त्याला कारणंही तसंच आहे म्हणा कारण पोस्टरवरील हिरो चक्क ‘विवस्त्र अवतारात दिसत आहे. दुनियादारी, तू हिरे, प्यार वाली लव्ह स्टोरी आणि अलिकडेच आलेला ये रे ये रे पैसा असे एकाहून एक दर्जेदार मराठी चित्रपट बनवणारे निर्माते संजय जाधव, यांचा हा नवा चित्रपट आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग यांनी ‘लकी’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सुरज यांनी एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट या चित्रपटांची निर्मिती केली आहे.\n‘लकी’ चित्रपटाच्या पोस्टरवरील अभिनेता अभय महाजन विवस्त्र अर्थात कपडे न घातलेल्या आणि कमरेला ट्यूब ���ावलेल्या अवस्थेत, रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात पोस्टरवर पहिल्यांदाच असा ‘क्लॉथलेस’ हिरो झळकल्यामुळे, त्याची विशेष चर्चा होते आहे.\nयाविषयी बोलताना ‘लकी’चे निर्माते सुरज सिंग म्हणाले, ‘मराठी तरूण आणि मराठी चित्रपट कात टाकत आहे. लकी हा चित्रपटही आजच्या तरूण पिढीवर आधारित असल्यामुळे, चित्रपट पाहताना तुम्हाला अनेक आश्चर्यकारक धक्के बसणार आहेत. काहीतरी हटके पण कथेला आणि नायकला साजेसं असं हे खास पोस्टर्स सर्वांना नक्कीच आकर्षित करेल याची खात्री आहे.’ संजय जाधव मराठी सिनेसृष्टीत निखळ मनोरंजनासाठी ओळखले जातात. त्यामुळे आमचा हा चित्रपट तशाच धाटणीचा आणि प्रेक्षकांचा फूल टू मनोरंजन करणारा असल्याचं, सुरज सिंग सांगतात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nदुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ\nयुवकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर देणारं नाटक ‘सुवर्णमध्य’लवकरच रंगभूमीवर\nमराठी रंगभूमीवर अनेक नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. आशय-विषय आणि प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक...\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\nमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अनेक अभिनेत्री एकमेकांच्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. त्या अनेकवेळा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो,...\n“हा”बघा रिंकू राजगुरूचा १२वीचा निकाल\nसैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली...\nकसदार अभिनेता संदीप कुलकर्णी साकारतोय ‘सत्यशोधक’.\nमहात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर फुले दांपत्यावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट या वर्षअखेरीला...\nमहानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता सुबोध भावे झळकणार “ह्या”मराठी सिनेमातून एकत्र.\nमराठी चित्रपटसृष्टीत होणारे बदल, हाताळले जाणारे नाविण्यपूर्ण विषय यामुळे बॉलिवूडकरांमध्येही मराठी चित्रपटांची क्रेझ वाढली आहे. बॉलिवूडचे...\n१ मराठी चित्रपट आणि तब्बल ५ वेगवेगळ्या भाषांतील गाणी.मराठी सिनेमांतील नवा विक्रम\nबिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा ���ाडकर्णी.\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/pimpri-video-conferencing-by-sharad-pawar-from-mumbai-90481/", "date_download": "2019-06-16T10:59:33Z", "digest": "sha1:QLKRHT7AGJYXN3DS4HZXMHF2KVRFE476", "length": 11149, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : विकासकामे करुनही पिंपरी महापालिकेतील सत्ता कशी गेली ? - शरद पवार - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : विकासकामे करुनही पिंपरी महापालिकेतील सत्ता कशी गेली \nPimpri : विकासकामे करुनही पिंपरी महापालिकेतील सत्ता कशी गेली \nमावळ लोकसभा मतदार संघातील बुथप्रमुखांबरोबर शरद पवार यांनी साधला संवाद; 'मशिन'मध्ये गडबड झाल्याची व्यक्त केली शंका\nएमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामे करुनही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता कशी गेली याची मला शंका आहे. ‘मशिन’मध्ये काही गडबड झाली असे मला वाटते, एवढे काम झाल्यावर नागरिक खूश असताना सत्ता जाणे सोपे नव्हते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या पालिकेतील विजयावर भाष्य केले. निकाल मान्य करत ते म्हणाले, आता लांबून, बघतो एकतो. पिंपरी महापालिकेत केवळ गोंधळ चालू आहे. मतभेद आहेत. सतत काही ना काहीतरी वाद असतात, असेही ते म्हणाले.\nमावळ लोकसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांबरोबर शरद पवार यांनी आज (बुधवारी) मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरसद्नारे संवाद साधला. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मावळचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रदेश सचिव उमेश पाटील, भाऊसाहेब भोईर, मावळचे तालुकाअध्यक्ष बबनराव भेगडे यांच्यासह बुथप्रमुख उपस्थित होते.\nशरद पवार म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पदाधिका-यांनी चांगले काम केले. पुणे शहारपेक्षा पिंपरी शहरात चांगले काम करुन औद्योगिकनगरी अधिक चांगली केली. दुर्दैवाने फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत आपल्या हातून महापालिकेतील सत्ता गेली. सत्ता कशी गेली याची मला शंका आहे. मशिनमध्���े काही गडबड झाली असे मला वाटते. एवढे काम झाल्यावर नागरिक खूश होते. असे असताना सत्ता जाणे सोपे नव्हते. ठीक आहे निकाल मान्य केला आहे. आता लांबून, बघतो एकतो. पिंपरी महापालिकेत केवळ गोंधळ चालू आहे. मतभेद आहेत. सतत काही ना काहीतरी वाद असतात”\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह व्हावे. त्याकडे लक्ष द्यावे. जागरुक रहावे. खोटी बातमी आल्यास तातडीने खोडण्यात यावी. लगेच सोशलमिडीयातून उत्तर दिले पाहिजे. पण हे सगळे करताना कायद्याच्या चौकटीत काम करावे. कायद्याच्या उल्लंघन होऊ नये. याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.\nशरद पवार म्हणाले, “गेल्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन धनगर समाजाला आम्हाला सत्ता द्या, मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुम्हाला आरक्षण देऊ असे सांगितले. परंतु, आजपर्यंत आरक्षण दिले नाही. याउलट थातूर-मातूर गोष्टी करुन त्यांची फसवणूक केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. समाजातील सर्वंच स्तरातील लोकांना आश्वासन दिले. परंतु, एका आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. नोटाबंदी अयशस्वी ठरली. नोटाबंदीने 15 लाख लोकांची नोकरी घालविली. त्यामुळे बेकारी वाढली आहे.\nमुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र, एका रुपयाचे काम देखील झाले नाही. सत्ताधारी पक्षाच्या कामावर लोक समाधानी नाहीत. भरपूर आश्वासने द्यायची आणि कोणत्याची आश्वसनाची पूर्तता करायची नाही, हे सरकारचे वैशिष्टये आहे. विद्यमान राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.\nPimpri : पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे\nAlandi : मरकळ येथील दारूभट्टीवर छापा\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच��� ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260382:2012-11-08-17-09-07&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2019-06-16T11:31:45Z", "digest": "sha1:J5XJB7N7TVHNVVC7AC2GRG6YMHULOEZT", "length": 15406, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण\nराज्यातील गृह विभाग अर्थात पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण होत आहे, असा आरोप युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. गुरुवारी येथे युवक काँग्रेसच्या नाशिक विभागीय मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे कार्यकर्ते हे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे शिपाई आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ते वारंवार आंदोलने वा मोर्चाचे आयोजन करीत असतात. अशा आंदोलनावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून वेठीस धरले जाते. अर्थात, हा विभाग असे काम करण्यामागे राष्ट्रवादीचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची टीकाही तांबे यांनी केली. गृह विभाग राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करतो. गेल्या काही वर्षांंत या विभागाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर या विभागाचे काम चालते. या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे धोरण राष्ट्रवादी राबवित असल्याचा आरोप तांबे यांनी केला. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी या मुद्यावर आपल्या व्यथा मांडल्या होत्या. तो धागा पकडून तांबे यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढविल्याचे सांगितले जाते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस म��� पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/tech/four-things-can-get-your-whatsapp-account-banned-during-general-elections/", "date_download": "2019-06-16T11:55:50Z", "digest": "sha1:ZDVNSTAOGPUQFZEHEW2GYNJMZZNZKXEJ", "length": 39268, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Whatsapp Latest Updates For Security Problems During Lok Sabha Election | तर तुमचं Whatsapp अकाऊंट होणार ब्लॉक | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे \nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्या���र बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे \nAll post in लाइव न्यूज़\n...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक\n...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक\nव्हॉट्सअॅपनेही काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे.\n...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक\nठळक मुद्देव्हॉट्सअॅपनेही काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे.चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा नंबर वापरू नका किंवा त्यांना मेसेज करू नका. अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सअॅप नंबर ग्रुपमध्ये अॅड केल्यास तुमचा व्हॉट्सअॅप नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो.\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअॅपनेही काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. या चार कारणांबाबत जाणून घेऊया.\nव्हॉट्सअॅपने आपल्या 'फ्रीक्वेंटली आस्कड क्वेश्नस' (FAQ) मध्ये काही नियम स्पष्ट नमूद केले आहेत. यामध्ये कोणत्याही युजर्सने बल्क मेसेज, ऑटो डायस मेसेजचा प्रयत्न करता कामा नये. जर तुम्ही एखाद्या युजरला त्याला नको असलेला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. अनऑथराइज्ड आणि ऑटोमेटेड मेसेज पाठवणारे अकाऊंट अथवा ग्रुप तयार करू नका. तसेच व्हॉट्सअॅपचं मॉडिफाइड व्हर्जन वापरू नका.\nWhatsApp चं भन्नाट फीचर; आपल्या मर्जीने ग्रुपमध्ये अॅड होणार युजर\nकोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा नंबर वापरू नका किंवा त्यांना मेसेज करू नका. अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सअॅप नंबर ग्रुपमध्ये अॅड केल्यास तुमचा व्हॉट्सअॅप नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांच्या क्रमांकांची यादीची विक्री काही मार्केटिंग संस्थांकडून करण्यात येते. अशा फोन क्रमांकांची यादी बनवून एखाद्याच्या परवानगीशिवाय नंबर वापरल्यास व्हॉट्सअॅप तुम्हाला ब्लॉक करू शकतं.\nWhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल\nव्हॉट्सअॅपचे अनेक युजर्स ब्रॉडकास्ट मेसेज पाठवतात. तुमचा फोन क्रमांक ज्यांना मेसेज पाठवू इच्छिता त्या युजर्सकडे सेव्ह असेल तर त्यांना ब्रॉडकास्ट मेसेज मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही. त्यामुळे अनोळखी लोकांना वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज तुम्ही पाठवत असाल तर तुमचा व्हॉट्सअॅप क्रमांक रिपोर्ट होऊ शकतो. अशावेळी व्हॉट्सअॅप तुमचं अकाऊंट ब्लॉक करू शकतं.\nWhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो\nव्हॉट्सअॅप युजर्स व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नियम व अटी यांच्याशी सहमत असल्याचे मान्य करतात. त्यानंतरच अॅप वापरण्याचा अॅक्सेस मिळतो. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अश्लील, द्वेष निर्माण करणारे मेसेज, धमकी देणारे मेसेज पाठवण्यास मनाई आहे. अशाप्रकारे मेसेज पाठवल्यास ते नियमांचे उल्लंघन असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात व्हॉट्सअॅपकडून कारवाई करण्यात येते.\nचॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार\nव्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअॅप ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही.\nअसा तपासा व्हॉट्सअॅपवर येणारा फेक मॅसेज\nनिवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.\nWhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार\nकाही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.\nWhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार\nव्हॉट्सअॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWhatsApptechnologyLok Sabha Election 2019व्हॉटसअॅपतंत्रज्ञानलोकसभा निवडणूक\nगणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग\nमुस्लिमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपा सुस्साट; 50 टक्क्यांहून अधिक जागा खिशात\nमुस्लिमांचं नाव घेऊन मोदींविरोधात का आग लावताय; शाहरुखच्या नायिकेची चपराक\nममतांना पुन्हा झटका; 24 तासात तिसरा आमदार भाजपात\nअमित शहा यांच्यासह 'या' नेत्यांनी दिला खासदारकीचा राजीनामा\nममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nFacebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं\n टायपिंग ऐकून पासवर्ड हॅक करू शकतात हॅकर्स\nWhatsApp वर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय\nआजपासून अॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट\nआधार कार्डवरील फोटो बदलायचाय 'या' स्टेप्स करतील मदत\nन्यायालयाचा ASUS कंपनीला मोठा झटका, भारतात झेनफोनच्या विक्रीवर बंदी\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिल��ंसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-255417.html", "date_download": "2019-06-16T10:48:21Z", "digest": "sha1:TMOEVUAAYLQIESJRLX7KYTRPLZWQBSZB", "length": 13261, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महालक्ष्मीची चरणी होणार तब्बल 22.5 किलोची सुवर्णपालखी", "raw_content": "\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nमहालक्ष्मीची चरणी होणार तब्बल 22.5 किलोची सुवर्णपालखी\n16 मार्च : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला आता सोन्याची पालखी अर्पण केली जाणार आहे. तब्बल 22. 5 किलो वजनाची ही पालखी असून गेल्या 2 वर्षांपासून या पालखीचं काम सुरू होतं.\nकोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता. या ट्रस्टमार्फत भाविकांना सोनं दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे भाविकांनीही अगदी 1 ग्रॅमपासून ते 1 किलोपर्यंत सोनं पालखीसाठी दिलं.त्यानंतर उद्यमनगरमध्ये हे काम सुरू होतं. आता या पालखीचं काम पूर्ण झालं असून येत्या शनिवारी या पालखीची विधीवत पूजा आणि शिबिकाविधी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं सूपुर्त करण्यात येईल.\nयापूर्वीच साडेतीन किलो वजनाचे 2 मोर्चेल आणि 2 चवरी या देवस्थान समितीकडे सूपूर्त करण्यात आल्या आहेत. या पालखीवर करवीर संस्थानातल्या 18 देवांच्या प्रतिकृती असून 8 मांगलिक चिन्हंही कोरण्यात आली आहेत. या पालखीचं रूप अतिशय देखणं असून पूर्णपणे सोन्याची पालखी बनवण्यात आल्यानं भक्तांमध्येही आता उत्साहाचं वातावरण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉल��वूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T10:42:13Z", "digest": "sha1:N5K2DTT6I4IJGGMJSANWYN5MBPOAQLTH", "length": 28301, "nlines": 200, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "हार्दिक पांड्या – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on हार्दिक पांड्या | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nKWK 6 Controversy: हार्दिक पांड्या व के एल राहुल यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड, BCCI चे लोकपाल डी के जैन यांंचा आदेश\nहार्दिक पांड्या आणि के एल . राहुल यांना आकारण्यात आलेला दंड हा शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना आणि अंध क्रिकेट असोसिएशनला निधी म्हणून दिला जाणार आहे.\nIPL 2019: हार्दिक पांड्या समोर गोलंदाजी करण्याची मला भीती वाटते- लसिथ मलिंगा याची कबुली (Watch Video)\nसध्या आयपीएल 12 ची सर्वत्र धूम आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात मुंबई संघाने 40 धावांनी दिल्ली संघावर विजय मिळवला. या सामन्यातील हार्दिक पांड्याच्या खेळीचे प्रचंड कौतुक होत आहे\nLokesh Rahul Birthday: 'Brothers For Life' म्हणत हार्दिक पांड्या ह्याने दिल्या के.एल. राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Photo)\nआज लोकेश राहुल ह्याचा 27 वा वाढदिवस आहे.\nMI Vs KXIP, IPL 2019: केएल राहुल ह्याचे आयपीएलमधील शकत पूर्ण, हार्दिक पांड्याने गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा\nकेएल राहुल (KL Rahul) ह्याने बुधवारी वानखेडे (Wandkhede) येथे रंगलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात आपले आयपीएल (IPL) मधील शतक पूर्ण केले आहे.\nKWK 6 Controversy: लोकपालांसमोर हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांनी मांडली आपल��� बाजू ; वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत लवकरच होईल निर्णय\nआज लोकपाल डी. के. जैन यांच्यासमोर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी आपली बाजू मांडली.\nKWK 6 Controversy: हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालकडून नोटीस\nसध्या लोकपाल निवृत्त डी. के. जैन यांनी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना नोटीस बजावली आहे.\nAkash Ambani Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी ह्याच्या लग्नात प्रियांका आणि ऐश्वर्या एकत्र पहिल्यांदाच थिरकताना दिसल्या (Video)\nजगप्रसिद्ध व्यापारी मुकेश अंबानी ह्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी ह्याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.\nKWK 6 Controversy: आता हार्दिक पंड्या आणि के एल राहुल प्रकरणाची चौकशी लोकपाल करणार\nभारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के.ए. राहुल यांच्या मागची संकटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत.\nKoffee with Karan 6 मधील वादग्रस्त वक्तव्यांनंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरोधात जोधपूर येथे गुन्हा दाखल\nलोकप्रिय निर्मिता दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण 6 या टॉक शो मध्ये भारताचे ऑलराऊंटर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी गेल्या महिन्यात लावलेली उपस्थिती त्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे.\nIndia Vs New Zealand 3rd ODI: अन मैदानातच हार्दीक पांड्या शिखर धवनवर भडकला, व्हिडीओ सोशल मीडीयात प्रचंड व्हायरल (Video)\nहार्दिक पांड्या आज दोन गोष्टींमुळे चर्चेमध्ये होता. एक तर त्यांने हवेत झेपावत घेतलेला कॅच आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिखर धवनवर भडकलेला हार्दीकचा अंदाज.\nKoffee With Karan 6 मधील हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या बेताल विधान वादावर करण जोहरची प्रतिक्रीया\nकॉफी विथ करण मधील वक्तव्यामुळे ऑलराऊंटर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांंच्याविरुद्ध उसळलेल्या वादावर अखेर करण जोहरने मौन सोडले.\nभारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार शिस्तीचे धडे\n'कॉफी विथ करण' (Koffe with Karan) मधील हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आता बीसीसीआय(BCCI) ने वरिष्ठ खेळाडूंसह सर्व वयोगटातील संघाना आणि भारतीय A संघातील खेळाडूंना शिस्तीचे धडे लवकरच देण्यात येणार आहेत.\nIPL 12 सामन्यासाठी हार्दिक पांड्या- लोकेश राहुल यांना खेळण्याची परवानी द्या, आयपीएल संघाच्या मालकांची मागणी\n'कॉफी विथ ��रण' (Koffe with Karan) या कार्यक्रमातील महिलांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि लोकेश राहुल (KL Rahul) यांना करण जोहर (Karan Johar) याची कॉफी जास्तच महागात पडली आहे.\nहार्दिकने स्वतःला घरात कोंडून घेतलंय; वडील हिंमाशू पांड्या यांनी दिली माहिती\nअष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यास बंदी घातली आहे.\nहार्दिक पांड्या, केएल राहुल यांची संघातून हकालपट्टी, विजय शंकर आणि शुभमन गिल यांना भारतीय संघात स्थान\nहार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (K L Rahul) यांनी उपस्थिती लावलेल्या 'कॉफी विथ करण' (Koffee with Karan) या कार्यक्रमाचे प्रकरण दोघांना चांगलेच भोवले आहे. त्यामुळे पांड्या आणि राहुल यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.\nकरणची कॉफी चांगलीच भोवली; ब्रँडनी रद्द केले जाहिरातींचे करार\nहार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि के.एल.राहुल (KL Rahul) यांनी या शोमध्ये उधळलेल्या मुक्ताफळांमुळे गदारोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी या दोघांशी असलेले करार मोडीत काढले आहेत.\nहार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांची IPL मधील खेळण्याची संधी हुकणार\nबॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहर (Karan Johar) याचा लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 6) मध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय संघातील क्रिकेटर केएल राहुल (K L Rahul) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी महिलांवरील विधानामुळे हार्दिक पांड्यावर प्रचंड टीका करण्यात आली.\nहार्दिक पांड्याच्या Koffee with Karan शो मधील व्यक्तव्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रीया\nगेल्या काही दिवसांपासून कॉफी विथ करणमधील क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचे वादग्रस्त विधानांमुळे वाद रंगला आहे.\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-anna-hazare-hunger-strike/", "date_download": "2019-06-16T11:14:41Z", "digest": "sha1:KEGWCHV6C6657UMWLNXV4SPKH2QOKW33", "length": 20347, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : अण्णांचे प्राण वाचवा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nआजचा अग्रलेख : अण्णांचे प्राण वाचवा\nगंगाशुद्धीसाठी प्रा. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञ��नस्वरूप हे 111 दिवस उपोषणास बसले. त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही व स्वामीजींनी प्राणत्याग केला. अण्णा हजारे यांनीही प्राणत्याग करावा व राजकारण्यांना मुक्त करावे अशा अहंकारात कुणी असेल तर ते निर्घृण व अमानुष आहे. अण्णा हजारे यांच्या जिवाशी खेळू नये हे आमचे सरकारला सांगणे आहे व अण्णांनीही उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साद घालत नव्या लढ्याचे रणशिंग फुंकावे ही आमची विनंती आहे. सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू\nअण्णा हजारे यांच्या उपोषणाची दखल घ्यायला सरकार तयार नाही. राळेगणात अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून याच उपोषणात अण्णांचे बारावे-तेरावे झाले तर बरे अशा निर्घृण मानसिकतेत सरकार असेल तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रूपांतर विकृतीत होत असल्याचे हे लक्षण आहे. अण्णा हजारे कोण हे काही पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगण्याची गरज नाही. काँग्रेस राजवटीत हेच अण्णा हजारे दिल्लीच्या जंतर मंतर व रामलीला मैदानावर सरकारविरोधी आंदोलन करीत होते तेव्हा त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करणार्यांचे राज्य आज आहे, पण त्यांना अण्णांचे आमरण उपोषण व भ्रष्टाचारविरोधी आंदोलन नकोसे झाले आहे. अण्णा हे हट्टी आहेत, थोडे हेकट आहेत असा आक्षेप आहे, पण निःस्वार्थी भावनेने आंदोलन करणार्यांचा तो स्वभावगुण आहे. हेच गुण श्री. मोदी यांच्याही अंगात आहेत व ते गुण नसून अलंकार आहेत असा ‘जोश’ दाखवला जातो. अण्णांच्या मागण्या नवीन नाहीत. लोकपाल, लोकायुक्त, शेतकर्यांचे प्रश्न यासाठी त्यांचे उपोषण आहे व पंतप्रधानांनी दोन ओळींचे पत्र पाठवून आंदोलनास म्हणजे ‘आमरण उपोषणास’ शुभेच्छा दिल्या यास काय म्हणावे\nबरा नाही. अण्णांना समर्थन देण्यास आता राजकीय पक्ष कचरत आहेत. एकेकाळी देश अण्णांच्या मागे उभा राहिल्याचे चित्र होते व त्यात भारतीय जनता पक्षाचा पुढाकार होता. आज अनेकांना अण्णांची अडगळ झाली आहे. त्यांचे आंदोलन आज राळेगणसिद्धीपुरते मर्यादित झाले आहे. या आंदोलनाच्या मोठ्या बातम्या येऊ नयेत व त्यास फार प्रसिद्धी मिळू नये याचा चोख बंदोबस्त झाल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी हे प. बंगालात गेले व तिथे जाऊन त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. त्याची रसभरीत वर्णने महाराष्ट्रातील पेपरवाले छापतात, पण अण्णांचे आंदोलन व त्यांची भूमिका या मंडळींना नकोशी झाली आहे. हे लोण भडकले तर गोंधळ होईल असे सरकारला वाटत असावे व सरकारी भूमिकेशी वृत्तपत्र किंवा मीडिया सहमत असावेत. अण्णांचे करायचे काय हा तरीही प्रश्न आहेच. त्यांना लालू यादवांप्रमाणे तुरुंगात बंद करता येणार नाही व मायावती, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे ‘ईडी’च्या धाडी टाकून भय दाखवता येणार नाही. कारण राळेगणात यादवबाबाच्या मंदिरात धाडी टाकून काय मिळणार हा तरीही प्रश्न आहेच. त्यांना लालू यादवांप्रमाणे तुरुंगात बंद करता येणार नाही व मायावती, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे ‘ईडी’च्या धाडी टाकून भय दाखवता येणार नाही. कारण राळेगणात यादवबाबाच्या मंदिरात धाडी टाकून काय मिळणार\nआहे त्यातही अण्णांना ढकलणे सोपे नाही. त्यामुळे अण्णांच्या आमरण उपोषणाकडे नजरझाक करून अण्णांची प्रकृती ढासळत ठेवायची हा कुविचार सरकारी पातळीवर झालेला दिसतो. अण्णा हजारे यांनी सर्वच राजकारण्यांचा रोष अलीकडच्या काळात ओढवून घेतला आहे. श्री. शरद पवार यांच्यावर एका माथेफिरूने दिल्लीत हल्ला केला, त्यावर अण्णा हजारे यांनी केलेली टिपणी कुणालाच आवडली नव्हती. हे सर्व खरे असले तरी आमरण उपोषणास बसलेल्या अण्णांशी बोलायचेच नाही हा अहंकार बरा नाही. गंगाशुद्धीसाठी प्रा. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञानस्वरूप हे 111 दिवस उपोषणास बसले. त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही व स्वामीजींनी प्राणत्याग केला. अण्णा हजारे यांनीही प्राणत्याग करावा व राजकारण्यांना मुक्त करावे अशा अहंकारात कुणी असेल तर ते निर्घृण व अमानुष आहे. अण्णा हजारे यांच्या जिवाशी खेळू नये हे आमचे सरकारला सांगणे आहे व अण्णांनीही उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साद घालत नव्या लढ्याचे रणशिंग फुंकावे ही आमची विनंती आहे. सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकेंद्र सरकारच्या विरोधात ममता बॅनर्जींकडून धरणे आंदोलन, विरोधी पक्षांचीही वादात ऊडी\nपुढीलठसा : कृष्णा सोबती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्या��वर चर्चा होण्याची शक्यता\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/kargil-war/", "date_download": "2019-06-16T11:13:25Z", "digest": "sha1:BJYX2S5EMNMRMSCG2M6AOJTWHG26XS3B", "length": 6447, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Kargil War Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअंगावर हजार जखमा झेलूनही शत्रूला संपवण्यासाठी लढत राहणाऱ्या एका सैनिकाची थरारक कथा\nमनोज कुमार पांडे यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारतीय सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी दिलेले बलिदान भारतीय नक्कीच लक्षात ठेवतील.\nखेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट\nकपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते\n“भोळ्या संजू” च्या जीवनातल्या ह्या ७ अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी दाखवायचं “विसराळू राजू” विसरला\nमॉरीशसमध्ये भारतीय गुरुकुल, विद्यापीठ सुरु करण्याचा करार आणि काही आगळेवेगळे विक्रम\nमोटारसायकलवर लावल्या जाणाऱ्या या कापडी पट्ट्यांमागचा अर्थ काय\nअल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्र���ेश\nसेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’\nमार्क झुकरबर्गला धारेवर धरताना अमेरिकन संसदेने विचारलेले चित्रविचित्र प्रश्न\nह्या कारणांमुळे अनेकांना बंगाली मुली लग्नासाठी परफेक्ट वाटतात\nकाहीच “फार खास” नसूनही अत्यंत मनोरंजक : सोनू के टीटू की स्वीटी\n२६ नोव्हेम्बर, संविधान दिना निमित्त पुण्यात एका अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन\nया गोष्टी अतिप्रमाणात खात असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे\nआजही रहस्य बनून राहिलेल्या ‘राणी पद्मावती’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत\nअर्जुनाची दुर्दैवी बहीण, जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केलं होतं…\nजगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या\nमोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला\nह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे\nसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव\nया सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://mukta-chand.blogspot.com/2009/09/", "date_download": "2019-06-16T11:47:42Z", "digest": "sha1:Y5UWV6L5AUFWK4IZIOAHUGR2P5BUY6GD", "length": 6703, "nlines": 59, "source_domain": "mukta-chand.blogspot.com", "title": "मुक्तछंद....: September 2009", "raw_content": "\nजे जे मनात येई, ते ते लिहित जावे | इतरास मिळो द्यावे, तुमचे विचारधन ||\n>> शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९\nगेले काही दिवस आपण सगळेच मिरजेतल्या धुमाकुळाच्या बातम्या ऐकतोय. प्रकरण कुठचं कुठे जाउन पोचलंय. आधी फक्त मिरजेत झालेल्या या वादावादीचे हे लोण आता सांगली, इचलकरंजी, आष्टा, कोल्हापूर आणि जवळपासच्या गावांमधे पसरलंय. अनेक हिंसक प्रकार झाल्यानंतर घोषित केलेल्या संचारबंदीमुळे गावांमधून शुकशुकाट आहे. पण या सगळ्या प्रकारामधे सामान्य नागरिक मात्र अडकला गेलाय. काही लोकांना मार खावा लागलाय तर काहींनी हकनाक आपले प्राण गमावले आहेत. शिवाय वाहने, घरे, दुकाने यांचं नुकसान झाले ते वेगळंच.\nआपला देव ही यातून सुटला नाही. अनेक ठिकाणी मूर्ति भंग करण्याचे प्रकार घडले. मिरजेतले जे हिंदू भाग आहेत तिथे मांसाचे तुकडे टाकले गेले. मग यावर प्रतिक्रिया म्हणुन मुस्लिम धार्मिक स्थळांमधे मेलेले डुक्कर टाकण्यात आले. या सगळ्या जातीय भांडणांच नक���की मूळ काय आणि अंत कुठे आहे, हेच शोधणं अवघड होउन बसलंय आता. जिथे हे सगळे मुस्लिम बांधव जन्मापासून राहतायत, तिथेच त्यांनी \"जय पाकिस्तान\" सारख्या घोषणा द्याव्यात म्हणजे ह्या लोकांनी ही भारत भूमि कधी आपली मानलीच नाही का जिने त्यांना आत्तापर्यंत आपल्या मुलांप्रमाणे माया दिली म्हणजे ह्या लोकांनी ही भारत भूमि कधी आपली मानलीच नाही का जिने त्यांना आत्तापर्यंत आपल्या मुलांप्रमाणे माया दिली असो.... सगळेच लोक असे नाहीत हे ही तितकंच खरं.. काही असंतुष्ट समाज कंटकांच काम आहे हे.\nअनंत चतुर्दशीला होणारं गणपती विसर्जन या जातीयवादाच्या गोंधळामुळे शेवटी काल करण्यात आलं. आणि तरीही अजुन सांगली मधे संचारबंदी आहेच.. सगळे नागरिक कधी मोकळा श्वास घेणार आहेत ते परमेश्वरालाच ठाउक.\nमुळात हे सगळ सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरलेली ती कमान खरंच एवढी आक्षेपार्ह होती का शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारतानाचा प्रसंग दाखवणे यात धार्मिक भावना दुखावण्यासारखं काय आहे शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारतानाचा प्रसंग दाखवणे यात धार्मिक भावना दुखावण्यासारखं काय आहे तो इतिहास आहे, आणि अर्थातच घडून गेलेली घटना आहे. असे दंगे करण्याने काय परिस्थिती बदलणार आहे थोडीच\nजे आहे ते आहे. त्याचा एवढा मोठा इश्यु करून कोणाचा फायदा झाला, हे ज्यानी ही दंगल सुरु केलीय तेच जाणे..\nआता हे सगळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालय हा अजुन एक योगायोग.. शेवटी वाचकांनी या दोन गोष्टींचा संबंध आहे की नाही ते ठरवायचं आहे. होय, त्यांनी आपल्या संचार करायच्या स्वातंत्र्यावर तात्पुरती बंदी घातली असली, तरी विचार स्वातंत्र्यावर कुठे घातलीय\nLabels: माझिया मना जरा सांग ना\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझिया मना जरा सांग ना (19)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/defence-minister-nirmala-sitharaman-in-news-18-rising-india-summit-284831.html", "date_download": "2019-06-16T10:39:54Z", "digest": "sha1:YKTWLVONGIOXLQVTDI6WWU55Y4NM5SAQ", "length": 13158, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही- निर्मला सीतारमण", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी क��ा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही- निर्मला सीतारमण\nतुम्ही तुलना नाही करू शकत. मोल तर तेव्हा लावायचं जेव्हा तुम्ही ती वस्तू खरेदी करता,' न्यूज18रायझिंगइंडियाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या.\nनवी दिल्ली, 17 मार्च : 'विरोधी पक्ष म्हणतो की त्यांच्या काळात ते कमी दरानं शस्त्र खरेदी करायचे. आम्ही राफेल विमानं खरेदी केली. पण तुम्ही तुलना नाही करू शकत. मोल तर तेव्हा लावायचं जेव्हा तुम्ही ती वस्तू खरेदी करता,' न्यूज18रायझिंगइंडियाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या. त्या म्हणाल्या राफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही.\nत्या म्हणाल्या, 'आम्ही यंत्रांची आयात कमी कशी करता येईल, ते पाहतोय. आम्हाला जास्त हत्यारांची निर्मिती करायचीय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्कराला तयार करायचंय. या तीनही गोष्टी वेगानं करायच्यात.'\nसंरक्षणासाठीच्या बजेटवर आम्ही खूश आहोत. आता लष्कराला अत्याधुनिक करायचंय, असंही संरक्षण मंत्री एन सीतारामन म्हणाल्या. युद्धावेळच्या महिलांच्या भूमिकेबद्दल त्या म्हणाल्या, महिला विविध भूमिका निभावण्यात कुणी विरोध करत नाहीय.\nत्या म्हणाल्या, भारताला मॅनिफॅक्चरिंग हब बनवायचंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nखाकी वर्दीचा धाक दाखवून पोलिसाची कांदा विक्रेत्याला बेदम मारहाण VIDEO व्हायरल\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फैजाबादमध्ये दाखल, EXCLUSIVE व्हिडिओ\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/talegaon-a-tang-of-abhangwani-of-saint-tukaram-maharaj-91854/", "date_download": "2019-06-16T11:36:31Z", "digest": "sha1:33K5XZZ44NUS45WG3UOTEH7HTYTKZCGL", "length": 7961, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon : संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त रंगला अभंगवाणीचा गजर - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त रंगला अभंगवाणीचा गजर\nTalegaon : संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त रंगला अभंगवाणीचा गजर\nएमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त शाळा चौक येथील श्रीविठ्ठल मंदिर संस्थानामध्ये “अभंगवाणीचा कार्यक्रम रंगला. उद्योजक श्री संतोष दत्तात्रय खांडगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कलापिनी कला अकादमी आणि नादब्रह्म संगीत विद्यालय यांनी सादर केलेल्या “अभंगवाणी ” या कार्यक्रमाला रसिक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\n‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रचलित अभंगांबरोबरच अप्रचलित अभंगांचं सादरीकरण हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. मराठी अभंगरचनांबरोबरच संत गोपाळदासांची कर्नाटकी रचना आणि संत नामदेव रचित पंजाबी भजन त्याचबरोबर नाविन्यपूर्ण संगीतरचनांनी विठ्ठल मंदिराचा परिसर दुमदुमला होता.\nसुप्रसिद्ध गायिका संपदा थिटे यांच्या सुरांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर किरण परळीकर, विराज सवाई, सावनी परगी, स्वनिल झळकी यांनी त्यांच्या सादरीकरणाने भक्तिमय वातावरण निर्माण केले. किरण परळीकर यांनी सादर केलेल्या “तारू लागले बंदरी” या भैरवी रागातील अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली. दीपक जयवंत, रवींद्र पांढरे आणि अंकुर शुक्ल यांनी कोरसची साथ केली. संवादिनीची साथ प्रदीप जोशी आणि तबल्याची साथ मंगेश राजहंस यांनी केली. गोरख कोकाटे यांनी पखवाज वादनाने सर्वांची मने जिंकून घेतली. कोमल कोकाटे हिने टाळांची साथ केली.\nमाधुरी ढमाले-कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचं ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर यांनी केलं होतं. विशेष म्हणजे प्रतीक मेहता आणि चेतन पंडित यांच्या प्रयत्नांमुळे या संपूर्ण कार्यक्रमाचं फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आलं. शेवटी हभप ज्ञानेश्वर माऊली दाभाडे यांनी आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाला रसिक भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला.\nChakan: संत निरंकारी चॅरिटेबलच्या शिबिराचा 39२ जणांनी केले रक्तदान\nChichwad: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nPimpri : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून सव्वा दोन कोटींचा अपहार\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanatan.org/mr/a/46986.html", "date_download": "2019-06-16T11:10:42Z", "digest": "sha1:ULO6M7SFGNLD7HLWFJVOJW2ZXZEDUWAL", "length": 44852, "nlines": 542, "source_domain": "www.sanatan.org", "title": "झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > अध्यात्मप्रसार > झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा \nझारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर���णिमा महोत्सव साजरा \nशास्त्र आणि धर्म यांचा त्याग केल्यास हिंदूंकडे काहीच\n – डॉ. शिवनारायण सेन, शास्त्र धर्म प्रचार सभा\nधनबाद (झारखंड) – सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी संयुक्तरित्या झारखंड, बंगाल अन् आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित केला होता. धनबाद येथे २४ जुलैला हनुमान मंदिर, रणधीर वर्मा चौक ते अग्रसेन भवन या मार्गावरून गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारफेरी काढण्यात आली, तर २७ जुलैला अग्रसेन भवनामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिवनारायण सेन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. शिवनारायण सेन म्हणाले, ‘‘गुरूंच्या कृपेनेच आपल्या जीवनाचे कल्याण होऊ शकतेे. शास्त्र आणि धर्म यांचा त्याग केल्याने आपल्याकडे शिल्लक असे काहीच रहाणार नाही, हे सर्वांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे. भगवंत आणि संत यांच्या शक्तीनेच हे विश्व चालू आहे.’’\nया महोत्सवाला ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास, गोसेवक श्री. पारस भाई, आसनसोल (बंगाल) येथील श्री. अरविंद साऊ आणि श्री. बरुण साऊ यांच्यासहित १२२ जिज्ञासू उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना डॉ. शिवनारायण सेन\nश्यामडीह (कतरास, झारखंड) – येथील सरस्वती शिशू मंदिरामध्ये सकाळी साजर्या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातनचे पू. प्रदीप खेमका यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला. शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिव नारायण सेन, डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिशू मंदिराचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह ६०० जिज्ञासू उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना श्री. सुमंत देवनाथ\nकतरास (झारखंड) – येथे २५ जुलैला जलाराम मंदिर ते कतरास बाजार या मार्गावरून गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारफेरी काढण्यात आली, तर २७ जुलैला सायंकाळी खेमका निवास येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका यांनी मार्गदर्शन केले. सौ. सुनिता खेमका यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठ���ले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्तचा संदेश वाचून दाखवला. या महोत्सवाला १७५ जिज्ञासू उपस्थित होते.\nजमशेदपूर (झारखंड) – येथील बिस्टुपूरमधील राममंदिरामध्ये सायंकाळी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद महाराणा यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी ११० जिज्ञासू उपस्थित होते.\nकोलकाता (बंगाल) – येथील शेक्सपिअर सरणी भागात असणार्या भारतीय भाषा परिषदेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी श्री. शियाराम साहा यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्तचा संदेश वाचून दाखवला, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंत देवनाथ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ४६ जिज्ञासू उपस्थित होते.\nबोंगाईगांव (आसाम) – येथील माता बागेश्वरी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. श्री. योगेश पांडे यांनी या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्तचा संदेश वाचून दाखवला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुंडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. जयदीप पटवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nबंगाली भाषेतील ‘धर्म फलक’ या ग्रंथाचे प्रकाशन\nग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून श्री. सोभन सेनगुप्ता, पू. प्रदीप खेमका आणि डॉ. कौशिकचंद्र मल्लिक\nकतरास (झारखंड) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिक चंद्र मल्लिक आणि श्री. सोभन सेनगुप्ता यांच्या हस्ते बंगाली भाषेतील ‘धर्म फलक’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.\n१. कतरास येथे काढण्यात आलेल्या प्रचारफेरीच्या वेळी पाऊस चालू झाला, तरीही फेरी न थांबता चालू होती. हा भाग बाजाराचा असल्याने अनेक दुकानदार बाहेर येऊन फेरीकडे पहात होते. ‘गुरूंप्रती श्रद्धा कशी असावी, हे यांच्याकडून शिकायला हवे’, असे दुकानदार म्हणत होते. फेरीमध्ये बालसाधकांचा सहभाग उत्साहपूर्ण होता.\n२. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक म्हणाले, ‘‘सनातनच्या साधकांमध्ये इतके प्रेम आहे की, आम्ही सनातनशी एकरूप झालो आहोत.’’\n३. डॉ. शिवनारायण सेन म्हणाले, ‘‘इतक्या सहजतेने आणि व्यवस्थित कार्यक्रम केवळ सनातनचे साधकच करू शकतात. त्यांचावर गुरुदेवांची अनंत कृपा आहे, अन्यथा असे होणे अशक्यच आहे.’’\n४. जमशेदपूर येथील धर्माभिमानी श्री. आशीष अग्रवाल सकाळपासूनच त्यांचा व्यवसाय बंद करून महोत्सवाच्या सेवेमध्ये सहभागी झाले होते.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nचेन्नई येथे अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान\nब्रह्मपूरच्या लालबाग परिसरात सनातन संस्थेचे प्रवचन\nअमरावती येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनाविषयक प्रवचन\nसनातनच्या वतीने पवई येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन\nलखनौ आणि अयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ विषयावर प्रवचने\nनाशिक येथील श्री काळाराम मंदिरात सनातन संस्थेकडून आयोजित ‘ग्रंथ सप्ताहा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (176) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (18) अनुभूती (39) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (93) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (77) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (3) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (23) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (377) अंधानुकरण टाळा (20) आचारधर्म (107) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल��या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद��धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (27) साहाय्य करा (41) हिंदु अधिवेशन (116) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (561) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (48) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (2) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (14) सात्त्विक रांगोळी (11) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (128) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (133) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (10) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (23) आध्यात्मिकदृष्ट्या (15) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (18) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (44) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (15) संत घडवणारे उपक्रम (2) अध्���ात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (30) आश्रमांची वैशिष्ट्ये (20) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (166) साधकांची वैशिष्ट्ये (51) ६० टक्के पातळीचे साधक (8) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nसबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे कारस्थान \nस्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6975", "date_download": "2019-06-16T11:12:55Z", "digest": "sha1:67UQLC7MFAS4HTMBKL22YNVZUBXOAXSV", "length": 17877, "nlines": 134, "source_domain": "rajtantra.com", "title": "आदिवासी भागातील ग्रामसभांकडे विकास यंत्रणांची पाठ | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » आदिवासी भागातील ग्रामसभांकडे विकास यंत्रणांची पाठ\nआदिवासी भागातील ग्रामसभांकडे विकास यंत्रणांची पाठ\n>> अधिकार्यांच्या अनास्थेमुळे ग्रामविकासाला खिळ\nदीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे स्थान महत्वपूर्ण आहे. त्यात ग्रामीण आदिवासीबहूल भागातील ग्रामसभांचे स्थान तर अनन्य साधारण आहे. लोकशाही प्रणालीत ग्रामसभेचे अस्तित्व हे घटनात्मक दर्जा देऊन संविधानात्मक दृष्ट्या अधोरेखीत करण्यात आले आहे. मात्र असे असताना ग्रामविकासातील दुवा असणार्या विकास यंत्रणांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने ग्रामविकासाला खिळ बसलेली आहे.\nगांव कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कृषी अधिकारी, वनविभाग, पोलीस ठाण्याचे अधिकारी, लघू पाटबंधारे, सहकारी संस्थेचे व्यवस्थापक यांनी ग्रामसभांना उपस्थित रहाण्याचे निर्देश आहेत. परंतू यापैकी विकास यंत्रणांच्या 90 टक्के कर्मचारी-अधिकार्यांकडून खुद्द या घटनात्मक व्यवस्थेची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. शासन आणि प्रशासन व्यवस्था ग्रामसभेबाबत आणि तिच्या अधिकाराबाबत तितकीशी गंभीर नसल्याने व अधिकार्यांच्या अनास्थेमुळे शासकिय योजना प्रसृत न होता ��ालफितीत अडकत असल्यामुळे ग्रामीण भाग विकासापासुन कोसो दुर राहिला आहे.\nलोकसभा, विधानसभा तशी तितकीच तुल्यबळ ग्रामसभा आहे. तुच तुझ्या जीवनाची शिल्पकार या न्यायाने ग्रामविकासाबाबत सर्वतोपरी निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेला बहाल करण्यात आलेले आहेत. विकास यंत्रणांच्या ग्रामसभेतील अनुपस्थिती विषयी शिस्तभंगाच्या कारवाईबाबत त्यांच्या वरिष्ठांना कळविण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. तथापी अशा शिस्तविषक नियंत्रणाची कल्पनाच ग्रामसभांना नसल्याने कसूरदार यंत्रणांचे फावत आहे.\nयाबाबत प्रातिनिधीक स्वरूपात खोडाळा ग्रामसभेचे मत विचारात घेतले असता, ग्रामसभांचा अजेंडा देऊनही कोणत्याही यंत्रणांचे अधिकारी ग्रामसभांना हजर राहात नाहीत. परिणामी विकासकामांबाबत व अंमलबजावणी बाबतची भुमिका स्पष्ट होत नाही. त्यामुळे अशा अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालघर जिल्हाधिकार्यांकडे केली असल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले.\nग्रामसभेच्या नोटीसा देऊनही सभेस उपस्थित न राहणार्या अधिकार्यांवर वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनातून योग्य ती कारवाई करण्यात येईल व वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांचे “आदिवासी बोधकथा” पुस्तक प्रकाशित\nNext: जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतर तसेच शेतजमिनीच्या खातेफोडीसाठी विशेष शिबिरांमध्ये सहभागी व्हावे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/icc-women-t20i-rankings-jemimah-rodrigues-number-two/", "date_download": "2019-06-16T10:33:55Z", "digest": "sha1:UAGW2IFN5GRERRN7JES7DDFCJHDB4WEL", "length": 13482, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "Jemimah Rodrigues मुंबईकर रॉड्रिग्सची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nनक्षलवाद्यांना पाकिस्तानची रसद; शस्त्रांचा पुरवठा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nJemimah Rodrigues मुंबईकर रॉड्रिग्सची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप\nन्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेनंतर जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारी हिंदुस्थानची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने मोठी झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये जेमिमा रॉड्रिग्सने 4 स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाला टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला असला तर खेळाडूंनी केलेल्या दमदार प्रदर्शनाचे बक्षिस त्यांना जागतिक क्रमवारीत मिळाले आहे.\nन्यूझीलंडविरुद्ध मालिकेत जेमिमा रॉड्रिग्सने तीन सामन्यात 132 धावा चोपल्या होत्या. याचाच फायदा तिला जागतिक क्रमवारीत झाला. जेमिमा रॉड्रिग्ससह सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने देखील चार स्थानांची झेप घेत सहावा क्रमांक मिळवला आहे. या मालिकेत स्मृती मंधानाने 182 धावा केल्या होत्या.\nगोलंदाजीमध्ये फिरकी खेळाडू राधा यादवने 18 स्थानांची झेप घेत 10 वे स्थान पटकावले आहे, तर दीप्ती शर्मा 14 व्या स्थानावर आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजालन्यात येथे बैलगाडी विहिरीत पडून एकाचा मृत्यू\nपुढीलशेतकऱ्यांनो हाक मारा, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल; आदित्य ठाकरे यांची दुष्काळग्रस्तांना ग्वाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\nVideo पाहा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5461", "date_download": "2019-06-16T10:45:33Z", "digest": "sha1:P75AIROZQLDUV7IQYSBEX7QZUVVHNG7P", "length": 16025, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nमनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : आई आणि मुलगा ह्यांचे प्रेम हे अजरामर आहे. हे नाते अतूट असते, ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची ओढ हि एक वेगळीच उर्मी देणारी असते. अश्याच एका आई मुलाच्या प्रेमाची कथा आरॉन ह्या चित्रपटात मांडली आहे. चित्रपटाची निर्मिती जी एन पी फिल्म्स ह्या चित्रपट संस्थेने केली असून नि���्माते गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर, हे आहेत, दिग्दर्शन ओमकार रमेश शेट्टी यांनी केले आहे. पटकथा, संवाद स्वामी बाळ, आणि ओमकार शेट्टी यांचे असून छायाचित्रणाची बाजू सुमन शाहू, आणि मार्टिन विझकेलेती यांनी सांभाळलेली आहे. संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी केल आहे. संगीत चिन्मय लेले यांनी दिले आहे. या मध्ये शशांक केतकर, नेहा जोशी, अथर्व पाध्ये, स्वस्तिका मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nकोकण आणि फ्रांस मधील पैरीस च्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा घडते, माधव आणि सुनंदा हे कोकणात राहणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब, माधव चा भाऊ केशव हा अलीता ह्या आपल्या फ्रेंच पत्नी सोबत पैरीस ला राहत असतो, अलीता हि चित्रकार असते आणि ती आरॉन ह्या टोपण नावाने चित्रे काढीत असते, त्यांना आरॉन उर्फ बाबू नावाचा एक लहान मुलगा, अलीता चा नवरा अपघातात गेल्याने ती बाबू ला कोकणात माधव आणि सुनंदा कडे सोडून पुन्हा पैरीस ला निघून जाते, तेथून ती सुरवातीला बाबू ला पत्रे लिहिते पण नंतर ती पत्रे लिहित नाही तरी पत्रे येत असतात, बाबुला आईला भेटायचे असल्याने माधव आणि बाबू पैरीस ला जातात, आणि अलीताने दिलेल्या पत्त्यावर जातात पण आई भेटत नाही, ते शोध घेतात, शेवटी बाबुला त्याची आई भेटते का , ह्या शोध कार्यात त्यांना किती अडचणी येतात , ह्या शोध कार्यात त्यांना किती अडचणी येतात त्यांना कोण मदत करते त्यांना कोण मदत करते अश्या अनेक भावनिक प्रश्नाची उत्तरे सिनेमात मिळतील.\nशशांक केतकर यांनी माधव ची आणि अथर्व पाध्ये यांनी बाबू ची भूमिका छान रंगवली आहे, नेहा जोशी हिने सुनंदाची भूमिका साकारली असून तिने काकू आणि आई च्या भावना छान व्यक्त केल्या आहेत. स्वस्तिक मुखर्जी हिने आलीया ची भूमिका ठीक केली आहे. पैरीस आणि कोकण मधील सौंदर्य छान टिपले आहे. एकच अर्थपूर्ण गाणे सुरेख आहे. एकंदरीत जिव्हाळा, प्रेम आपुलकीने नटलेली हि चित्रकृती आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nहायस्पीड इंटरनेटसाठी ऍमेझॉन ची ३ हजार हुन अधिक उपग्रह सोडण्याची तयारी\n५४२ जागांचे निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी \nभंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवारीची माळ भंडारा न. प. च्या अध्यक्षांच्या गळयात\nव्हॉटस्अॅपमुळे हरविलेला मुलगा पोहचला स्वगृही\nइरफान शेख, अविनाश पोईनकर यांना विदर्भ साहित्य संघाचे वाड:मय पुरस्कार जाहीर\nमेगा भरती विरोधात कंत्राटी कर्मचारी महासंघाची जनहित याचिका दाखल\nवऱ्हाडाच्या ट्रॅव्हल्सची मूलजवळ झाडाला धडक , फोटोग्राफर ठार, नवरदेवासह १२ जण गंभीर जखमी\nलॉयड मेटल कंपनी आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे उपोषण मागे\nपारडीजवळ कारमधून ४ लाख ९८ हजार रूपये जप्त, कारमध्ये आढळली डाॅ.उसेंडी यांची प्रचारपत्रके\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nदारूविक्रेत्याकडून १ लाख २० हजारांचा दारूसाठा जप्त, आरोपी जंगलात फरार\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nसडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय \nचॉइस नंबर मिळणार आता ऑनलाइन\nकमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\nसवर्ण आरक्षणाच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आठवडाभरात होईल कायद्यात रुपांतर\nदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nधर्माच्या नावावर मतं मागणे भोवले, बसपा प्रमुख मायावती , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना प्रचार बंदी\nदारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्यावर धाड\nआरमोरी नगर परिषद निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलने जाहिर केले उमेदवार, निवडणूक होणार रंगतदार\nआता राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी होणार देशी गाईंचे वाटप\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र - दुसरी फेरी : पहा कोणाला किती मते\nऑनलाइन औषध विक्रीवर पूर्णपणे बंदी : मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय\nकिराणा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चौडमपल्लीजवळ अपघात, चालक जखमी\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nस्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nचला वाचन संस्कृती जोपासुया..\nकोटमी येथील नागरीकांना नक्षली बॅनर जाळून केला नक्षल सप्ताहाचा निषेध\nभामरागड तालुक्यात नक्षल्यांचा उपद्व्याप, मल्लमपोडूर - कुक्कामेटा मार्ग बॅनर बांधून अडविला\nअहेरी न.पं. चे मुख्याधिकारी रजेवर, नगरसेवक अमोल मुक्कावार यांचा न.पं. ला कुलूप ठोकण्याचा इशारा\nआज अवकाळी पावसाची शक्यता\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या दोन तासांत तब्बल २२ निर्णय\nदारू व तंबाखूमुक्त कार्यालय ही आपली नैतिक जबाबदारी\nनिवडणूक निरीक्षक डॉ सेल्वराज यांनी ब्रह्मपुरी येथे घेतला आढावा\nलोकबिरादरी प्रकल्पाचा उद्या ४५ वा वर्धापन दिन, विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल\nसोन्याच्या भावामध्ये घसरण, महिनाभरात सोन्याचे भाव प्रती तोळा दोन हजार रुपयांनी झाले कमी\n२० हजारांची लाच स्वीकारतांना नागपूर शहर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात\nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\nएसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ, महागाई भत्त्यातही झाली वाढ\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ४ हजार ७१४. २८ कोटी रुपयांची मदत जाहीर\nमांडवाला लागलेल्या आगीत बालकाचा होरपळून मृत्यू, वडील गंभीर जखमी\nशिक्षक युगेंद्र मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू न.प. शाळेने काढली मुक रॅली\nप्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस\nअवनी च्या एका बछड्याची रवानगी गोरेवाडात, दुसऱ्या बछड्याचा वनविभागाकडून शोध सुरु\n२०१८-१९ मध्ये विविध बँकांमध्ये तब्बल ७१ हजार ५०० कोटींचा घोटाळा , रिझर्व्ह बँकेची माहिती\n१७ जुलैपासून दहावी , बारावीची पुरवणी परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9774", "date_download": "2019-06-16T11:47:23Z", "digest": "sha1:YJWO42LUIUT3PUE7YJXZT7WAEHFMV4G5", "length": 13337, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार : चंद्रपूर जिल्यातील घटना\n- तारेच्या फासामध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू\nप्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील कोर झोनमध्ये आज सकाळी एक २ वर्षीय वाघीण मृतावस्थेत आढळली होती. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल होऊन तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमधील खातोडा गेट जवळील या पट्टेदार वाघिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यामध्ये अडकून वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमधे शिकारीचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nगोंदिया जिल्हा आरटीई प्रवेशात राज्यात अव्वल : राज्यातील ६६ टक्के प्रवेश निश्चित\n५०० रुपयांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात\nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nकमी उंचीच्या पुलाच्या फटका, रूग्णाला पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेले रूग्णालयात\nनागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न\nगडचिरोली नगर पालिकेने दोन घरे, एका दुकानास ठोकले सिल\nन्याय मागण्यासाठी नागेपली येथील नागरिकांचे अपर जिल्हाधिक्कारी कार्यालयासमोर आमरण उपोषण\nऑटोच्या अपघातातील चालकाचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी\nरामपूर चेक येथील महिलांनी केला ८० ड्रम गुळसडवा नष्ट : १० कॅन दारू जप्त\nकोकडी येथील दमा औषधीच्या कुंभमेळ्याला लाखोंची हजेरी\n'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये 'भाई - व्यक्ती की वल्ली' च्या टीमसोबत रंगणार अस्सल गप्पा\nगडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , एका उमेदवाराची माघार\nइंजिनीअरिंग, औषधनिर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा (सीईटी) आजपासून\nसुगंधित तंबाखूसह ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एसीडीपीओ गडचिरोली च्या पथकाची कारवाई\nकमलापूर हत्तीकॅम्पमध्ये नवीन पाहूणी, ‘सई’ नावाने केले नामकरण\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गडचिरोलीत ��क्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक\nप्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस\nयेणाऱ्या काळात केंद्र आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ : धनंजय मुंडे\nभांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत : डॉ.अभय बंग\nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\nमध्य प्रदेशातील काँग्रेस नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nअपर आयुक्तांनी घेतला राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nबेजबाबदारपणाचा ठपका ठेवत एसडीपीओ काळे यांची नंदुरबारला बदली\nविहिरीचे बिल काढण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nपंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\nदुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची तस्करी करणाऱ्यास गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले\nराज्य परिवहन महामंडळाच्या बस किरायात २० नोव्हेंबर पर्यंत परिवर्तनशिल भाडे वाढ\nआलापल्ली - भामरागड मार्गावरील तलवाडाजवळ भिषण अपघात, ६ जण जखमी\nलाचखोर शाखा अभियंता पितांबर बोदेले ला उद्यापर्यंत पोलिस कोठडी\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nगडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक\nपिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करून, पाणीपुरवठा सुरळीत करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबोरचांदली रेतीघाटावरून तस्करी : रेतीतस्करांच्या आवळल्या मुसक्या, १० लाखाची दंडात्मक कार्यवाही\nचातगाव- कटेझरी मार्गावर नक्षल्यांनी रचलेला भूसुरुं��� स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nदहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nआमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे\n‘व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्सॲप लव’\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\n'महिला दिनी नक्षलवाद विरोधात महिलांचा आक्रोश' : आदिवासी महिला विकास साखळीत १२ हजार महिलांचा सहभाग\nदहावी, बारावी उत्तरपत्रिका मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याच्या सूचना\nचांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nजागतिक तंबाखू विरोधदिनी पालकमंत्री ना. आत्राम यांच्याहते चित्ररथाचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-todays-official-announcement-of-congress-ncp-alliance/43514", "date_download": "2019-06-16T11:03:12Z", "digest": "sha1:52AAN6KM2OFO65KHC4HGJERGCMCSQLHZ", "length": 5510, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा | HW Marathi", "raw_content": "\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\n#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा\nनवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने देशातील अन्य सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. या महाआघाडीत समाविष्ट असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य लहान मोठया राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीची आणि जागावाटपाची शनिवारी (२३ मार्च) अधिकृत घोषणा होईल. आता थोड्याच वेळात या ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची पत्रकार परिषद सुरु होणार आहे.\n#LokSabhaElections2019 : अशोक चव्हाण यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ \nमहाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार\nआज काँग्रेसने मला माझी जागा दाखवून दिली \nअजित पवार यांचे सामनाच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर\nमुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही अधिकृत घोषणेआधीच कमलनाथ यांचे अभिनंदन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T11:37:42Z", "digest": "sha1:RS7LGJY4G276VZESK33D2QNYUGQGW5Q4", "length": 11669, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उन्हाळा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nपावसासाठी लागलं चक्क बेडकाचं लग्न, पाहा VIDEO\nप्रचंड उष्णतेमुळे सर्व देश हैराण झालाय. मान्सून लांबल्यामुळे पावसाचं आगमनही लांबतंय. त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागलाय.\nविदर्भात आणखी तीन दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा\n'या' देशाला मदत न पाठवल्यास 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू\nकडाक्याच्या उन्हामुळे अमिताभ बच्चन यांची झाली 'अशी' अवस्था, म्हणाले...\nउकाड्याने त्रासलेल्या अवस्थेत दिलासा ही बातमी करणार महागाईपासूनही सुटका\nनागपुरात 48 तासांत 10 जणांचा मृत्यू, उष्माघातानं बळी गेल्याचा संशय\nSPECIAL REPORT: अस्सल गावरान रानमेव्याची खास मेजवानी\nपुढचे 4 दिवस धोक्याचे, या शहरांमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढणार\n उष्माघातामुळे रशियन पर्यटकाचा मृत्यू\n'या' जिल्ह्यात उष्माघाताने 15 जणांचा मृत्यू, उन्हाची तीव्रता आणखी वाढणार\nउन्हाचा पारा चढला.. माढ्यात उष्माघाताने दोन वृद्धांचा मृत्यू\nजीवघेणा उन्हाळा; 3 दिवसात 12 जणांचा मृत्यू\n कडक उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूने उपराजधानी हादरली, 32 रुग्णांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/big-boss-marathi-season-2-contestants-list/", "date_download": "2019-06-16T10:45:08Z", "digest": "sha1:UGF4HIOV7XHUDEABCZDGPMHRZ34WGREY", "length": 11013, "nlines": 87, "source_domain": "marathikalakar.com", "title": "ओळखा बघू \"हि\"बिगबॉस मराठी-२ च्या स्पर्धकांची नावं...", "raw_content": "\nओळखा बघू “हि”बिगबॉस मराठी-२ च्या स्पर्धकांची नावं…\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\nतर”हा”असणार बिगबॉस मराठीचा दुसरा सहभागी स्पर्धक\nरसिकांचे प्रयत्न छान,पण बिगबॉसचा होता एप्रिल फुल प्लॅन\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\nओळखा बघू “हि”बिगबॉस मराठी-२ च्या स्पर्धकांची नावं…\nवादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’. बिग बॉसमराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. दाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नुकतच कलर्स मराठीच्या ऑफिशीएल इन्स्टाग्रामवर बिग बॉस २ च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकांची नावं रिव्हील केली आहेत. रविवारी त्यांनी एक इन्स्टा पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये लिहीलं होतं की १ एप्रिलला बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची नावं जाहीर होणार. त्याचप्रमाणे आज एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.\nस्पर्धकांचं पहिलं अक्षर आम्ही दिलं… आता तुम्ही चालवा डोकं आणि सांगा कोणाची आहेत ही नावं\nइन्स्टावरील या पोस्टमध्ये स्पर्धकांचे चेहरे दिसत नाहीयेत. पण त्या स्पर्धकांच्या नावाचे पहिले अक्षर देण्यात आलं आहे. या पहिल्या अक्षरावरून या दुसऱ्या पर्वात कोण कोण कलाकार असण��र हे तुम्हाला कळणार आहे. या पोस्टवरून बिग बॉस फॅन्सनी कोण कोण कलाकार यात असणार या विषयी तर्क वितर्क लावायला सुरूवात केली आहे. अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनय बेर्डे, अमृता पवार, वैभव मांगले, अधोक्षज कऱ्हाडे, अर्या अमंबेकर, असावरी जोशी असे अनेक पर्याय प्रेक्षकांनी सुचवले आहेत.\nखूप चर्चा रंगली… आता अनाऊन्समेंटची वेळ झाली कारण तो परत येतोय. भेटूया उद्या सकाळी 8 वा. #ColorsMarathi\nअभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे रसिका सुनील, सुप्रिया पाठक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. दुसरं पर्व कधीपासून सुरू होणार आणि त्याचं सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण बघायला गेलं तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फुल करण्याची सगळ्यांनाच हुक्की येते. कलर्स मराठीने बिग बॉस मराठी २ च्या स्पर्धकांची नावं जाहीर केल्यामुळे ही नावं खरी की एप्रिल फुल, हे काही कालावधीतच कळेल.\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\nतर”हा”असणार बिगबॉस मराठीचा दुसरा सहभागी स्पर्धक\nरसिकांचे प्रयत्न छान,पण बिगबॉसचा होता एप्रिल फुल प्लॅन\nदर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.\nMore in बिग बॉस मराठी\n“ह्या”बोल्ड दाक्षिणात्य अभिनेत्रीची बिगबॉस मराठीत वाईल्डकार्ड एंट्री\nगत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या...\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\nबिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले...\n शिवानी आणि वीणा ठरणार अपात्र\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले या, टास्क दरम्यान घरामध्ये खूप...\nकिशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.\nअगदी पहिल्या दिवसापासून किशोरी शहाणे सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना...\nबाप्पा आणि वीणामध्ये कडाक्याचे भांडणतर परागला आवडलेला पुष्करच्या ‘गेम प्लॅन’.बिगबॉस मराठी2\nबिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा पहिला आठवडा तर छान गेला आणि या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याने सगळे...\nलोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.\nरसिकांचे प्रयत्न छान,पण बिगबॉसचा होता एप्रिल फुल प्लॅन\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/sai-tamhankar-left-social-media-one-detox-marathikalakar/", "date_download": "2019-06-16T11:21:55Z", "digest": "sha1:IDXE3WS5STBWAGXUYVLFR3QHO76BR5KH", "length": 9556, "nlines": 87, "source_domain": "marathikalakar.com", "title": "सईने घेतला सोशल मीडियापासून संन्यास!वाचा अधिक.", "raw_content": "\nसईने घेतला सोशल मीडियापासून संन्यास\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\nकाय आहे सईचा आगामी प्रोजेक्ट “मिडीयम Spicy”\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nआणि सोशल मीडियावरून नाहीशी झालेली सई परतली वापस\nसईने घेतला सोशल मीडियापासून संन्यास\nस्टाइलिश लूक्स, परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म, स्टँडअप कॉमेडी यांसाख्या अनेक कारणानं सई २०१८ मध्ये सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत होती. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई ताम्हणकर नेहमी करते. आता सई ताम्हणकरने सध्या सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. काय म्हणता, बसला ना धक्का पण हि बातमी अगदी खरी आहे.\nसई ताम्हणकरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इन्स्टाग्रामवर सा़डेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत. अशा वेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स सर्वाधिक कसे वाढतील या प्रयत्नात असतात पण सईनं यासर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जेव्हा केव्हा सई सोशल मीडियावर परतेल तेव्हा हटके सरप्राइजेस घेऊन येणार का याची चाहते वाट पाहत आहेत.\n“ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चा��त्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी काहीवेळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतेय. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत म्हणून मी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.” असं याविषयी बोलताना सई म्हणाली.\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\nकाय आहे सईचा आगामी प्रोजेक्ट “मिडीयम Spicy”\nसईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज.\nआणि सोशल मीडियावरून नाहीशी झालेली सई परतली वापस\nशनाया उर्फ रसिका सुनीलने पूर्ण केले “हे”धाडसी प्रशिक्षण.पहा फोटोज.\nशनाया या लाडक्या भुमिकेद्वारे घरोघरी पोचलेली अभिनेत्री रसिका सुनील खासगी आयुष्यात एक धाडसी स्त्री आहे. सोशल...\nनम्रता आवटेच्या भीतीदायक फोटोमागे लपलंय “हे”सत्य\nमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता आवटे नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या शोमध्ये सहभागी झाली...\nसोनाली कुलकर्णीचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो घालतायंत फॅन्सना भुरळ.\nप्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह...\nका व्हायरल होतोय मिथिला पालकरचा “निरमा गर्ल”फोटो\nकरिअरच्या सुरुवातीला कप सॉंग व्हीडीओजमुळे तुफ्फान व्हायरल झालेली, ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर....\nप्रियाच्या “त्या”लेस्बियन सीनने एकच खळबळ\nप्रिया बापट या नावाला वेगळी ओळख द्यायची काही गरज नाही. प्रत्येक मराठी मनासाठी हे नाव ओळखीचं...\nअमृताचा लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा.पहा एक्सक्लुजिव्ह फोटोज.\nग्लॅमरस अंदाजात अभिनेत्री दिप्ती देवी.पहा फोटोज.\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/avantar/page/3/", "date_download": "2019-06-16T10:44:47Z", "digest": "sha1:FKPHOK4GGOJCHZ6QKYIFBIO7J72F4OK3", "length": 10269, "nlines": 101, "source_domain": "mpcnews.in", "title": "अवांतर Archives - Page 3 of 17 - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विमेन हेल्पलाईनचा पुढाकार\nएमपीसी न्यूज - अल्पवयीन बालिकेपासून ते प्रौढ महिलांपर्यंत कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करून हत्या केल्याची वा लैंगिक शोषण झाल्याची बातमी झळकली नाही, असा एकही दिवस जात नाही, ही बाब चिंताजनकच म्हणावी लागेल. त्यासाठीच पीडित महिलांना न्याय…\nPimpri : कठीण परिस्थितीवर मात करीत ‘ती’ झाली महिला रिक्षाचालक\n(लीना माने)एमपीसी न्यूज - पायलट बनून आकाशभरारी घेणाऱ्या तसेच 'मोटरवुमन' बनून लोकल चालविणाऱ्या महिला आज सर्वत्र दिसत असल्या तरी टॅक्सी-रिक्षा चालविण्याचे काम अजूनही पुरुषांच्याच ताब्यात आहे. मात्र बदलत्या सामाजिक-आथिर्क परिस्थितीत काळाची…\nPimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील\n(गणेश यादव )एमपीसी न्यूज - आम्ही आपल्यासमोर एका अशा महिलेची गाथा उलगडत आहोत; ज्या महिलेने एक आदर्श मुलगी, बहीण, पत्नी, आई यांसह एक उत्तम पोलीस अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत भारदस्तपणे पेलली आहे. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वे खात्यातील…\nPimpri : आयुष्याचा मुक्त प्रवास करणारी रणरागिणी ‘नीलिमा जाधव’\n(श्रीपाद शिंदे )एमपीसी न्यूज - आयुष्याचे स्वत्व ओळखून त्यानुसार प्रवास करत, आपल्या कार्याची पावती जगाकडून घेण्याऐवजी स्वतः स्वतःला ओळखून स्वतःची मतं तयार करून मनमोकळे, मनमुराद, यथेच्छ जगणारी रणरागिणी म्हणजे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील…\nPune : इयत्ता पहिलीतील आर्यनने लिंगाणा किल्ला केला सर\nएमपीसी न्यूज -'लिंगाणा' किल्ला हे नाव जरी ऐकले तरी बऱ्याच जणांना धडकी भरते. समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच, एक हजार फुटापर्यंत फक्त दोरीच्या सहाय्याने जावे लागते. आत्तापर्यंत बऱ्याच वयोगटातील लहान, थोर व्यक्तींनी लिंगाणा यशस्वीपणे सर…\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट (लेखांक तिसरा)\n(सतीश वसंत वैद्य)एमपीसी न्यूज- मागच्या लेखाचा शेवट मालकंस रागातील त्या लोकप्रिय धूनने केला होता...टॅटटॅटा,...वगैरे..त्याची सरगम सांगतो म्हणजे लगेच आठवेल..ती अशी…“सामगम,सानिसाध,नि धमगसा..मालकंस अर्थात ‘ध’ नि’ कोमल. गुंज ऊठी शहनाई नंतर…\nPimpri chichwad : अंजली रानवडेची सायकलिंगसाठी इंडिया कॅम्पमध्ये निवड\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या अंजली अशोक रानवडे हिची ऑक्टोबर 2019 मध्ये होणा-या एशिय�� कपसाठी भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये निवड झाली. इंडिया कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ट्रायल आणि त्यानंतर भारतीय संघासाठी निवड होणार आहे. सायकल फेडरेशन…\nBhosari : महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल ठरलेली अभूतपूर्व आणि अतुलनीय अशी इंद्रायणी थडी\nएमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा आणि आपल्याला बालपणातील गावाशी पुन्हा जोडून अंतर्मुख करायला लावणारा 'इंद्रायणी थडी' हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला…\nNigadi : युवकांनी दिला ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ संदेश\nएमपीसी न्यूज - भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या युवकांनी निगडी ते झारखंड असा सुमारे २३१३ किमीचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण केला. भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी प्राधिकरणाचे अध्यक्ष अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सायकल प्रवास करण्यात आला.…\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट (लेखांक दुसरा)\n(सतीश वसंत वैद्य)चित्रपटसृष्टी व संगीत भारतीयांच्या भावविश्वाचा एक अभिभाज्य भाग, कप्पा आहे. त्या दृष्टीने शास्त्रीय संगीताचा सिनेमातील वापर आणि एकूणच सिनेसंगीत कशाप्रकारे बदलत गेल याचा थोडक्यात लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न......(लेखांक…\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/recsue/", "date_download": "2019-06-16T11:43:59Z", "digest": "sha1:DVBVYB5XTF6ZQU5GXIGIK2WIED6JJIPV", "length": 6643, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Recsue Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या रिक्षाचालकाने आपला प्राण गमावला, आणि एका चिमुकल्याचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले…\nत्याला त्याच्या शौर्यासाठी पुरस्कार मिळेलही परंतु त्याच्या घरचे मात्र तो सुखरूप परत येईल ही आस लावून बसले आहेत.\nराखीगढीच्या उत्खननात सापडलेलं शेजारी झोपलेलं जोडपं आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल काय सांगतंय\n“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा\nमॅरेथॉन मॉर्निंग : मॅरेथॉन अनुभवातील गमतीजमती\nचॅपेलने आपल्या भावाला अंडरआर्म बॉल टाकायला सांगितला, तेव्हापासून अंडरआर्मवर बंदी घातली गेली\nही आहेत जगातील सर्वात सुरक्षित शहरं\n‘शोले’ चित्रपटातील स्टंट करणाऱ्या बॉलीवूडच्या या धाडसी महिला स्टंटमॅनवरच चित्रपट येतोय\nया देशात फक्त २७ लोक राहतात\nएक असा देश जिथे महिला पुरुषांना गुलामासारखं वागवतात \nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\nभारतीय स्वातंत्र्याची “जागतिक” नोंद: कुठे कर्जाची उजळणी तर कुठे मृत्युमुखी पडलेल्यांची आठवण\nह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…\nअखेरचा संपादक : गोविंदराव तळवलकरांसारखा संपादक होणे नाही\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nजॉर्ज फर्नांडीस यांना आमदार अनिल गोटे यांनी दिलेली ही श्रद्धांजली डोळ्यांच्या कडा ओलावते..\n१२ वी च्या विद्यार्थ्याची कमाल – विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्सची काळजी घेणारं app\nभारतीयांनो, आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, या मराठी माणसामुळे मिळते\nजगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-warna-factory-will-give-rs-2900-tonne-sugarcane-12473", "date_download": "2019-06-16T11:38:41Z", "digest": "sha1:JKEFZV5WAQFTEEN2SYRZ45G575K32TFH", "length": 16429, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Warna factory will give Rs. 2,900 per tonne of sugarcane | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवारणा कारखाना उसाला प्रतिटन २९०० रुपये दर देणार\nवारणा कारखाना उसाला प्रतिटन २९०० रुपये दर देणार\nशुक्रवार, 28 सप्टेंबर 2018\nवारणानगर, जि. कोल्हापूर ः येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात हंगामात गळीत झालेल्या उसास प्रतिटन २९०० रुपये देणार, सातत्याने ऊस पुरवठा करणारे व संयुक्त शेअर्स असलेल्यांना निकषानुसार स्वतंत्र सभासदत्व देणार, वारणेस शंभर टक्के ऊस घालणाऱ्या गावातील सर्व पाणंद रस्ते कारखान्यामार्फत करणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते डॉ. विनय कोरे यांनी येथे केली.\nवारणानगर, जि. कोल्हापूर ः येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात हंगामात गळीत झालेल्या उसास प्रतिटन २९०० रुपये देणार, सातत्याने ऊस पुरवठा करणारे व संयुक्त शेअर्स असलेल्यांना निकषानुसार स्वतंत्र सभासदत्व देणार, वारणेस शंभर टक्के ऊस घालणाऱ्या गावातील सर्व पाणंद रस्ते कारखान्यामार्फत करणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते डॉ. विनय कोरे यांनी येथे केली.\nयेथील वारणा सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षिक सभा झाली. या वेळी डॉ. कोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा शोभाताई कोरे होत्या.\nया वेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कारखान्याचे सर्व संचालक, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व्ही. एस. चव्हाण, कायदेशीर सल्लागार ॲड. शिवाजीराव चव्हाण, ॲड. एन. आर. पाटील, ॲड. जी. जी. नानीवडेकर, बॅंक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक विमलकुमार यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. प्रा. पी. बी. बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.\nप्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोले यांनी विषयवाचन केले. सर्व विषय सभासदांनी मंजूर केले.\nप्रशासकीय अधिकारी दादासाहेब जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. पुणे येथील व्ही. एस. आयचा (कै.) वसंतराव नाईक ऊसभूषण पुरस्कारप्राप्त सभासद श्रीमती सुशिला बाबासाहेब पाटील (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), भारतीय शुगर आदर्श ऊस उत्पादक पुरस्कारप्राप्त आनंदराव ईश्वरा पाटील (तांदुळवाडी), वारणा कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांना गडहिंग्लज येथील श्रीमती रत्नमाला घाळी समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.\nकमी गाळप झाल्याने अडचणी कमी\nगत हंगामात वारणाचे १० लाख ८१ हजार टन उसाचे गाळप, उतारा १२.७ ��र १३ लाख २६ हजार साखरेची पोती झाले. देशातच साखरेचे प्रचंड उत्पादन झाल्याने कारखान्यांने संकट आले. वारणेचे कमी गाळप झाल्याने अडचणींही कमी झाल्या.\nनगर पूर साखर मात mate ऊस विनय कोरे दूध विजयकुमार विषय topics पुणे पुरस्कार awards भारत गडहिंग्लज\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतकपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nपेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा...हिंगोली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nविदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nकरंजव��� ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला...नाशिक : मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nपुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी...पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nखास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/national-international/pakistans-violation-ceasefire-1-indian-martyr-4-others-injured/42933", "date_download": "2019-06-16T11:02:29Z", "digest": "sha1:OHEYCFSWPWHF7FCC6OHLQC6SRRQEFMNZ", "length": 6963, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी | HW Marathi", "raw_content": "\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी\nनवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय दबावाला समोर जावे लागत असताना देखील पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील राजौरी येथील बट्टल प���िसरात पाकिस्तानी सैन्याने सोमवारी (१८ मार्च) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात भारताचा १ जवान शहीद झाला असून ४ जवान जखमी आहेत. करमजीत सिंह (२४) असे शहीद जवानाचे नाव आहे.\nकरमजीत सिंह हे मूळचे पंजाबचे आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी दिवसभरात तब्बल १०० हुनही अधिक वेळा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबारात करमजीत सिंह हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नजीकच्या रुग्णालयात अन्य जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत.\n#LokSabhaElections2019 : ‘मै भी चौकीदार’ व्हिडिओवर काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nप्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ\nमहिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत\nराम मंदिराविषयी लवकर तोडगा काढला नाही तर, भारताची अवस्था सीरीयासारखी होईल | श्री श्री रविशंकर\n‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/pimpri-duplicate-police-has-cheated-one-senior-citizen-in-pimpri-91035/", "date_download": "2019-06-16T10:46:07Z", "digest": "sha1:7QCNBNRBZKNMWPHGPGF2JQO3334JDE2Y", "length": 6752, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले\nPimpri : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले\nएमपीसी न्यूज – ‘मी पोलीस आहे. मला तुमची बॅग तपासायची आहे.’ असे म्हणून ज्येष्ठ नागरिकाची बॅग तपासत असताना हातचलाखी करून चार हजार रूपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास शगुन चौक पिंपरी येथे घडला.\nसुधाकर पुंडलिक अकोले (वय 79, रा. चिखली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक निमगिरे यांनी दिलेल्या माहि��ीनुसार, फिर्यादी सुधाकर हे सेवानिवृत्ती शासकीय नोकर आहेत. ते रविवारी दुपारी खरेदीसाठी पिंपरी मधील शगुन चौकात आले होते. खरेदी सुरु असताना अचानक अंदाजे 50 वय असलेला एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला ‘मी पोलीस आहे. मला तुमच्या खिशात गुटखा आहे का, ते चेक करायचे आहे.’ त्यावरून सुधाकर यांनी त्यांचे खिसे दाखवले.\nत्यावेळी त्यांच्या खिशात चार हजार रुपये होते. ते सर्व पैसे आरोपीने स्वतःच्या हातात घेतले. त्यानंतर सुधाकर यांना बॅग दाखवण्यास सांगितले. हातातील पैसे बॅगमध्ये ठेवतो असे सांगून हातचलाखी करून सर्व पैसे आरोपीने लुटून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.\nPimpri : महापालिकेतील चार हजार कर्मचा-यांना ‘इलेक्शन ड्युटी’; प्रशासनाचे कामकाज थंडावणार\nPimpri : महापालिका भवनाच्या वाहनतळातील बंद वाहने, नादुरुस्त फर्निचर हटवा\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jiejingfactory.com/mr/genuine-leather-zipper-pouch-small-card-holder-pouch-slim-thin-wallet-purse-coin-pouch.html", "date_download": "2019-06-16T11:29:38Z", "digest": "sha1:7P2FJ3IVABF4CAGQ644VX3L64L5GQ36I", "length": 4412, "nlines": 147, "source_domain": "www.jiejingfactory.com", "title": "", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nएक की रिंग कार्ड / रोख गाय लेदर उघडझाप करणारी साखळी कप्पा आतील दाखवतात ...\nपरताव्यासाठी अटी रोख, टी / तिलकरत्ने, एल / सी.\nपुरवठा योग्यता: 50000pcs / महिना\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nगाय लेदर उघडझाप करणारी साखळी कप्पा\nकार्ड / रोख आतील दाखवतात\nकळ रिंग ��ह ...\nPrevious: अस्सल लेदर आयडी क्रेडिट कार्ड कव्हर प्रकरण होल्डर पाउच स्लिम पातळ Wallet निमूटपणे\nNext: पुरुष डिझायनर तावडीत पुरुष मनापासून लेदर उघडझाप करणारी साखळी घट्ट पकड पिशवी\nलेदर उघडझाप करणारी साखळी पाउच\nस्लिम पातळ Wallet निमूटपणे\nआपला संदेश येथे लिहा आणि आम्हाला पाठविता\nअस्सल लेदर लिटल स्टोरेज बाबतीत सानुकूल गिफ्ट ...\nअस्सल लेदर पासपोर्ट Wallet RFID पासपोर्ट एच ...\nलहान क्रेडिट कार्ड धारकांसाठी अस्सल लेदर RFID ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T10:39:17Z", "digest": "sha1:DVXXUZONT2HAXVJLU6TRXKUVBX5C7DIT", "length": 12707, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतापराव गुजर - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nप्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे तीसरे सेनापती होते. यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होतो. शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव' अशी पदवी मिळाली होती.\nछत्रपती शिवाजी यांच्या आग्रावरून परतीनंतर प्रतापराव अन मोरोपंत पिंगळे यांनी पुरंदरच्या तहात गेलेले अनेक दुर्ग परत जिंकून घेतले. साल्हेर किल्ल्यासाठी झालेल्या समोरासमोरच्या लढाईत त्यांनी मुघल सरदार इखलास खान व बहलोल खान यांचा पराभव करून इतिहास घडविला. [१]\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर · महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई · हडपसरची लढाई · पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब · मिर्झाराजे जयसिंह · अफझलखान · शाहिस्तेखान · सिद्दी जौहर · खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक · मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nशिवराई · होन · मराठ्यांच्या टांकसाळी\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१९ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5467", "date_download": "2019-06-16T11:42:27Z", "digest": "sha1:BMQSH5Z6XIJ4IYEURXTXJ6ITB4M7IPFJ", "length": 14176, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\n- नराधमाला सावंगी पोलिसाचे अभय\n- तपासी अधिकारी ताकीद यांचा आरोपीस वाचविण्याचा वाचविण्याचा प्रयत्न - पिडीतेच्या वडिलांचा आरोप\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : सावंगी पोलिस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी सावत्र बापाने चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसावंगी परिसरात राहणाऱ्या आरोपीने दुसरा विवाह केला व दुसऱ्या पत्नीच्या एका चार वर्षीय मुलीसोबत तो सावंगी मेघे येथे राहत होता . घटनेच्या दिवशी पत्नी बाहेर गेल्याचे पाहून आरोपीने त्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. याच दरम्यान पिडीत मुलीचे पहीले वडील भेटण्यास आले असता चिमुकलीने तिच्यावर घडलेला प्रकार सांगितला. यावरुन वडीलांनी सावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी किशोर सरोदे विरूद्ध कलम ३७६ भादवि नुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी सरोदे ला पोलीस अभय देत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पोलिसात तक्रार दीली या कारणांमुळे सदर आरोपी खुलेआम तक्रारकर्त्यांना जिवे मारण्याचा धमक्या देत असुन पोलिस मात्र डोळे बंद करून बसले आहेत असा आरोप पिडीतेचे नातेवाईक करित आहे. याकडे पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nअणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्य करार\nमरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार\nशिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी दिली एटापल्लीला भेट, अपघातग्रस्तांची केली विचारपूस\nजहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण, १८ लाख ५० हजारांचे होते बक्षीस\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nपतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक\nराज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीतील ५९६ नक्षल्यांनी धरली नवजीवनाची वाट\nआरमोरीत काँग्रेसच्या रस्ता रोको आंदोलनाने प्रशासन हादरले\nआ. वडेट्टीवार , आ. धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांना राज्य महिला आयोगाची नोटीस\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात\nजिल्हा निर्मितीपासूनच्या ४० वर्षातील आणि ४ वर्षांच्या विकासात मोठी तफावत : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nअंगणवाडी महिलांची बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक\nआज बारावीचा निकाल , दुपारी १ वाजता पासून इथे पाहता येणार निकाल\nमहाभूलेख संकेतस्थळावरून मोबाइल नंबरची नोंदणी हटविली\nशिर्डी येथून दर्शन घेऊन जात असलेल्या भाविकांची बस मोखाडा घाटात कोसळून ४ ठार, ४५ जण जखमी\nशिवाजी महाराज एक शुर, बुध्दीमान आणि निर्भय शासक : प्रंचित सावकार पोरेड्डीवार\nअमरावतीचा कबीर माखिजा विदर्भातून टॉपर : पहा कोणत्या जिल्ह्यात कोण मारली बाजी\nशिक्षकांचे मनोबल खच्ची करण्याचे कारस्थान हाणून पाडू\nकंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले खासदारांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन\nचित्रपट 'डोंबिवली रिटर्न' वेगळ्या अनुभवाचे रिटर्न तिकीट\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\nभामरागडची अटल वाहिनी रूग्णवाहिका उलटली, जिवितहाणी नाही\nनक्षल्यांकडून एटापल्ली तालुक्यात पुन्हा एका इसमाची हत्या\nना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मलेझरी येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवून अफ्रिकेतील घाना विद्यापीठातून हटविला पुतळा\nलाचखोर शाखा अभियंता पितांबर बोदेले ला उद्यापर्यंत पोलिस कोठडी\nपुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nमोफत लॅपटॉप ची योजना असल्याचे दाखवून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या आयआयटी पदवीधराला अटक\nनागपूर लोकसभा क्षेत्रातून नितीन गडकरी पिछाडीवर\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे देशहितासाठी आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nएकाच दिवसात ८५ लक्षापेक्षा अधिक रुपयांचा दारूसाठा जप्त : चंद्रपुर पोलिसांची कारवाई\n'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवी' च्या मंचावर 'माऊली' चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री...\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nधर्माच्या नावावर मतं मागणे भोवले, बसपा प्रमुख मायावती , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना प्रचार बंदी\nपाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात , पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कस्टम ड्युटी\nस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : चंद्रपूर शहर महानगरपालिका विदर्भात पहिल्या क्रमांकावर\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\n‘टिक टॉक’ ॲपवर बंदीमुळे कंपनीचे दररोज साडे चार कोटी रुपयांचे नुकसान, बंदी तात्पुरती उठवली\nपेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक\nब्रेक फेल झालेल्या ट्रकने आठ जणांना उडवले : पुण्यातील घटना\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार त��्काळ निलंबन\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9625", "date_download": "2019-06-16T11:02:00Z", "digest": "sha1:O3HQEZDX7GWTCHR7ETSJEPPTYRZKDT2F", "length": 14486, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसक्षम आणि सुसंघटित देशाच्या निर्मितीसाठी भाजप शिवाय पर्याय नाही : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nप्रतिनिधी / गडचिरोली : निवडणूक देशाच्या सर्वभौमत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीतून आपल्याला देशाचा प्रधान निवडायचा आहे आणि देशाचा प्रधान कसा असावा याचे आतापर्यंतच्या देशाच्या कारकिर्दीतील उत्तम उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. तेव्हा त्यांना पुनः एकदा या भारत भूमीची सेवा करण्याची संधी आपल्या अमूल्य मताचा सुयोग्य वापर करून मिळवून द्या . नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनविण्यासाठी आपल्या क्षेत्रातील भाजप चे उमेदवार अशोक नेते यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. एटापल्ली येथे आयोजित सभेत ते बोलत होते.\nयावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार, सुवर्णसिंग डांगी, विलास ठोम्बरे, प्रकाश गेडाम, विजय नल्लावार, अशोक पुल्लूरवार, नवीन बाला, जनार्धन नल्लावार, दिपक सोनटक्के, दीपक फुलसंगे, बाबुराव गंपावार, रवी मेश्राम शिवसेना शहर प्रमुख, सुनीता चांदेकर, रेखा मोहूर्ले आदी मान्यवरांसह भाजपा शिवसेना युतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात एटापल्ली शहर तसेच ग्रामीण भागातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपाचे अशोक नेते ५४ हजार २३७ मतांनी आघाडीवर\nशहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना अटक\nबंगालमधील डॉक्टरांच्या आंदोलनाला अन्य राज्यातील डॉक्टरांचेही समर्थन, पश्चिम बंगालमधील तब्बल ७०० डॉक्टरांचे राजीनामे\nएसटीच्या स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ , प्रवास होणार कॅशलेस\nफोटो व्होटर स्लिपसाठी मतदारांनी 'बिएलओशी' संपर्क साधावा\n२९० गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीचा ठराव\nसर्व विरोधक एकत्र आल्याचे श्रेय भाजपाच्या विकासकार्याला : नितीन गडकरी\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nस्पर्धा परिक्षेतील यशप्राप्तीसाठी अभ्यासासह वेळेचे नियोजन हवे : डॉ. विजय राठोड\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nआवडीच्या चॅनेल ची निवड न केलेल्या ग्राहकांना द्यावे लागणार अतिरिक्त पैसे\nजन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती सादर करा\nश्रीराम नवमीच्या समस्त जिल्हावासीयांना हार्दिक शुभेच्छा : मा.ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nमुरखळा येथे १० दारूविक्रेत्यांना गाव संघटनेची नोटीस\nभाजपाची पहिली यादी जाहीर , गडचिरोली - चिमूर साठी अशोक नेते यांना उमेदवारी\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागात जनजीवन विस्कळीत\nभद्रावती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nसिरोंचा येथील हजरत बाबा वली हैदर शहा दर्ग्यात आजपासून दोनदिवसीय उर्स\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nविजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांना ४५ ;लाखांचा गंडा\n'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात उष्णतेची लाट, चंद्रपूर मध्ये सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद\nमहाराष्ट्रातील २ कोटी ३० लाख ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाचा थेट लाभ\n‘साई रुग्णवाहिका प्रकल्प’ राबविण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्यता\nदोन हजारांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हवालदारास रंगेहाथ अटक\nसोनसाखळी चोरांकडुन ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत : शिर्डी पोलीसांची कारवाई\nअमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढला , निर्यात केल्या जाणार्या वस्तूंवर अमेरिकेकडून मिळणारी करसवलत बंद होणार\nरमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासा��ी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nजमिन खरेदी प्रकरणी अभाविपने घातला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव\nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nसीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nचंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला\nसीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू\nदहावीचा निकाल घसरला , नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल\nदिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\nमातेने २ महिने दूध न पाजल्याने जुळ्या मुलींचा मृत्यू मुलाच्या अपेक्षेने जन्मलेल्या मुलींचा काटा काढल्याचा संशय\nतेलगू देसम पार्टी पराभवाच्या छायेत , आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राजीनामा देणार\nवाहतुकीचे नियम भंग कराल तर ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nसज्जनगडावर मुलाला एका दगडाजवळ सोडून प्रेमी युगुलाची आत्महत्या\nन्यूझीलंडमधील एका माथेफिरूने ख्राईस्टचर्च मध्ये केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेत घडविले स्फोट\nस्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट\nट्रॅक्टरची रस्ता दुभाजकाला धडक, चालकाचा मृत्यू\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nथकीत विज देयकाची किस्त पाडून विजपुरवठा सुरळीत करण्याकरीता लाच मागणारी महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nदंतेवाडा येथे दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षली हल्ला, दोन पोलिसांसह दूरदर्शनच्या पत्रकाराचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=535", "date_download": "2019-06-16T11:05:24Z", "digest": "sha1:PCPGVKNHHTMUGZK3VAWPEXZFGXKTMGDE", "length": 14824, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकोंढाळा येथील 'त्या' कुटुंबाला कधी मिळणार घरकुल\nप्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) : शासनाच्या योजनांचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. ���ासकीय यंत्रणेच्या अनियंत्रित कारभाराने मात्र खरे लाभार्थी वंचित राहतात. योजनांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतो, यातही गरिबाला देणे - घेणे नाही. मात्र जे त्यांच्या वाट्याचे आहे ते तरी त्यांना इमाने इतबारे द्यावे असेही या यंत्रणेला वाटत नसावे. यामुळेच आज हजारो कुटुंब उघड्यावर जीवन जगत आहेत. असेच उघड्यावर जीवन जगणारा आणि मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करताना कसरत करणारा कोंढाळा येथील नामदेव राजीराम भोयर हा घरकुल मिळण्याची वाट बघत आहे.\nसुरुवातीच्या काळात माणसाच्या सीमित अश्या मूलभूत गरजा होत्या. जसे, अन्न ,वस्त्र व निवारा . या मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक मानल्या जायच्या. मात्र दिवसेंदिवस मानवांच्या गरजा वाढत चालल्या. जसे, वरील तीन गरजां व्यतिरिक्त आणखी दोन गरजा म्हणजे शिक्षण व आरोग्य या सुद्धा मूलभूत गरजा जीवनावश्यक झालेल्या आहेत. आजची स्थिती बघता वेगळाच प्रकार पाहावयास मिळतो. ज्या गरजू व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे. अशा व्यक्तींना घरकुल तर सोडा,साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. अशाच प्रकारचे कोंढाळा येथील नामदेव राजीराम भोयर याचे कुटुंब उघड्यावरच जीवन जगत आहे. हा व्यक्ती अपंग आहे. परंतु यांस कुठलेही लाभ मिळत नाही. पत्नी मरण पावलेली आहे. तीन मुली आहेत. मोठी मुलगी इयत्ता नववीमध्ये, दुसरी मुलगी इयत्ता पाचवीमध्ये व लहान मुलगी अंगणवाडी मध्ये आहे. नामदेव कसा-बसा गावातील गाई-ढोरे राखून आपला संसाराचा गाडा चालवीत आहे. मोडकडीस आलेल्या घराला केवळ पाल बांधून आपले दारिद्य्रातील जीवन जगत आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ नामधारी पाहणी करून पोकळ आश्वासने पदाधिकारी व कर्मचारी देतात, असे नामदेव यांचे म्हणणे आहे. घरकुलाची नुकसान भरपाई, अपंगाचे लाभ व घरकुलाचा लाभ लवकरात लवकर मिळावा असे नामदेव म्हणतो.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या हल्यात ४ जवान शहिद\nजारावंडी जंगल परिसरातील पोलीस - नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी होणार\n५ ला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nआदिवासी विकास महामंडळातर्फे मौशिखांब येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब\nलोक��भा निवडणुक २०१९ : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी प्रसिद्ध\nगिधाड हा निसर्ग स्वच्छतेचा प्रतिक आहे : खा. अशोक नेते\nपांढऱ्या गुळाच्या साठेबाजीविरोधात व्यापाऱ्यांचा पुढाकार, अहेरीत व्यापारी संघटनेची बैठक\nनवरगाव येथील भारत विद्यालयातील मृणाली गहाणे चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीची दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्या, बल्लारपूरातील खळबळजनक घटना\nचक विरखल येथील गुराख्यावर वाघाचा हल्ला\nइथियोपियन एअरलाइन्सचं विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू\nजम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक ; २ दहशतवाद्यांना कंठस्नान\n२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nकोरची येथे भव्य जनमैत्री मेळावा\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nनक्षल्यांकडून हत्यासत्र सुरुच : पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन आणखी एकाची हत्या\nमाणेमोहाळी परिसरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ कायम\nअभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने बांबू भरलेला ट्रक घरावर पलटला, जीवितहानी टळली , जि.प. उपाध्यक्षांची घटनास्थळी भेट\nखूनाच्या प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी दोन हजारांचा दंड\nभुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा\nराधाकृष्ण विखे पाटील १२ एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करणार भाजपामध्ये प्रवेश\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nदुसऱ्या टप्प्यामध्ये देशाच्या १२ राज्यांतील ९७ जागांवर मतदानाला सुरुवात\nलोकनियुक्त सरकारकडून सत्तेचा गैरवापर झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ योग्य ती दखल घेईल : सरसंघचालक मोहन भागवत\nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nगॅस जोडणी धारकांनी केरोसीन घेतल्यास होणार कारवाई\nनागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी\nधानाला पाचशे रुपये बोनस देण्यात येईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनक्षल्यांनी गुरूपल्लीजवळ झाडे तोडून रस्ता अडविला, बॅनर बांधले\nआष्टीजवळ ट्रकची बसला समोरासमोर धडक, जिवितहाणी टळली\nयवतमाळ - चंद्रपूर मार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात ; दोन ठार\nआंतरजातीय विवाह केल्याने आई - वडिलांनी मुलीला ठार मारुन जाळला मृतदेह\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीला अपघात\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nरामपूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nनवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या बंधनकारक , १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nकोल्हापुरात हल्लेखोरांनी महिला आयपीएसवर रोखले पिस्तूल\nकसनासूर चकमकीला जबाबदार धरून नक्षल्यांनी केली 'त्या' तिघांची हत्या\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मलेझरी येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न\nदेलोडा बिटाचा वनरक्षक अतुल धात्रक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-11151", "date_download": "2019-06-16T11:43:40Z", "digest": "sha1:CDRDBF32FGLZNXAIFMBWQNEFRRRMSE3L", "length": 14317, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवेढा सूतगिरणीवर लाळे गटाचे एकहाती वर्चस्व\nमंगळवेढा सूतगिरणीवर लाळे गटाचे एकहाती वर्चस्व\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nमंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा तालुका सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ��त्ताधारी दत्तात्रय लाळे यांच्या गटाने १७ पैकी १४ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत विरोधी गट आवताडे गटाच्या पॅनेलचा धुव्वा उडविला. निवडणूक जरी सूतगिरणीची असली तरी आमदार भालके समर्थकांना भविष्यासाठी हा निकाल दिलासादायक ठरला.\nमंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा तालुका सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी दत्तात्रय लाळे यांच्या गटाने १७ पैकी १४ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत विरोधी गट आवताडे गटाच्या पॅनेलचा धुव्वा उडविला. निवडणूक जरी सूतगिरणीची असली तरी आमदार भालके समर्थकांना भविष्यासाठी हा निकाल दिलासादायक ठरला.\nतालुक्यातील नऊ मतदान केंद्रांवर १४ जागांसाठी सरासरी ७२ टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हाळाप्पा शिंदे यांच्या अधिकाराखाली शिशुविहार येथे मतमोजणी करण्यात आली. मतदानापूर्वीच तीन जागा आवताडे गटाला मिळाल्या होत्या. बिगर कापूस उत्पादक मतदारसंघातून बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, दिलीप सावंत हे बिनविरोध निवडले होते.\nबंडू लाळे यांनी २३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेवर लाळे गटाचेच वर्चस्व होते. यंदा पहिल्यांदाच निवडणूक लागली. निकालानंतर लाळे गटाने शहरात आतषबाजी केली. विजयी उमेदवारांचा व्यंकट भालके यांच्या हस्ते तर प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात संचालक औदुंबर वाडदेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nसोलापूर निवडणूक आमदार कापूस प्रशांत परिचारक prashant paricharak\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतकपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nपेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा...हिंगोली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nविदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nकरंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला...नाशिक : मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nपुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी...पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nखास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gokul-multi-state-issue-12423", "date_download": "2019-06-16T11:46:31Z", "digest": "sha1:LRYUG4BA2CTQ66AODIJMG7JDEE7JGPZI", "length": 21987, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Gokul Multi State issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअसा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'\nअसा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी पोटनियम दुरुस्तीचा ठराव केला जात आहे. या ठरावामध्ये ‘गोकुळ’ दूध उत्पादकांच्या हिताचा उद्देश आहे.\nकोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी पोटनियम दुरुस्तीचा ठराव केला जात आहे. या ठरावामध्ये ‘गोकुळ’ दूध उत्पादकांच्या हिताचा उद्देश आहे.\nव्यवसाय वाढ, दूध संकलन, तसेच वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही सामान्य डेअरी सहकारी संस्था किंवा विविध उद्देशांची संस्था ज्याचा उद्देश बहुराज्य संस्थेचे किंवा डेअरी उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या संस्थेला आणि व्यक्ती समूहाला सभासद होता येणार आहे. त्यामुळे मल्टिस्टेटमुळे फायदा होणार आहे. परंतु, दुसरीकडे नियम आणि अटींच्या अधीन राहून जादा सभासदही करता येणार आहेत, असेच या पोटनियम दुरुस्तीतून समोर येत आहे. हा ठराव रविवारी (ता. ३०) गोकुळ मल्टिस्टेटच्या सभेत मांडला जाणार आहे.\nसंघाची पुस्तके, माहिती व हिशेब जे नियमित व्यवहार संघ सभासदाबरोबर करत असते किंवा ठेवते, असे रेकॉर्ड पाहण्याचा अधिकार सभासदांना दिला जाणार आहे.\nजिल्हा दूध संघ (गोकुळ) सध्या कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. संघात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच सभासद आहेत. मल्टिस्टेट म्हणजे बहुराज्यीय संघ झाल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांत संघाचा व्याप वाढणार आहे.\nजिल्हा दूध संघाने प्राथमिक दूध संस्थेकडून संकलित केलेल्या दुधाला चांगली बाजारपेठ मिळवून दिली जाईल. दूध उत्पादकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी याचा फायदा होईल. दूध व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून पूरक योजना राबविली जाते. दुधापासून आधुनिक पद्धतीने उपपदार्थ तयार होतील. तसेच, दुधासह इतर दुग्धजन्य प���ार्थांची साठवणूक सुरक्षित केली जाईल. आलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करावी लागेल. पक्का माल तयार झाल्यानंतर त्याला विक्री आणि वाहतुकीची व्यवस्था करणे. संघाने संकलन केलेल्या दुधास वर्षभरात किफायतशीर आणि खात्रीलायक बाजारपेठ मिळवून देण्याची व्यवस्था करणे. संस्थांच्या सभासदांना याबाबतीत मार्गदर्शन करणे, हे संघाचे उद्देश राहतील.\nसभासदांच्या हितास बाधा येणार नाही, अशा रितीने सभासद व इतरांकडून जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून दूध खरेदी केले जाणार आहे. चांगल्या पैदास व व्यावसायिक हेतूने जनावरे बाळगली जातील. जनावरांच्या-खरेदी विक्रीचा व्यवहारही करता येणार आहे. दुभत्या जनावरांसाठी कर्ज दिले जाणार आहे. ‘गोकुळ’च्या संस्था सभासदांना चांगल्या जातीची जनावरे उपलब्ध करून दिली जातील.\n‘गोकुळ’मध्ये कोणत्याही सामान्य डेअरी संस्थेला सभासद होता येईल. बहुराज्य म्हणजेच मल्टिस्टेट संस्थेचे किंवा डेअरी उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना सभासद होता येईल. दरम्यान, कोणतीही संस्था या संघाचे सभासदत्व स्वीकारण्याआधी, जी संस्था संघाकडे रोज कमीत कमी ५० लिटर दूध पुरवठा करते. तसेच, वर्षातील किमान २४० दिवस सरासरी दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेला सभासद करता येते.\nसंघाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामधील वारणा प्लॅन्टच्या नोंदणीवेळी ज्या ज्या गावांचा समावेश केला होता, त्या गावांना वगळून; तसेच अथणी, चिकोडी, हुक्केरी, बेळगाव जिल्हा राहील. म्हणजे याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्ये असतील.\nकोणत्याही मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी किंवा कोणतीही सहकारी संस्था व्यक्ती सभासद होऊ शकते. कोणतेही कार्पोरेशन, जे सरकारच्या मालकी व नियंत्रणात असलेले. कोणतीही सरकारी कंपनी, जी कंपनी ॲक्ट १९५६ चे कलम ६१७ मध्ये संज्ञा दिल्याप्रमाणे सभासद. एखादा व्यक्तींचा समूह किंवा व्यक्तींची संस्था, जी सहकारी संस्थेच्या स्वरूपास व कार्यास संलग्न असेल व केंद्रीय उपनिबंधकांनी परवानगी दिलेली असेल, अशा संस्थांना, व्यक्तींना सभासद होता येणार आहे.\nसामान्य सभासदही होता येणार\nसामान्य सभासद होण्यासाठी संघाकडे अशा संस्थेने लेखी स्वरूपात अर्ज द्यावा लागणार आहे. ५०१ रुपये संस्थेचे प्रवेश शुल्क. सभासदत्व मिळण्यासाठी आलेल्या अर्जावर चार महिन्यांत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पोटनियमातील या मुद्यावर सभासद होता येणार आहे. नाममात्र सभासदांसाठी एक हजार रुपये भरून संघाच्या अधिकारावरून कोणाही एका व्यक्तिस नाममात्र सभासद होता येते. अशा सभासदांना संघाचे शेअर्स (भाग) घेता येणार नाही. त्यांना मत देण्याचा, बॉडी मिटिंग हजर राहण्याचा अधिकार नसेल.\nविघ्न आणणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द\nसंघाच्या चांगल्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा संबंधित सभासदाच्या कृत्यामुळे संघावर परिणाम होणार असेल तर त्या सभासदाचे सभासदत्व काढून टाकण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला दिला आहे. दरम्यान, संस्था सभासदास काढून टाकताना त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे लागणार आहे.\nपूर कोल्हापूर दूध व्यवसाय profession महाराष्ट्र maharashtra कर्ज बेळगाव कर्नाटक सरकार government मात mate\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्र��स कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nउन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...\nपाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...\nकाँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nपीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%88_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T11:14:40Z", "digest": "sha1:G3QMFZB5YB4ATVH6SHMKGVASYHUZY4PU", "length": 4783, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सई नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nसई नदी, रोमेनिया, सई नदी, थायलंड, किंवा सई नदी, जपान याच्याशी गल्लत करू नका.\nसई नदी भारताच्या गुजरात राज्यातील छोटी नदी आहे. अंदाजे २५ किमी लांबी असलेल्या या नदीचे खोरे ४४ किमी२ विस्ताराचे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०१५ रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/dhumas-marathi-movie-teaser/", "date_download": "2019-06-16T10:34:48Z", "digest": "sha1:AOLHUYNT6PHMTUN3X7GNA4IUYKFJ5WBQ", "length": 8866, "nlines": 79, "source_domain": "marathikalakar.com", "title": "साऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे \"ह्या\"मराठी सिनेमाचा टिझर.", "raw_content": "\nसाऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.\nमहेश माजरेकरांचा हा भन्नाट अवतार बघितलात का\nप्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासरावची जोडी लवकरच झळकणार एकत्र.\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nसाऊथ सारख्या ऍक्शनने पुरेपूर आहे “ह्या”मराठी सिनेमाचा टिझर.\nसामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या ‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर जबरदस्त ऍक्शन सिन्स करताना दिसत असल्याने सोशल मिडीयावर या टीझरची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटात भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, रोहन पाटील, साक्षी चौधरी, विशाल निकम, कृतिका गायकवाड, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\nया चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू दक्षिणेतील नामांकित तंत्रज्ञांनी सांभाळली असून सामाजिक वास्तव दाखवणारा हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nपी. शंकरम यांचे संगीत लाभले असून सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वै���ाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांनी चित्रपटातील गीते गायली आहेत तर चित्रपटाचे गीतकार अविनाश काळे आहेत. हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आणि प्रभावी ऍक्शन सिन्स ‘धुमस’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.\nमहेश माजरेकरांचा हा भन्नाट अवतार बघितलात का\nप्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासरावची जोडी लवकरच झळकणार एकत्र.\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nका दारूच्या नशेत बडबडतेय रिंकू राजगुरू\nसैराटच्या दणदणीत यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूचा दुसरा सिनेमा कागर नुकताच प्रदर्शित झाला. कागर सिनेमाला सुद्धा रसिकांनी...\nआर्चीच्या बहुचर्चित “कागर”सिनेमाचा टीझर काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल.\nनागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा बहुचर्चित...\nसस्पेन्स आणि रहस्यमयी “मिरांडा हाऊस”चा टिझर.\nसध्या मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोग होत आहेत. आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत...\n‘तत्ताड’ सिनेमाचा इंटरेस्टिंग पोस्टर तुम्ही पाहिलात का\n‘तत्ताड’ या राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच...\nपहा ‘डोक्याला शॉट’चा हा भन्नाट टिझर.मिका सिंगचे मराठीत पदार्पण.\nनुकताच ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. ‘अ व्हिवा इन एन प्रॉडक्शन’ शिवकुमार पार्थसारथी...\nसस्पेन्स आणि रहस्यमयी “मिरांडा हाऊस”चा टिझर.\nआर्चीच्या बहुचर्चित “कागर”सिनेमाचा टीझर काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल.\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-zp-thane-recruitment/11974/", "date_download": "2019-06-16T11:26:07Z", "digest": "sha1:74TRGX463ZNNXVKRQH2C3KW3DHO4CPI6", "length": 9726, "nlines": 112, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - ठाणे जिल्हा परि���देच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९६ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nठाणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९६ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nठाणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९६ जागा\nठाणे जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य पर्यवेक्षक पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य सेविका पदांच्या १०९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या १४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ लेखाधिकारी पदाची ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून\nपदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ यांत्रिकी पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या ५१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७१ जागा\nवर्धा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६४ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या २८७ जागा\nपुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ३३ जागा\nनवोदय विद्यालय समिती मार्फत कंत्राटी शिक्षक पदाच्या ३७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=536", "date_download": "2019-06-16T10:59:59Z", "digest": "sha1:HV3YN6MHJR25THWMPRR52BRNK3W3B7DE", "length": 14895, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nप्रतिनिधी / नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रिये दरम्यान झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात विशेष तपास पथकाने आणखी चार गुन्हे दाखल केले आहेत. विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर , तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देंवेंद्र शिर्के हे जबाबदार असल्याचे नि���्पन्न झाल्यामुळे पो.स्टे. सदर नागपूर येथे कलम १३ (१) (क), (ड ) सह १३ (२) ला.प्र. कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार संदर्भात उघड चौकशी करण्याचे निर्देश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे यांचेकडून विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांचे निविदा प्रक्रिये दरम्यान झालेल्या गैरव्यवहारासंबंधी चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, नागपूर घटकाला देण्यात आले. दरम्यानच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना सदर चौकशी वेगाने पूर्ण करण्याकरिता २७ एप्रिल २०१८ रोजी दोन विशेष तपास पथकांची स्थापना केली . एक पथक ला.प्र.वि. नागपूर व एक पथक ला.प्र.वि. अमरावती येथे नियुक्त करण्यात आले.\nत्यानुसार ला.प्र.वि. नागपूर येथील विशेष तपास पथकाने केलेल्या उघड चौकशी दरम्यान कामांचे निविदा प्रक्रिये मध्ये गैरव्यवहार झाल्याचे व त्यामध्ये जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याबाबत चौकशी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून १८ ऑगस्ट २०१८ रोजी पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून अँटी करप्शन ब्युरो, नागपूर परिक्षेत्र येथील विशेष तपास पथकातील अधिकारी पुढील तपास करीत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nजिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णास जीवनदान\nनक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन , पोलीस दल सतर्क\nदारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या कारखान्यावर धाड\nआगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी : काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर\nयेत्या सोमवारपासून होणार नोंदणी : कामगार विभागाचे आता तिसरे विशेष नोंदणी अभियान\n‘जनगणना २०२१’ ची तयारी सुरु ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’\nजम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\nहिजड्याला मुलं होतील, मात्र सिंचन ��ोजना पूर्ण होणार नाही असं वाटलं होत : गडकरी\nविकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च : आ. जयंतराव पाटील\nबिबट्याची गोळ्या घालून शिकार , पंजे कापून नेले\nपुन्हा एकदा भारताचा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र - पहिली फेरी : पहा कोणाला किती मते\nपोलिस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रम\nबाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी\n२० दिवसांपासून जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, जाळपोळ, स्फोट, हत्यासत्रामुळे नागरीकांमध्ये दहशत\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nगडचिरोली -चिमूर लोकसभा निवडणूक : १० जणांनी केले १८ अर्ज दाखल , छाननीमध्ये ४ उमेदवारांचे अर्ज बाद\nसमुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात : नौदल प्रमुख\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव\nआपल्या वेगळेपणाने सुपरिचित झाली छतीसगड राज्याच्या सीमेवरील हटझर जि.प.शाळा\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nबाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर\nसारखेडा आणि सेवारी ग्रामपंचायतवर आविसची एक हाती सत्ता\nनाकाबंदी करीत असलेल्या पोलिस नायकाला भरधाव कारने उडविले\nकंटेनरची ऑटोरिक्षाला धडक : आठ जण गंभीर\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - खासदार अशोकजी नेते\nगणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम, हायकोर्टात मांडली भूमिका\nतिनही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी करणार उद्यापासून संप\nपंतप्रधानांसह भाजप नेत्यांनी नावासमोर लावले 'चौकीदार'\nकर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणे हा पर्याय नाही\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामिनाला पोलिसांचा विरोध\nबीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nविनायक बांगडे यांच्या उमेदवारीला काँग्रेस - राकॉ पदाधिकाऱ्यांचा विरोध\nभाजप सरकारने ओबीसी समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करावी\nसहलीची बस दरीत कोसळली, १० विद्यार्थी ठार\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावन���क कथा\nसंसदेमध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक सुरू, नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nजमिन खरेदी प्रकरणी अभाविपने घातला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव\nवर्धा जिल्ह्यात कंटेनर ऑटोवर आदळल्याने ६ जण ठार\nभाजपाची पहिली यादी जाहीर , गडचिरोली - चिमूर साठी अशोक नेते यांना उमेदवारी\nसुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढवावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले नागपुरातील राजभवनात\nचंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतभेद\nगडचिरोली जिल्ह्यातील सहा जवानांच्या शहीद होण्याने जिल्ह्यावर शोककळा\nदिव्यांग मतदारांना यंदाची निवडणूक अधिक सुलभ\nनियंत्रन रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद, पाच वर्षीय मुलीचा मृत्यू\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nमतदान केंद्रांवर राहणार मेडिकल किट, सावलीची व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर\n'तो' म्हणतो आई-वडिलांनी आपल्या परवानगीशिवाय जन्म दिला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindivyakran.com/2018/12/mother-teresa-essay-in-marathi.html", "date_download": "2019-06-16T11:09:39Z", "digest": "sha1:VU3OGMVLE3SRQQHV2FW7TWMZTCYIHS7K", "length": 19867, "nlines": 103, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "मदर टेरेसा मराठी निबंध। Mother Teresa Essay in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nमदर टेरेसा मराठी निबंध\nमदर टेरेसा मराठी निबंध\nएक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्याची मुलगी.\nतिचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारता��� कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (१९२९). स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने १९ वर्षे अध्यापन केले. ती प्राचार्य झाली; अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे. त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय, असे विचार तिच्यात दृढमूल झाले. एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला. तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.\nया कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली (१९५०). पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. तिच्या विचारांशी सहमत असणार्या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महि- लांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. तेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत; तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून दिले. या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले (१९५२). १९६४ मध्ये तेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली; कारण त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.\nतिच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, ��हिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु तेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात (१९८३).\nमिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर ५२ देशांत प्रसृत झाल्या असून एकूण २२७ ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या ९८ शाळा, ४२५ फिरती रूग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे, २८ शिशुभवने, ४८ अनाथा-लये व ६२ आश्रमगृहे आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणीही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादान नावाचे स्वीकार- गृह १९७६ मध्ये सुरू करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्था-साठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच तेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो.\nदारिद्र्य, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकार यांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, असे तिचे मत आहे. म्हणून प्रथम या शत्रूंना दूर केले पाहिजे; यासाठी दुःखी व अपदग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे. या तिच्या सेवाकार्याची दखल घेऊन १९७९ चे शांततेचे नोबेल पारितोषिक तिला दिले. याशिवाय तिला त्रेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी मागसाय-साय पारितोषिक (१९६२), पोपचे शांतता पारितोषिक (१९७१), नेहरू पुरस्कार (१९७२), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक (१९७९), भारतरत्न (१९८०) इ. महत्त्वाची व मानाची आहेत. विविध मान्यवर विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली आहे. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी तिच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल दिला. मदर तेरेसाचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड (१९७५) या पुस्तकात संकलित केले आहेत.\n‘मदर ऑफ द मॅनकाइंड’ म्हणूनच तिच्या ठायी वसत असलेल्या मातृत्वाच्या भावनेला गौरवाने उल्लेखण्यात येते. तिचे कार्य अति- श्रमाचे आणि कष्टाचे आहे. पीडितांना प्रेम देऊन त्यांचे जीवन सुसह्यकरण्याचा तिचा प्रयत्न जगन्मान्य झाला आहे. अपरिमित, आभाररहित अखंड कष्ट म्हणजेच मदर तेरेसा, असे समीकरण झाले आहे.\nसमय का सदुपयोग पर निबंध\nसमय का सदुपयोग पर निबंध वास्तव में समय एक बहुत हीअद्भुत चीज है वास्तव में समय एक बहुत हीअद्भुत चीज है समय का न तो कोई आदि है और न ही कोई अंत है समय का न तो कोई आदि है और न ही कोई अंत है सभी चीजें अपने निश्चित ...\n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\nमम विद्यालय संस्कृत में निबंध\nमम विद्यालय संस्कृत में निबंध Essay on My School in Sanskrit अयं अस्माकं विद्यालयः अस्ति Essay on My School in Sanskrit अयं अस्माकं विद्यालयः अस्ति अस्य भवनानि भव्यानि श्वेतवर्णानि च सन्ति अस्य भवनानि भव्यानि श्वेतवर्णानि च सन्ति\n10 lines on Summer season in hindi ग्रीष्म ऋतु साल का सबसे गर्म मौसम होता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है यह मौसम 15 अप्रैल से शुरू होकर 15 जुलाई तक रहता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nफीस माफ़ी के लिए प्रधानाचार्य को पत्र\nसेवा में , प्रधानाचार्य जी जवाहर पब्लिक स्कूल जनकपुरी ,दिल्ली -18 ...\n10 lines on Peacock in hindi मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है यह सम्पूर्ण भारत में पाए जाते हैं यह सम्पूर्ण भारत में पाए जाते हैं इसके सर पर कलगी होती है इसके सर पर कलगी होती है\nछोटे भाई को कुसंगति से बचने के लिए पत्र\nछोटे भाई को कुसंगति से बचने के लिए पत्र बी 3/14 इंदिरापुरम गाज़ियाबाद प्रिय भाई सतीश , तुम्हारा पत्र मिला\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on diwali in hindi दिवाली भारत का एक प्रमुख त्यौह��र है इसे प्रकाश के पर्व के रूप में भी जाना जाता है इसे प्रकाश के पर्व के रूप में भी जाना जाता है दीवाली को दीपावली भी...\nजल का महत्व पर निबंध\nजल का महत्व पर निबंध Importance of Water essay in Hindi जहाँ पानी होता है, वहां जीवन होता है पानी के बिना जीवन संभव नहीं है\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\nमोर पर निबंध कक्षा 1, 2, 3, 4 के लिए मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है इनको मयूर भी कहा जाता हैं इनको मयूर भी कहा जाता हैं मोर दिखने में बहुत ही आकर्षक होते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/mumbai/beginning-bright-future-through-education-lives-oppressed/", "date_download": "2019-06-16T12:06:02Z", "digest": "sha1:TIVCO27GP4HO7EOZMRSHYIDFRLVJSQ4B", "length": 32335, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविवार १६ जून २०१९", "raw_content": "\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याच�� रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून अशाच उज्ज्वल भवितव्याचा आरंभ केला तो शोभा मूर्ती यांनी\nवंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...\nश्रीमंती केवळ पैशांची असून चालत नाही. ती मनाचीही हवी. मनाने श्रीमंत माणूसच इतरांचे भविष्य घडविण्यासाठी स्वत:चे वर्तमान पणाला लावतो आणि यातूनच ‘आरंभ’ होतो तो एका नव्या उज्ज्वल भवितव्याचा वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून अशाच उज्ज्वल भवितव्याचा आरंभ केला तो शोभा मूर्ती यांनी\nदेशातील प्रमुख उद्योग समूहात चार्टर्ड अकाउंटंट ते सामाजिक कार्यकर्त्या हा शोभा मूर्ती यांचा प्रवास कौतुकास्पद. पण तो सरळसोपा नाही. वडील बीआरसीत वैज्ञानिक तर भाऊ अमेरिकेत बड्या कंपनीत उच्च पदावर. शोभा मूर्तीही टाटा उद्योग समूहात चांगल्या पदावर कार्यरत होत्या. पैसा, प्रतिष्ठा सर्व होते. परंतु या सुखवस्तू आयुष्यात मन रमत नव्हते. मदर तेरेसा, बाबा आमटे यांच्या कार्याचा मनावर कोरला गेलेला प्रभाव स्वस्थ बसू देत नव्हता. याच अस्वस्थतेतून एक तप कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी तुर्भे स्टोअर्समधील रेड लाइट एरियात १९९७मध्ये झोपडट्टीत राहणाऱ्या, कचरावेचक, सिग्नलवर भीक मागणाºया, मजुरी करणाºया शाळाबाह्य मुलांसाठी ‘आरंभ’ संस्था सुरू केली. आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचे दान वंचितांना देऊन त्यांचे भवविश्व समृद्ध व्हावे, हाच यामागील हेतू होता. पण म्हणतात ना, हेतू प्रामाणिक असला तरी मार्गात आडकाठी आणणारे अनेक असतात. शोभा मूर्ती यांच्या कार्यातही असे अडथळे आलेच.\nकमी पैशांत राबणारी मुले हातची गेल्याने, इंग्रजीत शिकू लागल्याने समाजकंटकांनी कार्यालय जाळण्याच्या धमक्या दिल्या. परिसर सोडण्यासाठी दबाव निर्माण केला; परंतु कुणालाही न जुमानता या वात्सल्य‘मूर्ती’ने ज्ञानयज्ञ अखंड सुरूच ठेवला. त्यामुळेच आजमितीस संस्थेतील अनेक मुले दुबईपासून ते मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहेत.\nया मुलांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये शिक्षण व ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्या झटत आहेत.\nज्ञानदान, समाजसेवेच्या ध्यासातून भारावलेल्या दोन दशकांच्या वाटचालीविषयी मूर्ती सांगतात, लग्न न करण्याचा माझा निर्णय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सोडलेली नोकरी यामुळे आईवडिलांना माझी चिंता होती; परंतु नंतर ‘आरंभ’च्या माध्यमातील माझे काम पाहून त्यांना माझा अभिमान वाटू लागला. या वाटचालीत मदत करणाºया अनेकांचे आभार. भविष्यात निराधार वृद्धांना मोफत सांभाळणारे केंद्र सुरू करायचे आहे. सर्वांच्या प्रेमळ साथीने याही कार्याचा लवकरच ‘आरंभ’ होईल.\nपाच हजारांपेक्षा जास्त मुलांना शिक्षण देता आल्याचा आनंद आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने समाजाचे देणे फेडले पाहिजे. हेच देणे फेडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे, याचे समाधान आहे; आणि तेच माझ्यासाठी पैशांपेक्षाही लाखमोलाचे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनवरात्रीत मांस विक्री करणारे देशद्रोही- भाजपा आमदार\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची महाप्रसादाने सांगता\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; भाविकाचा मृत्यू, एक जखमी\nभरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम\nदांडियाचा वाद ; दोन गटांत हाणामारी\nशहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीड���या’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\nराज्याच्या इतिहासात कधीही नाही घडलं ते भाजपाने 'करुन दाखवले'\nशिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल\nरात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत ठरल्या सरस\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T10:41:18Z", "digest": "sha1:YJH4R5OX52XBYAP3RWNRCPDQKTDKIDQQ", "length": 5453, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दार - विकिपीडिया", "raw_content": "\n(दरवाजा या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रवेशद्वार किंवा गमनद्वार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी असलेली हलती संरचना म्हणजे दार.\nकिल्ले,महाल ईत्यादि स्थानांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर अणकुचीदार खिळे असणारे दरवाजे लावण्यात येत असत जेणेकरून हत्ती ते तोडू शकत नसे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१७ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-upsc-combined-medical-services-exam-2019/12171/", "date_download": "2019-06-16T11:01:16Z", "digest": "sha1:2FQSKXX3HXSMSERVJ4HCFGTC7V2ZWUCA", "length": 6272, "nlines": 91, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंदीय आरोग��य सेवा विभागात ९६५ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंदीय आरोग्य सेवा विभागात ९६५ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंदीय आरोग्य सेवा विभागात ९६५ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागातील आरोग्य सेवा विभागातील विविध पदांच्या ९६५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकेंद्रीय लोकसेवा आयोग संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१९\nरेल्वेतील सहाय्यक विभागीय अधिकारी पदाच्या ३०० जागा, ऑर्डनन्स कारखान्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४६ जागा, केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये (कनिष्ठ) पदांच्या २५० जागा, नवी दिल्ली नगरपरिषदेतील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७ जागा, पूर्वी/ उत्तर दिल्ली/ दक्षिण दिल्ली महानगरपालिकेतील (वर्ग-२) पदाच्या ३६२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमएमबीएस वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि नुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआमच्या नवीन संकेतस्थळाला भेट द्या \nभारतीय सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १०७२ जागा\nZ.P./ P.W.D.पदभरती करिता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स करा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या २८७ जागा\nपुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ३३ जागा\nनवोदय विद्यालय समिती मार्फत कंत्राटी शिक्षक पदाच्या ३७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/88323-thretaning-call-by-two-unknown-person-to-young-lady-88323/", "date_download": "2019-06-16T10:56:37Z", "digest": "sha1:5DVSGGVFSCFNSFJCXQXQHCYILNSF2GT6", "length": 5587, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigdi: महिलेला इन्स्ट्राग्रामवरून अपहरणाची धमकी - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi: महिलेला इन्स्ट्राग्रामवरून अपहरणाची धमकी\nNigdi: महिलेला इन्स्ट्राग्रामवरून अपहरणाची धमकी\nएमपीसी न्यूज – ‘तू माझ्याशी मैत्री करशील का’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी एकाने इन्ट्राग्रामवरून तरुणीला दिली. हा प्रकार निगडी येथे नुकताच घडला.\nया प्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9028877270 व 8494053720 या क्रमाकाच्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू माझ्याशी मैत्री करशील का’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी दोन अज्ञात मोबाईल धारकांनी महिलेला दिली. यावरून घारबलेल्या तरुणीने 9028877270 व 8494053720 या क्रमाकांच्या मोबाईल धारकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. निगडी पोलिस तपास करत आहेत.\nChinchwad : हॉटेल व्यावसायिक दांपत्याला टोळक्याची मारहाण\nChinchwad : कोयता बाळगणारा गजाआड\nChinchwad : पाईपने भरलेला टेम्पो चोरी प्रकरणात आरोपींकडून दोन दुचाकी जप्त\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nNigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T10:51:03Z", "digest": "sha1:MJWSSH7BYFYAOS3DM2HBLAVTJWDIIUOJ", "length": 3119, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► प्रवास (१ क)\n► यामिकी (३ क, २ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Jarmani.php?from=in", "date_download": "2019-06-16T11:20:02Z", "digest": "sha1:KTXJQEGYPS2J3OZE3LL3ILO5XXBS6L27", "length": 9837, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगो���ायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामोआसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 0049.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nजर्मनी येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Jarmani): +49\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करू��� सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी जर्मनी या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 0049.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6552", "date_download": "2019-06-16T10:46:54Z", "digest": "sha1:5EKPD5HBPQPXKUDHSPTRBJ5FM5XVGSTP", "length": 15950, "nlines": 129, "source_domain": "rajtantra.com", "title": "कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी\nकोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी\nवार्ताहर/बोईसर, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत शेतीला पाणीपुरवठा करणार्या सूर्या उजवा तीर कालव्याची काल, शनिवारी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी कालव्यांच्या आवश्यक त्या ठिकाणी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.\nसुर्या उजवा तिर कालव्यामधून डहाणू व पालघर तालुक्यातील शेतकर्यांसाठी सिंचनाची सोय होते. मात्र शेतापर्यंत पोहचणार्या कनॉलच्या दुरावस्थेमुळे अनेक शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित राहात असल्याच्या पार्श्वभुमीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष धोडी यांच्यासह शिवसेनेचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा व डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांनी पालघर तालुक्यातील शिगाव तसेच डहाणू तालुक्यातील मोगरबाव, साखरे, रानशेत या गावातील नादुरुस्त कालवे, मोरी आणि पूलांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान कालव्यांची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली असून कालवे फुटले असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यावर असणार्या पुलांची स्थिती देखील खराब झाली असल्याने आवश्यक त्या ठिकाणी लवकारात लवकर दुरुस्त्या करण्याचे निर्देश धोडी यांनी यावेळी दिले.\nपालघर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश दुसाने उप अभियंता माने व शाखा अभियंता जाधव यांना नादुरुस्त कालवे आणि पूलांची त्वरित दुरुस्ती करून येत्या रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाणी देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफो���मध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे डहाणूरोड स्थानकात शुकशुकाट\nNext: शालेय पोषण आहारात घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/malvan/", "date_download": "2019-06-16T11:23:43Z", "digest": "sha1:FUPM3FH7RPQ4KLEDAH34S2CYRT7JJEEM", "length": 19384, "nlines": 155, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Malvan – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Malvan | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nदहावीचे अंतर्गत गुण रद्द करु नये, पालकांची शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांकडे धाव\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चा दिवस ठरला, 30 जूनला जनतेशी संवाद साधणार\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींन�� वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nAnganewadi Bharadi Devi Jatra 2019: राज ठाकरे यांनी घेतलं आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन\nदीड दिवसांच्या भराडी देवीच्या दीड दिवसाच्या यात्रेमध्ये राज ठाकरे यांनी भराडी देवीचे दर्शन घेतले.\nAnganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी\nयंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Devi Jatra ) 25 फेब्रुवारी 2019 दिवशी आहे. यंदा राज ठाकरे भराडी देवीच्या दर्शनाला येणार आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.\nAnganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेसाठी कसे पोहचाल\nनवसाला पावणारी देवी म्हणून मान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा यंदा 25 फेब्रुवारी ला भरणार आहे. या जत्रेला जाण्याची तुमची देखील इच्छा असेल तर या सोप्या मार्गांचा तुम्ही अवलंब करु शकता.\nAnganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवीला भोपळ्याच्या वड्यांचा प्रसाद , 'ताट लावणं' प्रथा म्हणजे काय\nदीड दिवसांच्या भराडी देवीच्या यात्रेमध्ये देवीच्या उत्सवासोबतच दशावतारीचा खेळ देखील रंगतो. राजकाराणांपासून, कलाकार ते अगदी सामान्य चाकरमाणी आंगणेवाडीच्या यात्रेसाठी हमखास कोकणात हजेरी लावतात.\nAnganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी भराडी देवी जत्रा 2019 यंदा 25 फेब्��ुवारीला भरणार\nसामान्यपणे मालवण जिल्ह्यातील गावकरी, मानकरी एकत्र येऊन डिसेंबर महिन्याच्या मध्यावर या देवीला कौल लावतात. यंदादेखील मंगळवार म्हणजे 18 डिसेंबर 2018 रोजी देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रेची तारीख 25 फेब्रुवारी 2019 ही ठरवण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चा दिवस ठरला, 30 जूनला जनतेशी संवाद साधणार\nदहावीचे अंतर्गत गुण रद्द करु नये, पालकांची शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांकडे धाव\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/expensive-car/", "date_download": "2019-06-16T11:29:50Z", "digest": "sha1:FZH4KZ7KNW54WEKVQ3RER3EL7BRC2WD5", "length": 6122, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "expensive car Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत\nतुम्ही तुमच्या गाडीचा रंग आणि कलर कॉम्बीनेशन स्वत: ठरवू शकता.\n” : सातवीतला विद्यार्थी शिक्षिकेला विचारतो तेव्हा\nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\n“चिंतेचा विकार” : काही अनपेक्षित पण अचाट फायदे घेऊन येणारा आजार\nआपल्याला शिंक का येते शिंकण्याने फायदा होतो का शिंकण्याने फायदा होतो का आज समजून घ्या गमतीशीर “शरीरशास्त्र”\n“हिंदीमुळे इतर भाषा मरतात”: या प्रचारावर एका अस्सल मराठीप्रेमीचं विवेचन विचारात टाकतं\nहिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nजगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे\nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nमंडळी तयार व्हा, ५०० कोटी मध्ये साकारलं जातंय रामायण\nबहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…\nवाजपेयींनी सुरु केलेली दिल्ली-लाहोर बस सेवा, आजही जोडून आहे दोन्ही देशातील नातेसंबंधांना\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nदेशवा���ीयांसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून देणारं ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’\nकथा भारताच्या विश्वविजयाची आणि – शॅम्पेन उधार घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची…\nआईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का\nभक्त ,ट्रोल ,प्रेस्टीट्युट आणि आपले बौद्धिक वेश्यागमन\nमानवी शुक्राणू वर्षानुवर्षे साठवून ठेवता येतात ही आहे त्याची रंजक प्रक्रिया\nडॉक्टरकी न केलेले डॉक्टर: केशव बळीराम हेडगेवार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=25%3A2009-07-09-02-01-06&id=259656%3A2012-11-04-21-10-07&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=2", "date_download": "2019-06-16T11:27:35Z", "digest": "sha1:6PBKVQ5GKFLAKMMW7N4IPSLNU6M2SSAS", "length": 5584, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविण्याचे पोलिसांसमोर आव्हान", "raw_content": "गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविण्याचे पोलिसांसमोर आव्हान\nराज्यातील गुन्हे सिद्ध करण्याचे घटणारे प्रमाण पोलीस दलासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. राज्यातील न्यायालयात गुन्हे शाबितीचे प्रमाण आता केवळ ९ टक्क्यांवर येऊन पोहचले आहे. तपास कार्यातील त्रुटी, साक्षीदारांचे फितूर होण्याचे प्रमाण, सरकारी वकील आणि पोलिसांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे राज्यातील न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता हे प्रमाण वाढवण्यासाठी राज्यभरात प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई, सांगली, अमरावती आयुक्तालय तसेच मुंबई रेल्वे, पुणे रेल्वे विभागाचे गुन्हे शाबितीचे प्रमाण २० टक्क्य़ांहून अधिक आहे. सातारा, धुळे, गडचिरोली, वर्धा, पुणे, ठाणे, औरंगाबाद या आयुक्तालयात हे प्रमाण १० ते २० टक्क्य़ांमध्ये आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्य़ात हे प्रमाण ५ ते १० टक्के एवढे आहे. तर ठाणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, लातूर, नांदेड, बीड, जालना, हिंगोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गुन्हे शाबितीकरण पाच टक्क्य़ापेक्षा कमी आहे. राज्याच्या तुलनेत मिझोराम, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये गुन्हे शाबितीचे प्रमाण जास्त आहे. मिझोराममध्ये हे प्रमाण तब्बल ९१ टक्के आहे. पोलीस तपासातील त्रुटी सगळ्यात आधी भरून काढल्या पाहिजेत. केवळ साक्षीदार आणि पंचावर अवलंबून न राहता भौतिक व तांत्रिक पुराव्यांचा तपासाचा वापर केला गेला पाहिजे. यासाठी निष्पक्ष पंच आणि चांगले साक्षीदार यांची मदत घेतली पाहिजे. त्याचबरोबर तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांमध्ये समन्वय वाढला तर गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण नक्की वाढू शकेल अस मत अप्पर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केले. न्यायालयात येणाऱ्या साक्षीदारांना पोलिसांकडून आवश्यक संरक्षण मिळत नसल्याने साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मत सहाय्यक संचालक सरकारी अभिव्यक्ता व्ही. व्ही. मुदगल यांनी व्यक्त केले. न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे पैरवी अधिकारी कोण आहे यांची माहितीदेखील सरकारी वकिलांना नसते त्यामुळे पोलीस आणि सरकारी वकिलांमध्ये ठराविक अंतराने समन्वय बैठक झाली पाहिजे असे मत जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील यांनी व्यक्त केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T11:03:29Z", "digest": "sha1:7JZD6NG5XE373E7WVEBIJ4E7JRB2NEQU", "length": 5831, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बैतुल जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख बेतुल जिल्ह्याविषयी आहे. बेतुल शहराविषयीचा लेख येथे आहे.\nबेतुल जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केले��े नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१४ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6400", "date_download": "2019-06-16T10:46:13Z", "digest": "sha1:37CXAUBV7K3YWUOOYVJ7EMI26J6WNUA5", "length": 15509, "nlines": 129, "source_domain": "rajtantra.com", "title": "मुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\n��ूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » मुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nराजतंत्र मिडीया/डहाणू दि. १४: अपघातात गंभीर जखमी झालेला मुलगा करण आणि दोन्ही किडण्या खराब झाल्याने डायलॅसिस वर असलेली पत्नी अंजना यांच्या उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर गेला असल्याने दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन डहाणूतील देवा (देवेंद्र) भट्ट यांनी केले आहे.\nगोवा येथील हॉलीडे इन चा व्यवस्थापक असलेल्या २६ वर्षीय करणचा महिन्याभरापूर्वी अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. करणच्या डोक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असली तरी त्याच्या डोक्याच्या कवटीच्या हाडाला हानी झाल्याने तेथे कृत्रिम हाड बसविले जाणार आहे. पुढील टप्प्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुधारणा होईपर्यंत त्याची घरीच सुश्रुषा केली जात आहे.\nत्यातच भर म्हणजे देवा यांच्या पत्नी अंजना यांना मधुमेहाने ग्रासले असून त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. त्या किडणी दात्याच्या प्रतीक्षेत आहेत. अंजना यांना आठवड्यातून २ वेळा डायलॅसिस करावे लागत आहे. एकाच वेळी मुलगा आणि पत्नी यांच्या उपचाराचा खर्च पेलणे व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे दानशूर लोकांनी यथाशक्ती आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन देवा यांनी केले आहे. त्यांच्याशी 9112026647 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: अखेर कुणालची जगण्यासाठीची लढाई संपली; काल बॉंबे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास\nNext: बोईसर येथे दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/swabhiman-party-worker-enter-in-shivsena/", "date_download": "2019-06-16T11:22:07Z", "digest": "sha1:MJLXMTA52PQZTLEBESPJI7R5ITEG3ZOM", "length": 15696, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "देवली मध्ये स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का, देवली माजी सरपंचांसह असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nदेवली मध्ये स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का, देवली माजी सरपंचांसह असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश\nमालवण तालुक्याती�� देवली ग्रामपंचायत माजी सरपंच रामचंद्र चव्हाण यांच्यासह देवली गावातील असंख्य ग्रामस्थांनी रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर व तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिवसेनेने स्वाभिमान पक्षाला देवली मध्ये मोठा धक्का दिला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवणमध्ये सुरु असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन तसेच देवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी माजी सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले.\nदेवली माजी सरपंच रामचंद्र चव्हाण, महादेव चव्हाण, बबन परब, बाळा सावंत व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.\nयाप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी देण्यात आहे. कुडाळ मालवण मध्ये गेल्या चार वर्षांत अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. गावागावात जाऊन मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यापुढेही विकासकामांची गंगा अशीच सुरूच ठेवली जाणार आहे.\nमाजी सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी आपल्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण या विश्वासाला पात्र राहून या भागातील विकास कामे मार्गी लावू. त्याचप्रमाणे प्रवेश कर्त्यांचा शिवसेना पक्षात योग्य तो मान सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहाआघाडीत बिघाडी; राजू शेट्टी यांचे एकला चलो रे\nपुढीलमुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याशेजारील ज्ञानेश्वर बंगल्याला आग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना ज���ले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%B9_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T10:34:57Z", "digest": "sha1:RVI6EFD7CQXGLSXJGKYVKRKBDLF7JRZT", "length": 5947, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोआह वेब्स्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nनोआह वेब्स्टर, जुनियर (१६ ऑक्टोबर, १७५८, हार्टफर्ड, कनेटिकट वसाहत, ब्रिटिश अमेरिका[१][२] - २८ मे, १८४३:न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका) हे अमेरिकन लेखक, भाषासुधारक, पाठ्यपुस्तक लेखक आणि शब्दकोशकार होते. यांनी १८०६ साली प्रकाशित केलेला अ कंपेन्डियस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज हा अमेरिकेतील पहिला शब्दकोश होता. यानंतर १८२८ साली त्यांनी अॅन अमेरिकन डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज हा शब्दकोश प्रकाशित केला.[३] याची दुसरी आवृत्ती तयार होत असताना १८४३मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी या शब्दकोशाचे हक्क जॉर्ज आणि चार्ल्स मरियम यांनी विकत घेतले. कालांतराने या शब्दकोशाचे रुपांतर मरियम-वेब्स्टर डिक्शनरीमध्ये झाले.\n^ डॉब्स, क्रिस्टोफर. \"नोआह वेबस्टर अँड द ड्रीम ऑफ ए कॉमन लँग्वेज\". नोआह वेबस्टर अँड द ड्रीम ऑफ ए कॉमन लँग्वेज. कनेटिकट ह्युमॅनिटीज. २०१५-०७-२४ रोजी पा���िले.\n^ \"कनेटिकट बर्थ्स अँड क्रिसनिंग्स, १६४९-१९०६\". फॅमिलीसर्च. २०१५-०७-२४ रोजी पाहिले.\nइ.स. १७५८ मधील जन्म\nइ.स. १८४३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE,_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T11:45:11Z", "digest": "sha1:3ZJ2LT4TOI7KI543OJ4LHALJRJRZUY66", "length": 7416, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्मिंगहॅम, अलाबामा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष १९ डिसेंबर १८७१\nक्षेत्रफळ २४४.५ चौ. किमी (९४.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६४४ फूट (१९६ मी)\n- घनता ८७९.८ /चौ. किमी (२,२७९ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nबर्मिंगहॅम (इंग्लिश: Birmingham) हे अमेरिका देशाच्या अलाबामा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या बर्मिंगहॅम शहराची लोकसंख्या २.१२ लाख इतकी आहे.\nइ.स. १८७१ साली स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इंग्लंडमधील बर्मिंगहॅम ह्या शहरावरून देण्यात आले आहे. बर्मिंगहॅम हे अमेरिकेच्या दक्षिण भागातील एक महत्वाचे बँकिंग व व्यापार केंद्र आहे.\nविकिव्हॉयेज वरील बर्मिंगहॅम पर्यटन गाईड (इंग्रजी)\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१९ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-forest-recruitment-2019/10784/", "date_download": "2019-06-16T11:38:50Z", "digest": "sha1:IYEZT5X2ZKLPL7DHI56I657R3XMYYAIE", "length": 5841, "nlines": 88, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nमहाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nमहाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत.\nवनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा\nबिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ जागा आणि अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठलाही एका विषयासह उत्तीर्ण असावा. तसेच अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देय राहील.)\nशाररीक पात्रता – खुल्या/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराची उंची अनुक्रमे किमान १६३/ १५२.५ सेंमी असावी तर महिला उमेदवाराची उंची किमान १५०/ १४५ सेंमी असावी. पुरुष उमेदवाराची छाती ७९-८४ सेंमी असावी. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर मागासवर्गीय/ राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे तसेच माजी सौनिकांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे.\nऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १४ जानेवारी २०१९\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nन्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी प्रशासकीय अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nअहमदनगर येथे २३ जानेवारी २०१९ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन\nजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)\nअमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या एकूण ७९ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/man-eater-tiger-killing-avni-tigress-controversy-leading-veterinary-tells-us-about-relationship-with-leopard-315321.html", "date_download": "2019-06-16T10:58:49Z", "digest": "sha1:VIMCMNJ7BCUCNGN2B4LY4PODM7Q5HDHE", "length": 21924, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी बिबट्याबरोबर राहिलो ���हे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय!", "raw_content": "\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इं��िरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nयवतमाळच्या पांढरकवडा भागात अवनी वाघिणीला वनविभागानं मारल्याचं प्रकरण अजून निवळलेलं नाही. ती नरभक्षक झाल्यानं तिला कोर्टाच्या निर्देशाप्रमाणेच ठार केलं, असं वनविभागाचं म्हणणं आहे, तर पर्यावरणवादी मात्र अवनी वाघीण नरभक्षक असल्यापासूनच आक्षेप घेत आहेत. वन्यप्राण्यांचं माणसाबरोबरचं सहजीवन जवळून पाहिलेल्या एका पशुवैद्यकानं या मानव विरुद्ध वाघ संघर्षाचा एक नवा पैलू समोर आणलाय या लेखातून.\nडॉ. अजय देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी, जुन्नर\nजुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका, एकाच तालुक्यात पाच धरण त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. उसाच्या शेतीचा पर्याय निवडलेला शेतकरी या भागात चांगलाच सुखी संपन्न झाला. परंतु दुसऱ्या बाजूला बिबट्याचं आधिवास नष्ट होऊन आपण प्रगत झालो हे कळालेच नाही. बिबट्यासुद्धा कुठे मागे राहिला त्यानेसुद्धा स्वभावानुसार स्वतःला या उसाच्या शेतात ऍडजस्ट केले. हेच तर सांगायचंय तुम्हाला मागील 20 वर्षांपासून हा बिबट्या आपल्या सोबत उसात राहायला लागला, या बिबट्याची तिसरी पिढी सुरू असेल ऊसातील वास्तव करण्याची. बिबट्या मादी इथेच प्रजनन करू लागली व पिलं देऊ लागली, ही बिबट पिलं आपल्याला पाहत मोठी होऊ लागली. त्यांना जंगल माहीत नाही. पिल्लांना त्यांची आई दोन वर्षे पर्यंत शिकविते कुठ जायचे, कुठे पाणी प्यायाचे, कोणापासून लपून राहायचे, कुठे खाद्य मिळणार हे सगळे प्रशिक्षण आई देते. ही पिलं उसातच वाढत आहेत व हे त्यांचंच घर आहे म्हणून राहात आहेत. त्यांना जंगल माहीतच नाही. उसातील बिबट्याने\nस्वतःमध्ये पूर्ण बदल घडवून आणला.\nपहिले जंगलात हरीण, ससा खाणारा बिबट्या आता कुत्रा, मांजर, शेळी, मेंढी, डुकर आणि अगदी काहीच मिळाले नाहीतर उंदीर, घुस खायला लागला व त्याचे ते प्रमुख अन्न झाले. बिबट्याचे पिल्लं स्वभावत: ऊस आपले घर मानू लागले व खेळताना उसाच्या बाहेर येऊन मस��ती करतांना आपल्या शेतकरी बांधवाना दिसू लागले. जंगलात खूप श्रम करणारा हा बिबट्या, उसामध्ये येऊन आळशी झाला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बिबट्याने आहाराबरोबर स्वतःमध्येसुद्धा बदल केले. एरव्ही बिनधास्त जंगलात वावरणारा हा प्राणी उसामध्ये मात्र भिऊन राहायला लागला. शेतकरी कधी शेतात येतो, कधी जातो, काय करतो, हे सगळं अभ्यासून तो बाहेर पडू लागला व शिकार करून परत उसामध्ये बसू लागला; लपू लागला.\nउसातील घाबरट बिबट्या आता मानवाच्या जीवनमानानुसार वागतोय. तो घाबरट झाला नसता तर जुन्नर तालुक्यात रोज एका माणसावर हिंस्त्र बिबट्याचा हल्ला झाला असता. मादी बिबट्यासमोर तर खूपच मोठे आव्हान उभे राहिले. प्रजनन केलेल्या स्वतःच्या पिलांना संभाळणे, त्यांना ऊस तोडला जात असताना हलविणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या खाद्याची काळजी घेणे, अशा सर्व आव्हानाला सामोरे जात, ती मादी बिबट्या आज उसाच्या फडात आपली पिलं मोठी करते आहे.\nबिबट्याला मानवासोबत उसाच्या अवतीभोवती राहताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडणे, पिंजऱ्यात अडकणे, अनेकदा अंदाजच न आल्याने चुकून एखाद्या घरात शिरणे अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या सगळ्या आव्हानांना पेलत त्या बिबट्याला, त्याच्या कुटुंबाला आपल्यासमवेत जगायचं आहे.\nबदललेल्या राहणीमानानुसार बिबट्या आता मानवासमोर येऊन शिकार करण्याससुद्धा डगमगत नाही. ऊस तोडणी सुरू झाली की आपले घर बदलायचे असते; नव्हे बदलावेच लागते, हेसुद्धा त्यांना आताशा माहीत झाले आहे. मग ते दुसरीकडे, म्हणजेच दुसऱ्या उभ्या असलेल्या उसात आसरा घेऊ लागले. ऊस तुटला म्हणजे तात्पुरते स्थलांतर करायचे, हे त्यांनाही अंगवळणी पडलं आहे.\nपुस्तकी ज्ञान असणारे बरेच बिबट अभ्यासकांना डार्विनच्या सर्व थेअरी या उसातील बिबट्याने गुंडाळून ठेवण्यास भाग पाडले व नवीन अभ्यास करावा, असे सुचविले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बिबट्या हा स्वतःचा प्रदेश तयार करतो व त्याचा हा प्रदेश पाच चौरस किमीचे क्षेत्र असतो, हे पूर्णपणे चुकीचे ठरविले ते येथील उसातील बिबट्याने. आपण मोठमोठे वाडे सोडून आता जशे फ्लॅटमध्ये आलो तसेच या बिबट्यानेसुद्धा घर छोटे केले. आणि ते दुसरे तिसरे नसून उसामध्ये लपलेले घर\nउसातील मिळालेला छान, सुरक्षित आसरा, यो���्य पोषक हवामान व खाण्यासाठी सहज मिळालेले भक्ष्य यामुळे त्याच्या शरीरयष्टी व जीवनशास्त्र यामध्ये बदल निश्चित झाले आहेत, असे जाणवते. यावर निश्चित नव्याने अभ्यास व्हावा. हा बदललेला बिबट्या सुचवितो की काय असे वाटते व ते खरे आहे.\nकालानुरूप बिबट्याने केलेले स्वतःमध्ये बदल खरच महत्त्वाचे आहे. बिबट्याच्या जगण्याच्या लढाईमध्ये त्याने स्वतःमध्ये हे बद्दल घडवून आणले. जगण्याच्या संघर्षाने त्या प्राण्याला कुठे आणून ठेवले हे त्यालासुद्धा कळाले नसेल. आज तो मानवाला विचारतोय 'तुमच्यासाठी मी इतका बदललोय तुम्ही माझ्यासाठी बदलणार का\nआता ही वेळ आहे मानवाला कटु सत्य स्वीकारण्याची आपण ज्याचे क्षेत्र हिरावून घेतले व प्रगती केली त्या प्राण्याला आपल्या सोबत जगू द्यायचे की नाही हा प्रश्न घेऊन हा उसातील बदललेला बिबट्या तुमच्या समोर उभा आहे. सहजीवन मागतोय बदललेला बिबट्या \n( डॉ. अजय देशमुख हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nBLOG : 'या' कारणांमुळे शरद पवारांनी बदलली भूमिका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/running/", "date_download": "2019-06-16T11:02:53Z", "digest": "sha1:FOVKQWX2QRGCZCCORE4TXYYCNTSFSIEA", "length": 6131, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Running Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील\nरनिंग हे नेहमी बोरिंग वाटत असतं आणि म्हणून हळूहळू आपला त्यातील रस कमी होत जातो.\nदिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय आधी हे वाचून बघा\nक्रिकेटमध्ये का वापरले जातात तीन वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स जाणून घ्या यामागचं ‘रंगीत लॉजिक’\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nआपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना\nछत्रपती संभाजी राजांवर इतिहासकारांचा “अन्याय”\nआपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत\nकोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’\nभारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \n“व्हर्जिन” शब्दा, ही तुझ्या जन्माची कहाणी…\nसिगरेट न पिणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामागे ही कारणं आहेत\n“खास भारतीय” म्हणून ओळखले जाणारे हे ९ पदार्थ अस्सल परदेशी आहेत\nबंगळूर मध्ये येतोय भारतातील पहिला Disney-Land\nसेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव\nअपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३\nनोट बंदी हा “यशस्वी” निर्णय – टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\nया आहेत भारतात खळबळ माजवून देणाऱ्या ८ अचाट “कॉन्स्पिरसी थिअरी”\nचर्चमध्ये ननवर बारा वेळा बलात्कार “I am ashamed” म्हणणारे आता कुठे आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/61855?page=9", "date_download": "2019-06-16T11:41:24Z", "digest": "sha1:TTTMFRQYKF2SWFE2J6Z6AO54ZIRBGLCQ", "length": 17821, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द-शृंखला - ३ मार्च | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द-शृंखला - ३ मार्च\nशब्द-शृंखला - ३ मार्च\nआपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान त���ासून बघूया.\nआम्ही एक शब्द देऊ.\nपहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.\nदुसरा खेळाडू दुसर्या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.\nया प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.\n१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.\n२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.\n३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)\n४. सगळे शब्द मराठीच हवेत.\n५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.\n६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.\n७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.\n८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.\n९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.\nउदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.\nवाक्य - घनदाट टपरीवरील लाजवाब बटाटावड्याने नाश्त्याची चमचमीत तल्लफ फारच चविष्टपणे निभावली.\nवाक्य - पॄथ्वीवरील लबाड डोमकावळे लोकांच्या चापलुशीने नाहक कष्टप्रद दिवस सोसायला लागले .\nवाक्य - तथाकथीत ताम्रयुगात तांब्याच्या चमच्याने नवनीत तव्यावर रांधलेल्या लसणाच्या चटनीबरोबर रात्री रिचवत.\nक्रोधागरात तळमळत तुषारने निखिलला लाखोकरोडो डॉलर रमणिकला लगोलग गारंभीत तोलण्यास सांगितले.\nवाक्य - परंपरागत तालीम मल्लांकरिता ताकासह हिरव्या वाटाण्यातील लसुणयुक्त कोप्ताकरी रसरशीत तब्येतीसाठी ठिकठाक कढवतात.\nसासूबाईंनी नारळाचा चव वाटणात तासून नवलकोलाची चटकदार रस्साभाजी जिभेला लावली.\nवाक्य - उंची चिरेबन्दी द्णकट टकमकावर रुबाबदार रत्नजडित तलवारीसह हत्तींना नमवण्यासाठी ठराविक काळ लागतो\nवाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात तेवतात.\nअजून एक वाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मोहविते\nवाक्य - पावसाळ्यात तरारून नवलतिका कोवळ्या लटकणार्या रेशमासारख्या खरच चमकत तजेलदार रुळतात.\nवाक्य - चांद्रयानात तरंगणार्या रजनीप्रकाशात तेजस्वी वाटणार्या रहस्यमय युगाचा चांगदेवाने नकाशा शाकारला.\nवाक्य - शेतकऱ्याने नानूभाऊला लामणदिवा वापरण्याचे चातुर्य येण्याकरीता तासभर रस्सीने निरनिराळ्या युक्त्या कश्याबश्या योजल्या.\nवाक्य - पिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव विकायला लावले / विकण्यास सांगितले.\nवाक्य - समुद्रकिनारी रात्री रजनीकांत तडकाफडकी कपडे डागाळण्यास सुरुवात तसेच चालवणार.\nवाक्य- सुवासिक कंदमुळे लटकणार्या रानवेलीस सुशर्माने नकळत तरुवर रुजवले.\nवाक्य- नीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लावावीत.\nमराठी भाषा दिन २०१७\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं (ताडगोळ्याची)\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लांबवण्यास\nअग १२ च शब्द हवेत. तू थोडा\nअग १२ च शब्द हवेत. तू थोडा बदल करून पूर्ण कर वाक्य.\nएकच शब्द एक्स्ट्रा होईल आणी\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लावावीत.\nहुश्श. बाकी आपण काहीही\nहुश्श. बाकी आपण काहीही अर्थहीन केलंय हे वाक्य\nशेवट छान सुचला मात्र. मला\nशेवट छान सुचला मात्र. मला काही सुचेना काय होईल ल वरून.\nहा हा. आहे ग अर्थ. आणि नसला\nहा हा. आहे ग अर्थ. आणि नसला तरी आपण असे म्हणु नये\nनसला तरी आपण असे म्हणु नये>>>\nनसला तरी आपण असे म्हणु नये>>> हे बेस्ट वाक्य, आवडलं मला.\nबरं , हा घ्या पुढचा शब्द - यज्ञ\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ लेप\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ लेप प्रातःकाळी\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ लेप प्रातःकाळी लिंपावा.\n���ीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन न्याहाळत\nअरे लिहयचय आत दूसरा शबधी आला\nअरे लिहयचय आत दूसरा शबधी आला\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2019-06-16T11:18:38Z", "digest": "sha1:HEBSU6UICTU52VAKQ6CEIZC6FIBCENHS", "length": 3101, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/Domena+KY.php?from=in", "date_download": "2019-06-16T11:44:20Z", "digest": "sha1:MAFIJIUKH625WJYZZVNLNBYDFM42EJ4R", "length": 10029, "nlines": 20, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) KY", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोच�� लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामोआसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 001345.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) KY\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) KY: केमन द्वीपसमूह\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी केमन द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 001345.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/fake-currency-seized-in-buldhana/", "date_download": "2019-06-16T11:15:29Z", "digest": "sha1:PJ45CNU6PLKNHIJYUIIGDNNHTSP7D6V7", "length": 14430, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "बुलढाणामध्ये कोट्यवधींच्या नकली नोटा जप्त | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nINDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nबुलढाणामध्ये कोट्यवधींच्या नकली नोटा जप्त\nपोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी बुलढाणा रोडवरील ग्राम मोहेंगाव येथील आश्रमशाळेमागील शेतातून काही कोटींच्या नकली नोटांनी भरलेल्या बॅगेसह एकाला अटक केली आहे. तर त्याच्यासोबत असलेले आरोपी घटनास्थळाहून पळून गेले आहेत.\nबोराखेडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोताळा तालुक्यातील ग्राम मोहेंगाव येथील आश्रमशाळेमागील शेतामध्ये करोडो रुपयाच्या नकली नोटा बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाहून काही आरोपी फरार झाले असून पोलिसांच्या वतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. आश्रम शाळेच्या पाठीमागील शेतामधून एका आरोपीसह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमधून पोलिसांनी कोट्यवधी रुपये ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या नोटांपैकी नोटांच्या प्रत्येक गड्डीला पहिली नोट खरी आहे. तर बाकीच्या सर्व नोटा नकली आहेत. ही कारवाई ही पो.हे.कॉ. तयबअली व पो.कॉ. सुनील भवटे यांनी पार पडली. नकली नोटांचे मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी असलेल्या दोन पंचांसमोर सुरू होते. जप्त केल��ली रक्कम सव्वा कोटी पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबीड जिल्ह्यातील खिसेकापूंना पकडले, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त\nपुढीलकलकोटीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-ranjitsingh-mohite-patils-entry-into-bjp/42992", "date_download": "2019-06-16T11:01:21Z", "digest": "sha1:PTGMATMGQOQRANKSDHF76JA4FODB7CLT", "length": 7313, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश | HW Marathi", "raw_content": "\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\n#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई | राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज (२० मार्च) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले रणजितसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपला साथ देणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.\nमोहिते-पाटील यांनी मंगळवारी (१९ मार्च) अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यात आपण भाजप प्रवेशाबाबत ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या मेळाव्यात तब्बल ५,००० कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांना बिनधास्तपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.\nअखेर गोव्यात भाजपचे बहुमत सिद्ध\nसातारा रोडवरील शिंदेवाडी येथे गॅरेजमधील १० बस जळून खाक\nमहाराष्ट्रासह देशभरात ‘या’ दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार\nदिल्लीत काँग्रेस आपसाठी ४ जागा सोडण्यास तयार, मात्र केजरीवालांनी भूमिका बदलली \nमोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ पाहुण्यांना आहे निमंत्रण\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्��ेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Caution", "date_download": "2019-06-16T11:39:36Z", "digest": "sha1:DAP7OIELEBDGNU7OKGC5KLPHDV2KIRH2", "length": 6592, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Caution - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nसूचना व इशारा साचे\n{{ताकिद}} – उदा. त्रुट्या अथवा गैरवापर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू शकतात, अशा प्रकारची ताकिद देणारे संदेश.\n{{एकवाक्यता}} – एकवाक्यता याचेशी संबंधित रिती, कार्यपद्धती, संपादन इत्यादींशी संबंधित सूचना देण्यासाठी.\n{{सूचना}} – लक्षणीय / अर्थपूर्ण माहितीसाठी.\n{{इशारा}} – विशेषत्वाने लक्षणीय / अर्थपूर्ण माहितीसाठी.\n{{इशाराचिन्ह}} – ओळीतच असलेल्या {{Warning}} साच्याची आवृत्ती.\nलेखातील संदेशासाठी असलेली संदेशपेटी, {{Ambox}} हेही पहा.\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Caution/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nसूचना व इशारा साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१७ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-upsc-cds-exam-2019/9956/", "date_download": "2019-06-16T10:44:06Z", "digest": "sha1:YFARFSOQZHRYG3JMEX53VJUL4PWQUDDM", "length": 4950, "nlines": 81, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर - NMK.CO.IN", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्य���त येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१९ (CDS-I) मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसंयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I)- २०१९\nभारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल अॅकॅडमी मध्ये ४५ जागा, हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ ते १ जुलै २००१ किंवा २ जानेवारी १९९६ ते १ जुलै २००० किंवा २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००१ दरम्यान झालेला असावा.\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवगातील उमेदवारांना फिस मध्ये पूर्णपणे सवलत.\nपरीक्षा – ३ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी परीक्षा घेणयात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात हंगामी पदाच्या १२८ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=264", "date_download": "2019-06-16T11:42:53Z", "digest": "sha1:7DKAQZTYIDNW3MYPPFGT2SOEQXDS7ACX", "length": 13396, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे न देण्याचे आदेश\n- विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरवणार काय\nप्रतिनिधी / मुंबई : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात भोजन पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढला असून यामुळे मागास विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .\nराज्यात मागास विद्यार्थ्यांसाठी ४३५ वसतिगृहे असून, त्यात जवळपास ४५ हजार विद्यार्थी राहतात. शासकीय वसतिगृहांसाठी नवीन भोजन कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वीच्या पुरवठादारांना भोजन पुरविण्याचे कंत्राट हे एप्रिल २०१८ पर्यंतच देण्यात आलेले होते. त्यानंतरही त्यांनी भोजन पुरविले.\nमात्र, आता त्यांनी एप्रिल २०१८ नंतर पुरविलेल्या भोजनाची देयके देऊ नयेत, असा आदेश समाज कल्याण आयुक्तालयाचे सहआयुक्त माधव वैद्य यांनी काढला आहे. पुरवठादार हे भोजनाचा पुरवठा एप्रिलनंतरही करीत असल्याची बाब तीन-चार महिन्यांनंतर आयुक्तालयाच्या लक्षात कशी आली जर कंत्राटाची मुदत संपली होती, तर भोजन पुरवठा का आणि कोणी करू दिला जर कंत्राटाची मुदत संपली होती, तर भोजन पुरवठा का आणि कोणी करू दिला पुरवठा मे, २०१८ मध्येच बंद का केला नाही, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nखूनाच्या प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी दोन हजारांचा दंड\nभंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्रात ५ वाजतापर्यंत ६०.८५ टक्के मतदान\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : देवेंद्र फडणवीस\nकारमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक, एका विद्यार्थिनीला घेतले ताब्यात\nचित्रपट 'कागर' विषय तोच मांडणी वेगळी\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\nसिनेमातील दृष्य पाहून अनुकरण करण्याच्या नादात घेतला गळफास ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू\nमाहिती अधिकारात मागविलेल्या माहितीऐवजी अर्जदाराला मिळाले वापरलेले कंडोम\nगडचिरोली पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत केली जागृती\nपुलवामा हल्ला , राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती महत्वाचे पुरावे\nऑनलाइन औषध विक्रीवर पूर्णपणे बंदी : मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश\nमुक्तीपथ च्या चामोर्शी तालुका संघटकास विनयभंगप्रकरणी अटक, अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल\nबारावीच्या फेरपरीक्षेसाठी ३ जूनपासून करता येणार अर्ज\nजिल्हा प्रशासनाने रोहयोतून पाटदुरुस्तीची कामे करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी\nसि .एम. चषकात सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्यातून जिल्ह्याचा नाव मोठं करा : आमदार डॉ. देवराव होळी\n१९ जानेवारीला गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ , १४ हजार ४०७ विद्यार्थ्यांना करणार पदवी प्रदान\nदिव्यांग चित्रपटाने वाढविले दिव्यांगांचे मनोबल\nनिवडणूक हरल्यानंतरही नव्या मंत्रिमंडळात हंसराज अहीर असणार\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\nभरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू\nमहावितरणचा ‘मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा’ कर्मचारी व ग्राहकांच्या हितासाठी\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nसोनसाखळी चोरांकडुन ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत : शिर्डी पोलीसांची कारवाई\nआरमोरी - शिवणी मार्गावर ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू, एक गंभीर जखमी\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या निष्काळजीपणामुळे चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा राहणार ४ दिवस विस्कळीत\n३१ डिसेंबरच्या आत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड केले नाही तर होणार बाद\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nधर्माच्या नावावर मतं मागणे भोवले, बसपा प्रमुख मायावती , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना प्रचार बंदी\nकाश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद\nगोठणगाव - चांदागड मार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात , युवक ठार\nगडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसची जंबो कार्यकारीणी जाहिर\n'रेडू' नंतर आता 'रापण'\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nसारखेडा आणि सेवारी ग्रामपंचायतवर आविसची एक हाती सत्ता\nधान व कापसाच्या नुकसानी बाबत गडचिरोलीत होणार विदर्भाची दुष्काळी परिषद\nजीवाश्म पार्कमुळे सिरोंचाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार, वडधम येथील जीवाश्म जगात सर्वात अतिप्राचीन\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत\nफेसबुकचा झटका, काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस आणि अकाउंट केले डिलिट\nमासळ बु., तुकूम परिसरात वाघाचे बस्तान, नागरीक दहशतीत\nअसा आहे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र\nकाटेपल्ली येथे दोन दुचाकींची धडक , दोघे गंभीर जखमी\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nट्रॅक्टरची रस्ता दुभाजकाला धडक, चालकाचा मृत्यू\nदेशात आणि राज्यातही भाजपा आघाडीवर\nचिमूरात अवैध वाहतूक करणाऱ्या साई ट्रॅव्हल्स च्या मालकाची एस टी आगार प्रमुखास चिरडून ठार मारण्याची धमकी\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत\nभामरागड तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन\nएक पाऊल मुलांच्या शिक्षणासाठी ... शाळा विरहीत गावांना रात्री पालक भेटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/prime-minister-modi/", "date_download": "2019-06-16T11:18:15Z", "digest": "sha1:E5WXHEWNHAQU7JMKREF3TYUHK6U47UXZ", "length": 13402, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वातानुकूलित दालनांमध्ये बसणाऱ्यांना 6 हजार रूपयांचे मोल समजणार नाही : पंतप्रधान मोदी | Dainik Prabhat", "raw_content": "\nवातानुकूलित दालनांमध्ये बसणाऱ्यांना 6 हजार रूपयांचे मोल समजणार नाही : पंतप्रधान मोदी\nविरोधकांवर पलटवार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कॉंग्रेसवर निशाणा\nजम्मू : केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रूपयांची मदत देण्याचे जाहीर केले. त्या पाऊलाची खिल्ली उडवत असलेल्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. दिल्लीत वातानुकूलित दालनांमध्ये बसणाऱ्यांना गरीब शेतकऱ्यांसाठी त्या रकमेचे असलेले मोल समजणार नाही, असे मोदींनी म्हटले.\nजम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असणाऱ्या मोदींनी रविवारी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना त्यांनी विरोधकांवर आणि प्रामुख्याने कॉंग्रेसवर टीकेची बरसात केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकॉंग्रेसने नुकत्याच सत्तेवर आलेल्या राज्यांत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, मते मिळवण्यासाठी कॉंग्रेसकडून निवडणुकांच्या आधी कर्जमाफीची क्लृप्ती केली जाते. मात्र, त्या लाभापासून 70 ते 80 टक्के गरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते. त्यांचे काय त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच आम्ही त्यांच्या हितासाठी पाऊले उचलत आहोत. विरोधकांनी आमच्या जनधन योजनेची टवाळी केली. त्या बॅंक खात्यांच्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांपर्यंत थेट पैसे पोहचतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.\nकॉंग्रेसने 2008-09 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले. ते आश्वासन 6 लाख कोटी रूपयांचे होते. प्रत्यक्षात केवळ 52 हजार कोटी रूपया���ची कर्जमाफी देण्यात आली. तो लाभ मिळणारे 30 ते 35 लाख जण लाभार्थी म्हणून पात्र नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले, अशी टिप्पणीही त्यांनी केली.\nविस्थापित व्हावे लागलेल्या काश्मीर पंडितांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मोदींनी दिली. वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचे त्यांनी यावेळी समर्थन केले. धर्माच्या आधारे छळ सोसाव्या लागणाऱ्यांच्या पाठिशी देश असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश सोडून भारतात आलेल्या बिगर मुस्लिमांना नागरिकत्व देण्याची तरतूद संबंधित विधेयकात आहे.\nराम मंदिर बांधण्यापासून कोणीही रोखू शकत नाही: उद्धव ठाकरे\nपश्चिम बंगाल सरकारकडून केंद्राने मागवले स्वतंत्र अहवाल\nश्रीनगरचे उपमहापौर शेख इम्रानवर गुन्हा दाखल\nनिती आयोगाच्या बैठकीला तीन मुख्यमंत्री अनुपस्थित\nकर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेसमधील खदखद वाढली\nबदनामीकारक पोस्ट बद्दल जिग्नेश मेवानींच्या विरोधात गुन्हा\nबंगालमधील डॉक्टरांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच\nकर्नाटकाला दुष्काळासाठी हवीय 2064 कोटींची मदत\nदिल्लतील मोफत मेट्रो प्रवास योजनेला मेट्रोमॅन श्रीधरन यांचा विरोध\nराम मंदिर बांधण्यापासून कोणीही रोखू शकत नाही: उद्धव ठाकरे\n#ICCWorldCup2019 : अर्धशतकी खेळीनंतर के.एल. राहुल बाद\nअमेरिकेच्या आयातीवरील करात भारत वाढ करणार\n#ICCWorldCup2019 : रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\n‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज\nजागतिक मंदीचा भारतावरही परिणाम -पियुष गोयल\n#ICCWorldCup2019 : आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक तर पाकच्या संघात दोन बदल\n#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nलग्नापूर्वीच ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा होणार बाबा\nअभिनेत्री अनुपमासोबत जसप्रीतचे अफेअर\nराष्ट्रवादीच्या सत्ताचक्राला उतरती कळा\nउदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\n‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमराहचा जीव\n#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान राधाकृष्ण विखे-पाटलांना\nव्हिडीओ – पुतळा दहनप्रकरणी साताऱ्यात पोलीस अलर्ट\nमेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीला मान्यता द्यावी\nरामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणतात…\n‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं\nराष्ट्रवादीच्या सत्ताचक्राला उतरती कळा\nरामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या\n#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान राधाकृष्ण विखे-पाटलांना\n‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज\nखा. रणजितसिंह निंबाळकरांकडूनही टीकास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=26%3A2009-07-09-02-01-20&id=260112%3A2012-11-06-21-32-10&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=3", "date_download": "2019-06-16T11:31:08Z", "digest": "sha1:2OKLEM4XCZHV65GRS74LRL5UOI3RMT3F", "length": 1718, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बाळासाहेबांची प्रकृती स्थिर", "raw_content": "\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया रविवारी करण्यात आल्यानंतर मंगळवारी ते मातोश्री निवासस्थानी परतले. त्यांचीही प्रकृती उत्तम आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nरविवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर ‘मातोश्री’वर गेल्या होत्या. त्यापूर्वी छगन भुजबळ तसेच अनेक पक्षांच्या नेत्यांनीही बाळासाहेब यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/talegaon-dabhade-dahihandi-celebration-by-maval-prabodhini-67996/", "date_download": "2019-06-16T10:46:13Z", "digest": "sha1:Y4YDYNUNQZ65B55FJTBI2OFYEOHZGUXX", "length": 10821, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीच्या वतीने उत्साहात दहीहंडी साजरी - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीच्या वतीने उत्साहात दहीहंडी साजरी\nTalegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीच्या वतीने उत्साहात दहीहंडी साजरी\nएमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी संपन्न झालेल्या दहीहंडी उत्सवात कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याचा सार्वजनिक दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. आमदार दिगंबर भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित समारंभ ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राष्ट���रपती पुरस्कार प्राप्त बाळासाहेब जांभुळकर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.\nपरांजपे विद्यालयाच्या प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात रवींद्र भेगडे यांच्या वतीने सामाजिक कार्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी नागरिकांना मिळाली. या प्रसंगी विविध भागातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. मावळ तालुक्यासह इतर शहरी भागातील सहभागी 11 संघानी सलामी दिली. या प्रसंगी घाटकोपर येथील मोरया गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पाठकविला कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू नितीन म्हाळस्कर, आंतराष्ट्रीय कुंग -फु खेळाडू संदीप कुंजीर तसेच दुर्ग संवर्धन संस्था आणि शिवदुर्ग संस्थेला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बहुसंख्य नागरिकांनी उत्साहाची मनमुराद मजा लुटली.\nया प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, माउली दाभाडे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब जांभुळकर, गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, रवींद्र दाभाडे, अविनाश बवरे, चंद्रकांत शेटे, शामराव दाभाडे , उद्धवराव शेलार, गणेश भोंडवे, ज्ञानेश्वर दळवी, साहेबराव काशीद, साहेबराव कारके, शोभाताई कदम, शांताराम कदम, निकिता घोटकुले, चित्राताई जगनाडे, मयूरशेठ ढोरे, गणेशशेठ खांडगे, अर्चनाताई म्हाळस्कर, राजू खांडभोर, अतिश परदेशी, किरण भिलारे, विलास काळोखे, अशोक काळोखे, संदीप शेळके , क्रांतीताई सोमवंशी, पांडुरंग ठाकर, संतोष शेळके, राजेश मुऱ्हे, सुनील शेळके, नीता काळोखे, संध्या भेगडे, शोभा भेगडे, रजनीताई ठाकूर, कल्पना भोपळे ,लिला शेवकर, पंढरीनाथ ढोरे, अरुण भेगडे, अरुण .ज. भेगडे, संतोष शिंदे, अजय भेगडे, गणेशअप्पा भेगडे, शंकरराव आडकर, शिवाजी आसवले, कांताराम ठाकर, बाळासाहेब घोटकुले, नामदेवराव भसे, दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, आशिष ढोरे, नवनाथ मुर्हे, विष्णू मुऱ्हे, किरण म्हाळस्कर, दिलीप म्हाळस्कर, किरण भिल्लारे, दत्ताअण्णा पडवळ, सुदाम कदम, सुभाष धामणकर, जालिंदर धामणकर, बळीराम भोईरकर, दत्ता पडवळ, भारत जोरी, दत्ता मोधले, दत्ता खेंगले, विठ्ठल दादा घारे, तुषार जगताप, उमेश बोडके, विक्रम बोडके, जालिंदर गाडे, शशिकांत ठाकर, मदन शेडगे, शांताराम सातकर, सचिन येवले, आनंदा येवले, गणेश गाडे, विज�� जाधव, नितीन दगडे, गुलाब गाभाले आदी मान्यवर उपस्थित होते.\nया कार्यक्रमाचे नियोजन अमोल शेटे, रघुवीर शेलार, विनीत भेगडे, अवधूत पोंक्षे, सदानंद पिलाने, भगवान भसे, प्रशांत दाभाडे, विनायक भेगडे, संदेश शेलार, सुरज सातकर, निलेश पारगे, अतुल सातकर, रवी शेटे, नितीन येवले, राहुल पारगे, तेजस दाभाडे आदींनी केले.\nTalegaon Dabhade : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कैलास गायकवाड यांची निवड\nTalegaon Dabhade : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी गणेश काकडे यांची फेरनिवड\nTalegaon : जागरूक वाचक कट्टा समूहाच्या वतीने वडाच्या झाडांचे वृक्षारोपण\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\nVadgaon Maval : प्रगतीशील शेतकरी बंडोपंत भोसले यांचे निधन\nMumbai : आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ\nPimpri : पोलिस आणि नागरिक मित्र मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन\nMaval: मंत्रीपद म्हणजे मावळच्या जनेतेने दिलेला कौल अन् कामाची पावती – बाळा…\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/all/page-6/", "date_download": "2019-06-16T11:27:03Z", "digest": "sha1:R6UJPBAENSZJGAZPXPRFQPCPQVXKYXKP", "length": 12373, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लष्कर- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथवि���ीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nVIDEO : भारतीय जवानांनी केला 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा\nश्रीनगर, 22 मार्च : जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात पुन्हा एकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर आता भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा केल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरमधील तणावाच्या घटनांना गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आगळीक केल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.\nजवानांनी 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरसहीत 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवान शहीद\n...अन्यथा परिणाम गंभीर होतील; अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा\nलष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक\n'2025 नंतर भारताचा एक भाग असेल पाकिस्तान'\nएअर स्ट्राईकने पाकिस्तानसह भारतातील काही नेते दु:खी- राजनाथ सिंह\nभारतीय लष्कराचा तिसरा Surgical Strike, उद्धवस्त केले दहशतवाद्यांचे तळ\nPULWMA : अतिरेक्यांनी सैनिकाला घराजवळच घातल्या गोळ्या; पुलवामामधील धक्कादायक प्रकार\nVIDEO : लष्कर,पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अंबानी स्क्वेअरमध्ये शानदार कार्यक्रम\nहाफिज सईदला ‘ईडी’चा दणका, 1 कोटीची मालमत्ता जप्त\nपाकिस्तानचा रडीचा डाव; 'FATAच्या सहअध्यक्ष पदावरून भारताला हटवा'\nबडगाममध्ये भारतीय लष्कराच्या एका जवानाचं दहशतवाद्यांकडून अपहरण\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-nabard-asst-manager-exam-admit-card/12476/", "date_download": "2019-06-16T10:37:18Z", "digest": "sha1:A7O7ECKTMMRWJAPIMFG5GVWYMGKPVWBY", "length": 3464, "nlines": 80, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक व्यवस्थापक प्रवेशपत्र उपलब्ध - NMK.CO.IN", "raw_content": "\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक व्यवस्थापक प्रवेशपत्र उपलब्ध\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक व्यवस्थापक प्रवेशपत्र उपलब्ध\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक (वर्ग-१) पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंक���रून पाहता/ डाऊनलोड करता येतील.\nमुंबई येथील उच्च न्यायालयात लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा\nबीड जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण २४२ जागा\nइय्यता दहावी (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल उपलब्ध\nलोकसेवा आयोग गट-ब (पूर्व) परीक्षा अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क सेवा (पूर्व) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nवनविभागातील वनरक्षक महाभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-raje-academy-sangli-220319/11823/", "date_download": "2019-06-16T10:31:38Z", "digest": "sha1:ZUSUKRI35YZHGDR7BTUKZQVONZU7JYIF", "length": 4441, "nlines": 83, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - बारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ आर्मी भरती निवासी शिबीर - NMK.CO.IN", "raw_content": "\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ आर्मी भरती निवासी शिबीर\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ आर्मी भरती निवासी शिबीर\nसांगली येथील राजे करिअर अकॅडमीत बारावी पास विद्यार्थांसाठी अगदी माफक फीस मध्ये पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे विशेष प्रशिक्षण निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच पोलीस भरती- २०१९ ची लेखी परीक्षा व मैदानी चाचणीची १००% तयारी करण्याची परीक्षार्थींसाठी सुवर्णसंधी असणाऱ्या व सरकारी नोकरीची १००% हमी देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी “राजे करियर अकॅडमी, निवृत्ती-प्रासाद, सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे, सांगली” येथे किंवा ९४२३३१५०४४, ९८५००४५०४४, ८८५५८५७८५८, ८४८२८९०३९५ वर आजच संपर्क साधा. (जाहिरात)\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nइय्यता दहावी (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल उपलब्ध\nमहाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयात एकूण ३८४ जागा\nपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध\nपुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत MPSC इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध\nदत्ता घोरपडे यांचे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच आणि गाईड बाजारात\nसावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6559", "date_download": "2019-06-16T11:38:20Z", "digest": "sha1:62DVMDOQW3ECO2WNULNRYTQH64YLES3K", "length": 14906, "nlines": 128, "source_domain": "rajtantra.com", "title": "शालेय पोषण आहारात घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » शालेय पोषण आहारात घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित\nशालेय पोषण आहारा�� घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित\nमुख्य कार्यकारी अधिकार्यांची कारवाई\nव्यवस्थापण समितीने केली होती तक्रार\nप्रतिनिधी/मोखाडा, दि. 28 : तालुक्यातील डोल्हारा जिल्हा परिषद केंद्र शाळेत 28 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पुरवठ्यात 250 किलो तांदूळ कमी आढळून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी मुख्याध्यापक राजेश सुधाकर गवई यांना निलंबीत केले आहे. शालेय व्यवस्थापन समितीने याबाबत तक्रार केली होती.\nजळगांवमधील साई मार्केटींग एँड ट्रेडींग या ठेकेदार कंपनीमार्फत दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी डोल्हार शाळेला तांदूळ, कडधान्य, डाळ, तेल व मसाल्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र या पुरवठ्यापैकी 2 क्विंटल 50 किलो तांदूळ प्रत्यक्षात कमी आढळुन आल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघूनाथ बोढेरे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम 1964 चा नियम 3 (1) अन्वये मुख्याध्यापक राजेश सुधाकर गवई यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी\nNext: वांगणी आश्रम शाळेत फुलली परसबाग\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षे�� वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-169215.html", "date_download": "2019-06-16T11:20:18Z", "digest": "sha1:KVLFVPB4GMSQEAPV5MTECTGIQSZGFFSE", "length": 14362, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनोहर पर्रिकरांनीही घेतली सरसंघचालकांची भेट", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील या���च्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nमनोहर पर्रिकरांनीही घेतली सरसंघचालकांची भेट\n17 मे : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्र��करही यांनीही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. पर्रिकर यांनी भागवत यांच्याशी एक तास प्रदीर्घ चर्चा केली. नागपुरात गेल्या चार दिवसांत भाजपचे केंद्रीय मंत्री आणि प्रक्ष प्रमुखांच्या संघ मुख्यालयात फेर्या वाढल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nकेंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आज दुपारी नागपुरात दाखल झाले. आज त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेतली. मोहन भागवतांच्या भेटीनंतर मनोहर पर्रिकर यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचीही भेट घेतली.\nमोदींचा चीन दौरा आणि भाजप नेत्यांचा नागपुरात संघ मुख्यालयाचा दौर्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. संघाने या भेटींमध्ये आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नसल्याचे सांगितलं असलं तरी नक्कीच यामागे काही महत्त्वाचे निर्णय आगामी काळात होण्याचे संकेत मिळत आहेत.\nदरम्यान, पर्रिकर यांनीसुद्धा आपल्याला सरसंघलाचकांशी भेटण्यासासाठी कोणत्याही कारणांची गरज नसल्याचं सांगितलं. तसंच संरक्षण खात्याची नागपुरात बैठक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. चीन संदर्भातले प्रश्न एक-दोन दिवसात सुटणार नाहीत. पण प्रश्न सुटण्याची प्रक्रीया मोदींच्या दौर्यानं सुरू झालीये, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच भारताजवळ पुरेशी युद्धसामुग्री उपलब्ध आहेत, याविषयी आलेले अहवाल जुने आहेत, असंही त्यांनी म्हटलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्त���न सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3660", "date_download": "2019-06-16T11:11:45Z", "digest": "sha1:EDNKPHHNYJJ6Z7U5EEOLLYC3ASSIEFPL", "length": 12172, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\nप्रतिनिधी / पंढरपूर : तुळजापूर येथे देवीच्या दर्शनावरुन येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला शहराजवळच्या पंढरपूर-सोलापूर रोड तांबोळी वस्ती येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.\nशाम रमेश खबाणे ( ३५) रा. कालिकादेवी चौक, पंढरपूर असे मृतकाचे नाव आहे तर आनंद अशोक घोडके ( ३६) रा. नागपुरकर मठाजवळ ,पंढरपूर हा युवक असे जखमीचे नाव असून हे दोन युवक नवरात्री निमित्ताने तुळजापूरला देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शनावरुन येताना परतीचा प्रवासात पंढरपूर शहराजवळ आले असता त्यांची कार झाडावर आदळली. घोडकेचे दोन्ही पाय तुटल्याची माहिती प्राप्त आहे .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nआरबीआयची सर्वसामान्यांना भेट : आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द करण्याचा घेतला निर्णय\nभ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी\nदराची जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक, नक्षली साहित्य जप्त\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nगोंदिया जिल्ह्यातील बनाथर येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nकिरकोळ महागाईचा दर २.९२ टक्के, खाद्यपदार्थ महाग झाल्याचा परिणाम\nपालक सचिव विकास खारगे यांनी घेतला पाणी टंचाई , महसूल व अन्य विभागांचा आढावा\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर\nनिष्पाप चौकशीद्वारे दोषींवर कडक कारवाई साठी प्रयत्न करणार\nपोटेगाव परिसरातील जमगाव येथे नक्षल्यांनी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर पेटविले\nराधाकृष्ण विखे-पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा\nकाँग्रेसने महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी केली प्रसिद्ध : दिग्���ज नेत्यांचा समावेश\nमरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार\nहोळीच्या पार्श्वभूमीवर संशयीत आरोपींची धरपकड, ४३ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nसट्टा बाजाराने भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिला कौल\nपरीक्षेत गैरप्रकार, दोन विद्यार्थ्यांना एक वर्षाचा कारावास\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nब्रम्हपुरी च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे, काँग्रेसने केले वर्चस्व सिद्ध\n'अपील'मुळे उजेडात आला बलात्कार आणि थांबला बाल विवाह\nसलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका\n‘द बर्निंग बस’, गडचिरोली आगारात उभ्या बसने घेतला पेट\nआज बारावीचा निकाल , दुपारी १ वाजता पासून इथे पाहता येणार निकाल\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह\nमोफत लॅपटॉप ची योजना असल्याचे दाखवून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या आयआयटी पदवीधराला अटक\nआष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण\nकोंढाळा येथे दुचाकीस्वाराला वाचविताना कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात, २ जखमी\nआष्टी येथील आंबेडकर चौकात अपघात, एक जागीच ठार - चालक जखमी\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\n‘व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्सॲप लव’\nमाथाडी बोर्डाचा सचिव २ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nकिशोरवयीन मुलाने आणि मुलीने सहमतीने शरीर संबध ठेवल्यास गुन्हा मानला जाऊ नये, पॉक्सो कायद्यात सरकारने सुधारणा करावी\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nउच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार\nअभ्यास दौऱ्यातून गडचिरोलीतील गिधाड मित्रांनी जाणून घेतली गिधाड संवर्धनाविषयी माहिती\nराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूंची प्रवासादरम्यान गैरसोय , टॉयलेटजवळ बसून केला २५ तासांचा प्रवास\nसिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार : एसीबीचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र\nकुरखेडा येथील अंगणवाड्यांच्या इमारतींची दुरवस्था\nगडचिरोली जिल्ह��यात नक्षलवाद मिटविण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी पोलिस विभागाचे पाऊल\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nविरोधी पक्षांची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल ६ दिवस लांबणार\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nपुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nवाकडी येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nगोवर रुबेला : २ लाख ६५ हजार मुलांचे लसीकरण करणार - जिल्हाधिकारी शांतनू गोयल\nलोकसभा निवडणूक : विदर्भ निर्माण महामंच लढविणार विदर्भातील १० जागा\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nआज शहीद जवानांना पोलीस मुख्यालयात मानवंदना , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nस्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणार 'बर्ड बॅण्ड'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?tag=bses", "date_download": "2019-06-16T10:31:28Z", "digest": "sha1:YKHG5XTIQE4LWIWCAA7FKLAKHDE6CATC", "length": 6589, "nlines": 65, "source_domain": "rajtantra.com", "title": "BSES | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\n1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला\nComments Off on 1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला\nकेंद्र सरकारच्या 1991 सालच्या डहाणू तालुक्यावर निर्बंध लादणाऱ्या अधिसूचनेबाबत दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2019-06-16T10:39:53Z", "digest": "sha1:ZNTWT5D7OYTPWS2LS54NCDDLJ263FBDF", "length": 5546, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२७० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे - १२९० चे\nवर्षे: १२६७ - १२६८ - १२६९ - १२७० - १२७१ - १२७२ - १२७३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ३ - बेला चौथा, हंगेरीचा राजा.\nइ.स.च्या १२७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१४ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युश���/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T11:24:36Z", "digest": "sha1:2N43FXLALIHFGTP3UGRLHYEIQFBJ2ED2", "length": 19260, "nlines": 317, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय राज्यकर्त्यांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\n१ पुराणातील सूर्य वंश (इ.स.पूर्व १७०००-१५००)\n२ चंद्रवंशीय कुरु वंशज\n३ मगध राज्यकर्ते (पुराणातील)\n३.१ पुराणातील प्रद्योत वंश\n३.२ पुराणातील हर्यक वंश\n३.३ नंद घराणे ४२४ - ३२१ इसपूर्व\n३.४ मौर्य वंश (इसपूर्व ३२२-१८४)\n३.५ शुंग वंश (इस पूर्व १८४-७३)\n३.६ कण्व वंश (इसापूर्व ७३- २६)\n३.७ पश्चिमी क्षत्रप अथवा शक राज्यकर्ते\n३.८ गुप्त वंश (इ.स. २४० ते ५५०)\n४ ग्रीक राजवट युथेडेमस वंश (इसापूर्व २२१- ८५)\nपुराणातील सूर्य वंश (इ.स.पूर्व १७०००-१५००)[संपादन]\n( सर्व नोंदी पुराणातील)\nविवस्वान - सूर्याचा पुत्र सूर्यवंशाचा संस्थापक\nयुवानश्वा -पुराणकालीन अतिशय प्रभावी राज्यकर्ता. याची स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा होती.\nसुशांदी - याला दोन मुले होती ध्रुवसंधी व प्रसेनजित\nभगीरथ - पुराणातील प्रसिद्ध राजा. याने अपारकष्टातून स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली.\nरघु - सूर्यवंशातील महान राजा, याच्या शौर्य व चांगुलपणामुळे सूर्यवंश यापुढे रघुवंश म्हणून ओळखला जाउ लागला.\nप्रवरिद्ध - अगस्ती ऋषींकडून शापित\nभरत, दुष्यंत पुत्र, भारताचे नाव याच्यावरुन पडले आहे.\nविचित्रवीर्य निपुत्रिक - अंबिका व अंबालिका या पत्नी\nपांडू - अंबालिका-व्यास यांचा पुत्र\nधृतराष्ट्र - अंबिका-व्यास यांचा पुत्र\nयुधिष्ठिर पांडुपुत्र कुरुक्षेत्र युद्धानंतर राज्यकर्ता\nपरीक्षित, युधिष्ठिर बंधू अर्जुनाचा नातू\nरथापाल - बुद्ध राजा - याच्या काळात कुरु राज्य महाजनपद बनले\nजरासंध - महाभारत कालिन, याचा द्वंदयुद्धात भीमाने वध केला\nसहदेव (मगध) - जरासंधाचा मुलगा जरासंधाच्या वधानंतर कृष्णाने मगधचा राज्यकर्ता केले\nबिंबिसार (इसापूर्व ५४४ ते ४९१) मगध साम्राज्याचा संस्थापक\nअजातशत्रू ( इसापूर्व ४९१ ते ४६१)\nशिषुंग ( ४१२ ते ३४४ इसापूर्व) मगध राज्याची स्थापना\nमहानंदीन इसपूर्व ४२४ पर्यंत यापुढे मगध साम्राज्य महापद्द्म नंदाने ( महान्नंदीन चे अनारैसपुत्र) काबीज केले.\nनंद घराणे ४२४ - ३२१ इसपूर्व[संपादन]\nमहापद्म नंद ( महान्नंदीन चे अनारैसपुत्र) इस पूर्व ४२४ नंतर\nधनानंद इ.स. पूर्व ३२१ पर्यंत. चंद्रगुप्त मौर्याकडून पराभव\nमौर्य वंश (इसपूर्व ३२२-१८४)[संपादन]\nचंद्रगुप्त मौर्य (Sandrakottos) इस पूर्व (३२२-२९८)मौर्य वंशाचा संस्थापक याने मगधच्या नंद घराण्याचा पराभव केला तसेच अलेक्झांडरच्या सेनापती सेल्युकस निकेटर पराभव केला\nबिन्दुसार (इस पूर्व २९८ ते २७२)\nसम्राट अशोक इस पूर्व २७२-२३५ प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वात महान सम्राट, बौद्द धर्माचा प्रसारक\nदशरथ मौर्य इस पूर्व २३२ - २२४\nसतधनवान (१९५-१८७), याच्या काळात मौर्य साम्राज्य एकदम क्षीण झाले\nबृहद्रथ (१८७-१८४), पुष्यमित्र शुंगकडून याचा वध झाला\nशुंग वंश (इस पूर्व १८४-७३)[संपादन]\nअग्निमित्र (इस पूर्व १४९-१४१), पुष्यमित्रचा पुत्र\nभागभद्र, mentioned by the पुराणे\nदेवभूति (83-73 BC), शेवटचा शुंग राजा\nकण्व वंश (इसापूर्व ७३- २६)[संपादन]\nवासुदेवाचा वंशज इ.स. पूर्व २६ पर्यंत\nपश्चिमी क्षत्रप अथवा शक राज्यकर्ते[संपादन]\nरुद्रदमन पहिला (c 130-150)\nरुद्रसिंह पहिला (175-188 d 197)\nरुद्रसिंह पहिला (पुनर्स्थापित) (191-197)\nदुसरा रुद्रसिंह (304-348) with\nगुप्त वंश (इ.स. २४० ते ५५०)[संपादन]\nश्रीगुप्त (इ.स. २४० ते २९०)\nघटत्कोच (२९० ते ३०५)\nपहिला चंद्रगुप्त (३०५ ते ३३५), गुप्त साम्राज्याचा संस्थापक, याचा कार्यकाल भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाल समजला जातो\nसमुद्रगुप्त (३३५ ते ३७०) भारताच्या इतिहासातील एक महान सेनानी\nरामगुप्त (३७० ते ३७५)\nदुसरा चंद्रगुप्त (चंद्रगुप्त विक्रमादित्य) (३१५ ते ४१५), समुद्रगुप्तचा मुलगा, भारतीय इतिहासातील महान सम्राट\nपहिला कुमारगुप्त (४१५ ते ४५५)\nस्कंदगुप्त (४५५ ते ४६७)\nदुसरा कुमारगुप्त(४६७ ते ४७७)\nबुद्धगुप्त (४७७ ते ४९६)\nतिसरा चंद्रगुप्त(४९६ ते ५००)\nविनयगुप्त (५०० ते ५१५)\nतिसरा कुमारगुप्त (५३० ते ५४०)\nविष्णुगुप्त (इ.स. ५४० ते ५५०)\nग्रीक राजवट युथेडेमस वंश (इसापूर्व २२१- ८५)[संपादन]\nअलेक्झांडरच्या आक्रमणानंतर ग्रीक राज्यकर्त्यांनी भारताच्या उत्तर-वायव्या भागावर अधून मधून राज्य केले.\nयुथेडेमस पहिला (इसपूर्व २२१ ते २०६) बॅक्ट्रीया (अफगणिस्तानचा राज्यकर्ता)\nडेमेट्रीयस पहिला (इसपूर्व २०० ते १७०),युथेडेमसचा मुलगा, याने पश्चिम पंजाब काबीज केला.\nअपोलोडोट्स पहि��ा (इसपूर्व १८० ते १६०) डेमेट्रीयस चा वारसदार\nऍगाथोक्लस (१९० ते १८० इसपूर्व)\nपॅन्टालिओ (इसपूर्व १९० ते १८५)\nअपोलोडोटस पहिला (१८० ते १६० इसपूर्व)\nडेमेट्रीयस दुसरा (155-150 BC)\nमिनँन्डर पहिला (इसापूर्व १५० ते १३५)- मिलींद - भारतीय इतिहासातील महान सेनानी व ग्रीक-भारतीय राजवटीतील महान राज्यकर्ता\nऍगाथोक्लिआ (इसपूर्व १३५ ते १२५), हि बहुधा मिलींदची विधवा पत्नी असावी\nस्ट्राटो (१२५ ते ११० इसपूर्व), मिनँन्डर व ऍगाथोक्लिआचा पुत्र\nहेलिओक्लस दुसरा (110-100 BC)\nपॉलिक्सेनिओस (इसपूर्व १००) गांधारमधून याने राज्य केले असावे\nडेमिट्रीयस तिसरा अनिकेत (इसापूर्व १००)\nपेउकोलाउस (c. 90 BC)\nHostkingdom.net - महान भारत[मृत दुवा]\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०१९ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9359", "date_download": "2019-06-16T10:52:09Z", "digest": "sha1:TAMQTK5OF6LZTW64LW5ZSC6B6INDMETA", "length": 13466, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लढणार\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेच्या दोन जागांवर उभे राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.\nराहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. केरळ काँग्रेसने राहुल यांना तसा प्रस्तावही दिला होता. मात्र, त्यावर राहुल यांनी काहीच भाष्य केलं नव्हतं. परंतु, आज काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी राहुल गांधी अमेठीसह केरळमधूनही लढणार असल्याचं जाहीर केलं. तर अमेठीशी गांधी कुटुंबाचं कौटुंबिक नातं आहे. अमेठीला राहुल त्यांची कर्मभूमी मानतात. त्यामुळे अमेठीपासून ते दूर होणं अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी अमेठीसह केरळमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं.\nराहुल यांनी आपल्याच राज्यातून निवडणूक लढवावी, अशी दक्षिण भारतातील तिन्ही प्रदेशातून मागणी करण्यात आली होती. मात्र आम्ही त्यातून केरळच्या वायनाडची निवड केली. कारण हा लोकसभा मतदारसंघ तिन्ही प्रांताना जोडलेला आहे, असंही सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\nगडचिरोली नगर पालिकेने दोन घरे, एका दुकानास ठोकले सिल\nमुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम दिनांक ८ सप्टेंबर\nवनोजा येथील २० वर्षीय तरुणाची हत्या, गोरज फाट्यावर आढळला मृतदेह\nश्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन\nदुचाकीच्या धडकेत चितळ ठार, तिघेजण गंभीर जखमी\nराज्यात सी-व्हिजिल ॲपवर १ हजार ८६२ तक्रारी दाखल\nदहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\n२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश\nनिवडणूकीच्या काळातही भामरागड तालुक्यातील नागरीक वाहत आहेत खांद्यावरून रूग्णांचे ओझे\nराजाराम (खा) नजीकच्या नाल्याच्या पुरात शेकडो शेळ्या, मेंढ्या गेल्या वाहून : शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी\nरायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nगडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १८. १ टक्के मतदान\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nआय एस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून केली नऊ तरुणांची धरपकड\nआर्णी येथे भरदिवसा भाजपा कार्यकर्त्याची निर्घृण हत्या\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार कायम , ३० लाख उत्तरपत्रिका पडून\nअरुंद विहिरीतील गाळ उपसताना प्राणवायू अभावी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू\nनक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन , पोलीस दल सतर्क\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \nतिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला\nस्पर्धा परिक्षेतील यशप्राप्तीसाठी अभ्यासासह वेळेचे नियोजन हवे : डॉ. विजय राठोड\nनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव\nअल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्याना जनजागृतीव्दारे मिळवून द्या : ज.मो. अभ्यंकर\nउसरपार चक जवळील नहरात पडलेल्या निलगायीचे वनविभागाने वाचविले प्राण\nअखेर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती, १४ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता\nबुलडाणा जिल्ह्यात ट्रक - स्कार्पिओ चा अपघात , एकाच कुटुंबातील ५ ठार\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक : तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nगोवर रुबेला : २ लाख ६५ हजार मुलांचे लसीकरण करणार - जिल्हाधिकारी शांतनू गोयल\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nतृतीयपंथी चमचम प्रकाश गजभियेचा मृत्यू, मुख्य आरोपी उत्तमबाबा सेनापती याला अटक\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना १५ लाख रुपये मदत देणार\nयूपीएससीमध्ये आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता\nकाश्मीरमध्ये सीआरपीएफ च्या ताफ्याला कारची धडक : 'पुलवामा'ची पुनरावृत्ती टळली\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nगोंदिया जिल्हा आरटीई प्रवेशात राज्यात अव्वल : राज्यातील ६६ टक्के प्रवेश निश्चित\nगडचिरोली जिल्हयात ७ जानेवारी पर्यंत ३७ (१)(३) कलम लागू\nवर्धा शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली : रोकड लंपास\nचंद्राचा आकार ५० मीटरने घटला : नासा\nपेट्रोल २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त\n२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण\nशिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आढळला युवकाचा मृतदेह : राजुरा येथील घटना\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nदेसाईगंज येथे विद्युत तारांच्या स���पर्शाने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक\nगोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी जवळ टाटा सुमोच्या अपघातात विद्यार्थिनी ठार, ८ जखमी\nजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/google-birth-story/", "date_download": "2019-06-16T10:44:41Z", "digest": "sha1:UHBR76OKOOAAGUP5O5XJAVRJMV42IDX2", "length": 6176, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Google Birth Story Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा\nआज ह्या गुणधर्मामुळेच गुगल आपल्या जीवनात एका अढळ पदावर पोहोचले आहे.\nपात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.\nसचिन तेंडूलकरच्या नावाने लॉन्च झालेल्या फोनची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ट्ये\nगोव्याचा भारतात झालेल्या समावेशाची – “गोवा मुक्ती संग्रामाची” रोमहर्षक कहाणी\nटीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nह्यांच्या सौंदर्यावर भाळू नका, कारण ही सरोवर क्षणार्धात एखाद्याचा जीव घेऊ शकतात\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nवेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस\nपुणे अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात असा रहस्यमयरित्या मारला गेला होता\n एक अशी इमारत ज्यात संपूर्ण शहर वसतं \nदिल्लीच्या प्रसिद्ध चांदणी चौकाचं डिझाइन या मुघल राणीने केलं होतं\nचीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nNaked- नक्की पहायला हवा असा लघुपट\nजाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे\n….आणि चीनने अख्खं मंदिर उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं\nट्रम्प, पुतीन… ह्या सर्वांची विमानं कशी आहेत त्यांसमोर मोदींचं विमान कसंय त्यांसमोर मोदींचं विमान कसंय\nसचिन तेंडुलकरच्या नावे असलेला हा विक्रम कुणीच मोडू शकणार नाही\nवॉलपेपर आणि वास्तुशास्त्र मिळुन सुधारा आपल्या घराचं स्वास्थ्य\nढग असताना रडारला विमान शोधता येत नाही का समजून घ्या वैज्ञानिक उत्तर\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nपाकिस्तानी राजकारण्यांच्या सौंदर्याच्या चर्चा करणारे, हे देशी सौंदर्य बघून चाट पडतील\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/ganpati/all/page-7/", "date_download": "2019-06-16T10:43:03Z", "digest": "sha1:WCSE2FHXLIX6XRRRKWHQ7Z34CRSSD7HZ", "length": 10467, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ganpati- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nगौराईच्या स्वागतासाठी सजल्या बाजारपेठा\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीचं नायकत्व\nबालगणेश: प्रेक्षकांनी रेखाटलेले गणेश (भाग 3)\nमुंबईच्या महापौरांकडे आला दीड दिवसाचा गणपती\nछत्रपती संभाजीराजे यांच्याकडे गणपती विराजमान\nसुधीर मुनगंटीवारांनी रंगवला शेंदुराने गणपती\nअशोक चव्हाण यांच्या घरी गणरायाचं आगमन\nदगडूशेठ गणपतीची भव्य मिरवणूक\nपुणे : मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक\nदगडूशेठ गणपतीला सोन्याची नवी झळाळी\nगणेशगल्लीच्या गणपतीचं सुंदर दृश्य\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/fitness/", "date_download": "2019-06-16T11:19:00Z", "digest": "sha1:N4O3Z6TP7S6NIX26OBPLSZQULGXD2JB6", "length": 9325, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "fitness Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणाऱ्या मोहम्मद कैफला लक्षात ठेवायला हवं\nमोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.\nयाच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…\nयो-यो चाचणी जी बीप चाचणीचा एक भिन्न प्रकार आहे. ही चाचणी डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट जेन्स बँग्बो यांनी विकसित केली होते.\nहा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे\nकारण आपल्य��साठी तर नेता म्हणजे पांढरे कपडे आणि पांढरे केस असणारा, म्हातारपणाच्या उंबरठ्यावर असणारा माणूस.\nयाला जीवन ऐसे नाव\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nआपल्या डायटला अजून चांगले करण्यासाठी त्याला सप्लीमेंटसची गरज भासत असे, पण या समस्येला त्याने आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गाच्या आड येऊ दिले नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nमिलिंद सोमण चं कौतुक करून झालं आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा\nयाला काय म्हणावं, जैसा बेटा तैसी आई की जैसी आई तैसा बेटा\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nतरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहेआणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही “हार्टथ्रोब” आहे\nसहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….\nकेरळच्या संकटकाळात सुद्धा “बीफ” वरून शेरेबाजी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे\nमोदींच्या विरोधकांनी जागं व्हायला हवं\nइतिहासातील सर्वोत्तम १० सर्जिकल स्ट्राईक्स, ज्यांचे आजही जगभर दाखले दिले जातात\nहे आहेत भारतातील सर्वात खतरनाक रस्ते\nआकाशाचा रंग निळा का असतो\nज्वालामुखी तयार होण्याची अफलातून प्रक्रिया माणसाला थक्क करून टाकते\nमहाराष्ट्रात ‘ही’ ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे आजही देते ब्रिटीश कंपनीला भाडे\nपुरुषांच्या नाजूक समस्यांवर जालीम उपाय ठरलेल्या वियाग्राच्या अपघाती जन्माची कहाणी\nआणि….अखेर शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला\nटीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…\nजल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र\nव्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही\n१२ लाखांची नोकरी सोडून तो गाय पाळतोय, पण का\nमंदीत झाले बेरोजगार पण २० रुपयाच्या वडापावने बनवले कोट्याधीश\n – रफींच्या काही आठवणी आणि काही गाणी\nपोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा विश्वास बसत नाही\nह्या बँकेत एकही कर्मचारी काम करत नाही \nहिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/pune-who-is-the-congress-candidate-suspension-increased-2-91768/", "date_download": "2019-06-16T11:28:41Z", "digest": "sha1:77QADARLC56XJXBXC3QURETOOKWEUS4T", "length": 8150, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune: काँग्रेसचा उमेदवार कोण? सस्पेन्स वाढला; अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस - MPCNEWS", "raw_content": "\nPune: काँग्रेसचा उमेदवार कोण सस्पेन्स वाढला; अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस\nPune: काँग्रेसचा उमेदवार कोण सस्पेन्स वाढला; अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस\nनवव्या यादीतही पुण्याच्या उमेदवाराचे नाव नाही\nएमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर विरोधी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या नवव्या यादीत देखील पुण्यातील उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या नवव्या यादीत देखील पुण्यातील उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि शेकापचे प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस निर्माण झाली आहे.\nसत्ताधारी भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना घरी बसवत पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. आता बापट यांची लढत कोणाबरोबर होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे लोकसभेसाठी तीव्र इच्छूक होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करत काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या उमेदवारीला शहरातील काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला. त्यातच काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस नेतृत्तावाला ती भेट रुचली नसल्याने त्याचवेळी काकडे यांचा पत्ता कट झाला होता. मुख्यमंत्र्यांनी जादूची कांडी फिरवली अन् काकडे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले.\nकाँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शेकापचे प्रवीण गायकवाड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि विधानपरिषदेचे माजी आमदार मोहन जोशी हे इच्छूक आहेत. या इच्छुकांच्या दिल्लीवा-या सुरु ��हेत. अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस निर्माण झाली आहे. या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात तिकीटाची माळ पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\nPimpri: पीएमपीएमएल बस रस्त्याच्या दुभाजकात घुसली\nNigdi: पार्थ पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला…\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nPimpri : माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nPimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन\nPimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी\nPimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा\nPune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे\nMumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260547:2012-11-08-23-48-13&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61", "date_download": "2019-06-16T11:29:05Z", "digest": "sha1:44RAMVRFXYAAQ557V2QZPP6HVZ6QILLH", "length": 18742, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "३८३ कोटींच्या प्रारूप जिल्हा आराखडय़ास मंजुरी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> ३८३ कोटींच्या प्रारूप जिल्हा आराखडय़ास मंजुरी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n३८३ कोटींच्या प्रारूप जिल्हा आराखडय़ास मंजुरी\nजिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ या वर्षांच्या ३८३ कोटी ३८ लाख रूपयांच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. मागील वर्षीच्या प्रारूप आराखडय़ात यावर्षी ३७ कोटी ७७ लाख रूपयांची वाढ झाली आहे.\nपालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनमध्ये समितीची बैठक झाली.\nमंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक आराखडय़ात सर्वसाधारण योजनेसाठी २५० कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी ७१ कोटी ५० लाख व आदिवासी उपाययोजनांसाठी ६१ कोटी ३८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा सर्वसाधारण योजनेत ५० लाख, अनुसचित जाती उपाययोजनांमध्ये ३२ कोटी ४७ लाख व आदिवासी विकास योजनांमध्ये ४ कोटी ७७ लाख रूपयांची वाढ करण्यात आली आहे.\nमागील वर्षीच्या योजनेंतर्गत जिल्ह्य़ाला आतापर्यंत २६२ कोटी २५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील १४८ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी विविध विभागांना त्यांनी आराखडय़ात नमूद केलेल्या योजनांसाठी वर्ग करण्यात आला. ऑक्टोबर २०१२ पर्यंत त्यापैकी ३४.५६ टक्के निधी खर्च झाला, अशी माहिती यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी पी. के. पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी मागील वर्षीची योजना व सन २०१३-१४ चा योजना यांचा विस्ताराने आढावा घेतला व त्याच्या वैशिष्टय़ांची माहिती दिली.\nकेंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जिल्ह्य़ात शिर्डी येथे सुरू होणाऱ्या १०० खाटांच्या रुग्णालयाची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. बैठकीत या रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली. आमदार विजय औटी यांची नेहमीप्रमाणेच काही अधिकाऱ्यांबरोबर शाब्दिक वादावादी झाली. मनपा नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी शहर पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन मनमाड रस्ता रूंदीकरणामुळे बदलणे गरजेचे असून त्यासाठीचा खर्च नियोजनमधून द्यावा, अशी मागणी केली.\nखासदार दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिवाजी कर्डिले, विजय औटी, भाऊसाहेब कांबळे, चंद्रशेखर घुले, राम शिंदे, अरूण जगताप, सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, महिला बाल कल्याण समिती सभापती हर्षदा काकडे, तसेच समितीचे नवनिर्वाचित सदस्य भगवानर��व पाचपुते, बाबासाहेब भोस, राजेंद्र पिपाडा आदी उपस्थित होते. जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, राजूरचे प्रकल्प अधिकारी टी. एम. पिचड व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.\nग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निवडणूक आयोगाने या बैठकीवर बरेच र्निबध लावले होते. त्यात प्रामुख्याने आचारसंहिता क्षेत्र असलेल्या परिसरासाठी कोणतीही योजना जाहीर करू नये, तसेच बैठकीतील निर्णयांची प्रसिद्धी करू नये याचा त्यात समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी बैठकीसाठी निवडणूक आयोगाकडून खास मार्गदर्शन मागवले होते, त्यात या अटी टाकून बैठकीला परवानगी देण्यात आली होती. वार्ताहरांनाही बैठकीत बसण्यास प्रतिबंध करण्यात आला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-16T11:50:25Z", "digest": "sha1:M7MRJZKGOJOJRQTSANAKFS7FJQLHOGFH", "length": 9114, "nlines": 113, "source_domain": "blog.madguy.co", "title": "भारत-इंडोनेशिया समन्वयित गस्तचे 33 वे संस्करण सुरू झाले - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Defence & Security भारत-इंडोनेशिया समन्वयित गस्तचे 33 वे संस्करण सुरू झाले\nभारत-इंडोनेशिया समन्वयित गस्तचे 33 वे संस्करण सुरू झाले\nइंडियन-इंडोनेशिया कोऑर्डिनेटेड पॅट्रोल (गस्त) (इंड-इंडो कॉर्पेट) ची 33 वी आवृत्ती 19 मार्च 2019 रोजी सुरू झाली. ही गस्त 19 मार्च ते 4 एप्रिल 2019 दरम्यान पोर्ट ब्लेअर, अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर होणार आहे.\n• उद्दिष्ट – समन्वयित गस्ताने भारताच्या मैत्रीपूर्ण समुद्री शेजाऱ्यांसह भारताची शांततापूर्ण उपस्थिति आणि एकत्रीकरण, भारतातील आणि इंडोनेशियातील मैत्रीचे विद्यमान बंधन बळकट करण्यासाठी, आंतरराष्ट्रिय मंचावर चांगले ऑर्डर सुनिश्चित करण्यासाठी आणि समृद्धता दर्शविण्याचा उद्देश आहे.\n• समन्वयित गस्त कार्यक्रमाअंतर्गत, दोन्ही देशांमधील जहाजे आणि विमानसेवा 236 नॉटिकल-मैल-लांबीच्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा ओळीच्या संबंधित बाजूंवर गस्त घालतील.\n• मार्च 22-31, 2019 दरम्यानच्या तीन टप्प्यांत गस्त केली जाईल.\n• भारतीय नौदलाचे नेतृत्व भारतीय नौसेना, कमोडोर आशुतोष रिधोरकर, व्हीएसएम नेव्हल कमांड कमांडर, अंदमान आणि निकोबार कमांडरचे वरिष्ठ अधिकारी करतील.\n• इंडोनेशियन नवल शिप KRI सुल्तान थाहा सय्यिफुद्दीन आणि मॅरीटाइम पेट्रोल विमान सीएम-235 सीएमडी डेफिट सेंटोसो यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन समारंभासाठी 19 मार्च ते 21 मार्च दरम्यान पोर्ट ब्लेअर येथे आयोजित होणार आहे.\n• पोर्ट ब्लेअर बंदरगाह येथे रहाण्याच्या दरम्यान, अधिकृत कॉलसारख्या विविध क्रियाकलाप, ऑनबोर्ड जहाजात औपचारिक स्वागत, दोन्ही नौदलांमधील खेळांचे फिक्स्चर, अभ्यागतांसाठी खुले जहाज आणि व्यावसायिक परस्परसंवादाची योजना आखण्यात आली आहे.\n• समापन समारंभ इंडोनेशियाच्या बेलवान येथे होईल, जे 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान निर्धारित आहे.\n• भारतीय नौदल मालमत्ता या क्षेत्रातील समुद्री समस्येच्या संबंधात अलिकडेच तात्काळ तैनात करण्यात आली आहे.\n• या व्यतिरिक्त, भारतीय शासनाचे (जे क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ) च्या सरकारच्या दृष्टीसदृष्टीचा भाग म्हणून, भारतीय नौसेना हिंद महासागर क्षेत्रातील ईईझेड देखरेख, शोध आणि बचाव आणि इतर क्षमता-निर्मितीसह सहाय्य करण्यासाठी सहभागी आहे.\n• 33 वी इंड-इंडो Corpat, तसेच भारत-इंडोनेशिया कूटबद्ध संबंधांच्या 70 वर्षे दोन्ही एकाच वेळी येत असून, सहकारी ऑपरेशन मजबुती आणि समुद्रात दोस्ती मैत्री मजबूत करण्यासाठी भारतीय नौसेना च्या प्रयत्न दिशेने योगदान देईल.\nवरुणास्त्र – भारतीय नौसेनासाठी हेवीवेट टॉरपीडो\nभारतने हायपरसॅनिक टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकलचे यशस्वीरित्या परीक्षण केले\nDSRO – अवकाश युद्ध शस्त्र प्रणाली विकसित करण्यासाठी नवीन एजन्सी मंजूर करण्यात आली\nजनधन योजना यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय\nराष्ट्रपति ने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2016-17 प्रदान किए\nDSRO – अवकाश युद्ध शस्त्र प्रणाली विकसित करण्यासाठी नवीन एजन्सी मंजूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/category/photos/actress/", "date_download": "2019-06-16T11:08:34Z", "digest": "sha1:6XNSWPUP62W25T2LADR2M6NDMUP6QIG7", "length": 5234, "nlines": 63, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Actress - मराठी कलाकार", "raw_content": "\nशनाया उर्फ रसिका सुनीलने पूर्ण केले “हे”धाडसी प्रशिक्षण.पहा फोटोज.\nनम्रता आवटेच्या भीतीदायक फोटोमागे लपलंय “हे”सत्य\nसोनाली कुलकर्णीचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो घालतायंत फॅन्सना भुरळ.\nका व्हायरल होतोय मिथिला पालकरचा “निरमा गर्ल”फोटो\nकरिअरच्या सुरुवातीला कप सॉंग व्हीडीओजमुळे तुफ्फान व्हायरल झालेली, ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर....\nप्रियाच्या “त्या”लेस्बियन सीनने एकच खळबळ\nप्रिया बापट या नावाला वेगळी ओळख द्यायची काही गरज नाही. प्रत्येक मराठी मनासाठी हे नाव ओळखीचं...\nप��ठकबाईंना लागलंय ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं वेड\nआजघडीला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ चे असंख्य चाहते जगभरात बघायला मिळतात. या चाहत्यांमध्ये मराठी कलाकार मंडळी ही...\n‘घाडगे आणि सून’मधील कियाराचा नवा अंदाज दिसणार”ह्या”सिनेमात.\nसध्या टीआरपी रेटिंगबाबत बोलायचं झाल्यास ‘घाडगे आणि सून’ मालिका शर्यतीत चांगली कामगिरी करत असल्याचं दिसून येतं....\nहिंदी वेबसिरीज साकारतेय प्रिया बापट.लवकरच हॉटस्टारवर होणार प्रदर्शित.\nमराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव म्हणजे प्रिया बापट मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने...\nभव्य ऐतिहासिक सिनेमातून झळकणार “हि”अप्सरा\nतुम्हाला नटरंग सिनेमातील “अप्सरा आली” हे गाणं आठवतंय का नक्कीच आठवत असणार कारण हे गाणं बरंच...\nसोज्वळ भुमिका साकारणाऱ्या “या”अभिनेत्रीने केला असा लूक कि तुम्हीसुद्धा म्हणाल अरेच्चा\nसिनेस्टार म्हटले कि फॅशन, स्टाईल, लाइमलाईट, लुक्स, मेकअप या सर्व गोष्टी आल्याच. अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून...\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanatan.org/mr/a/48671.html", "date_download": "2019-06-16T11:43:31Z", "digest": "sha1:RPF7AD4UCFQT54VFJPLGWYLYURJPSG5O", "length": 50118, "nlines": 557, "source_domain": "www.sanatan.org", "title": "जळगाव येथील मोर्च्यात सनातनवरील बंदीच्या मागणीला हिंदुत्वनिष्ठांचा जोरदार विरोध ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठ�� भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातन वृत्तविशेष > सनातनला समर्थन > जळगाव येथील मोर्च्यात सनातनवरील बंदीच्या मागणीला हिंदुत्वनिष्ठांचा जोरदार विरोध \nजळगाव येथील मोर्च्यात सनातनवरील बंदीच्या मागणीला हिंदुत्वनिष्ठांचा जोरदार विरोध \nजळगाव येथील सनातनवरील संभाव्य\nबंदीच्या विरोधात मोर्च्याला ३५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा \n३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित\nसनातन संस्थेचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होणार – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था\nजळगाव – डॉ. दाभोलकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या झालेल्या हत्यांशी संबंध जोडून काही हिंदुद्वेष्टी मंडळी आणि काही राजकीय पक्ष सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पकडण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांपैकी एकही सनातन संस्थेचा साधक नाही. ‘आतापर्यंतच्या अन्वेषणात कोणत्याही संस्थेचा संबंध असल्याचे उघड झालेले नाही’, असे आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तर गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनीही तपास प्राथमिक अवस्थेत असल्याचे सांगितले आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनीही गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतांना गेल्या २७ वर्षांपासून धर्मप्रसार, धर्मजागृती, धर्माचरण, अध्यात्म, राष्ट्र-धर्माचे कार्य करणार्या संस्थेवर खोटे आरोप करून बंदीची मागणी करणे अयोग्य आहे. सनातन संस्थेचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी येथील मोर्च्याच्या वेळी केले.\nजळगाव – १ सप्टेंबर या दिवशी ‘सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती’ या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी भव्य निषेध मोर्चा काढला. यात ३०० हून अधिक जण संघटित झाले होते. ‘आम्ही सारे सनातन, सनातन ’, ‘बंद करा, बंद करा, सनातनची बदनामी बंद करा’ यांसारख्या घोषणा देत रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनवरील बंदीच्या मागणीला जोरदार विरोध केला.\nपत्री हनुमान मंदिर येथून ��्री हनुमानाच्या पूजनाने मोर्च्याला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता होऊन मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी मान्यवरांनी मोर्च्याला संबोधित केले. शेवटी जिल्हाधिकार्यांच्या वतीने श्री. कुलकर्णी यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. मोर्च्याचे ‘फेसबूक’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याचा ५० सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.\nदोन दिवसांपूर्वी या मोर्च्याचा प्रसार करण्यासाठी ‘देश का युवा सनातनके साथ’ या विषयावर एक व्हीडिओ फेसबुकवरून प्रसारित करण्यात आला होता. तो ४५ सहस्त्रांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला.\nसनातन संस्था ही आध्यात्मिक दृष्टीने हिंदु धर्माला दिशा देण्याचे कार्य करत असून या संस्थेने राष्ट्र आणि धर्मसेवा केली आहे. अशा सनातन संस्थेच्या बंदीचा मी विरोध आणि निषेध करतो.\n– ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, जळगाव\nहिंदूंवर होणारा अन्याय दूर झालाच पाहिजे. त्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. अन्यथा पुरोगाम्यांच्या बळावर अन्य धर्मीय आपल्यावर अन्याय करतच रहातील. हिंदु धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे.\n– ह.भ.प. नाना कुलकर्णी महाराज, प्रिंप्राळा, जळगाव\nसनातनला माझा पूर्ण पाठिंबा आहे – आमदार सुरेश भोळे, भाजप\nव्यक्ती दोषी आढळली म्हणून पूर्ण संस्थेला अपकीर्त करणे अयोग्य आहे. मी या मोर्च्यात आमदार म्हणून नव्हे, तर एक ‘हिंदु’ म्हणून सहभागी झालो आहे. भारत हा हिंदु राष्ट्र होता आणि आहे. सनातनला माझा पूर्ण पाठिंबा आहे.\nसूर्यरूपी ‘सनातन’वर कोणीही बंदी आणू शकत नाही \nमुकेश महाराज पारगावकर, अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष\nसूर्य हा उगवतांनाही भगवा असतो आणि मावळतांनाही भगवा असतो. त्याप्रमाणे सनातन संस्थेचे कार्य हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असून सनातनवर बंदी येऊच शकत नाही.\nदेशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठिंब्याचा विचार केल्यास\nसनातनद्वेष्ट्यांना निश्चितपणे चपराक बसेल – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती\nहिंदुत्वाचे कार्य करणार्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. प्रसारमाध्यमे पुरेसे पुरावे नसतांनाही सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था एकटी नसून सनातन संस्थेला केवळ जळगावसारख्या एका जिल्ह्यातून ३५ हून अधिक संघटनांचा पाठिंबा लाभलेला आहे. संपूर्ण देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठिंब्याचा विचार केल्यास सनातनद्वेष्ट्यांना निश्चितपणे चपराक बसेल.\nशिवसेना कालही सनातनच्या पाठीशी होती, आजही आहे\n – गजानन मालपुरे, ग्राहक संरक्षण मंच जिल्हाध्यक्ष, शिवसेना\nसनातनवर बंदीची मागणी नवीन नाही. यापूर्वीच्या सरकारने केलेली मागणी पोकळ ठरली. शिवसेना कालही सनातनच्या पाठीशी होती, आजही आहे, यापुढेही रहाणार. श्री. उद्धवजी ठाकरे यांनीही सनातनला पाठिंबा दिला आहे.\nमोर्च्यात आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nजळगाव तालुक्यातील आवार, डिकसाई या ग्रामीण भागातून हिंदुत्वनिष्ठ ट्रॅक्टरने येऊन मोर्चात सहभागी झाले होते. त्यात तरुणी अन् महिलांचा मोठा सहभाग होता.\nसनदशीर मार्गाने कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर पाळत ठेवणारे पोलीस \nमोर्च्याच्या वेळी साध्या वेशातील पोलीस सहभागी सर्वांचे चित्रीकरण तसेच छायाचित्र काढत होते. मोर्चा संपल्यानंतर एक घंट्यानंतर साध्या वेशातील पोलीस सनातनच्या सेवाकेंद्रापर्यंत येऊन चित्रीकरण करत होते. (आतंकवादी देशात थैमान घातलेले नक्षलवादी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एवढा वेळ दिला असता, तर एव्हाना त्यांची पाळेमुळे खणून काढता आली असती \nसहभागी संघटना, संप्रदाय, पक्ष\nहिंदु विधीज्ञ परिषद, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, शिवसेना, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, भाजप आध्यात्मिक आघाडी, रणरागिणी शाखा, जय माता दी ग्रुप, गोसेवा परिवार, स्वराज्य निर्माण सेना, शिवगंध ढोल पथक, करणी सेना, अखिल भारतीय वारकरी मंडळ, पुरोहित संघ, परशुराम सेवा समिती, शिवतांडव प्रतिष्ठान, संत श्री गजानन महाराज भक्त मंडळ, हिंदु जनजागृती समिती, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, जय लेवा ग्रुप (भुसावळ), जय श्रीराम\nआमदार श्री. सुरेश भोळे, श्री. गजानन मालपुरे, ह.भ.प. मुकेश महाराज पारगावकर, अधिवक्ता दिपक वाघ, श्री. आकाश फडे, श्री. समाधान पाटील, ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, सौ. क्षिप्रा जुवेकर, श्री. विशाल जगदाळे, श्री. राज नागदेव, श्री. रोहित महाले, श्री. परेश शिनकर, श्री. महेंद्रसिंह पाटील, श्री. यश केंग्राणी, श्री. भूषण मुळे, श्री. सागर कापुरे, श्री. नितीन चौधरी, श्री. घन:श्याम तेली, श्री. ललित सोनवणे, श्री. प्रशांत जुवेकर, श्री. दत्तात्रेय वाघु��दे\nमोर्च्याच्या अग्रभागी असलेला लक्षवेधी सजीव देखावा \nनक्षलवादी, प्रशासन आणि चोर यांची युती असून ते मोकाट हिंडतात, तर हिंदुत्वाचे कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांना, साधकांना मात्र कारागृहात वर्षानुवर्षे कारागृहात नाहक खितपत रहावे लागते. असा संदेश देणारा जिवंत देखावा मोर्च्याच्या अग्रभागी सादर करण्यात आला होता.या देखाव्याने अनेक व्यक्ती, पत्रकार, छायाचित्रकार यांचे लक्ष वेधून घेतले.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nसनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर\nहिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत \nसनातनचे कार्य दीपस्तंभासारखे असून सर्वांना प्रेरणादायी \nविधान परिषदेत सनातन संस्थेच्या बाजूने शिवसेनेचे आमदार बोलतील – अनिल परब, गटनेते\nसनातन संस्थेला कधीही साहाय्य करण्यास सिद्ध आहे – श्री. प्रशांत सातव, भाजप\nबेळगाव येथे सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (176) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (18) अनुभूती (39) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (93) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (77) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (3) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (23) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (377) अंधानुकरण टाळा (20) आचारधर्म (107) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (27) साहाय्य करा (41) हिंदु अधिवेशन (116) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (561) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (48) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (2) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (14) सात्त्विक रांगोळी (11) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (128) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (133) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (10) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (23) आध्यात्मिकदृष्ट्या (15) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (18) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (44) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (15) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (30) आश्रमांची वैशिष्ट्ये (20) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (166) साधकांची वैशिष्ट्ये (51) ६० टक्के पातळीचे साधक (8) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nसबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे कारस्थान \nस्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/chandrapur/lok-sabha-election-2019-voters-celebrate-democracy-celebration/", "date_download": "2019-06-16T12:04:19Z", "digest": "sha1:FYPJRHLJLYCFML3LFAH2FDJMYOKZ326S", "length": 31351, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lok Sabha Election 2019; Voters Celebrate Democracy Celebration | Lok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भ���मिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nLok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव\nLok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव\nलोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा ...\nLok Sabha Election 2019; मतदारांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव\nठळक मुद्देरांगोळी काढून मतदारांचे स्वागतआबालवृद्धांसह तरुणांनीही बजावला प्रथमच अधिकारमतदार करणाऱ्यांमध्ये उत्सुकता\nचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी २ हजार १९३ मतदार केंद्रात गुरुवारी मतदान पार पडले. लोकशाहीचा उत्सव असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये आबालवृद्धांसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे, प्रथमत: मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता बघायला मिळाली. लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी दिव्यांग, अंध मतदारांनीही आपला हक्क बजावला. मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्साहात काही त्रुट्याही होत्या. यावर काही मतदारांनी संतापही व्यक्त केला.\n२४ तासात मतदारांनी केले ९०६ कॉल\nचंदपूर : लोकसभा मतदानासाठी मतदारांची तारांबळ उडू नये यासाठी प्रशासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईनचा अनेक मतदारांनी आधार घेतला. विशेष म्हणजे, मागील २४ तासामध्ये तब्बल ९०६ जणांनी या हेल्पलाईवर फोन करून आपल्या नावाची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, गुुरुवारी मतदानाच्या दिवशी ३६३ कॉल १९५० या हेल्पलाईनवर आल्याची माहिती जिल्हा मदत केंद्राचे सहाय्यक संजय डांगे यांनी दिली.\nएक तास उशिराने सुरु झाले मतदान केंद्र\nचंद्रपूर येथील १६५ क्रमांकाचे माऊंट कॉन्व्हेंट मतदान केंद्र सुरु होताच इव्हीमशीमध्ये बिघाड आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ती मशीन जिल्हा कार्यालयाला पाठवून दुसरी मशीन मागविली. त्यामुळे या केंद्रावरील मतदान तब्बल एक तास उशिराने सुरु करण्यात आले. तर रामनगर येथील मतदार केंद्रावरही मतदारांमध्ये गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.\nमागील काही महिन्यांपूर्वीपासून जिल्हा प्रशासनाने मतदान यादीत नाव नोंदविण्याची मोहीम हाती घेतली होती. एवढेच नाही तर नाव, पत्ता, गाव आदींच्या दुरुस्तीसाठीही मतदारांना आवाहन केले. मात्र यावेळी बहुतांश मतदारांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आहे त्याच स्थितीत मतदार याद्या पुन्हा प्रकाशित झाल्याने हा गोंधळ उडाला. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर मतदारांनी माहिती जाणून घेतली असती तर मनस्ताप झाला नसता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: नरेंद्र मोदी दिल्लीहून Live...\nLok Sabha Election 2019 : अमरावतीतून नवनीत राणा यांची मुसंडी\nसोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित\nमतमोजणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राहुल गांधी \nमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: राज्यात महायुतीचा झेंडा, महाआघाडीला जनतेनं नाकारलं\nअनिल कपूरने भाजपाला दिल्या विजयाच्या शुभेच्छा... या कारणामुळे त्याने केले नव्हते मतदान\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याची मागणी\nअनियमित वेतनाचा शिक्षकांना फटका\nशेतकरी आत्महत्येची ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित\nगोसेखुर्द, आसोलामेंढाचे पाणी सोडणार\nआरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती\nपट्टेदार वाघ व पशुपालक आमने-सामने\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमु���े राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://ycpmumbai.com/index.php/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8?start=41", "date_download": "2019-06-16T10:56:37Z", "digest": "sha1:2RC3MLBVTAY7QSTBGM2TOLSUGLEFR4XN", "length": 8244, "nlines": 74, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "अपंग हक्क विकास मंच", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nअपंग हक्क विकास मंच\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\n'आत्ममग्नता'जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न...\nदिव्यांग मुलांचा अतुलनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार..\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन मुंबई, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) पुणे, अपंग वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, फोरम फॉर ऑटिझम मुंबई पालक संस्थांचा राष्ट्रिय महासंघ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग विकास हक्क विकास यांच्या संयुक्त विद्यमाने 'आत्ममग्नता' जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात दिव्यांग मुलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे, अशा विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.\nआजच्या कार्यक्रमाला मा. मंत्री राजकुमारजी बडोले (मंत्री सामाजीक न्याय व विशेष सहाय्य) करणार असून मा.ना. दिलीप कांबळे (राज्यमंत्री सामाजिक न्याय), मा. खा. सुप्रिया सुळे, मा. नंदकुमार (शिक्षण सचिव) मा. दिनेश वाघमारे (सचिव सामाजिक न्याय), मा. नितीन पाटील (आयुक्त, अपंग कल्याण) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीला डॉ. समीर दलवाई यांनी आत्ममग्नता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये मुलांच्या वर्तणुकीतील झालेल्या बदलांना कसे ओळखावे याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सुध्दा सर्वाना 'आत्ममग्नता' याबद्दल माहिती दिली. तसेच विविध सामाजिक संस्थामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगितले.\nकार्यक्रमामध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या खेळाडूंचे स्वागत करुन त्यांच्या पालकांचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अभिनंदन केले. या मुलांसाठी धोरणात्मक जे काही असेल ते शासनाच्या वतीने चालू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. आम्ही सर्व अधिकारी पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आतपर्यंत आम्ही अनेक काम केली आहेत. दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय विभागातर्फे १२३ शाळांना मदत केली आहे. आम्ही विविध घटकावर सध्या काम करत आहोत त्याचा फायदा भविष्यात होईल असे मा. मंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यक्रमात सांगितले.\nआत्ममग्नता (ऑटिझम) जाणीव जागृती कार्यशाळा ...\n\"आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७\" संपन्न\nअपंग हक्क विकास मंचची कार्यशाळा संपन्न..\nअपंग हक्क विकास मंचतर्फे एकदिवसीय कार्यशाळा\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये \"वर्ल्ड डाऊन सिंन्ड्रोम डे \" निमित्त कार्यशाळा संपन्न\nचर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम\nसाहित्य आणि कृत्रिम अवयवांची उपलब्धता\nअपंग हक्क अभियान संपर्क\nश्री. विजय कान्हेकर, संयोजक\nजन. जगन्नाथराव भोसले मार्ग,\nदूरध्वनी ��्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T10:40:58Z", "digest": "sha1:DZ43XLKUQTHCAJ2ZKJ372XBLUQBDBRMS", "length": 11694, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विरुष्का- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nवनरक्षक परीक्षेत गोंधळ, फोटोचे कारण दाखवून 200 विद्यार्थ्यांना काढले बाहेर\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जिते���ा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nकर्करोगामुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था\nताहिरा आणि आयुष्मान हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कॉलेजमधलं प्रेम उत्तरोत्तर बहरत गेलं आणि त्यांनी २००८ मध्ये लग्न केलं. दोघांना विराजवीर आणि विरुष्का ही दोन मुलं आहेत.\nअनुष्का शर्मापेक्षा विराटचा अभिनय भारी, VIDEO व्हायरल\nसामन्याआधी डिविलिअर्सच्या कुटुंबासोबत धम्माल करताना दिसले 'विरुष्का', युजर्सनं केलं ट्रोल\nएअरपोर्टवर दिसले ‘विरुष्का’, कोहलीची नजर कमकूवत झालीये\nस्पोर्टस Jan 1, 2019\n'विरुष्का'ने ऑस्ट्रेलियात जुनी चुक सुधारली, तरी चाहत्यांनी करुन दिली त्या चुकीची आठवण\nविरुष्का या देशात करणार नवीन वर्षाचं सेलिब्रेशन\nAnniversary च्या शुभेच्छा देण्याचा 'विरुष्का' चा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nनेहा पेंडसेनंतर 'या' मराठी अभिनेत्रीची Big Boss हिंदीच्या घरात एन्ट्री\n'विरुष्का'च्या पावलांवर पाऊल, जगातील सर्वात सुंदर जागी दीपिका- रणवीर करणार लग्न\nRelationship Goals: 'विरुष्का'चा हा नवा फोटो पाहिलात का\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसासू-सासऱ्यांकडून विराट कोहलीला मिळणार अनोखं गिफ्ट\n...जेव्हा बेभान होऊन नाचतात विरुष्का\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nप्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-06-16T11:13:18Z", "digest": "sha1:KVFZ4EEDUAE36ESYM2327YBQGSWMP2KH", "length": 12247, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिटी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोह���त आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nनागपुरात भरदिवसा दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले पावने तीन लाख रुपये\nलकडगंज परिसरात भरदुपारी पाच दरोडेखोरांनी दरोडा घातला. चाकुच्या धाकावर या दरोडेखोरांनी जयंत मडावी कर्मचाऱ्याकडून पावने तीन लाख रुपयांची रक्कम लुटून पोबारा केला. गुरुवारी भरदुपारी झालेल्या या लुटमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.\nनाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू\nTikTok वर व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात शिर्डीत युवकावर झाडली गोळी\nभाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण\nप्रेम प्रकरणातून 32 वर्षीय तरुणाची हत्या, संतप्त जमावाने आरोपीचे घर जाळले\nदीपक केसरकर साईदर्शनाला...समाधानकारक पावसासाठी घातलं साकडं\nPaytm नं लाँच केलं क्रेडिट कार्ड, आता मिळतील 'या' सुविधा\nमहाराष्ट्राने गमावला उत्तम कॅरमपटू, डंपरच्या धडकेत मुंबईच्या जान्हवी मोरेचा जागीच मृत्यू\nराजीव गांधींच्या नावाचं 'हे' विमानतळ जगातल्या टॉप 10 एअरपोर्टच्या यादीत\nVIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं\nदोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा\nभुसावळात दगडी कोळशाच्या वॅगनला आग; पोस्ट ऑफिसातील जनरेटर पेटला\nनोटाबंदीमुळे राज ठाकरेंचं दुकान उद्धवस्त; मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री\nInd Vs Pak : Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/ketki-joshi/", "date_download": "2019-06-16T10:55:19Z", "digest": "sha1:D5YHW6MICLK5VCWCNKE5SLTMWP7NJDWC", "length": 8924, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ketki Joshi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nBigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nब्लॉग स्पेसJan 28, 2016\nवाचाल तर वाचाल : दासू वैद्य\n'वाचाल तर वाचाल'मध्ये किरण पुरंदरे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3_%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T10:36:11Z", "digest": "sha1:RQ7RK55AOCXTZVIKMAJKN3W4M43DRHV7", "length": 4879, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरुण हळबे - विकिपीडिया", "raw_content": "\nअरुण अनंतराव हळबे (जन्म:२८ मे, इ.स. १९३४ - मृत्यू:४ डिसेंबर, इ.स. २०१७) हे इतिहास संशोधक, लेखक आणि शिक्षक होते. यवतमाळच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमधून शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. ‘शतकातलं यवतमाळ’ या नावाचा संशोधन ग्रंथ त्यांनी लिहिला होता.[१]\nगाणहिरा (गायिका हिराबाई बडोदेकर यांच्यावरील चरित्रग्रंथ)\nलोकनायक (बापूजी अणे यांच्यावरील चरित्रग्रंथ)\nअनेक वृत्तपत्रांतून हळबे यांनी स्तंभलेखन केले. ‘लोकमत’मधून सातत्याने ‘शतकातलं यवतमाळ’ हे सदर त्यांनी लिहिले.\nभारत सरकारने ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला.\n^ लोकमत न्यूज नेटवर्क (५ डिसेंबर २०१७). \"इतिहास संशोधक अरुण हळबे यांचे अल्पशा आजाराने निधन\" (मराठी मजकूर). लोकमत. ६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.\nइ.स. १९३४ मधील जन्म\nइ.स. २०१७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-06-16T11:11:45Z", "digest": "sha1:3OO6YP6DKHFJ2RNCLB5ONREA2G7RPCUT", "length": 4370, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निरीश्वरवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nनास्तिकता याच्याशी गल्लत करू नका.\nनिरीश्वरवाद हे इश्वर, देव किंवा तत्सम संकल्पना नाकारणारे तत्त्वज्ञान आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१८ रोजी १२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-06-16T11:45:59Z", "digest": "sha1:53PD5Q5TESTCUIBN26MTSL3UEDDA3IRX", "length": 11752, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१८-१९ - विकिपीडिया", "raw_content": "बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१८-१९\nबांगलादेश क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१८-१९\nतारीख १० फेब्रुवारी – २० मार्च २०१९\nबांगलादेश क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१]\n१५ मार्च, २०१९ रोजी क्राइस्टचर्च शहरातील दहशतवादी हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावलेल्या बांगलादेश संघाने हा दौरा अर्धवट सोडला.\n१.१ ५० षटकांचा सामना : न्यूझीलंड एकादश वि. बांगलादेश\n१.२ दोन-दिवसीय सामना : न्यूझीलंड एकादश वि. बांगलादेश\n२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n५० षटकांचा सामना : न्यूझीलंड एकादश वि. बांगलादेश[संपादन]\nबर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन\nदोन-दिवसीय सामना : न्यूझीलंड एकादश वि. बांगलादेश[संपादन]\nबर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन\n२८ फेब्रुवारी - ४ ���ार्च २०१९\n^ \"फ्युचर्स टुर्स प्रोग्राम\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन. ११ डिसेंबर २०१७.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\nश्रीलंका वि. भारतीय महिला\nवेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका महिला\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड महिला\nदक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे\nदक्षिण कोरिया महिला वि. चीन महिला\nऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये\nऑस्ट्रेलिया वि. संयुक्त अरब अमिराती\nन्यू झीलँड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nविश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nबांग्लादेश वि. वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान\nनामिबिया महिला वि. झिम्बाब्वे महिला\nथायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nनायजेरिया महिला वि. रवांडा महिला\nन्यूझीलंड महिला वि. भारत महिला\nसंयुक्त अरब अमिराती वि. नेपाळ\nवेस्ट इंडीज महिला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nदक्षिण आफ्रिका महिला वि. श्रीलंका महिला\nदक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका\nभारत महिला वि. इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये\n२०१८-१९ ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत पात्रता\nविश्व क्रिकेट लीग विभाग दोन\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९\nइ.स. २०१९ मधील क्रिकेट\nबांगलादेश क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१९ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-06-16T11:18:24Z", "digest": "sha1:BKVWGGJIKVMJULQYQHFQO436EOWLOAIV", "length": 4775, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ६०० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ६०० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ५७० चे ५८० चे ५९० चे ६०० चे ६१० चे ६२० चे ६३० चे\nवर्षे: ६०० ६०१ ६०२ ६०३ ६०४\n६०५ ६०६ ६०७ ६०८ ६०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ६०० च्या दशकातील वर्षे (१० प)\n\"इ.स.चे ६०० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ६०० चे दशक\nइ.स.चे ७ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2019-06-16T11:02:21Z", "digest": "sha1:BI3S5CN6Y7XTCBXO4GIGGLDWVNY4NTGX", "length": 14403, "nlines": 345, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी लेखक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३२ उपवर्ग आहेत.\n► मराठी ज्ञानकोशकार (४ प)\n► मराठी भाषांतरकार (९ प)\n► प्रल्हाद केशव अत्रे (१ क, २ प)\n► अनिल अवचट (१ क, १ प)\n► इरावती कर्वे (१ क, १ प)\n► अरुण कांबळे (१ क)\n► जी.ए. कुलकर्णी (१ क, ३ प)\n► वि.स. खांडेकर (१ क, १ प)\n► निलीमकुमार खैरे (१ क)\n► राम गणेश गडकरी (१ क, २ प)\n► गंगाधर गाडगीळ (१ क, २७ प)\n► मंगला गोडबोले (१ क, १ प)\n► चिंतामण विनायक जोशी (१ क, १ प)\n► बाळ गंगाधर टिळक (७ प)\n► पु.ल. देशपांडे (१ क, २ प)\n► रणजित देसाई (१ क, १ प)\n► भालचंद्र नेमाडे (१ क, १ प)\n► विश्वास पाटील (१ क, १ प)\n► बळवंत मोरेश्वर पुरंदरे (१ क)\n► श्री.ना. पेंडसे (१ क, १ प)\n► मीना प्रभु (१ क)\n► वासुदेव श्रीपाद बेलवलकर (१ क, १ प)\n► मिलिंद बोकील (१ क, १ प)\n► दुर्गा भागवत (१ क, १ प)\n► बाबा पदमनजी मुळे (१ क, २ प)\n► मे.पुं. रेगे (२ प)\n► आनंद यादव (१ क, १ प)\n► वपु काळे (१ क)\n► मराठी विज्ञानकथा लेखक (८ प)\n► राम शेवाळकर (१ प)\n► अण्णाभाऊ साठे (१ क, २ प)\n► लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे (१ प)\n\"मराठी लेखक\" वर्गातील लेख\nएकूण ८७२ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१८ रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/d27e8e55-c8b3-41f4-87a5-49641becd780", "date_download": "2019-06-16T11:19:23Z", "digest": "sha1:A7N2D5DU5AG2QBKWTCBQ2NYA327UHKJR", "length": 16985, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "विराट कोहली - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nवर्ल्ड कप 2019: भारतापेक्षा पाकिस्तानला विजयाची अधिक गरज- सुनील गावस्कर एक्सक्लुझिव्ह\nभारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे याबद्दल शंकाच नाही. मात्र इंग्लंडचा संघ मला जास्त आवडतो, असं सुनील गावस्कर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\nवर्ल्ड कप 2019: भारतापेक्षा पाकिस्तानला विजयाची अधिक गरज- सुनील गावस्कर एक्सक्लुझिव्ह\nक्रिकेट वर्ल्ड कपसाठी इंग्लंडची निवड केलीच कशी\nभारत आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एका पॉईंटवर समाधान मानावं लागल्यानंतर फॅन्स काय म्हणतायत ते पाहूयात.\nक्रिकेट वर्ल्ड कपसाठी इंग्लंडची निवड केलीच कशी\nवर्ल्ड कप 2019: न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर कोण येणार\nटीम इंडियासमोर आता न्यूझीलंडचं आव्हान उभं ठाकलं आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत बॅटिंगची समीकरणं बदलली आहेत.\nवर्ल्ड कप 2019: न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर कोण येणार\nवर्ल्ड कपची वारी कधीही न चुकवणाऱ्या या मराठी कुटुंबाला भेटा...\nवर्ल्ड कप हा उत्सव आहे आणि तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊनच पाहायचा असतो असं म्हणत हे पूर्ण कुटुंब प्रत्येक वर्ल्ड कप पाहतं.\nवर्ल्ड कपची वारी कधीही न चुकवणाऱ्या या मराठी कुटुंबाला भेटा...\nवर्ल्ड कप 2019 : विराट कोहली की स्टीव्हन स्मिथ - कोण आहे जगातला सर्वोत्तम बॅट्समन\nभारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॅटिंग, बॉलिंग आणि अन्य बाबतीत एकमेकांना तुल्यबळ आहेत.\nवर्ल्ड कप 2019 : विराट कोहली की स्टीव्हन स्मिथ - कोण आहे जगातला सर्वोत्तम बॅट्समन\nविराट कोहलीला गाड्या पिण्याच्या पाण्याने धुतल्याबद्दल 500 रुपयांचा दंड #5मोठ्याबातम्या\nपिण्याच्या पाण्यानं गाडी धुतल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला गुरुग्राम महापालिकेनं 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nविराट कोहलीला गाड्या पिण्याच्या पाण्याने धुतल्याबद्दल 500 रुपयांचा दंड #5मोठ्याबातम्या\nवर्ल्ड कप 2019 : रोहित शर्माच्या घाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल\nवर्ल्ड कप जे���ेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या टीम इंडियाने विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे. रोहित शर्माने 23व्या शतकाची नोंद केली.\nवर्ल्ड कप 2019 : रोहित शर्माच्या घाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल\nIPL 2019 : बंगळुरूचा सलग तिसरा विजय, 'प्ले ऑफ'मध्ये खेळण्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह\nआयपीएलच्या बुधवारी झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं किंग्ज इलेव्हन पंजाबला 17 धावांनी हरवलं.\nIPL 2019 : बंगळुरूचा सलग तिसरा विजय, 'प्ले ऑफ'मध्ये खेळण्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह\nIPL 2019 : महेंद्रसिंग धोनी जुन्या रूपात तळपला, पण चेन्नई पराभूत\n162 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. धोनीने या ओव्हरमध्ये 5 चेंडूत 24 धावा केल्या. पण शेवटच्या चेंडूवर तो चुकला.\nIPL 2019 : महेंद्रसिंग धोनी जुन्या रूपात तळपला, पण चेन्नई पराभूत\nIPL - विराट लक्ष्याचा पाठलाग करण्यात रसेल आणि राणा अपयशी\nIPL - 12मध्ये शुक्रवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकता नाईट रायडर्सला 10 धावांनी नमवले.\nIPL - विराट लक्ष्याचा पाठलाग करण्यात रसेल आणि राणा अपयशी\nIPL 2019 : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सचा फॉर्म नेमका का हरवलाय\nआठपैकी सात सामने हरल्यानंतर आयपीएलमधला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास जवळपास संपलेला आहे. पण निराशाजनक कामगिरीचं कारण आहे तरी काय\nIPL 2019 : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सचा फॉर्म नेमका का हरवलाय\nWorld Cup 2019: वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया निवडणाऱ्या समितीचा एकूण अनुभव फक्त 31 वनडे...\nMSK प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवडसमितीने सोमवारी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड केली. पाच जणांच्या निवडसमितीत कुणाकडेही वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव नाही.\nWorld Cup 2019: वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया निवडणाऱ्या समितीचा एकूण अनुभव फक्त 31 वनडे...\nWorld Cup 2019: विराट कोहलीच्या टीम इंडियामध्ये KL राहुल, विजय शंकर, दिनेश कार्तिक; रायुडू, ऋषभ पंत बाहेर\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. 15 सदस्यीय संघाच्या बरोबरीने तीन नेट बॉलर भारतीय संघाबरोबर असतील.\nWorld Cup 2019: विराट कोहलीच्या टीम इंडियामध्ये KL राहुल, विजय शंकर, दिनेश कार्तिक; रायुडू, ऋषभ पंत बाहेर\nवर्ल्डकप 2019 : टीम इंडियात चौथा क्रमांक कोण पटकवणार रायुडू, राहुल, कार्तिक की व���जय\nवर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड 15 एप्रिलला होणार आहे. यानिमित्ताने चौथ्या स्थानी कोण खेळणार हा प्रश्न बहुचर्चित ठरला आहे.\nवर्ल्डकप 2019 : टीम इंडियात चौथा क्रमांक कोण पटकवणार रायुडू, राहुल, कार्तिक की विजय\nIPL : विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भाग्य बदलणार का\nसलग सहा सामने हरल्यामुळे टीकेचा सामना करावा लागलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आयपीएल-12 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला.\nIPL : विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भाग्य बदलणार का\nविराट कोहली आणि ख्रिस गेल IPL मध्ये ठरत आहेत विक्रमाचे बादशहा\nइंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेचा बारावा हंगाम सुरू आहे. IPL स्पर्धेत सर्वाधिक रन्स, सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर आहेत\nविराट कोहली आणि ख्रिस गेल IPL मध्ये ठरत आहेत विक्रमाचे बादशहा\nIPL 2019 - RCB v DC: विराट कोहली बेंगळुरूच्या सलग सहा पराभवांमुळे टीकेचं लक्ष्य\nIPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला रविवारी सलग सहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यामुळे विराट कोहलीच्या कर्णधारपदावर टीका होऊ लागली आहे.\nIPL 2019 - RCB v DC: विराट कोहली बेंगळुरूच्या सलग सहा पराभवांमुळे टीकेचं लक्ष्य\nIPL RCB vs MI: मलिंगाच्या इंचभराच्या नोबॉलने गिळला बेंगळुरूचा विजय, विराट कोहली अंपायरवर भडकला\nवेळीच नोबॉल न दिल्यामुळे रॉयल चॅलेंजर्सं बेंगळुरू संघाला मुंबई इंडियन्सविरूद्ध हार पत्कारावी लागली आहे. कर्णधार विराट कोहलीने अंपायर्सवर खरमरीत टीका केली आहे.\nIPL RCB vs MI: मलिंगाच्या इंचभराच्या नोबॉलने गिळला बेंगळुरूचा विजय, विराट कोहली अंपायरवर भडकला\nIPL RCB vs MI: मलिंगाच्या इंचभराच्या नोबॉलने गिळला बेंगळुरूचा विजय, विराट कोहली अंपायरवर भडकला\nवेळीच नोबॉल न दिल्यामुळे रॉयल चॅलेंजर्सं बेंगळुरू संघाला मुंबई इंडियन्सविरूद्ध हार पत्कारावी लागली आहे. कर्णधार विराट कोहलीने अंपायर्सवर खरमरीत टीका केली आहे.\nIPL RCB vs MI: मलिंगाच्या इंचभराच्या नोबॉलने गिळला बेंगळुरूचा विजय, विराट कोहली अंपायरवर भडकला\nIndia VS Australia: धोनी पुन्हा ठरला मॅचविनर, भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात\nपाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 237 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. भारताने 48.2 ओवर्समध्ये सहा गडी राखून हे उद्दिष्ट पूर्ण केलं.\nIndia VS Australia: धोनी पुन्ह�� ठरला मॅचविनर, भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/", "date_download": "2019-06-16T11:05:02Z", "digest": "sha1:J6GIXSE5Y2FNGFLDHIO7OARD2KUTESQW", "length": 27927, "nlines": 200, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पत्रकार परिषद – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on पत्रकार परिषद | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकि��्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nकाही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांसह पवित्र रामजन्मभूमीमधील रामलल्लांचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.\nसिक्सर किंग 'युवराज सिंह' याचा क्रिकेट विश्वाला रामराम, जड अंतःकरणाने केली निवृत्तीची घोषणा\nटीम इंडियाचा सिक्सर किंग म्हणून ख्यात असलेला युवराज सिंग याने आज क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.\nयुवराज सिंह घेणार क्रिकेट विश्वाचा निरोप\nआज दुपारी एक वाजता मुंबई मध्ये क्रिकेटपटू युवराज सिंग याने पत्रकार परिषद बोलावली आहे. या परिषदेत युवराज आपल्या क्रिकेट करिअरच्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nLok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद ही बंद खोलीत, राहुल गांधी यांचा आरोप\nआज (17 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तर दुसऱ्य�� बाजूला काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच 26 एप्रिलला पत्रकार परिषद घेणार\nनरेंद्र मोदी येत्या 26 एप्रिल रोजी वाराणसी (Varanasi) येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.\nकाँग्रेस पक्ष राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'जय महाराष्ट्र' म्हणत बांधले शिवबंधन\nशिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आज (19 एप्रिल) प्रवेश केला. तर उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचे शिवसेनेत स्वागत केले आहे.\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nन्याय स्किमच्या (Nyay scheme) माध्यमातून ज्यांचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशाच व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले होते. त\nमनसे पक्षाचे एकमेव आमदार शरद सोनावणे आज शिवसेनेत प्रवेश करणार\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षातील राज्याचे एकमेव आमदार शरद सोनावणे (Sharaddada Bhimaji Sonavane) आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार आहेत.\nआज निवडणुक आयोग पत्रकार परिषद घेणार, आचार संहिता लागू होण्याची शक्यता\nआज रविवारी (10 मार्च) निवडणुक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषदेचे आयोजन संध्याकाळी 5 वाजता केले आहे.\nतिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे; आता पाकच्या कोणत्याही हल्ल्याचे उत्तर देण्यास तयार\nभारताच्या तिनही सैन्य दलांच्या वतीने (लष्कर, हवाई दल आणि नौदल) आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पाकिस्तानला उत्तर देण्यास पूर्णपणे तयार असल्याचे तीनही दलांनी सांगितले. तसेच या पत्रकारपरिषदेमध्ये पाकिस्तानने वापर केलेल्या एफ-16 (F-16) या विमानाचे अवशेष पुरावे म्हणून सादर केले गेले.\nभारतीय लष्कर,वायुसेना आणि नौसेना आज 5 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार\nभारतीय लष्कर, वायुसेना आणि नौसेना दलाची आज गुरुवारी( 28 फेब्रुवारी) संध्याकाळी 5 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.\nभारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले,पण भारतीय वायुसेनेमधील 1 पायलट गायब -रवीश कुमार\nविदेश मंत्रालयाने एका पत्रकार परिषदेचे आज बुधवारी (27 फेब्रुवारी) आयोजन करुन सध्याच्या परिस्थिती बाबात सांगितले आहे.\nपाकिस्तान म्हणतो आम्ही आर्थिक संकटातून सावरतोय, गव्हर्नर तारिक बाजवा यांचा दावा\nगेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही डबघाईला येऊन पोहचत होती. तर आता कहरच झाला असून पाकिस्तानने मित्र देशाच्या मदतीने त्यांची आर्थिक व्यवस्थेत सुधारणा झाल्याचा दावा केला आहे.\nशस्त्र हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचा इशारा\nपुलवामा येथील पिंगलान भागात झालेल्या भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील चकमकीनंतर भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने आज (19 फेब्रुवारी) पत्रकार परिषदचे आयोजन केले होते.\nअखेर भाजप-शिवसेना युती झालीच, जनभावनेचा आदर राखत आगामी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय\nआज सोमवारी (18 जानेवारी) रोजी वरळीतील ब्लू सी येथे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अखेर भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर येणाऱ्या आगामी लोकसभा-विधासभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुक लढवणार असल्याचा महत्वपूर्ण निर्यण घेण्यात आला आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही मोदी सरकार बेकार- राज ठाकरे\nमोदींवरील जनतेचा राग तीन राज्यांतील त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.\nकाँग्रेसचे कटकारस्थान उघड करण्यासाठी BJP कडून देशभरात तब्बल 70 पत्रकार परिषदांचे आयोजन\nभाजपने जनतेसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी देशभरात एकाचवेळी 70 पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे\nझोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे- उद्धव ठाकरे\nउद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे असे विधान केले आहे.\nIND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक ��ातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T11:45:10Z", "digest": "sha1:Z65HVMFPIIVQVPDS3D5SBJ5TLCRWFKXR", "length": 5808, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फाडुट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १६३२\nक्षेत्रफळ १७.३ चौ. किमी (६.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,४६० फूट (४५० मी)\n- घनता २९५ /चौ. किमी (७६० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nफाडुट्स ही पश्चिम युरोपामधील लिश्टनस्टाइन ह्या लहान देशाची राजधानी आहे.\nफाडुट्सचा किल्ला ही येथील एक ऐतिहासिक इमारत आहे.\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१३ रोजी ००:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2019-06-16T11:14:41Z", "digest": "sha1:EJG6K2BUVLIOXXCLFTMO7DMVH24IUG7L", "length": 4517, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिग-२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nमिकोयान गुरेविच २३ तथा मिग-२३ हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. नाटोचे सैन्य यास फ्लॉगर या नावाने ओळखतात.\nजगातील प्रमुख लढाऊ विमाने\nमिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी २२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-06-16T10:38:35Z", "digest": "sha1:4ODIYJ4SYA5CWGJJDMZ5B5N4UHKRMGOJ", "length": 4095, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:इस्रायलचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nबेन-गुरियन (१९४८–५३) · शॅरेड (१९५३–५५) · बेन-गुरियन (१९५५–६३) · एश्कॉल (१९६३–६९) · मायर (१९६९–७४) · राबिन (१९७४–७७) · बेगिन (१९७७–८३) · शामिर (१९८३–८४) · पेरेझ (१९८४–८६) · शामिर (१९८६–९२) · राबिन (१९९२–९५) · पेरेझ (१९९५–९६) · नेतान्याहू (१९९६–९९) · बराक (१९९९–२००१) · शॅरन (२००१–०६) · ओल्मर्ट (२००६–०९) · नेतान्याहू (२००९–चालू)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://rocks.comparenature.com/mr/blueschist-vs-talc-carbonate/comparison-134-88-0", "date_download": "2019-06-16T10:44:14Z", "digest": "sha1:DLENBKQHVVVUEW4NLRWSWPEKIXSCMGJ4", "length": 15625, "nlines": 385, "source_domain": "rocks.comparenature.com", "title": "ब्लूशीस्ट वि. टाल्क कार्बोनेट", "raw_content": "\nमृदू खडक चे प्रकार\nब्लूशीस्ट वि. टाल्क कार्बोनेट\nब्लूयेकिस्ट चा रंग साधारणपणे निळा आहे आणि उच्च दाब आणि कमी तापमान अटी स्थापन आहे जे एक मेटामॉर्फिक खडक आहे\nटाल्क कार्बोनेट अल्ट्रामेफिक खडकाचा रूपांतरित प्रकार आहे.\nचीन, अमेरिका, मध्य पूर्व\nफ्रेंच 'शिस्ते' =विभाजित या अर्थाने\nलॅटिन भाषेपासून निघालेला, talcum\nटिकाऊ खडक, मध्यम कडकपणा खडक\nटिकाऊ खडक, नरम खडक\nसूक्ष्म कणांचे खडक, मध्यम काणांचे खडक, अपारदर्शक खडक\nसूक्ष्म कणांचे खडक, अपारदर्शक खडक\nनिळा, निळसर - राखाडी, जांभळा, निळ्या रंगाच्या छटा\nजमीनच्या फरशा, फ्लोअरिंग, घरे, हॉटेल्स, स्वयंपाकघर\nसजावटीच्या एकत्र, गृह सजावट\nबाग सजावट, कार्यालय इमारती\n3.1.3 इतर आर्किटेक्चरल वापर\nआता पर्यंत वापरले नाही\nआकारमान स्टोन म्हणून, फरसबंदी दगड, रेल ट्रॅक स्थैर्य, रोडस्टोन\nआता पर्यंत वापरले नाही\nकॅल्शियम किंवा मॅग्नेशियम एक परिशिष्ट म्हणून घेतले\n3.3 पुरातन वास्तू वापर\nकृत्रिमता, दाघीने, स्मारके, शिल्पकला, लहान फिगरीन्स\nदफनभूमी मार्कर, स्मरणार्थ गोळ्या, कलाकृती निर्माण करिता, कर्लिंग, टोम्बस्टोन्स\nझीज आणि हवामानाविरुद्ध उच्च रचनात्मक प्रतिरोधकता, अतिशय सूक्ष्म कणांचे खडक\nसहज दोन पातळ पत्रां��धे विभाजित होतो, साधारणपणे स्पर्शास खरबरित, शिसे साठी खडक यजमान\nप्लेट्सच्या घर्षणामुळे इनट्रूसिव खडकंखाली किंवा एक्सट्रूसिव खडकांवर स्फटीकिकरणातून तयार होतो\nप्लेट्सच्या घर्षणामुळे आणि भू-पृष्ठाखालील उच्चा तापमान वा दाबमुळे हा खडक तयार होतो.\nएलबीट, क्लॉरिट, एपिडोटे, गार्नेट, ग्लौकोफाने, लावसोनित, मस्कवाइट किंवा इलिट, क्वार्ट्ज\nऍल्युमिनियम ऑक्साईड, CaO, आयरन (III) ऑक्साइड, FeO, पोटॅशियम ऑक्साईड, MgO, MnO, सोडियम ऑक्साईड, फॉस्फरस पेंटॉक्साइड, सिलिकॉन डायऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साइड\nCaO, कार्बन डाय ऑक्साइड, MgO\n5.3.2 मेटमॉर्फिसम चे प्रकार\nबरियल मेटामॉर्फिसम, कॅटॅकलास्टीक मेटामॉर्फिसम, कॉंटॅक्ट मेटमॉर्फिसम, हैड्रोथेर्मल मेटामॉर्फिसम, इम्पॅक्ट मेटामॉर्फिसम\n5.3.4 वेदरिंग चे प्रकार\nरासायनिक झीज, सागरी किनारपट्टी झीज, पाण्याचे झीज, वाराचे झीज\n6.1.2 धान्य छा आकार\n6.1.7 दाब सहन करण्याची शक्ती\n2.8-2.9 ग्रॅम / सेंमी 3\n2.8-2.9 ग्रॅम / सेंमी 3\n6.2.1 विशिष्ट उष्णता क्षमता\n0.92 किलोज्यूल / किलो के\nप्रतिरोधक परिणाम, दबाव प्रतिरोधक\nउष्णता रोधक, झिजणे प्रतिरोधक\n7.1 पूर्व महाद्वीपों ठेवी मधे\nआता पर्यंत सापडले नाही\nइजिप्त, इथियोपिया, दक्षिण अफ्रीका\nइथियोपिया, घाना, पश्चिमी अफ्रीका\nआता पर्यंत सापडले नाही\nआता पर्यंत सापडले नाही\n7.2 पश्चिम महाद्वीपों ठेवी मधे\nआता पर्यंत सापडले नाही\n7.3 महासागराचा महाद्वीपों ठेवी मधे\nसेंट्रल ऑस्ट्रेलिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया, पश्चिमी ऑस्ट्रेलिया\nअग्नीजन्य खडक तुलना » अधिक\nब्लूशीस्ट वि. रापाकिवी ग्रेनाइट\nअधिक अग्नीजन्य खडक तुलना\nअग्नीजन्य खडक » अधिक\nव्याख्या | वापर | निर्मिती | गुणधर्म\nव्याख्या | वापर | निर्मिती | गुणधर्म\nव्याख्या | वापर | निर्मिती | गुणधर्म\n» अधिक अग्नीजन्य खडक\nअग्नीजन्य खडक तुलना »अधिक\nटाल्क कार्बोनेट वि. वोगसाइट\nव्याख्या | वापर | निर्मिती | गुणधर्म\nटाल्क कार्बोनेट वि. मिनाइट\nव्याख्या | वापर | निर्मिती | गुणधर्म\nटाल्क कार्बोनेट वि. ब्लू ग्...\nव्याख्या | वापर | निर्मिती | गुणधर्म\n» अधिक अग्नीजन्य खडक तुलना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2611", "date_download": "2019-06-16T10:45:18Z", "digest": "sha1:HHGWKK2Y47BWRDXAC2OIC3MEZFQY2QPG", "length": 16632, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आ��ओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्रे\nप्रकाशचित्रे कशी पोस्ट करावी याबद्दल माहिती हवी आहे\nRead more about प्रकाशचित्रे\nमोबाईलवरून लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करायचा\n१) प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीच्या खाली लागूनच एक ओळ लिहिलीय. 'मजकुरात image किंवा link द्या.'\n२) त्यातील image वर टिचकी मारा.\n३) एक नवीन स्क्रीन उघडेल. ज्यात सर्वात वरच्या पट्टीवर 'Upload' 'Thumbnail' 'Delete' 'Insert file' लिहिलेलं दिसेल. त्यातील पहिल्या 'Upload' वर टिचकी मारा.\n४) त्याच ठिकाणी एक नवीन खिडकी उघडेल. ज्यात लिहिलेलं असेल. 'Choose file' आणि खाली 'Upload'. तुम्ही 'Choose file' वर टिचकी मारा.\n५) लगेच तुमच्या मोबाईलमधील फोटोंची गॅलरी उघडेल. तुम्हाला आवडेल तो फोटो सिलेक्ट करा.\nRead more about मोबाईलवरून लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करायचा\nकुलुपबंद (प्रकाशचित्रांचा झब्बू - ४) - समाप्त\nघराच्या आणि संगणकाच्या खिडक्यांना, मोटारीच्या आणि उद्वाहकाच्या दाराला, सामानाच्या बॅगेला आणि गोंधळ घातल्यावर धाग्याला काय लावतात\nअशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे इथे एकत्र करूया.\nहे लक्षात ठेवा -\n१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.\n२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध गोष्टींना लावल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.\n३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.\n४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.\nRead more about कुलुपबंद (प्रकाशचित्रांचा झब्बू - ४) - समाप्त\nपाणी 'कपात' आहे. (प्रकाशचित्रांचा झब्बू - ३) - समाप्त\nटपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.\nRead more about पाणी 'कपात' आहे. (प्रकाशचित्रांचा झब्बू - ३) - समाप्त\nजगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त\nमायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.\nहे लक्षात ठेवा -\n१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.\n२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.\n३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.\nRead more about जगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त\nपहिले दान देवाला (प्रकाशचित्रांचा झब्बू - १) - समाप्त\nमायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं\nRead more about पहिले दान देवाला (प्रकाशचित्रांचा झब्बू - १) - समाप्त\nघन ओथंबून आले, पिकात केसर ओले...\nमुंबईत आज पाऊस सुरु झालाय. सकाळीच सरी आल्या. वातावरणही ढगाळच दिसतंय. खरं सांगायचं तर वेगळं व्यक्तीमत्व असलेला हा मुंबईतला एकमेव मोसम. थंडी आपली नावालाच आणि उन्हाळाही. मुंबईचा पाऊस म्हणजे धम्माल. मला अतिशय आवडणारा. काही चित्रे टिपली होती फुलांची ती आता टाकाविशी वाटताहेत. फुलांवरच्या जलबिंदुंची सर ओलेत्या रमणीच्या गालावरुन ओघळणार्या पाण्याच्या थेंबांशीच करता येईल.\nRead more about घन ओथंबून आले, पिकात केसर ओले...\n'पितृऋण' - पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी काढलेली प्रकाशचित्रे\nपितृऋण या चित्रपटाचा पुण्यातील प्रथमखेळ, काल संध्याकाळी, कोथरूडच्या सिटीप्राईड सिनेमागृहात आयोजीत करण्यात आला होता.\nया खेळास सौ. सुधा मुर्ती येणार असल्याची पुर्वसुचना मिळाली असल्याकारणाने, 'सिटीप्राईड' येथे जरा आधीच 'उत्सुकतेने मी पोहोचलो'\nअकु, स्निग्धा, इन्ना, मुग्धमानसी, मंगेश देशपांडे, साजीरा हे मायबोलीकर आलेले होते. एकमेकांशी ओळख-पाळख करून घेतली. अजूनही चित्रपटाशी संबंधित प्रसिद्ध चेहरा (आम्हाला माहीत असलेल��) काही दिसेना, म्हणून मग आम्ही माबोकरांनी आपला(च) आपण(च) एक फोटो काढूया असे ठरवले.\n१. तोच हा सुरुवातीचा फोटो\nRead more about 'पितृऋण' - पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी काढलेली प्रकाशचित्रे\nस्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...\n२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. घनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -\nRead more about स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...\nRead more about प्रकाश'चित्रे'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/practicing-spirituality/religious-acts/namaskar", "date_download": "2019-06-16T11:18:48Z", "digest": "sha1:RIVYUEOMI53XXOVWL4WLLMBJWD2UXJ4U", "length": 35658, "nlines": 534, "source_domain": "www.sanatan.org", "title": "नमस्कार Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > धार्मिक कृती > नमस्कार\nसनातन धर्मानुसार सांगितलेल्या कृतींचा परिणाम किती खोलवर होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे श्री. गौरव सेठी \nश्री. गौरव त्यांच्या वडिलांच्या पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक दिवशी ते अधिक प्रमाणात झुकत गेले. पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करायला आरंभ केल्यापासून गौरव यांना वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत, असे जाणवू लागले.\nनमस्कार मुद्रेमुळे देहात देवभाव निर्माण होणे\nकोणी भेटल्यास आदराने हात जोडून नमस्कार करण्याविषयी ईश्वरी ज्ञानाद्वारे मिळालेली माहिती येथे दिली आहे.\nसंतांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत \nया लेखात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची योग्य पद्धत वर्णिली आहे.\nदेवाला हात जोडून नमस्कार कसा करावा \nदेवाला साष्टांग नमस्कार घालणे शक्य नसेल, तेव्हा हात जोडून नमस्कार करावयाचा असतो.\nदेवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा \nपरिसरातील चैतन्यामुळे पायर्यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे.\nदेवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा \nया लेखात शास्त्रशुद्ध साष्टांग नमस्कार कसा घालावा, याचे वर्णन केले आहे.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (176) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (18) अनुभूती (39) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (93) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (77) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (3) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (23) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (377) अंधानुकरण टाळा (20) आचारधर्म (107) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (169) उत्सव (54) गुरुपौर्णिमा (8) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (35) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (16) दसरा (7) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (83) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (19) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (50) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (36) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजी���नी (82) अग्निहोत्र (5) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (288) अभिप्राय (283) आश्रमाविषयी (140) मान्यवरांचे अभिप्राय (100) संतांचे आशीर्वाद (35) प्रतिष्ठितांची मते (21) संतांचे आशीर्वाद (99) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (59) अध्यात्मविषयी शंकानिरसन (15) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (20) संस्कृत भाषा (3) कार्य (648) अध्यात्मप्रसार (239) धर्मजागृती (266) राष्ट्ररक्षण (107) समाजसाहाय्य (53) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (580) गोमाता (5) थोर विभूती (181) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (31) तीर्थयात्रेतील अनुभव (30) लोकोत्तर राजे (14) संत (84) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (10) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (48) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (112) कुंभमेळा (18) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (58) इंडोनेशिया (23) कंबोडिया (16) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (4) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (17) नामकरण (2) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्��्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (114) अवतार (1) ईश्वर (1) देव (108) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (31) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (65) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (54) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (18) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (10) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (3,429) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (123) प्रसिध्दी पत्रक (38) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (72) सनातनला समर्थन (74) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (27) साहाय्य करा (41) हिंदु अधिवेशन (116) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (561) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (48) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (2) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (14) सात्त्विक रांगोळी (11) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (128) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (133) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (10) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (23) आध्यात्मिकदृष्ट्या (15) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (18) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (44) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (15) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (30) आश्रमांची वैशिष्ट्ये (20) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (166) साधकांची वैशिष्ट्ये (51) ६० टक्के पातळीचे साधक (8) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nसबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे कारस्थान \nस्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/america/all/page-4/", "date_download": "2019-06-16T10:56:04Z", "digest": "sha1:TTVP5HUD5JY7DDMORZBI2GG63UT2EGAX", "length": 11602, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "America- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खा��दारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nपाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nअमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का\nबॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या उपचार करून घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झालेत. वयाची पन्नाशी उलटल्याने आणि सततच्या शूटिंगच्या धामधुमीमुळे काही त्रास होत असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याचं त्यांनी ट्विट करून जाहीर केलंय.\nफ्लोरिडा येथील रेस्तराँमध्ये गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी\nसाखरपुड्याच्या पार्टीनंतर निक निघाला अमेरिकेला, कॅमेऱ्यात कैद\nगोव्याचं सरकार 'व्हेंटिलेटर'वर, पर्रीकरांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी \nVIDEO : अमेरिकेच्या राजपथावर ढोलताशाचा गजर\nआणि म्हणून अमेरिकेच्या 2 प्रतिबंध केंद्रात जवळपास 100 भारतीय अटकेत \nरोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आह�� जेलमध्ये \nट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीचे प्रमुख मुद्दे\nमिस अमेरिका स्पर्धेतून बिकिनी होणार हद्दपार \nVIDEO : नाचताना कंबरेला खोचलेली बंदूक पडली अन् गोळी सुटली\nअमेरिकेत एच-४ व्हिसाधारकांना वर्क परमिट मिळणं होणार बंद\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nसीरिया : इराण-इस्रायलचे परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/maya-khutegoankar/", "date_download": "2019-06-16T10:31:23Z", "digest": "sha1:JAEW77VJM2WNIOUPZMRECWGOMAKMSRUI", "length": 21558, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाद करायचा नाय! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nनक्षलवाद्यांना पाकिस्तानची रसद; शस्त्रांचा पुरवठा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nमाया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणी बहरली…\nअस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं. लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.\nछाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.\nछाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.\nपारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.\nमायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’ माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी ��र्णी\nVideo पाहा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6137", "date_download": "2019-06-16T11:06:13Z", "digest": "sha1:SZS7M4CTF4CPL4WKZ452E5O4EJFPD3G7", "length": 12884, "nlines": 123, "source_domain": "rajtantra.com", "title": "चोरटी रेती वाहतूक करणारे ११ कंटेनर जप्त | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायती���्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » चोरटी रेती वाहतूक करणारे ११ कंटेनर जप्त\nचोरटी रेती वाहतूक करणारे ११ कंटेनर जप्त\nडहाणू दि. १४: कासा पोलीसांनी काल रात्री उशीरा, ११.१५ वाजता गुजरात येथून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात कुठलाही महसूल न भरता रेती आयात करणारे ११ कंटेनर जप्त केले. या कंटेनरमधून ६२ ब्रास (१७५ घनमीटर) रेती साठा आणला जात होता. कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चारोटी टोल नाक्यानजिक कारवाई करीत हे ११ ट्रक व त्यातील रेती असा २ कोटी २६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nPrevious: विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nNext: वसईत १० लाखांचा गुटखा जप्त\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nभरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण\nविद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट\nवाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला\nसैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी\nमोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली\nसफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत\nवाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या\nवाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा\nपेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपा���ून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\nएसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-325/", "date_download": "2019-06-16T10:42:09Z", "digest": "sha1:6KWW5BNG5UNNWCZMOZV4SGAGL7T7QCIQ", "length": 12439, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुष्काळी उपाय योजना त्वरित सुरू करा : मनसे | Dainik Prabhat", "raw_content": "\nदुष्काळी उपाय योजना त्वरित सुरू करा : मनसे\nजामखेड मनसेची तहसीलदारांकडे मागणी\nजामखेड – राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध योजना जाहीर केलेल्या असताना त्याची प्रभावीपणे अमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन तालुक्यातील दुष्काळी उपाय योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका दुष्काळग्रस्त असून शासनाने विविध उपाय योजना जाहीर केलेल्या आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.\nशासनाने ज्या उपाययोजनांची घोषणा केली आहे, त्या सर्व योजना तत्काळ प्रभावीपणे अंमलात आणून उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करत शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी बॅंकेच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.50 सूट देण्यात यावी, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी मिळावी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता करावी, आवश्यक तेथे पिण्याचे टॅंकर चालू करावे, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेती���्या पंपाची वीज जोडणी खंडित करु नये, जनावरांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.\nया निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष वैभव जामकावळे, तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले, कुसडगावचे माजी सरपंच दादासाहेब सरनोबत, शहराध्यक्ष बालाजी भोसले, गणेश पवार, धीरज निकाळजे, सोनू कदम, उमेश पवार, उमेश कांबळे, आमिर शेख, संतोष भांड, अंगद डूचे, दीपक नेटके, आकाश साठे,वैजिनाथ भुळे आदिंच्या सह्या आहेत.\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nहिंदी ही राष्ट्रभाषा नाही, उगाच लादून माथी भडकावू नका – मनसे\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nपुणे – ‘आरटीई’ प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा\nमनसेचे इंजिन येत्या विधानसभेत धडाडणार, ज्योतिषांचं भाकीत\n#ICCWorldCup2019 : रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\n‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज\nजागतिक मंदीचा भारतावरही परिणाम -पियुष गोयल\n#ICCWorldCup2019 : आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक तर पाकच्या संघात दोन बदल\n#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nलग्नापूर्वीच ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा होणार बाबा\nअभिनेत्री अनुपमासोबत जसप्रीतचे अफेअर\n#HappyBirthday: बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती\nबिहारमध्ये चमकी तापाने घेतला 84 बालकांचा जीव\n#ICCWorldCup2019 : पारंपरिक लढतीत भारताचे पाकिस्तानविरूध्द पारडे जड\nराष्ट्रवादीच्या सत्ताचक्राला उतरती कळा\nउदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\n‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमराहचा जीव\n#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान राधाकृष्ण विखे-पाटलांना\nमेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीला मान्यता द्यावी\nव्हिडीओ – पुतळा दहनप्रकरणी साताऱ्यात पोलीस अलर्ट\nरामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणतात…\n‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं\nराष्ट्रवादीच्या सत्ताचक्राला उतरती कळा\nरामराजेंनी लवासा, पवारांच्या संस्थांना जमिनी दिल्या\n#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान राधाकृष्ण विखे-पाटलांना\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\n‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/nhavasheva-fir-on-district-collector/", "date_download": "2019-06-16T10:51:18Z", "digest": "sha1:URAHONZAXXXKQFE73LJSN4UQOKLNKMW7", "length": 17388, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यावर फौजदारी कारवाईची नोटीस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\n‘हिटमॅन’ रोहितचा दमदार फॉर्म कायम, सलग पाचवे अर्धशतक\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रि���कराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यावर फौजदारी कारवाईची नोटीस\nद्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याजवळ मागील 2-3 वर्षा पासून सुरु असलेले अनधिकृत उत्खनन आणि लाखो रुपयांच्या महसूल चोरी तसेच प्रचंड वृक्षतोड याकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन उरण सामाजिक संस्थेच्या वतीने माजी न्यायाधिश व वकिल चंद्रहास म्हात्रे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्या संदर्भात कायदेशीर नोटिस बजावली असल्याने खळबळ माजली आहे.\nउरण सामाजिक संस्थेतर्फे दोन वर्षापासून सदर अनधिकृत उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार झाला. लाक्षणिक उपोषण आणि निदर्शनेही झाली.राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री,पर्यावरण मंत्री यांना त्यांच्या व्यक्तिशः नावाने निवेदने सादर केली. उरण विधानसभेच्या आमसभेतही उरण सामाजिक संस्थेने हा प्रश्न दोन वेळा उपस्थित केला. तेथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन, पर्वत उतारावरिल टेकडयांचा विध्वंस आणि प्रचंड वृक्षतोड झाल्याचे दिसून आले. हे सर्व डोळ्यापुढे असतानाही सदर स्थळ पाहणीचा अहवाल खनिकर्म अधिकारी आणि तहसीलदार उरण यांनी सादर केलेला नाही. उलट जिल्हाधिकारी रायगड यांनी उरण सामाजिक संस्थेच्या तक्रारी/हरकतीची दखल न घेता आणि मागील जिल्हाधिका-यांच्या पंचनाम्यांचा भंग करून दि.22/11/2018 च्या आदेशान्वये एका ठेकेदाराला सदर जमीनीतून उत्खनन करण्याची परवानगी दिल्याचे संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीतून उघड झाले आहे.\nवरिल सर्व बाबींचा उल्लेख जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार उरण यांना दिलेल्या कायदेशीर नोटीसीत केलेला आहे. सदर नोटीसीतील प्रत्येक परिच्छेदावर समाधानकारक स्पष्टीकरण आणि सखोल कारवाई न झाल्यास डॉ. विजय सूर्यवंशी-जिल्हाधिकारी रायगड आणि कल्पना गोडे-तहसी���दार उरण यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल असे वकील चंद्रहास म्हात्रे आणि तक्रारदार संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल यांनी पाठविलेल्या नोटीशीत म्हटले आहे.\nकल्पना गोडे (तहसिलदार उरण)-उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्वामित्वधन घेतले असून येथिल उत्खननाला परवानगी दिली आहे. मला नोटीस बजावून त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. यापुर्वी उरण तालुक्यात आमच्या स्तरावरून अशा प्रकारच्या उत्खननाविरोधात कारवाया करून दंड वसूल केलेला आहे. त्यामुळे आमच्या कार्यालयाकडून या बाबत कोणताही हलगर्जीपणा झाला नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमित्राबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर 11 जणांचा सामूहिक बलात्कार\nपुढीलहिंदुस्थानातून ग्रीकमध्ये पोहचलेल्या संशयास्पद लिफाफ्यामुळे खळबळ; तपास सुरू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nकुडाळमध्ये पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली ��ाहिती\nGoa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saamana.com/rikako-ikee-detect-blood-cancer/", "date_download": "2019-06-16T10:29:01Z", "digest": "sha1:HLMZK5DH2L435TTBKRVLKP36Z6QPQCXB", "length": 13118, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "जपानच्या ऑलीम्पिक पोस्टर गर्लला ब्लड कॅन्सर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nकर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा\nहिंदुस्थान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चान मॅच जिंकादेत -कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nबिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू\nनक्षलवाद्यांना पाकिस्तानची रसद; शस्त्रांचा पुरवठा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nWorld cup 2019 LIVE : रोहित शर्माचे अर्धशतक\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nWorld Cup 2019 दक्षिण आफ्रिकेपुढे अफगाणिस्तानची दाणादाण\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\nरोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता\nहरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे\nजपानच्या ऑलीम्पिक पोस्टर गर्लला ब्लड कॅन्सर\nजपानी जलतरण क्वीन आणि 2020 च्या टोकियो ऑलीम्पिक क्रीडा स्पर्धेची ‘पोस्टर गर्ल’ रिकाको ईकी हिला रक्ताच्या कर्करोगाची (ल्युकेमिया) लागण झाल्याची दुःखद बातमी स्वतः रिकाकोने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून चाहत्यांना दिली आहे. गेल्या वर्षी 2018 च्या आशियाई स्पर्धेत जलतरणात 6 विक्रमी सुवर्णपदके पटकावण्याचा पराक्रम रिकोने केला होता.\n18 वर्षीय रिको म्हणते, ‘ऑस्ट्रेलियात अस्वस्थ वाटायला लागल्याने मी पुन्हा मायदेशी परतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत मला ब्लड कॅन्सर झाल्याचे उघड झाले. आता मी काहीशी अस्वस्थ असले तरी या भयानक रोगाशी लढा देऊन ऑलीम्पिकपर्यंत अधिक बलवान रिकाको म्हणून माझ्या चाहत्यांपुढे येईन. येते काही महिने मी कॅन्सरवरील उपचारासाठी खर्च करणार आहे.”\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील#AUSvIND ‘बेबीसिटिंग’साठी तयार, विरुच्या जाहिरातीने कांगारुंना झोंबल्या मिरच्या\nपुढीलस्वयंपाकाचा गॅस मिळणार हप्त्यावर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nWorld cup 2019 LIVE : रोहित शर्माचे अर्धशतक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nनगदवाडीने पावसासाठी जपली दशावतारी खेळाची परंपरा\nनाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…\nधवनच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान\nमॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार\nहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nराधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश\n24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद\nINDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स\nकायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री\nपुलवामात पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला- पाकिस्तानने दिली माहिती\nGoa News- ��ारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ\nनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\nVideo पाहा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2019-06-16T11:49:02Z", "digest": "sha1:SY5D6RMA6NFOYH4RAUBCXJZ3YW6CJ4FC", "length": 4344, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्रिया पेट्कोविच - विकिपीडिया", "raw_content": "\nअँड्रिया पेट्कोविच (जर्मन: Andrea Petkovic ९ सप्टेंबर, १९८७:तुझ्ला, बॉस्निया व हर्झगोव्हेना - ) ही एक जर्मन टेनिसपटू आहे.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T10:35:16Z", "digest": "sha1:HR6SGCHCGULNDKLLP6W6HRDTCX7Z2HG2", "length": 5616, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मयंक अगरवाल - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मयंक अनुराग अगरवाल\nजन्म १६ फेब्रुवारी, १९९१ (1991-02-16) (वय: २८)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक\nक.सा. पदार्पण (२९५) २६ डिसेंबर २०१८: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा क.सा. ३ जानेवारी २०१९: वि ऑस्ट्रेलिया\n२०११-२०१३ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर\n२०१७ रायझिंग पुणे सुपरजायंट\n२०१८-सद्य किंग्स XI पंजाब\nएका डावात ५ बळी -\nएका सामन्यात १० बळी -\nदुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)\nमयंक अगरवाल (१६ फेब्रुवारी, १९९१:बंगळूर, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nत्याने ऑस्ट्रेलिया विरूद्ध २६ डिसेंबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले.\nइ.स. १९९१ मधील जन्म\nइ.स. १९९१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१६ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०१९ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T10:31:42Z", "digest": "sha1:SDL6IJ2CNX666ZOAIGIUYW6FHGLTULRB", "length": 23380, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुकेश अंबाणी - विकिपीडिया", "raw_content": "\nमुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी झाला आहे .भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या मते, मार्च २०१९ पर्यंत तो जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि 13 व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.[१]\nमुकेश अंबानी यांचा जन्म अदेन, यमन येथे झाला १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी केमिकल टेक्नॉलॉजीच्या संस्थेतून केमिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.१९८१ पासून रिलायन्स, रिलायन्स या आपल्या कुटुंबातील व्यवसायात मुकेशने आपल्या वडिलांचे धिरुभाई अंबानी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते.रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे.रिटेल मार्केट्स आणि दूरसंचार सारख्या उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी व्यवसायांनी बर्याच वर्षांपासून विस्तार केला आहे.रिलायन्सच्या जियोने ५सप्टेंबर २०१६ रोजी सार्वजनिक प्रक्षेपणानंतर देशातील दूरसंचार सेवांमध्ये पाच स्थान मिळविले आहे.\n२०१६ पर्यंत अंबानी ३८व्या क्रमांकावर होते आणि गेल्या दहा वर्षांपासून फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पदवी मिळविली आहे.[२]फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशा���ी लोकांच्या यादीत त्यांनी एकमात्र भारतीय उद्योजक आहे. [३]जानेवारी २०१८ पर्यंत, मुकेश अंबानी यांना फोर्ब्सने जगातील १८ व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले.अलीबाबा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांच्या मागे त्यांनी जुलै २०१८ मध्ये ४४.३ बिलियन डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेल्या आशियातील श्रीमंत व्यक्ती बनली. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बाहेर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीदेखील तो आहे.चीनच्या हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार २०१५ पर्यंत, अंबानी भारताच्या परोपकारी लोकांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.[४] बँक ऑफ अमेरिकाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.\nरिलायन्सच्या माध्यमातून, त्यांनी इंडियन प्रीमियर लीग फ्रँचाईजी मुंबई इंडियन्स संघाचे मालक देखील आहेत आणि भारतातल्या फुटबॉल लीगचे इंडियन सुपर लीगचे संस्थापक आहेत. २०१२मध्ये, फोर्ब्सने त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा मालक म्हणून नामांकित केले. $ १ अब्जापर्यंतचे मूल्य असलेल्या जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासांपैकी अँटिलीया बिल्डिंगमध्ये ते राहतात.[५]\nमुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९एप्रिल १९५७ रोजी यमनच्या एडन येथे झाला. धीरूभाई अंबानी आणि कोकीलाबेन अंबानी हे त्यांचे आई वडील . त्यांचे तीन भाऊबंद आहेत एक धाकटा भाऊ, अनिल अंबानी आणि दोन बहिणी निना भद्रश्याम कोठारी आणि दीपती दत्तराज साळगावकर.१९५८ मध्ये वडिलांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुकेश यांनी यमनमध्ये थोड्या काळासाठी वास्तव्य केले.[६] त्यानंतर ते कुटुंबासह यमनहून भारतात स्थायिक झाले.अंबानी कुटुंब विनयशील होते. मुकेश यांना सांप्रदायिक समाजात जगणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि कधीही भत्ता मिळालेला नसल्यामुळे अंबानींसाठी भारतात सुरुवातीचे जीवन थोडे कठीण सुरू झाले.धीरूभाई यांनी कोलाबा येथे 'सी विंड' नावाच्या 14 मजल्याच्या अपार्टमेंट ब्लॉकची खरेदी केली, जिथे मुकेश आणि अनिल वेगवेगळ्या मजल्यांवर त्यांच्या कुटुंबांसोबत राहत असे.महेंदरभाई यांनी मुकेश आणि त्यांच्या भावंडांची लहानपणी नीट काळजी घेतली,त्यांचे संगोपन केले.मुकेश फुटबॉल आणि हॉकी सारखे सर्व प्रकारचे खेळ खेळत होते.ते गावांना भेटी देत त्यांना त्यात आनंद मिळत असे मुकेश यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांचा शोध लावला त्यांची नावे आता बदलली आहेत हे सर्व महेंदरंभाई यांचा देखरेखीखाली आहे धीरूभाई मुकेशच्या ग्रेडबद्दल फारच काळजी घेत.मुकेश यांनी आपल्या भावाबरोबर पेडर रोड, मुंबई येथील हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये भाग घेतला. आनंद जैन हा त्यांचा जवळचा सहकारी होता.त्यांना केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी), माटुंगा येथील केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई पदवी मिळाली. मुकेशने नंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एमबीएसाठी नामांकन घेतले परंतु १९८० मध्ये रिलायन्स बनवण्यास मदत करण्यासाठी मागे घेतले,जी त्यावेळी अद्याप लहान परंतु वेगवान वाढणारी संस्था होती. धिरुभाईंचा असा विश्वास होता की वास्तविक आयुष्यातील कौशल्यांचा अनुभव वर्गामध्ये बसून येत नाही. त्यांनी आपल्या कंपनीतील धातू निर्मिती प्रकल्पाच्या संचालनासाठी मुकेश यांना स्टॅनफोर्ड येथून भारतात परत आणले. मुकेशच्या महाविद्यालयीन वर्षांत विलियम एफ. शार्प आणि मॅन मोहन शर्मा या प्रोफेसरांवर त्याचा प्रभाव पडला.\nइ.स. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने पीएफवाय (पॉलिएस्टर फिलामेंट यार्न) खाजगी क्षेत्रासाठी निर्माण केले.पीएफवाय उत्पादन संयंत्र उभारण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी परवान्यासाठी अर्ज केला. परवाना प्राप्त करणे ही मोठी प्रक्रिया होती नोकरशाही व्यवस्थेमध्ये एक मजबूत जोडणी आवश्यक होती कारण त्यावेळी सरकार मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रतिबंधित करीत होते. कापड ,धातू आयात करणे अशक्य होते.टाटा, बिर्लास आणि इतर ४३कठोर स्पर्धेतही, धीरूभाई यांना परवाना राज म्हणून संबोधित केलेला परवाना देण्यात आला. पीएफवाय प्लांट तयार करण्यास मदत करण्यासाठी धिरुभाईंनी त्याचा मोठा मुलगा मुकेश स्टॅनफोर्डमधून बाहेर काढला, जिथे तो एमबीएचा अभ्यास करत होता, कंपनीत त्याच्याबरोबर काम करायचा.त्यानंतर मुकेश यांनी रिलायन्ससाठी काम चालू ठेवले आणि त्यानंतर विद्यापीठात परतले नाही. १९८१ मध्ये कापडांपासून पॉलिस्टर फायबरमध्ये आणि पुढे पेट्रोकेमिकल्समध्ये धातू बनविल्या गेलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचा बॅकवर्ड समेकन वाढला.आपल्या वडिलांसोबत कंपनीत सामील झाल्यानंतर त्या वेळी कार्यकारी संचालक रासभभाई मेसवानी यांना मुकेशसाठी जबाबदार धरले गेले. मुकेश यांना पहिल्या दिवसापास��न कंपनीत योगदान देण्याची संधी देण्यात आली होती, जेव्हा ते दररोज रसिकभाई यांना अहवाल देतील आणि त्यांच्याकडून ऑर्डर घेतील.१९८५ मध्ये राशीभाईंचा मृत्यू झाल्यानंतर १९८६ मध्ये धिरुभाई यांना त्रास सहन करावा लागला तेव्हा ही तत्त्वे खेळायला आली.तेव्हा सर्व जबाबदारी मुकेश आणि अनिलकडे गेली.मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड (आता रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड) स्थापन केली,जी माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या पुढाकारांवर केंद्रित होती.२४ वर्षाच्या वयात कंपनीला तेल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असताना पातालगंगा पेट्रोकेमिकल प्लांटच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली.मुकेशच्या वडिलांनी त्यांना व्यवसायाचा भागीदार म्हणून मानले आणि त्यांना थोड्या अनुभवाशिवाय योगदान देण्याची स्वातंत्र्य देखील दिले.\n6 जुलै 2002 रोजी, मुकेशचे वडील धीरूभाई 16 वर्षांच्या कालावधीत दुसर्या प्रहारानंतर मरण पावले.धीरूभाईंच्या मृत्युनंतर त्यांचा साम्राजाचा वितरणावरून मुकेश आणि अनिल यांच्यात तणाव वाढला. त्यांच्या आई कोकिलाबेन यांना भांडणे थांबविण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.त्यांनी असे ठरवले कि,मुकेशला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडची जबाबदारी द्यायची . डिसेंबर२००५ मध्ये मुंबई हायकोर्टाने त्याला मंजुरी दिली.अंबानी यांनी भारतातील जामनगर येथे जगातील सर्वात मोठ्या शहरी पेट्रोलियम रिफायनरीचे दिग्दर्शन केले आणि २०१० मध्ये पेट्रोकेमिकल्स, पॉवर जनरेशन, पोर्ट आणि संबंधित पायाभूत सोयींबरोबर एकीकृत ६६०००० बॅरल्स प्रतिदिन (३३दशलक्ष टन प्रति वर्ष) उत्पादन क्षमता ठेवली.डिसेंबर मध्ये अंबानी यांनी मोहालीतील प्रोग्रेसिव्ह पंजाब समिट येथे भारतातील फोर जी नेटवर्कसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्यासाठी भारती २०१३एअरटेलसह \"सहयोगी उपक्रम\" करण्याची घोषणा केली.\nइ.स. १९५७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१९ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/fast-food/", "date_download": "2019-06-16T10:41:22Z", "digest": "sha1:EPLOTZEHPAAE6IE2LAIPJOV4GEX545OT", "length": 7449, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Fast Food Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nचक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”\nहे मॅक हाईव्ह म्हणजे पोटॅटो फ्राईजचे मशीन असणार नाही किंवा सॉसची फॅक्टरी असणार नाही. इथे मधमाशांची मधाची तहान भागवण्यासाठी आजूबाजूला भरपूर फुलझाडे असतील. मॅक डोनाल्ड याची मोठी जाहिरात कल्पकतेने करत राहणार हे नक्की.\nMcDonald’s ला भारतात प्रवेश केल्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर नफा झालाय\nभारतातील क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट या श्रेणीतील पहिल्या दहा नावांमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीच्या रेस्टॉरंट्सचा चांगलाच दबदबा आहे.\nया शहरात तब्बल २८ वर्षानंतर मुलाचा जन्म झाला\nगुगलने दखल घेतलेला पण आम्हां भारतीयांना माहित नसलेला भारतीय सांख्यिकीचा जनक\nमुख्यमंत्री असूनही स्कूटरवर फिरणाऱ्या या कार्यमग्न जनसेवकाकडून भारतीयांनी आदर्श घ्यायला हवा..\nनास्त्रेदमसच्या ह्या भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या, आता “ट्रम्प” भाकिताची वेळ आलीये\n US, UK चे मिलिटरी फोन्स हॅक\nभेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना\nदहशतवादामुळे ही १० अत्यंत महत्वाची ऐतिहासिक स्थळं नष्ट होतायत\nमुंबईतला असा भाग जेथे प्रत्येक गल्लीमध्ये विराजमान होतात भव्यदिव्य बाप्पा\nक्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी\nओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप\nMay 24, 2017 इनमराठी टीम Comments Off on ओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप\nभारतात जास्त अधिकार कोणाकडे\nशर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…\nएकशे अकरा वर्ष जुने ‘तुप’ : आहारावर बोलू काही – भाग ३\nMDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….\n‘ह्या’ आहेत जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील स्त्रिया\n७२ तासात तब्बल चार हजार लोकांचा बळी घेणारी भारताच्या इतिहासातील अज्ञात दंगल\nसरकारने दारूबंदी केली आणि “आम्हाला दारू हवी” म्हणत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले\nब्रह्म देवाचं एकच मंदिर का आहे कारण आहे सावित्रीचा श्राप \nपुरुषार्थ : एक भ्रम\nमहाभारताच्या युद्धसमाप्ती नंतर काय झाले\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258780:2012-10-31-17-22-20&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2019-06-16T11:23:29Z", "digest": "sha1:6Q2JFW4BAXWNJB6H6KQXEKFRZZEHJKJV", "length": 15304, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "हृदयनाथांच्या स्वरांनी रंगली ‘मैत्र जिवांचे’ मैफल", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> हृदयनाथांच्या स्वरांनी रंगली ‘मैत्र जिवांचे’ मैफल\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nहृदयनाथांच्या स्वरांनी रंगली ‘मैत्र जिवांचे’ मैफल\nगुलाबी थंडीत कोजागरीच्या चंद्र प्रकाशाने उल्हासित वातावरणात शब्द स्वरांच्या मुक्त उधळणीत नाशिककरांनी कोजागरीचा आनंद लुटला. निमित्त होते पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. सलील कुलकर्णी आणि राधा मंगेशकर यांच्या ‘मैत्र जिवांचे’ या मैफलीचे. येथील विसे मळ्यातील रामदास उद्यानात नगरसेवक उत्तम कांबळे यांच्या वतीने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वरांच्या ‘रुणझुणू रुणझुणु रे भ्रमरा’ या रचनेने मैफलीचा प्रारंभ झाला. मंगेशकरांच्या स्वरांवर फिदा झालेल्या रसिकांनी टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली. रसिकांची ‘भ्रमरा.’ वर आरोहची हलकीशी नजाकत घेत त्यांनी स्वीकारली. मैफलीचा नूर बदलण्यासाठी सलील कुलकर्णी यांनी ‘नको करू सखी असा शृंगा��’ ही बैठकीची लावणी सादर केली. यानंतर मंगेशकरांनी ‘जिवाशिवाची बैलजोडी’ सादर करत मैफलीत रंग भरण्यास सुरुवात केली. बच्चे कंपनीच्या खास आग्रहास्तव ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ सादर केले. यानंतर आम्ही ठाकर ठाकर, केव्हा तरी पहाटे, माझ्या सारंगा राजा सारंगा यासह विविध गाणी सादर करण्यात आली. त्यांना संगीत साथ कृष्णा घोटेकर, आदित्य आठवले, विशाल गंधत्वार, रितेश ओवाळ यांनी केली. मधुकर झेंडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कार्यक्रमाला आ. जयंत जाधव, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, माजी खासदार माधवराव पाटील, पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, उपायुक्त साहेबराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत���तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=50&Itemid=61&limitstart=80", "date_download": "2019-06-16T11:26:52Z", "digest": "sha1:URMJPCP4IX6Z5NULYHVBE47DHESQ42KY", "length": 32024, "nlines": 304, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नगर वृत्तांत", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकोपरगावच्या पाणीप्रश्नी मुख्याधिकाऱ्यांना घेराव\nनगरपालिकेत सर्व कामे ठप्प झाली आहेत. ऐन दिवाळीच्या काळात पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत शहराला पाणी देता येत नसेल तर आम्हाला गोळय़ा घाला, अशी उपरोधिक मागणी करीत विरोधी जनविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.\nकोपरगावची बाजारपेठ लवकरच सीसी टीव्हीच्या नजरेत\nकोपरगावातील व्यापाऱ्यांच्या दुकानात होणाऱ्या चोऱ्या व दुकान फोडीचे प्रकार थांबविण्यासाठी मदत म्हणून शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानाचा परिसर व शहरातील काही मुख्य रस्ते सी. सी. टीव्हीच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी व्यापारी महासंघाने घेतलेल्या कार्याला हातभार लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेच्या २५ टक्के भार उचलण्याची तयारी पोलीस निर��क्षक मधुकर औटे यांनी दर्शवली.\nटोलनाक्याचे ९० कामगार पुन्हा कामावर\nकायम नोकरीच्या सुविधा मिळणार\nऐन दिवाळीच्या तोंडावर देहरे टोल नाक्यावरून कमी केलेल्या ९० कामगारांना राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या (इंटक) माध्यमातून पुन्हा रोजगाराची हमी मिळाली. या कामगारांना पुन्हा कामावर रुजू होताना थकित वेतन, भविष्य निर्वाह निधी व कायम कामगारांच्या सुविधा मिळाल्या.\nकोपरगावला ८ कोटींचा निधी पडून- कोल्हे\nतत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे यांनी नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी ६ वर्षांपूर्वी ८ कोटी रुपयांचा निधी देऊनही वीज वितरण कंपनीने एकही काम पूर्ण केले नाही, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांनी केली.\nनगर शहराला कलेची परंपरा- निशिगंधा वाड\nकला क्षेत्रात नगर शहराला मोठी परंपरा आहे. विशेषत: नाटक व सिनेमाला नगरने अनेक कलाकार दिले, त्यांनी या क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला. ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले.\nअध्यात्म-विज्ञानाच्या समन्वयातून देश प्रगतीकडे- डॉ. कराड\nवारकरी संघाचा पुरस्कार स्नेहालयला प्रदान\nसंतांनी दिलेला अध्यात्मिक विचार व विज्ञानाचा चमत्कार यांच्या समन्वयातून भारत जगाशी संवाद साधून जगात सर्वोच्च होईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत व एमआयटीचे प्रमुख, विश्वशांतीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केला.\nग. ज. चितांबर शाळेला विजेतेपद\nभाई सथ्था मल्लखांब करंडक\nजिल्हा मल्लखांब संघटना व मेहेरप्रेम सामाजिक संस्था आयोजित जिल्हास्तरीय ‘स्वातंत्र्यसेनानी भाईसथ्था करंडक’ महर्षी ग. ज. चितांबर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने पटकावला. स्पर्धेत जिल्ह्य़ातील २१ संघांचे शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतून राज्य स्पर्धेच्या संघाची निवड करण्यात आली.\nगॅस वितरकावर कारवाईची शिफारस\nकर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील ग्राहकांनी बावर गॅस एजन्सीविषयी केलेल्या विविध तक्रारींची अखेर कर्जतचे तहसीलदार सुरेश थोरात यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे कारवाईची शिफारस केली आहे.\nतायक्वांदो राज्य स्पर्धेसाठी निवड\nभूषणनगर येथील स्टार तायक्वांदो अॅकॅडमीच्या ७ खेळाडूंची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. धर्मवीर संभाजी राजे मित्रमंडळ व यश प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचा सत्कार झाला.\nमनपाने स्वच्छता निरीक्षक वाढवले\nशहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या वाढत्या तक्रारींचा निपटारा लवकर व्हावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रभाग समितीनिहाय स्वच्छता निरीक्षकांची संख्या वाढवली आहे. त्यांना दिलेले प्रभाग व त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले असून तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर शीला शिंदे यांनी केले आहे.\nनिलंबित १८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार\nवेतनातून ५४ लाखांची वसुली\nप्रतिनिधी शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२\nजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात सन २००६-०७ च्या टंचाई कालावधीत झालेल्या टँकर इंधन गैरव्यवहार प्रकरणातील दोषी १८ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर करुन घेऊन त्यांच्या वेतनातून गैरव्यवहाराची सुमारे ५४ लाख ११ हजार ८१८ रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणात अधिकारी व कर्मचारी असे १०४ जण दोषी आढळले व त्यांनी १ कोटी ७६ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते.\nराजू काळेला मारण्याच्या कटात वडिलांचा बळी\nकारागृहातील मारामारीचा संबंध नाही\nनाशिक कारागृहातील कैद्यांच्या ज्या मारामारीचे पडसाद शिर्डीतील टोळीयुद्धात उमटले त्या मूळ मारामारीशी पाप्या शेख व भूषण मोरे या टोळ्यांचा काही संबंध नसल्याचेच आता पुढे आले आहे. सागर काळे याचा भाऊ राजू यालाच मारण्याचा मोरे टोळीचा कट होता, मात्र त्यात त्याच्या वडिलांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.\nएएमटीत आता महिलांसाठी राखीव जागा\nमहापालिकेच्या शहर बस सेवेच्या गाडय़ांमध्ये आता पुण्याप्रमाणेच महिलांसाठी राखीव आसने असतील. महिलांसाठी आनंददायी असणाऱ्या या बदलाबरोबरच स्मार्ट कार्डच्या मुदतीतही मोठी वाढ करण्यात आली असून सर्व प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. बस सेवेची ठेकेदार कंपनी प्रसन्न मोबिलिटीचे स्थानिक व्यवस्थापक दीपक मगर यांनी ही माहिती दिली.\nसर्व सरकारी कर्मचाऱ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी\nनिंबळक ग्रा. पं.चा पथदर्शी उपक्रम\nनिंबळक (ता. नगर) ग्रामपं��ायतीने गावातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘बायोमेट्रिक’ हजेरी पद्धत आजपासून सुरु केली आहे. यामुळे कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ग्रामसभेनेही तसा ठराव केला होता. गावपातळीवर असा अभिनव प्रयोग राबवणारी निंबळक राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा दावा सरपंच विलास लामखेडे यांनी केला.\nपिक विम्याची जिल्ह्य़ाला ३१ कोटींची भरपाई- शेळके\nनगर तालुक्यात ८ कोटी ३५ लाख\nराष्ट्रीय पिक विमा योजनेंतर्गत मागच्या वर्षांसाठी (सन २०११-१२) जिल्ह्य़ाला ३१ कोटी ३ लाख ५७ हजार रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. एकटय़ा नगर तालुक्याला तब्बल ८ कोटी ३५ लाख ६५ हजार रूपये नुकसान भरपाई मंजूर झाल्याची माहिती माजी खासदार दादापाटील शेळके यांनी दिली. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, यासाठी शेळके यांनी विशेष प्रयत्न केले. शेतकऱ्यांमध्ये त्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला.\nकेवायसी अर्जासाठी राष्ट्रवादीचे मदत केंद्र\nस्वयंपाकाच्या गॅस टाकीसाठीचा केंद्र सरकार व गॅस एजन्सीजनी सक्तीचा केलेला केवायसी (नो यूअर कस्टमर) हा इंग्रजी भाषेतील अर्ज मराठीत भाषांतरीत करून देण्याचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सर्वसामान्य ग्राहकांसाठी राबवण्यात आला. बुरूडगाव रस्त्यावरील अजय गॅस एजन्सीजवळ यासाठी एक केंद्र सुरू करण्यात आले आहे.\n‘मढी देवस्थानची काही विश्वस्तांकडूनच बदनामी’\nअध्यक्ष डॉ. मडकर यांचा आरोप\nपाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थानविषयी संस्थेचेच काही विश्वस्त खोटी माहिती पसरवून देवस्थानबद्दल गैरसमज निर्माण करीत असल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रमाकांत मडकर यांनी केला आहे. वैयक्तिक मोठेपणा मिरवण्यासाठी संबंधित विश्वस्त देवस्थानच्या विकासातही अडथळा आणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमहिला व उपेक्षित बालकांसाठी गेल्या दोन तपांपासून काम करणाऱ्या स्नेहालय या संस्थेला केंद्र सरकारच्या वतीने डॉ. दुर्गाबाई देशमुख राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५ नोव्हेंबरला दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संस्थेला पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nराज्य जाहिरातदार संघटना उपाध्यक्षपदी गांधी\nमुथा, भोयर व मांढरे संचाल���\nकोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा जाहिरात एजन्सी संघटनांच्या परिषदेत राज्यस्तरावर फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अॅन्ड माकेर्ंटिंग एन्टरप्रिन्युअर्स (फेम) ही राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किशोर गांधी, तसेच संचालकपदी प्रफुल्ल मुथा (अभी एजन्सी), अजय भोयर (इम्पॅक्ट) व गटना समितीवर श्रीकांत मांढरे (कालिका) अशा नगरच्या तिघांची नियुक्ती करण्यात आली.\nव्यापाऱ्याला तीन महिने कैद व ५ लाखांचा दंड\nधनादेश न वटल्याबद्दल शेवगाव येथील व्यापाऱ्याला न्यायालयाने पाच लाख रूपये दंड व तीन महिने कैदेची शिक्षा ठोठावली.\nशेवगाव येथील निवृत्त नायब तहसीलदार प्रकाश कुलकर्णी यांच्याकडून व्यापारी विजयकुमार बलदवा याने हातउसने पैसे घेतले होते. मुदतीत पैसे परत न मिळाल्याने कुलकर्णी यांनी बलदवा याने दिलेला धनादेश बँकेत भरला. पण तो वटला नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-opposite-farmer-leaving-water-roots-13247", "date_download": "2019-06-16T11:48:18Z", "digest": "sha1:F5FDI6VH55EILAV6XQRGVZ3CILUAEPQY", "length": 15798, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Opposite farmer of leaving the water from the roots | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुळा धरणातून पाणी सोडण्याला शेतकऱ्यांचा विरोध\nमुळा धरणातून पाणी सोडण्याला शेतकऱ्यांचा विरोध\nशनिवार, 27 ऑक्टोबर 2018\nनगर : मुळातून पाणी सोडण्याला राहुरी, नेवाशातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सोनईत शेतकरी जमा झाले. त्यानंतर शेतकरी मुळा धरण परिसरात जाताना बारागाव नांदुर येथे शेतकऱ्यांना अडवले. शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.\nदरम्यान ‘मराठवाड्यातील पुढारी नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळविण्यासाठी पोटतिडकीने जोर लावत असताना जिल्ह्यातील पुढारी भविष्यातील राजकारणाचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडण्याला विरोध करत नाहीत. शेतकऱ्यांचा बळी देण्याचेच पाप केले जात आहे.’ अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.\nनगर : मुळातून पाणी सोडण्याला राहुरी, नेवाशातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सोनईत शेतकरी जमा झाले. त्यानंतर शेतकरी मुळा धरण परिसरात जाताना बारागाव नांदुर येथे शेतकऱ्यांना अडवले. शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.\nदरम्यान ‘मराठवाड्यातील पुढारी नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळविण्यासाठी पोटतिडक���ने जोर लावत असताना जिल्ह्यातील पुढारी भविष्यातील राजकारणाचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडण्याला विरोध करत नाहीत. शेतकऱ्यांचा बळी देण्याचेच पाप केले जात आहे.’ अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.\nसमन्यायी पाणी धोरणानुसार जायकवाडीला मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास विरोध म्हणून व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोनईतील आमराई येथे शेतकरी जमा झाले होते.\nया वेळी शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी भूमिका मांडली. ‘मुळातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर लाभक्षेत्रातील पाच तालुके ओसाड होतील. हक्काच्या पाण्यावर कुणी गदा आणणार असेल तर नेवासे तालुक्यातील शेतकरी जिवाची पर्वा न करता लढा देण्यास सज्ज आहेत’ असे सांगितले.\nत्यानंतर उपस्थित सर्व शेतकरी घोषणा देत मुळा धरणाकडे पाणी सोडण्याला विरोध करण्यासाठी शेतकरी मुळा धरणाकडे गेले. मात्र, प्रशासनाने पोलिसांनी गाड्या बारागाव नांदुर येथे अडवले. त्यानंतर शेतकरी पायी मुळा धरणाकडे गेले. तेथेही माजी आमदार शंकरराव गडाख यांनी भाषण केले. उशिरापर्यंत शेतकरी धरणावर होते.\nनगर सकाळ धरण राजकारण politics गणित mathematics बळी bali आमदार जायकवाडी आंदोलन agitation प्रशासन administrations\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...���खादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nउन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...\nपाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...\nकाँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nपीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/mayank-agarwal/", "date_download": "2019-06-16T10:56:49Z", "digest": "sha1:N25AOPIML7XOQ7QOVPWLJGH2EE6I4DQK", "length": 20390, "nlines": 161, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mayank Agarwal – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Mayank Agarwal | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्��ो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार पोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कट��ट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि ��ान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nIND vs AUS 4th Test : 70 वर्षांनी भारताने जिंकली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका, सिडनी टेस्ट ड्रॉ झाल्याने भारताची 2-1 सरशी\n1948 नंतर पहिल्यांदा भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामधे मालिका विजय नोंदवण्याची संधी मिळाली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली हा आपला पहिलाच मोठा ऐतिहासिक विजय आहे.\nIndia Vs Australia 4th Test: दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 598 धावांनी पिछाडीवर\nसिडनी टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावत 24 धावा केल्या आहेत.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेर 303 धावांत 4 गडी गमावले आहेत.\nIndia Vs Australia 3rd Test : पहिल्या दिवसा अखेर भारताचा खेळ 215 धावांत 2 बाद\nऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीअखेर भारताने 215 धावा केल्या असून भारताला 2 विकेट्स गमवाव्या लागल्या आहेत.\nIndia Vs Australia 3rd Test : 1947 नंतर पर्दापणातच अर्धशतकी खेळी करणार Mayank Agarwal ठरला पहिला भारतीय खेळाडू\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवालने नाबाद अर्धशतक झळकावले आहे. अशी कामगिरी करणारा मयांक हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.\nIndia vs Australia 3rd Test : मेलबर्न टेस्ट मॅचसाठी 11 खेळाडूंसह भारतीय संघाची घोषणा, Mayank Agarwal चा संघात समावेश\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीसाठी मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना आराम देत आता संघामध्ये मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) या खेळाडूला स्थान देण्यात आलं आहे.\nIndia vs Australia: पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया टेस्ट दौऱ्यामधून बाहेर, मयंक अग्रवाल याला भारतीय संघामध्ये स्थान\nभारतीय टेस्ट संघातील युवा ओपनिंग गोलंदाजपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ह्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.\nLive In Relationship मधून विभक्त व्हायचे झाल्यास प्रेयसीला द्यावी लागणार ���ोटगी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/advertisement/online/", "date_download": "2019-06-16T11:32:50Z", "digest": "sha1:JMPOSGOFHKOMA3KD3NFUZIH7TXUKZK47", "length": 4965, "nlines": 92, "source_domain": "nmk.co.in", "title": "Online | NMK", "raw_content": "\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nआयबीपीएस मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेत विविध पदांच्या ८४०० जागा\nलोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर\nमहाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयात एकूण ३८४ जागा\nबीड जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण २४२ जागा\nमुंबई येथील उच्च न्यायालयात लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा\nसाउथ इस्टर्न कोलफिल्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५५०० जागा\nसाउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार…\nभारतीय हवाई दलात विविध वैमानिक पदाच्या भरपूर जागा\nभारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील विविध वैमानिक (एक्स आणि वाय ग्रुप) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…\nसीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये विविध पदांच्या एकूण ७७८ जागा\nभारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७८ जागा…\nराष्ट्रीय खनिज विकास महामंडळात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा\nभारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा…\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदाच्या एकूण १०७ जागा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी…\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षक पदांच्या १४२ जागा\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदांच्या १४२ जागा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/Domena+OM.php?from=in", "date_download": "2019-06-16T10:30:58Z", "digest": "sha1:ZSAXJY4CSQ7HCM3DP4GLTKIFLSF6QDEN", "length": 9940, "nlines": 20, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) OM", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्ग���रियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामोआसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00968.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) OM\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) OM: ओमान\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी ओमान या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00968.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.railwaygroupdresults.in/2019/01/2019-3070-9.html", "date_download": "2019-06-16T10:36:08Z", "digest": "sha1:FI7NLP7ACZIIKAF2SRGRLFZBLUDIRZJ6", "length": 30729, "nlines": 176, "source_domain": "www.railwaygroupdresults.in", "title": "रेल्वे जॉब्स जानेवारी 2019: 3070 9 जूनियर अभियंता, अपरेंटिस, कॉन्स्टेबल आणि गट सी आणि डी पदांची रिक्तियां - Railway Group D Result Railway Group D RRB Recruitment 2018", "raw_content": "\nरेल्वे जॉब्स जानेवारी 2019: 3070 9 जूनियर अभियंता, अपरेंटिस, कॉन्स्टेबल आणि गट सी आणि डी पदांची रिक्तियां\nरेल्वे जॉब्स जानेवारी 2019: 3070 9 जूनियर अभियंता, अपरेंटिस, कॉन्स्टेबल आणि गट सी आणि डी पदांची रिक्तियां\n28 डिसेंबर 2018 रोजी अद्ययावत केले: रेल्वे भर्ती बोर्ड (आरआरबी), पश्चिम मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), उत्तर रेल्वे, रेलटेल, दक्षिण पश्चिम रेल्वे, पश्चिम रेल्वे, पूर्वी रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, उत्तर-पश्चिम रेल्वे, उत्तर-पूर्वी रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, दक्षिणी रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे, दक्षिण-पूर्वी रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर-पश्चिम रेल्वेजानेवारी 201 9 महिन्यात 3070 9 रिक्त पदांवरभरती करीत आहेत.\nसर्व नोकर्यांद्वारे काही पात्रता निकषांची मागणी करतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख असते. रेल्वे जॉब्ससाठी पात्रता निकष शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा समाविष्ट करते आणि पोस्ट ते पोस्टमध्ये बदलते. रेल्वे भर्ती 2018 च्या अंतर्गत अशा मोठ्या संख्येने पोस्ट रिक्त पदांवरुन रेल्वे भर्तीच्या जगभरात मोठी नोकर्या सहजपणे प्रवास करू शकतात.\nजानेवारी 2019 मध्ये रेल्वे जॉब्स सक्रिय\n14033 पोस्ट अधिसूचनांसाठी आरआरबी जेई भर्ती 201 9 पीडीएफ आणि ऑनलाइन थेट लिंक झोन लागू करा\nपश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर भर्ती 201 9 1273 अर्जेंटिस पोस्टसाठी, 23 जानेवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज करा\nस्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा विरुद्ध 19 गट सी आणि डी पोस्टसाठी उत्तर रेल्वे भर्ती 201 9\nदक्षिण पश्चिम रेल्वे भर्ती 201 9, 30 आशुलिपिकांच्या पोस्टसाठी अर्ज करा\nरेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) - 7 9 8 काँस्टेबल पोस्ट\nउत्तर रेल्वे भर्ती 201 9 - 10 9 2 अपरेंटिस पोस्ट\n6 जानेवारी रोजी 6 डॉक्टरांच्या पदांसाठी उत्तर रेल्वे भर्ती 2018-19, वॉक-इन\nरेलटेल भर्ती 2018-19, 20 जिल्हा तंत्रज्ञान व इतर पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज करा\nदक्षिण पश्चिम रेल्वे - 9 63 अप���ेंटिस पोस्ट\nवेस्टर्न रेल्वे - 5718 अपरेंटिस पोस्ट\nपूर्वी रेल्वे - 2 99 0 एक्ट अपरेंटिस पोस्ट\nईस्ट सेंट्रल रेल्वे - 2234 अपरेंटिस पोस्टसाठी रिक्तियां\n60000+ सरकारी नोकर्या जानेवारी 2019 मध्ये लागू\nउत्तर पश्चिमी रेल्वे - 20 9 0 प्रशिक्षणाची रिक्तियां\nउत्तर-पूर्वी रेल्वे - 745 एक्ट अपरेंटिस पोस्ट\nउत्तर मध्य रेल्वे - 703 अपरेंटिस पोस्ट\nनॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे - 12 स्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा पोस्ट\nमध्य रेल्वे मुंबई - 78 डीईओ / कार्यकारी सहाय्यक / कार्यालय सहायक पोस्ट\nउत्तर रेल्वे - क्रीडा कोटा पोस्टवर 21 पोस्ट\nदक्षिणी रेल्वे - क्रीडा कोटा विरुद्ध 21 पोस्ट\nवेस्टर्न रेल्वे - 14 स्काउट्स आणि मार्गदर्शिका कोटा पोस्ट्स\nपश्चिम मध्य रेल्वे- 160 डिसेंबरपूर्वी 31 एक्ट्रेसिस पोस्ट्स\nमध्य रेल्वे - फिजिओथेरेपिस्ट पोस्ट\nमध्य रेल्वे - 5 डेटा एंट्री, डिजिटल ऑफिस सहाय्यक आणि इतर\nरेल्वे जॉब्स जानेवारी 2019: 3070 9 जूनियर अभियंता, अपरेंटिस, कॉन्स्टेबल आणि गट सी आणि डी पदांची रिक्तियां\n28 डिसेंबर 2018 रोजी अद्ययावत केले: रेल्वे भर्ती बोर्ड (आरआरबी), पश्चिम मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), उत्तर रेल्वे, रेलटेल, दक्षिण पश्चिम रेल्वे, पश्चिम रेल्वे, पूर्वी रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, उत्तर-पश्चिम रेल्वे, उत्तर-पूर्वी रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, दक्षिणी रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे, दक्षिण-पूर्वी रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर-पश्चिम रेल्वेजानेवारी 201 9 महिन्यात 3070 9 रिक्त पदांवरभरती करीत आहेत.\nसर्व नोकर्यांद्वारे काही पात्रता निकषांची मागणी करतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख असते. रेल्वे जॉब्ससाठी पात्रता निकष शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा समाविष्ट करते आणि पोस्ट ते पोस्टमध्ये बदलते. रेल्वे भर्ती 2018 च्या अंतर्गत अशा मोठ्या संख्येने पोस्ट रिक्त पदांवरुन रेल्वे भर्तीच्या जगभरात मोठी नोकर्या सहजपणे प्रवास करू शकतात.\nजानेवारी 2019 मध्ये रेल्वे जॉब्स सक्रिय\n14033 पोस्ट अधिसूचनांसाठी आरआरबी जेई भर्ती 201 9 पीडीएफ आणि ऑनलाइन थेट लिंक झोन लागू करा\nपश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर भर्ती 201 9 1273 अर्जेंटिस पोस्टसाठी, 23 जानेवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज करा\nस्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा विरुद्ध 19 गट सी आणि डी पोस्टसाठी उत्तर रेल्वे भर्ती 201 9\nदक्षिण पश्चिम रेल्वे भर्ती 201 9, 30 आशुलिपिकांच्या पोस्टसाठी अर्ज करा\nरेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) - 7 9 8 काँस्टेबल पोस्ट\nउत्तर रेल्वे भर्ती 201 9 - 10 9 2 अपरेंटिस पोस्ट\n6 जानेवारी रोजी 6 डॉक्टरांच्या पदांसाठी उत्तर रेल्वे भर्ती 2018-19, वॉक-इन\nरेलटेल भर्ती 2018-19, 20 जिल्हा तंत्रज्ञान व इतर पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज करा\nदक्षिण पश्चिम रेल्वे - 9 63 अपरेंटिस पोस्ट\nवेस्टर्न रेल्वे - 5718 अपरेंटिस पोस्ट\nपूर्वी रेल्वे - 2 99 0 एक्ट अपरेंटिस पोस्ट\nईस्ट सेंट्रल रेल्वे - 2234 अपरेंटिस पोस्टसाठी रिक्तियां\n60000+ सरकारी नोकर्या जानेवारी 2019 मध्ये लागू\nउत्तर पश्चिमी रेल्वे - 20 9 0 प्रशिक्षणाची रिक्तियां\nउत्तर-पूर्वी रेल्वे - 745 एक्ट अपरेंटिस पोस्ट\nउत्तर मध्य रेल्वे - 703 अपरेंटिस पोस्ट\nनॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे - 12 स्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा पोस्ट\nमध्य रेल्वे मुंबई - 78 डीईओ / कार्यकारी सहाय्यक / कार्यालय सहायक पोस्ट\nउत्तर रेल्वे - क्रीडा कोटा पोस्टवर 21 पोस्ट\nदक्षिणी रेल्वे - क्रीडा कोटा विरुद्ध 21 पोस्ट\nवेस्टर्न रेल्वे - 14 स्काउट्स आणि मार्गदर्शिका कोटा पोस्ट्स\nपश्चिम मध्य रेल्वे- 160 डिसेंबरपूर्वी 31 एक्ट्रेसिस पोस्ट्स\nमध्य रेल्वे - फिजिओथेरेपिस्ट पोस्ट\nमध्य रेल्वे - 5 डेटा एंट्री, डिजिटल ऑफिस सहाय्यक आणि इतर\nरेल्वे भर्ती मंडळांनी (आरआरबी) विविध विभागीय रेल्वे आणि भारतीय रेल्वेच्या उत्पादन युनिटमध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यकांच्या पदांवर भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले. भारतीय रेल्वेच्या विविध विभागात एकूण 14033 रिक्त पदांची अधिसूचना देण्यात आली आहे.\nपश्चिम मध्य रेल्वे , जबलपूर यांनी अपरेंटिसच्या पदवीसाठी अर्ज मागविले आहेत. विविध विभागांत एकूण 1273 रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित नमुन्यात पोस्ट करू शकतात.\nस्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा विरुद्ध ग्रुप सी अँड डी पोस्ट्सच्या पोस्टसाठी उत्तर रेल्वेने अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार 30 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरुपाद्वारे अर्ज करू शकतात.\nदक्षिण पश्चिम रेल्वेने आशुलिपिक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र उमेदवार 18 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरुपाद्वारे अर्ज करू शकतात.\nकॉन्स्टेबलच्या पदोन्नतीसाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ने अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित नमुन्यात पोस्ट करू शकतात.\nस्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा विरुद्ध ग्रुप सी अँड डी पोस्ट्सच्या पोस्टसाठी उत्तर रेल्वेने अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार 30 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरुपाद्वारे अर्ज करू शकतात.\nदक्षिण पश्चिम रेल्वेने आशुलिपिक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र उमेदवार 18 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरुपाद्वारे अर्ज करू शकतात.\nकॉन्स्टेबलच्या पदोन्नतीसाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ने अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित नमुन्यात पोस्ट करू शकतात.\nउत्तर रेल्वेने अपरेंटिस ऍक्ट 1 9 61 च्या अंतर्गत उत्तर रेल्वेवर 10 9 2 प्रशिक्षणाच्या सहभागास नोटीस जारी केली आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत अर्ज करण्याची इच्छा असलेले उमेदवार 31 जानेवारी 2019 पर्यंत ऑनलाईन मोडद्वारे अर्जदार पदांसाठी अर्ज करू शकतात.\nदक्षिण पश्चिम रेल्वेने 9 63 अपरेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रमाणपत्र मिळावे म्हणून ते अपरेंटिस जॉब मिळविण्यासाठी आणि रेल्वेचा एक भाग होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे.\nरेल्वे भर्ती सेल, वेस्टर्न रेल्वेने अपरेंटिसच्या पदवीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार 9 जानेवारी 2019 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरुपाद्वारे पोस्टवर अर्ज करू शकतात.\nपूर्वी रेल्वेने 2 9 07 एक्ट अपरेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. 10 वी\nवी उत्तीर्ण असेल तर आयटीआय प्रमाणपत्र असेल तर आपणास अपरेंटिस जॉब मिळविणे आणि रेल्वेचा एक भाग बनणे ही एक सुवर्ण संधी आहे.\nपूर्वेकडील मध्य रेल्वेने दानापूर, धनबाद, मुगलसराय, समस्तीपूर, प्लांट डेपो / मुगलसराय, मेकॅनिकल वर्कशॉप / समस्तीपूर आणि कॅरेज रीपर्स वर्कशॉप / हरनॉट डिव्हिजन / युनिट्स मधील नामांकित व्यवसायातील प्रशिक्षित व्यवसायातील प्रशिक्षणासाठी अर्जदारांच्या भर्तीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. रेल्वे\nनॉर्थ वेस्टर्न रेल्वेने 20 9 0 एक्ट अपरेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रमाणपत्र मिळावे म्हणून ते अपरेंटिस जॉब मिळविण्यासाठी आणि रेल्वेचा एक भाग होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे.\nउत्तर-पूर्वी रेल्वेने 745 एक्ट अपरेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. 10 वी उत्तीर्ण असेल तर आयटीआय प्रमाणपत्र असेल तर आपणास अपरेंटिस जॉब मिळविणे आणि रेल्वेचा एक भाग बनणे ही एक सुवर्ण संधी आहे.\nउत्तर मध्य रेल्वे , इलाहाबाद जॉब्स अधिसूचना: उत्तर मध्य रेल्वेने वेगवेगळ्या व्यवसायातील शिक्षकाच्या पदासाठी भर्तीसाठी इलाहाबाद विभागासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार केवळ ऑनलाईन मोडद्वारे पोस्टवर अर्ज करू शकतात. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.\nनॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने स्काउट्स आणि मार्गदर्शक कोटा पोस्ट्सच्या भर्तीसाठी अर्ज आमंत्रित केले. या पदासाठी पात्र उमेदवार 14 जानेवारी 2019 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरूपात अर्ज करू शकतात.\nमध्य रेल्वे मुंबई भर्ती 201 9: मुंबई विभागातील कंत्राटी आधारावर डीईओ / कार्यकारी सहाय्यक / डिजिटल कार्यालय सहाय्यक पदाच्या नियुक्तीसाठी मध्य रेल्वेने अर्ज दाखल केले. 11 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित नमुन्यात उमेदवार पात्र आहेत.\nस्पोर्ट्स कोटा पोस्ट्स विरुद्ध उत्तर रेल्वे (एनआर) ने अर्ज केले. पात्र उमेदवार 17 डिसेंबर 2018 ते 18 जानेवारी 2019 पर्यंत निर्धारित केलेल्या पोस्टसाठी अर्ज करु शकतात.\nदक्षिण रेल्वेने खेळाडू पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार 14 जानेवारी 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित स्वरुपाद्वारे अर्ज करू शकतात. 2 9 जानेवारी 2019 पर्यंत दूरदराज उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज उघडला जाईल.\nरेलवे ग्रुप डी रिजल्ट कब आने वाला है\nहाय फ्रेंड्स रेलवे ग्रुप डी रिजल्ट कब आने वाला है आज हम उसके बारे मे ब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/bollywood/paal-abhishekam-fans-stealing-milk-packets-film-releases-tamil-nadu-dealers-seek-ban/", "date_download": "2019-06-16T12:03:38Z", "digest": "sha1:Q4IVOHOR224AYGVDZ5L7H2JNWLBPXF6X", "length": 33462, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘Paal Abhishekam’: ‘Fans Stealing Milk Packets’ For Film Releases, Tamil Nadu Dealers Seek Ban | स्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा! साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत!! | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनि�� निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nस्टार्सच्या पोस्टरला दूधा���ा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\n साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\nस्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\nसाऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका सुरु होते, ते त्याचमुळे.\nस्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\nस्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\nस्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\nस्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत\nठळक मुद्दे कमल हासन व सिवकार्थिकेयन यासारख्या साऊथ सुपरस्टार्सनी मध्यंतरी दूधाची नासाडी करू नका, असे आवाहन चाहत्यांना केले होते. तूर्तास सुपरस्टार सिंबू याकामी पुढाकार घेतला आहे.\nसाऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका लागते, ते त्याचमुळे. या सगळ्यांत दूधाची नासाडी होतेय, हे या चाहत्यांच्या गावीही नसते. तामिळनाडू मिल्क डीलर्स वेलफेअर असोसिएशनला मात्र दूधाची ही नासाडी पाहावत नाही. चाहत्यांना अशी नासाडी थांबवायला सांगा, अशी विनंती अनेकदा या असोसिएशनने साऊथ स्टार्सला केली. पण ना स्टार्सवर (काही अपवाद वगळता) याचा परिणाम झाला, ना चाहत्यांवर. त्यामुळे दूधाची ही नासाडी रोखण्यासाठी असोसिएशनने आता थेट पोलिसांत धाव घेतली आहे.\nहोय, सुपरस्टार्सच्या फिल्म रिलीजदरम्यान अनेक लोक दुकानांतून दूधाचे पॅकेट चोरी करतात. या चोरीमुळे आम्हाला नाहक नुकसान सोसावे लागते, असा असोसिएशनचा आरोप आहे. त्यामुळे राज्यात फिल्म स्टार्सच्या पोस्टर्सवर होणाºया दूधाच्या अभिषेकावर बंदी लादून दूधाची नासाडी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी या असोसिएशनची मागणी आहे. सुपरस्टार्सच्या रिलीजवेळी दूधांच्या दुकानांना पोलिस सुर���्षा पुरवण्याची मागणीही असोसिएशनने केली आहे.\nअसोसिएशनचे अध्यक्षांनी सांगितल्यानुसार, २०१५ पासून त्यांची ही मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी रजनीकांत, अजीत, विजय अशा अनेक सुपरस्टार्सशी चर्चाही केली. मात्र याऊपरही हे सगळे थांबलेले नाही.\nकमल हासन व सिवकार्थिकेयन यासारख्या साऊथ सुपरस्टार्सनी मध्यंतरी दूधाची नासाडी करू नका, असे आवाहन चाहत्यांना केले होते. तूर्तास सुपरस्टार सिंबू याकामी पुढाकार घेतला आहे. माझ्या पोस्टर्सवर दूधाचा अभिषेक घालून दूधाची नासाडी करू नका, असे आवाहन त्याने केले आहे. आता या आवाहनाचा चाहत्यांवर किती परिणाम होतो, ते बघूच.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nथलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा\nनथुराम गोडसे प्रकरण : कमल हासन यांना कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर\nअघोरी कृत्य करणारा नथुराम गोडसे हा दहशतवादीच...\nअभिनेते कमल हसन यांच्यावर हल्ला, सभेनंतर फेकली अंडी आणि दगड\nहिंदू महासभेतर्फे कमल हसन व राजस्थान सरकारचा निषेध\nदहशतवादाला धर्म नसतो; शरद पोंक्षेंचे कमल हसन यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\n'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\nहा पाकिस्तानी क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेच्या प्रेमात झाला होता वेडा किडनॅप करण्याचीही होती तयारी\nMithun Chakraborty Birthday Special : किशोर कुमार यांनी या कारणामुळे बंद केले होते मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणे\nMogra Fulala Marathi film review:अनोख्या पध्दतीने गुंफलेली प्रेमकथा 'मोगरा फुलला'14 June 2019\nयाचा ठाव घेणारा 'वेलक��� होम'14 June 2019\nBharat Movie Review :सलमानने फॅन्सना दिली 'भारत'च्या रूपाने ईदची मेजवानी05 June 2019\nPM Narendra Modi Movie Review : पी. एम. नरेंद्र मोदीः एका सामान्य मुलाची प्रेरणादायी कथा24 May 2019\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे ���ांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://hwmarathi.in/politics/pune-rural-police-have-arrested-a-person-with-explosives-and-some-detonators-used-to-make-bomb-from-pimpalwadi-village-of-pune-district/44836", "date_download": "2019-06-16T11:35:56Z", "digest": "sha1:BY2Y63MV7VZZSK6HUYTY6OBZKWA2HDMD", "length": 7672, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पुण्यातील एका झोपडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त | HW Marathi", "raw_content": "\nआज संध्याकाळी जाहीर होणार नव्या १३ मंत्र्यांची…\nसंसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी…\nफडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार \nराम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे…\n#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक…\nराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना…\nधनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक…\nफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान…\nविजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे…\nपुण्यातील एका झोपडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपुण्यातील एका झोपडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nपुणे | पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडीत एका झोपडीतून शस्त्रसाठा जप्त केला आहे. शस्त्रसाठा सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसने ही कारवाई करण्यात आली आहे. राजाराम अभंग (६०) असे शस्त्रसाठा तयार करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव असून ते एका झोपडीत राहतात. आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. याप्रकरणी 2003 सालीही अभंग यांच्याकडे असाच शस्त्रसाठा आढळला होता. तेंव्हा त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nपुन्हा अभंग यांच्या घरात पोलिसांनी केलेल्या करावाईत राजाराम याच्याकडे ४ पाईप बॉम्ब बनविण्य���साठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, २ इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरुपातील एक्सप्लोझिव्ह (हे स्फोटक असल्याचा सिग्नल श्वानाने दिला आहे़ मात्र, ते कोणत्या प्रकारचे एक्सप्लोझिव्ह आहे, याची माहिती तपासणीनंतर सांगता येईल), २ तलवारी, २ भाले, ५९ डेटोनेटर (त्यात ४ इलेक्ट्रिक, ५५ नॉन इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिक स्वीच, इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट असे साहित्य सापडले आहे.\nfeaturedPimpalwadiPunePune Rural Policeweaponsपिंपळवाडीपुणेपुणे ग्रामीण पोलीसशस्त्रसाठाShare\nमोदींनी माझ्या कुटुंबाची काळजी करू नये, माझ्यावर कोल्हापूरच्या मातीचे संस्कार झाले आहेत \nकवी कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करणार \nहिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल \nनागपुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे\nलोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=26%3A2009-07-09-02-01-20&id=260467%3A2012-11-08-20-45-23&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=3", "date_download": "2019-06-16T11:24:27Z", "digest": "sha1:UUM7226CLDPNRGJS5DCWZZ7CSX2MD4FX", "length": 3902, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "एक दिवसाचे बाळ चोरीला गेलेल्या पित्याचा असहाय्य आक्रोश..", "raw_content": "एक दिवसाचे बाळ चोरीला गेलेल्या पित्याचा असहाय्य आक्रोश..\nपत्नी बाळंत होणार म्हणून देवदास नाईक दुबईमधील घसघशीत पगाराची नोकरी सोडून मुंबईत दाखल झाले. पण स्वप्नांची नगरी मुंबईत त्यांचे एक दिवसाचे मूल रुग्णालयातून चोरीला गेले आणि सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न चक्काचूर झाले. आपले मूल परत मिळवण्यासाठी नाईक यांनी रुग्णालयाच्या बाहेर मुक्काम ठोकला असून आता त्या बाळाची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.\nदेवदास नाईक यांच्या पत्नी जस्मीन नाईक यांना बाळंतपणासाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता बायको आणि मूल यांच्यासह राहायचे, असे सुखी संसाराचे स्वप्न र��गवत दुबईतील नोकरी सोडून देवदास मुंबईत आले. पण जस्मीन यांच्या बाळंतपणाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे बाळ पळवले गेले. आपले मूल चोरीला गेल्याचा मानसिक धक्का जस्मीन यांना बसला आहे. तर आपल्या मुलाबाबत काहीतरी सुगावा लागेल या आशेने देवदासही रुग्णालयाबाहेर बाकडय़ावर दिवसभर बसून असतात. मूल पळवले जाणे हे मोठे दुस्वप्न ठरले आहे. मोठय़ा रुग्णालयांमध्येही सुरक्षा व्यवस्थेकडे कसे दुर्लक्ष होते याचे हे उदाहरण आहे, असे देवदास सांगतात.\nदुर्दैवाने रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मूल कोणी चोरले हे समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातही फारशी प्रगती दिसत नसल्याने आता देवदास यांनी चोरीला गेलेल्या बाळाबाबत माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी पत्रके वाटण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. कोणाकडून तरी आपल्या तान्हुल्याचा पत्ता लागेल या आशेवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/manmohan-singh/", "date_download": "2019-06-16T10:28:22Z", "digest": "sha1:BJJO7KUQN7P32WASCKPDOUA5CXARLF6D", "length": 21881, "nlines": 161, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Manmohan Singh – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Manmohan Singh | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nराज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका\nMaharashtra Cabinet Expansion 2019: राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह 11 आमदारांची फडणवीस सरकार मध्ये वर्णी; राजकुमार बडोले, प्रकाश मेहता सह 6 जणांचा राजीनामा\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nमित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त\nInternational Yoga Day 2019: नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन योगा सीरिज मध्ये आज भुजंगआसनाचा पाठ (Watch Video)\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)\n मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा\nFather's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nFemina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल\nपश्चिम रेल्वे ने अखेर रद्द केला धावत्या ट्रेन मध्ये मसाज पुरवण्याचा प्रस्ताव\nHappy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी\nHappy Father’s Day 2019: पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं\nVat Purnima 2019 HD Images: वटपौर्णिमेनिमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या सुवासिनींना वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nकाँग्रेस नेत्या शीला दीक्षित म्हणाल्या, 'दहशतवाद विरोधात मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मोदींनी कडक कारवाई केली'\nशीला दीक्षित यांच्या कथित वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शिला दीक्षित यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, शीला दीक्षित यांचे विधान आश्चर्यचकीत करणारे आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीतर कारस्थान शिजत आहे.\nBudget 2019 : पंतप्रधान मोदींकडून स्वागत, राहुल गांधी यांनी केली टीका; अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले\nअर्थमंत्री गोयल यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. पाहा अर्थसंकल्पावर कोणी काय दिली प्रतिक्रिया\nThe Accidental Prime Minister सिनेमावरुन अनुपम खेर यांच्यासह 13 जणांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश\n'द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमावरुन सध्या चांगलाच वाद रंगला आहे. सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते अनुपम खेर कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर आता सिनेमासंबंधित 13 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.\nConfirmed: चित्रपट 'पीएम नरेंद्र मोदी' यांच्या भुमिकेत झळकणार अभिनेता विवेक ओबेरॉय, 'या' दिवशी प्रदर्शित होणार फर्स्ट लूक\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या नंतर सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आयुष्यावर ही चित्रपटाची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे.\nThe Accidental Prime Minister सिनेमावरुन अनुपम खेर यांच्याविरोधात तक्रार दाखल\n'द एक्सीडेंटल प्राईम मिन्सिटर' या सिनेमावरुन वाद रंगत असताना आता अनुपम खेर यांच्या विरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nThe Accidental Prime Minister चा trailer युट्युबवरुन हटवला; अनुपेम खेर यांनी ट्विटरवरुन मागितली मदत\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास उलघडणारा द एक्सीडेंटल प्राईम मिन्सिटर हा सिनेमात सध्या वादात अडकला आहे, असे म्हणायला हरकत नाही.\nनोटबंदी: अरुण जेटली यांना वाटते, 'काळाची गरज'; मनमोहन सिंह म्हणतात, 'काळासोबत खोलवर रुतणारी जखम'\nनोटबंदीच्या फायद्या तोट्याबाबत आजही चर्चेच्या फैरी जोरदार झडत असतात. दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयाची आठवण काढताना आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला.\nIND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nचारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक\nस्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाला फेऱ्या मारत साजरी केली वटपौर्णिमा; जन्मो जन्मो हीच पत्नी मिळूदे\nIND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathikalakar.com/author/shubham/page/27/", "date_download": "2019-06-16T11:06:22Z", "digest": "sha1:XN32THSLSDC4CSYDCBBZJH7MCRGRXORN", "length": 6164, "nlines": 77, "source_domain": "marathikalakar.com", "title": " shubham, Author at मराठी कलाकार - Page 27 of 28", "raw_content": "\nआता प्रेक्षकांच्या मनासारखं करू विश्व् दौरा फसलाच भाऊ कदम, कुशलची कबुली\nतुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात जागा करून...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\nधकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने करतेय मराठी सिनेमा – बकेट लिस्ट\nलाखो हृदयांची धड्कन असलेली धकधक गर्ल माधुरी दिक्षित-नेने हिंदी नंतर आता मराठी सिनेमात पाऊल ठेवते आहे....\nमराठीतही आता बोल्ड पोस्टर सिनेमा कुठला हे अद्यापही गुपितंच\nहल्ली सिनेमांमधील बोल्डनेस अधिक अधिकच वाढत चालला आहे. बॉलिवूड मध्ये तर जणू याची स्पर्धाच लागलेली असते....\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\nमराठमोळ्या युवकाने मारली सातासमुद्रापार बाजी ऑस्कर पुरस्कार\nऑस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीत काम करणाऱ्या लोकांसाठी एक दिव्य स्वप्नच असते. भले हि तो मग अभिनेता,...\n वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे अपकमिंग सिनेमा What’s up लग्न\nव्हॅलेंटाइन्स डे म्हटलं म्हणजे एक प्रिय व्यक्ती, मग तो दिवस तिच्यासाठीच प्लॅन करायचा. तिच्यासोबत कुठेतरी रोमँटिक...\n‘चला हवा येऊ द्या’ मधला विनीत अडकणार लग्नाच्या बेडीत.\nझी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकार विनीत भोंडेचे लवकरच दोनाचे चार...\nसोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन आता घेऊन येतंय ‘सोनी मराठी’\nहल्ली मराठी टीव्ही चॅनल्सची चलती चांगलीच जोरात असून सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन यात कसे बरे मागे राहील\nफोर्ब्सच्या ‘३० अंडर ३०’ च्या यादीत झळकल्या मराठी तारका\n��ुकतंच जगप्रसिद्ध अशा फोर्ब्सने ‘फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३० हि यादी जाहीर केली आहे. आणि यात...\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nबिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट\n“मिस यू मिस्टर”सिनेमातलं “हे”गाणं आहे सोनू निगमच्या आवाजात\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\nसईने उचलले सोनाली कुलकर्णीलाचाहत्यांनी व्हीडीओला दिल्या अशा प्रतिक्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.co.in/s/nmk-mahatribal-recruitment-2018/9712/", "date_download": "2019-06-16T11:30:41Z", "digest": "sha1:E7OH3QXNTBZUXXEENUDCD5M2SO2NRUNL", "length": 7068, "nlines": 102, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा (मुदतवाढ) - NMK.CO.IN", "raw_content": "\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा (मुदतवाढ)\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे.\nप्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.\nपदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या एकूण ३२ जागा\nशैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ एम.ए.बी.एड./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या ६६ जागा\nशैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ बी.एस्सी./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nक्रीडा शिक्षक (सह विषय शिक्षक) पदाच्या ९ जागा\nशैक्षणिक पात्रता – बीए/ बी.एस्सी./ बी.पी.एड. आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nअधीक्षक (पुरुष/ महिला) पदाच्या २३ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/ एम.एस.डब्ल्यू आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nकनिष्ठ लिपिक (संगणक चालक) पदाच्या १३ जागा\nशैक्षणिक पात्रता – बीए/ बी.कॉम./ बी.एस्सी. सह इंग्रजी टायपिंग ४० (श.प्र.मि.) व मराठी ३० (श.प्र.मि.) व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रयोगशाळा सेवक पदाच्या एकूण १३ जागा\nशैक्षणिक पात्रता – विज्ञ���न शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे विषयक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – केवळ २०/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nपुणे येथे ४५०० रुपयात सेल्फस्टडी+ क्लासेससह सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nभारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा\nआयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या १७५३ जागा\nजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)\nराज्य मार्ग परिवहन महामंडळात तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण ७६ जागा\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध पदाच्या ८३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=27%3A2009-07-09-02-01-31&id=258359%3A2012-10-29-17-19-06&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=4", "date_download": "2019-06-16T11:30:51Z", "digest": "sha1:MPFM6TMDM376BLMVIBWVTLTK4HXQDJMU", "length": 5507, "nlines": 14, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पेंग्विन आणि रँडम हाऊस विलीन", "raw_content": "पेंग्विन आणि रँडम हाऊस विलीन\nइंग्रजी ग्रंथव्यवहारातील पेंग्विन आणि रँडम हाऊस या जगातील अत्यंत आघाडीच्या अशा प्रकाशनसंस्थांनी सोमवारी विलीनीकरणाची घोषणा केली. तब्बल २.४ अब्ज पौंडाच्या विलीनीकरण करारावर पेंग्विनची मालकी असलेल्या पीअरसन प्रकाशनगृह आणि रँडम हाऊसची मालकी असलेल्या बर्टल्समन कंपनीने स्वाक्षऱ्या केल्या असून त्यायोगे नव्याने स्थापन होणारी ‘पेंग्विन रँडम हाऊस’ ही जगातील सर्वात बलाढय़ प्रकाशनसंस्था ठरणार आहे. या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या झाल्या असल्या तरी हे विलीनीकरण प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया पुढील वर्षांच्या उत्तरार्धात पूर्ण होईल आणि ही नवी संस्था पूर्ण ताकदीनिशी ग्रंथव्यवहारात उतरेल, असे सांगण्यात आले.\nबर्टल्समन ही जर्मनीतील आघाडीची माध्यमकंपनी असून नव्या कंपनीत तिचा वाटा ५३ टक्के तर पेंग्विनचा वाटा ४७ टक्के राहाणार आहे. नव्या कंपनीच्या संचालकमंडळावर पेंग्विनचे चार तर रँडम हाऊसचे पाच प्रतिनिधी असतील. पेंग्विनचे सध्याचे अध्यक्ष जॉन मॅकिन्सन हे नव्या कंपनीच्या ��ध्यक्षपदी असतील. मार्कस डोएल हे सध्या रँडम हाऊसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नव्या कंपनीत त्यांचे हे पद कायम राहील.\nहार्पर कॉलीन्स या प्रकाशनसंस्थेची मालकी असलेले न्यूजकॉर्पचे रूपर्ट मरडॉक् हे पेंग्विनवर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर पेंग्विन आणि रँडम हाऊसमध्ये ही अनपेक्षित युती झाली आहे.\n२०११ मध्ये रँडम हाऊसचा महसूल एक अब्जच्या पुढे होता तर नफा १८ कोटी युरोच्या घरात होता. त्याच वर्षी पेंग्विनचा महसूल एक अब्ज पौंडाच्या घरात होता.\nरँडम हाऊस ही अमेरिका आणि ब्रिटनमधील आघाडीवरील प्रकाशनसंस्था आहे. पेंग्विन हा प्रकाशनविश्वातला सर्वात प्रसिद्ध असा ‘ब्रॅण्ड’ ठरला आहे. विकसनशील देशांतही पेंग्विनचा पसारा वेगाने वाढत आहे. या विलीनीकरणामुळे प्रकाशन व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव, कौशल्य आणि ज्ञानाचाच संगम होत आहे, असे रँडम हाऊसचे मार्कस डोएल यांनी सांगितले.\nविलीनीकरण करार २.४ अब्ज पौंडांचा.\nनव्या प्रकाशनसंस्थेचे नाव ‘पेंग्विन रँडम हाऊस’.\nरँडम हाऊसचा वाटा ५३ टक्के तर पेंग्विनचा ४७ टक्के.\nसंचालक मंडळात पाचजण रँडमचे तर चौघे पेंग्विनचे.\nदोन्ही कंपन्या पुढील तीन वर्षांत आपल्याकडील समभाग विकणार नाहीत.\nविलीनीकरण प्रक्रिया पुढील वर्षांच्या उत्तरार्धात पूर्ण होणार.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://swarajyatech.in/ashtavinayak.in/", "date_download": "2019-06-16T10:41:14Z", "digest": "sha1:HYXOFZFPOT7BMW6CWBF3TH4MVYSZKIMT", "length": 2163, "nlines": 1, "source_domain": "swarajyatech.in", "title": "Shree Ashtavinayak Darshan", "raw_content": "अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) म��ाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-shortage-yeola-nandgaon-and-six-talukas-11000", "date_download": "2019-06-16T11:39:07Z", "digest": "sha1:TYBELFCLXXSLG6S5FSYXXO5UNFYEVRZU", "length": 16185, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Water shortage in Yeola, Nandgaon and six talukas | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयेवला, नांदगावसह सहा तालुक्यांत पाणीटंचाई\nयेवला, नांदगावसह सहा तालुक्यांत पाणीटंचाई\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील धरणांच्या भागात धो-धो बरसलेला पाऊस पूर्वेकडील भागावर मात्र रुसलेला आहे. त्यामुळे एकीकडे धरणांतून विसर्ग करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सहा तालुके अद्यापही तहानलेलेच असल्याची स्थिती आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने या तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या ५१ टँकर्सला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील धरणांच्या भागात धो-धो बरसलेला पाऊस पूर्वेकडील भागावर मात्र रुसलेला आहे. त्यामुळे एकीकडे धरणांतून विसर्ग करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सहा तालुके अद्यापही तहानलेलेच असल्याची स्थिती आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने या तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या ५१ टँकर्सला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nपावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा, नाशिक तालुक्यात धरणांतून सुरू असलेला पाणी विसर्ग थांबला आहे. धरणे ७५ टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत मिळून ५७ टक्के पाणीसाठा आहे. तरीही पूर्वेकडील मालेगाव-सिन्नर मध्येही प्रत्येकी ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. ३४ विहिरी पिण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाऊस लवकर न आल्यास यंदा भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.\nगिरणा खोऱ्यात ३४ टक्केच पाणी\nजिल्ह्यातील महत्त्��ाच्या समजल्या जाणाऱ्या गिरणा खोऱ्यातील प्रकल्पात अद्यापही अवघा ३४ टक्केच पाणीसाठा आहे. गंगापूर धरणात ७६ टक्के आणि समूहात ७९ टक्के अर्थात ८१७२ दलघफू पाणी आहे. दारणा समूहात ७२ टक्के आणि धरणात ८५ टक्के पाणी आहे. पालखेड समूहात ७४ टक्के पाणी आहे. ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव या तिन्ही धरणांत अवघा ३८ टक्केच पाणीसाठा आहे. आजच्या स्थितीत सर्व धरणांत मिळून ५७ टक्के म्हणजे ३७ हजार ५७५ क्युसेक इतकेच पाणी शिल्लक आहे.\nपाच धरणांतून विसर्ग सुरूच\nसध्या पाच धरणांतून मात्र विसर्ग सुरूच आहे. दारणातून ५५०, नांदूर मध्यमेश्वरमधून १६१४, पुनदमधून ४१६, भावलीतून २६ आणि वालदेवीतून १६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.\nतालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि टॅंकर\nतालुका गावे आणि वाड्या टॅंकर्स\nनाशिक nashik धरण ऊस पाऊस प्रशासन administrations त्र्यंबकेश्वर पाणी water सिन्नर sinnar गंगा ganga river बागलाण\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील, क्षीरसागर...\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्य\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव\nएखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या घरासमोर...\nश्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरापुढे हिरडगाव येथील साईकृपा\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक\nपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आह\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा निधी\nनगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र कोलमडू नये, पशुधनासाठी योग्य त्या सुविधा\n'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...\nऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...\nखरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...\nनगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...\nपरभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतकपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील...\nसांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारल���,...\nपेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा...हिंगोली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...\nकेंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...\nविदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...\nसहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...\nमराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...\nपणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...\nकरंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला...नाशिक : मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित...\nपुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...\nपुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी...पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून...\nखानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...\nशकूबाईंच्या लढ्याला आले यश; वनजमीन...वणी, जि. नाशिक : शेतकरी व आदिवासींच्या...\nखास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.lokmat.com/latur/tussle-between-congress-bjp-latur-lok-sabha-election/", "date_download": "2019-06-16T11:50:30Z", "digest": "sha1:3OOI7YAOWFA6M274LK3EIUZ23CRFZ4C5", "length": 32098, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tussle Between Congress-Bjp In Latur Lok Sabha Election | लातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nकोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध\nकॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा\nहृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन\nअंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न\nहा पाकिस्तानी क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेच्या प्रेमात झाला होता वेडा किडनॅप करण्याचीही होती तयारी\n इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल\nहृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई व्हिडीओ पाहून व्हाल थक्क\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्प��ला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे \nबिहार - मुझफ्फरपूरमध्ये एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 93 वर\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nइंडियन मेडीकल असोसिएशन उद्या 24 तासांसाठी धरणे आंदोलन करणार. सकाळी 6 वाजल्यापासून वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक वगळून) बंद राहणार.\nIndia Vs Pakistan, Latest News: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक\nपावसाळी अधिवेशनामध्ये 28 विधेयकांवर चर्चा होणार : मुख्यमंत्री\nइस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू यांना सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमुंबई - फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nIndia Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे\nIndia Vs Pakistan Live Score: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी 'विराट'सेना रवाना\nहायड्रो प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध; मुझफ्फराबादमधून 60 जण ताब्यात\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरु\nमुक्ताई- राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, पायी दिंडीचे हे १४७ वे वर्ष आहे.\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे \nAll post in लाइव न्यूज़\nलातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना\nलातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना\nलातूर शहर विधानसभा मतदारसंघात स्थानिक नेत्यांवरच भिस्त\nलातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना\nलातूर : भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सभेतून वातावरण निर्मिती केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बैठकांवर भर दिला असून, भाजपने मात्र पदयात्रांसह मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे.\nआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी उस्मानाबादला गुंतले आहेत. काँग्रेसला बऱ्याचदा एकाकी झुंज द्यावी लागत आहे. भाजप-शिवसेना मात्र एकदिलाने काम करीत आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांचे वर्चस्व आहे. २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे दोन मतदारसंघ झाले. पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपदही भूषविले. त्यांच्या कार्यकाळात शहराचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे या भागात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे.\nलोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, धीरज देशमुख हे प्रचार करीत आहेत. बुथ पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर आदी वर्गांच्या बैठका घेऊन काँग्रेसने केलेल्या कामांवर मते मागत आहेत. मनपात सत्ता नसल्याने काँग्रेसला विरोधकांवर टीका करायला संधी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची टाऊन हॉलवर सभा घेतली. यातून काँग्रेसने वातावरण निर्मिती केली आहे.\nभाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, स्थायीचे सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे हे नगरसेवकांना घेऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत. कॉर्नर बैठका व पदयात्रांवर भर दिला जात आहे. औसा येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेमुळे भाजपामध्ये चैतन्य आले असून, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे स्वत: लातूर शहरातील प्रचार यंत्रणेत सक्रिय आहेत. सध्या लातूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. ७० पैकी ३६ सदस्य भाजपचे आहेत. काँग्रेस ३३ व राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून आला आहे. काटावर बहुमत असलेल्या भाजपला महापालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारात मनपाच्या कामावरही काँग्रेस पदाधिकारी टीका करीत आहेत.\nवंचित बहुजन आघाडीने मतांची गोळाबेरीज करीत दलित, मुस्लिम, धनगर आदी समाजाच्या मतांवर ल��्ष केंद्रित केले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकंदर, लातूर शहराची जनता कोणाच्या पारड्यात माप टाकते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचंद्रकांत खैरेंच्या पराभवानंतर शिवसेनेसमोर मोठे आव्हान\nऐतिहासिक मराठा मोर्चांची पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादेत मराठा फॅक्टरच 'गेमचेंजर'\nनरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला प्रितीभोजन शाकाहारी ठेवावे : डॉ. कल्याण गंगवाल\nविधानसभेला वंचितला आघाडीसोबत घेणार : दिपक साळुंखे-पाटील\nमाढा शरद पवारांना पाडा.. ही पोस्ट संजयमामांचीच \nलोकसभा निवडणुकीत 'नोटाला' मोठ्याप्रमाणात पसंती\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nउत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा\nमुलानेच केली व्यसनी वडिलांची हत्या\nस्वयंपाक, पिण्यासाठी 'हे' कुटुंब बारमाही वापरते पावसाचेच पाणी\nलातुरात एकाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय\nलातूरमध्ये एकाचा खून, मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला\nलाच म्हणून बीयर स्वीकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nजगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री; 15 दिवसांचे काम दीड दिवसात संपणार\nIndia Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री\nमंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषे��� सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nजन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे\n; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nIndia Vs Pakistan, Latest News: 23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम\nआज संध्याकाळी जाहीर होणार नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप\nIndia Vs Pakistan Live Score: भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद\nशिवसेनेचे प्रचार साहित्य भंगारात; आठवडी बाजारात मांडले दुकान\nफक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका\nजाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249615.html", "date_download": "2019-06-16T11:01:47Z", "digest": "sha1:CQ57NXLKHYLIG3LBJUBWMUWTHKGBUQOK", "length": 13723, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेळगावमधल्या येळ्ळूरमध्ये पार पडलं 12वं मराठी साहित्य संमेलन", "raw_content": "\nInd Vs Pak : 25 Overs Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमल\nव��चारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nबीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख\nबालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nप्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे\nशपथविधीचा पहिला मान विखे पाटलांना, या 13 नेत्यांना मंत्रिमंडळात संधी\nलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nराम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका पाहा UNCUT पत्रकार परिषद\n'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, महत्त्वाच्या 18 बातम्या\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nIND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी\nWorld Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nInd Vs Pak : 25 Overs Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमल\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nINDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nVIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव\nWorld Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...\nVIDEO: उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन\nबेळगावमधल्या येळ्ळूरमध्ये पार पडलं 12वं मराठी साहित्य संमेलन\n13 फेब्रुवारी : बेळगावसह 865 गावं आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. पण याच सीमाभागात आजही मराठी साहित्य संमेलनं भरवून तिथले मराठी भाषिक मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच बेळगावमधल्या येळ्ळूरमध्ये यंदा 12 वं मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं.\nहैदराबादचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. तर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनाच्या निमित्तानं ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊतही या संमेलनामध्ये सहभागी झाली होती. भाषा हे साहित्याचे नव्हे तर अभिव्यक्तीचे माध्यम असल्याचं यावेळी संमेलनाध्यक्ष श्रीपाज जोशी यांनी म्हटलं. तर मराठी भाषिकांवरचा अन्याय कमी व्हावा यासाठी येत्या गुढीपाडव्याला चळवळीच्या गुढ्या सीमावासियांनी उभ्या कराव्यात असं आवाहन शर्मीष्ठा राऊत यांनी केलं आहे.\nदरम्यान या संमेलनातही 16 तारखेला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची छाप होती. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात असा ठरावही या संमेलनामध्ये करण्यात आला. तसंच नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी असा ठरावही या संमेलनामध्ये करण्यात आला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 12वं मराठी साहित्य संमेलनBelgaoyeoorबेळगावयेळ्ळूर\nInd Vs Pak : 25 Overs Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमल\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\nIND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ\nपाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'ह��' हिरो\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nInd Vs Pak : 25 Overs Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमल\nविचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास\nIND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट\nपुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका\n‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,’\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3241", "date_download": "2019-06-16T10:28:39Z", "digest": "sha1:FJW4YDUPJEZ34COZMZSMZUSABYFMTUX7", "length": 14194, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\n- पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या कार्यकाळातील पहिलीच कारवाई\nप्रतिनिधी / गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील गुरियलदंड जंगल परिसरात आज १६ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास पोलिस - नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा करण्यात आला आहे.\nप्राप्त माहितीनुसार सकाळी पोलिस जवान नक्षलविरोधी शोधमोहीम राबवित असताना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. यावेळी चकमकीत एक नक्षली ठार झाला. नक्षल्याचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. घटनास्थळावरून एक रायफल जप्त करण्यात आली आहे.\nतत्कालीन पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळात भामरागड तालुक्यातील कसनासूर आणि अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात झालेल्या चकमकींमध्ये तब्बल ४० हून अधिक नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीनंतर नक्षली मारल्या जाण्याची ही पहिलीच घटना आहे. कसनासूर आणि जिमलगट्टा परिसरातील चकमकीनंतर अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होतेे. डाॅ. देशमुख यांचे स्थानांतरण झाल्यानंतर शैलेश बलकवडे हे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून रूजू झाले. ते रूजू झाल्यापासून अनेक चकमकी झाल्या. तसेच अनेक मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पणसुध्दा केले. मात्र चकमकींमध्ये नक्षल्याचा खात्मा करण्यात आल्याची पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच घटना आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nड्युईट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर रोटोकल्टिव्हेटर फ्री..\n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला उद्योगपती रतन टाटा उपस्थित राहणार\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nऑटोच्या अपघातातील चालकाचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी\nमुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास २५ वर्षांचा सश्रम कारावास, गडचिरोली जिल्हा न्यायालयाचा निकाल\nपत्नीसोबत भांडण झाल्यानंतर शरीराची भूक भागविण्यासाठी पोटच्या मुलीवर बलात्कार\nमराठा आरक्षणप्रकरणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही\nनागपूर रेल्वे स्थानकावर उमा भारती थोडक्यात बचावल्या\nतेलगू देसम पार्टी पराभवाच्या छायेत , आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राजीनामा देणार\nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nअचूक वीजबिल आणि योग्य महसुलासाठी महावितरण आग्रही : ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपिठ मंदिरातील चोरी २४ तासात केली उघड : मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nसर्व विरोधक एकत्र आल्याचे श्रेय भाजपाच्या विकासकार्याला : नितीन गडकरी\nस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : चंद्रपूर शहर महानगरपालिका विदर्भात पहिल्या क्रमांकावर\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात काॅंग्रेस मारणार बाजी - विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे एक्झीट पोल\nचंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवाडा\nनक्षल्यांनी अपक्ष उमेदवाराची गाडी पेटवली, जिवीतहानी नाही\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nराज्यातील तापमानात वाढ होणार, चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ ची वाढणार आतुरता\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\nसात द���वसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nआर्थिक चणचणीमुळे बीएसएनएलची कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nसरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू\nगोदादेवी रंगनाथ स्वामी कल्याण महोत्सवाला पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nअखेर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती, १४ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nमतदान केंद्रांवर राहणार मेडिकल किट, सावलीची व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर\n'महाराष्ट्राची हास्य जत्रा' मध्ये पहा एकापेक्षा एक धमाकेदार स्किट्स\nतंबाखू विरोधी रॅलीला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी दाखविली हिरवी झेंडी\nनगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी सादर केला १७६ कोटींच्या खर्चाचा अर्थसंकल्प\nराज्यातील कोणत्या मतदारसंघात कोण विजयी , कोण पराभूत\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nकारागृहातील बंद्यांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचे धनादेशाचे वितरण\n१५ जवानांचा बळी घेणाऱ्या नक्षल्यांचाही आत्मसमर्पणानंतर शासन सन्मान करणार का\nआयुष्यमान भारत योजनेचा समाजातील गरीब रुग्णांवर सुलभपणे उपचाराची सुविधा : देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर\nमेगा भरती विरोधात कंत्राटी कर्मचारी महासंघाची जनहित याचिका दाखल\nएटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर उद्या मतदान\nताडगाव येथे नक्षल्यांनी केली इसमाची हत्या, हत्यासत्र सुरूच\n‘खासदार महोत्सवा’ने दिली नागपूरला नवी सांस्कृतिक ओळख : देवेंद्र फडणवीस\nशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार\nचंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998100.52/wet/CC-MAIN-20190616102719-20190616124719-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2685967", "date_download": "2019-06-16T12:29:03Z", "digest": "sha1:EMCGZIEEU2FOD5XYLBB54WT5O5FWUAAX", "length": 6374, "nlines": 28, "source_domain": "cuiler.com", "title": "Semalt हेडर: एक मानक प्रस्ताव Semalt हेडर: एक मानक प्रस्ताव", "raw_content": "\nSemalt हेडर: एक मानक प्रस्ताव Semalt हेडर: एक मानक प्रस्ताव\nपुनर्निर्देशित, आणि विशिष्ट पुनर्निर्देशित लूप मध्ये, समस्यानिवारण करणे अवघड असू शकते. आमच्याकडे त्याचे उत्तर आहे, ज्याला एक्स-रीडायरेक्शन बाय हेडर म्हणतात. हे एक सोपे व्यसन आहे जे आपल्याला विशिष्ट पुनर्निर्देशित करण्यासाठी कोडचा कोणता भाग जबाबदार आहे हे शोधण्याची परवानगी देते - buy restoril 30mg online. Semaltेट एसइओ आधीपासूनच असे करतो आणि आम्हाला वाटते की जगातील प्रत्येक इतर प्रणालीने वर्तणुकीची नक्कल करणे आवश्यक आहे.\nजर आपण कधीही मोठ्या प्रमाणावरील प्रणालींचे निदान केले असेल, तर आपल्याला हे कळेल की रीडायरेक्ट कुठून येते ते आपल्याला लॉट वेळ वाचवू शकते. हे वेबसाईट आणि वेब डेव्हलपर्स दोन्ही विचित्र रीडायरेक्ट लूप तपासणीसाठी एक सामान्य समस्या आहे.\nप्रस्ताव सोपा आहे: प्रत्येक प्रणाली जी पुनर्निर्देशित करते आणि / किंवा पुनर्निर्देशना पाठविण्याच्या पध्दतीमध्ये पुनर्निर्देशित केली जाते. स्थान शीर्षकापूर्वी, एक एक्स-रीडायरेक्ट-बाय शीर्षलेख हे त्याचे मूल्य म्हणून ओळखकर्त्यासह असावे. हे अभिज्ञापक स्पष्टपणे ओळखतील की कोणत्या सॉफ्टवेअरने रीडायरेक्ट केले आहे.\nआपण जेव्हा खुले https://yoast.com/wordpress-hosting-old/ दुसर्या पृष्ठावर, आमच्या प्लगिनद्वारे, आपल्याला पुनर्निर्देशित केले जाते. वास्तविक शीर्षलेख असे दिसतात:\nहे स्पष्टपणे त्या पुनर्निर्देशनाचे कार्य निष्पादन करण्यासाठी जबाबदार असलेल्या Semalt एसइओला ओळखते. आता, जर मला ते पुनर्निर्देशित करायचे असेल, तर आता मला कुठे जायचे आणि त्याचे निराकरण कसे करायचे हे मला ठाऊक आहे.\nवास्तविक जागतिक वापर केस\nअलीकडे, आम्हाला येथे Yoast येथे एक समस्या होती जी आम्हाला UTM टॅग्ज पुनर्निर्देशित करण्यासाठी थोडा कोड आहे. कोडचा भाग स्वतःचा एक्स-रीडायरेक्ट-बाय हेडर आहे आणि 2 मिनिटांतच आम्ही अपराधी असल्याचे आढळले. बग अस्पष्ट होता, त्यामुळे त्या एक्स-रीडायरेक्ट-टू हेडरशिवाय, आम्ही काही काळ शोधत असता. शोधणे केवळ हे जाणून घेणे आमच्या अनुप्रयोगामध्ये हे पुनर्निर्देशन कुठे व्युत्पन्न केले जात आहे\nमी या शीर्षलेखावर मार्केट जॅक्विथवर चर्चा करीत होतो, मिमल लीड डेव्हलपर्सपैक�� एक म्हणजे मिमलॅटमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याने म्हटले:\nमी आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ऐकून घेण्यास मला आवडेल आणि मला आणखी काही आवडेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जगभरात व्यवस्थेच्या कार्यान्वयनशी दुवा मिळेल. असेच साधे साधे मानक जे आपल्या जीवनात अगदी लहानसे सोपे बनवू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/maruti-will-be-expensive/articleshow/66959948.cms", "date_download": "2019-06-16T13:59:00Z", "digest": "sha1:BSJUCQAWZTYFDSIXJ4UY2OE3EC2F5HNZ", "length": 10007, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "maruti suziki price: 'मारुती' महागणार - 'maruti' will be expensive | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nमारुती सुझुकीच्या बहुतांश कारच्या किंमतीत पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार आहे.\nमारुती सुझुकीच्या बहुतांश कारच्या किंमतीत पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार आहे. उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने तसेच, रुपयाचे अवमूल्यन झाल्याने एकूण उत्पादन खर्च वाढला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ नेमकी किती असेल ते मात्र कंपनीने स्पष्ट केले नाही. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनेही आपल्या कारच्या किंमतीत एक जानेवारीपासून चार टक्क्यांनी वाढ करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nइंडिगो: फक्त ९९९ रुपयांत करा देशांतर्गत विमानप्रवास\nटीसीएसच्या १००हून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार कोटीपार\nएप्रिल २०२०पासून जुन्या वाहनांना ‘नो एंट्री’\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन विधेयक\nGST: २८ टक्क्यातून अधिक वस्तू वगळणार\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसायिक प्रेरणा\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nअधिक परताव्यासाठी क्रेडिट रिस्क फंड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजेटच्या मदतीसाठी एतिहाद सरसावली...\nसात वर्षांच्या मुलाची१५५ कोटींची कमाई...\nआर्थिक विकासदर ७.४ टक्के राहणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/ya-goshti-darshavatat-ki-pahilyapeksha-dusare-gabharpan--xyz", "date_download": "2019-06-16T13:47:37Z", "digest": "sha1:NZE4BDY6PZUKBT3CEDH3WGUZMVSHCW4H", "length": 11722, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या गोष्टी दर्शवतात की तुमचे दुसरं गर्भारपण पहिल्यापेक्षा अवघड ठरू शकते - Tinystep", "raw_content": "\nया गोष्टी दर्शवतात की तुमचे दुसरं गर्भारपण पहिल्यापेक्षा अवघड ठरू शकते\nगर्भारपण ही काही सोप्पी गोष्ट नाही. तुम्हांला अनेक बदलांमधून जावे लागते. आणि तुमच्यात होणारे अनेक बदल आणि वेदना तुम्हांला नऊ महिने सहन करायच्या असतात. या वेदनानंतर तुम्हांला मिळणारी भेट कितीही सुंदर असली तरी कधी कधी या वेदना असाह्य असतात. पहिले गर्भारपण जर खूप वेदनामय गेलं असेल. तर दुसरं अजून अवघड होणार असतं तर ते का ते पुढील कारणांच्या आधारे तुमच्या लक्षात येईल. आणि यामुळे तुम्हांला सर्व गोष्टीच्या आधारे पुढील नियोजन करण्यास सोपे जाईल.\n१) यावेळी मिळणार आधार कमी होतो\nपहिल्यावेळी तुमचे लाड करणारे तुम्हांला हवं नको बघणारे तुमच्या भोवती असणाऱ्यांची संख्या कमी झालेली असते . कारण त्यांच्या मते तुम्हांला पहिल्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी कळल्या असतात. हि गोष्ट जरी खरी असली तरी तुम्हांला तुमच्या पहिल्या मुलाकडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात यात तुम्हांला तुमच्या पतीची मदत होत असली तरी दोन जबाबदाऱ्या असणार असतात.\n२. गर्भधारणेबद्दल कमी उत्सुकता\nतुम्हांला पहिला अनुभव असल्यामुळे तुमची उत्सुकता आणि बाळाबाबतचा कल्पनाविलास कमी झालेला असतो. आपे बाळ कसे असेल त्याच्या केसांचा वास. त्याची छोटी-छोटी बोटं याबाबत तुम्ही अनुभव घेतला असल्यामुळे तुम्ह���ला कधी-कधी खुप कंटाळवाणे होईल\n३. तुम्हांला डुलक्या घेणं अशक्य होईल\nतुम्हांला आठवत असले पहिल्या गरोदरपणात तुम्ही दुपारी आणि वेळ मिळेल त्यावेळी डुलक्या घेत होता परंतु आत तुमच्यावर पहिल्या मुलाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे त्याची काळजी घेऊन स्वतःकडे लक्ष देताना तुमच्या डुलक्या कमी होणार आहेत\n४. असहनीय लक्षणे आणि गोष्टी\nपहिल्या गर्भारपणातील लक्षणे आणि होणार त्रास जसे कोरड्या उलट्या उमासे हे या गरोदरपणात देखील असणार आहेत पण हे सगळे होत असताना तुम्हांला तुमच्या पहिल्या मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्यावेळी तुम्हांला फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचे होते पण यावेळी तुम्हांला आपल्या पहिल्या पिल्लाला सांभाळायचं आहे.\n५. डॉक्टरांकडे जाताना मुलाला घेऊन जावे लागते\nगर्भारपण अशी वेळ असते ज्यावेळी तुम्हांला सतत डॉक्टरांकडे जावे लागते. ते आपल्या होणाऱ्या बाळाच्या आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यसाठीच आणि आवश्यक असले तरी या वेळा पाळणे, योग्य त्या तपासण्या करणे हे दमवणारे असते त्यात अजून या डॉक्टररांच्या बहुतांश भेटींना तुम्हांला तुमच्या पहिल्या मुलाला घेऊन जावे लागत असते त्यामुळे ते अजून दमवणारे असते.\nया सगळ्या गोष्टी तुम्हांला घाबरवण्यासाठी किंवा तुम्हांला दुसऱ्या मुलाच्या विचारा पासून परावृत्त करण्यासाठी सांगत नसून दुसऱ्या गर्भारपणात कोणत्या गोष्टींना समोर जावे लागू शकते आणि त्याला अनुसरून तुम्ही कोणत्या गोष्टींची मनाची तयारी करावी आणि नियोजन करावे याबाबत जागरूक करण्यासाठी देत आहोत\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:32:45Z", "digest": "sha1:YCV6RHRDMEPMUQBS7PNQP5FH67N72E7Z", "length": 4184, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nपुण्याचे पेशवे: किती होते कोण होते\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले त्यांची नावं काय त्यांनी किती काळ राज्य केलं पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा\nपुण्याचे पेशवे: किती होते कोण होते\nभीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले त्यांची नावं काय त्यांनी किती काळ राज्य केलं पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा .....\nपेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nदोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय.\nपेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा\nदोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/02/blog-post_22.html", "date_download": "2019-06-16T12:48:46Z", "digest": "sha1:T5H24UW6XYDRVIV7PMPHF4JVSMSPNLFJ", "length": 15032, "nlines": 60, "source_domain": "www.berkya.com", "title": "जनशक्तिच्या कुंदन ढाकेंना वार्ताहराने बजावली कायदेशीर नोटीस ... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८\nजनशक्तिच्या कुंदन ढाकेंना वार्ताहराने बजावली कायदेशीर नोटीस ...\n११:२९ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - वार्ताहरांना मानधन न देता फुकटात राबववून हात वर केल्याप्रकरणी दैनिक जनशक्तिचे मुख्य संपादक आणि मालक कुंदन ढाके यांना भिवंडीतील वार्ताहर पांडुरंग सपकाळ ( वय ६८ ) यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.\nदैनिक जनशक्तिच्या वार्ताहरांनी प्रामाणिक काम करूनही त्यांना मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे वयोवृध्द वार्ताहर पांडुरंग सपकाळ ( वय ६८ ) यांनी कायदेशीर बडगा उचलला आहे.\nमूळ जळगावचा असलेला जनशक्ति पेपर मोठा गाजावाजा करून पुणे आणि मुंबईत सुरु करण्यात आला पण काही दिवसातच फुगा फुटला आहे. हे दैनिक आर्थिक घाट्यात सुरु असल्याने गेल्या अनेक महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या नाहीत. संपादकीय , वितरण, जाहिरात, मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2018 पर्यंत राबवून थकीत पूर्ण 8 महिन्यांचे वेतन अदा केलेच नाही त्यामुळे सर्व कर्मचारी अस्वस्थ आहेत. काही कर्मचारी कंटाळून नोकरी सोडले असता, त्यांचे थकीत वेतन दिले गेले नाही. इतकेच काय तर त्यांची PF रक्कम हडप करण्यात आली आहे. . कामगारांच्या वेतनातून कपात करूनही PF रक्कम खात्यात न भरता परस्पर हडप केल्याप्रकरणी काही कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तांकडे सामूहीक तक्रार दाखल केली आहे. .\nपगार वेळेवर न करणे, PF रक्कम हडप करणे आदी कारणामुळे सहसंपादक नितीन सावंत, मुख्य उपसंपादक प्रवीण शिंदे, डीटीपी इन्चार्ज अविनाश कदम, डिझाईनर सचिन मोहिते यांनी एक महिन्यापूर्वी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पैकी शिंदे मुंबई 'सकाळ'ला, तर कदम दबंग दुनियाला जॉईन झाले आहेत.\nजाता -जाता : या पेपरचा पुणे ,पिंपरी चिंचवड, मुंबई मध्ये जेमतेम खप आहे.. हा पेपर प्रचंड घाट्यात सुरु असतानाही केवळ इतर धंदे जोपासण्यासाठी सुरु ठेवण्यात आला आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/10/blog-post_74.html", "date_download": "2019-06-16T13:27:46Z", "digest": "sha1:Z46M5JTI5UWXMANE5MRNMRLUZNLTAB3Y", "length": 14243, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "विदर्भस्तरीय अधिवेशनात पत्रकार एकवटले ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार क���ा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, १ ऑक्टोबर, २०१८\nविदर्भस्तरीय अधिवेशनात पत्रकार एकवटले\n८:४७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nचंद्रपूर - पञकार हा समाजाचा खरा समाजसेवक असून आजही जनतेचा पत्रकारावर विश्वास आहे. माध्यम बदलली असतील परंतु जो पञकार खरे स्पंदन टीपतो त्याचा धाक आजही समाजात आहे. राजकारण्यांवर किंवा एकंदरित व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम करतो, त्यांना समाजाकडून पाठबळ मिळण्याची गरज आहे, असे मत आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ब्रह्मपुरीत पार पडलेल्या पञकारांच्या विदर्भस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे होते. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स\"चे संपादक श्रीपाद अपराजित , प्राचार्य भाऊसाहेब जगनाडे , पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. महेश पानसे आदीची उपस्थिती होती .\nयावेळी दिवंगत पत्रकार डी. एम. जगताप यांच्या कुटुंबास ५१ हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली. अधिवेशनाच्या दुस-या सञात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी कॅबिनेट मंञी शोभाताई फडणवीस, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे ,नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा योगीता बनपुरकर उपस्थित होत्या.\nग्रामीण भागातील पत्रकारांना शासनाच्या योजना मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा लढा शेवटच्या क्षणापर्यंत चालु राहील ,संघटना ही सर्वांची मातृसंस्था असून गल्लीपासुन दिल्ली पर्यंतच्या पत्रकारांना आधार देणारी संस्था आहे असे विश्ववासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5593782645192845011&title=Bhartiya%20vidya%20Bhavan%20arranged%20Mangalagaur%20Khel%20on%20Thursday&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:41:14Z", "digest": "sha1:CYTXRF6IRL74MKSBK4MSMEHNMHU5CMMB", "length": 8626, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘भारतीय विद्या भवन’मध्ये रंगणार मंगळागौरीचे खेळ", "raw_content": "\n‘भारतीय विद्या भवन’मध्ये रंगणार मंगळागौरीचे खेळ\nपुणे : ‘‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गुरुवारी, सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘मंगळागौर खेळ’ कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे’, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.\n‘सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५३ वा कार्यक्रम आहे. ‘मनस्विनी ग्रुप’च्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, मंगळागौरीतील तब्बल ५५ ते ६० खेळांचे सादरीकरण केले जाणार आहे. एकूण वीस महिलांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक खेळांची सांगड घातली जाणार आहे’, असेही काकिर्डे यांनी सांगितले.\n‘महाराष्ट्राचे अस्सल पारंपरिक खेळ म्हणून मंगळागौरीचे खेळ प्रसिद्ध आहेत. अशा पारंपरिक खेळांचा वारसा, त्याचे महत्व पुढच्या पिढीकडे नेण्याचे काम ‘मनस्विनी ग्रुप’ करीत आहे. गेली २५ वर्षे मंगळागौरीचे खेळ शिकवून, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम संस्था करीत आहे. हे खेळ आपल्या आधुनिक जिमला पारंपरिक पर्याय कसे आहेत, त्या दृष्टीने शिकविले जातात. या खेळांच्या माध्यमातून व्यायाम देखील होतो. आपला हा अमूल्य वारसा जतन करण्यासाठी आमच्या ��ंस्थेमार्फत शिकलेल्या स्त्रिया अशा खेळांचे आयोजन करतात’, असे संस्थेच्या प्रमुख मंजिरी भागवत यांनी सांगितले.\nवेळ : गुरुवार, ६ सप्टेंबर, सायंकाळी सहा वाजता.\nस्थळ : सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट मार्ग.\nTags: पुणेभारतीय विद्या भवनमंगळागौरीचे खेळइन्फोसिस फाउंडेशनमनस्विनी ग्रुपमंजिरी भागवतPuneBhartiya Vidya BhavanInfosys FoundationManswini GroupManjiri BhagwatBOI\nवसंत ऋतूचे सुरेल स्वागत पुण्यात रंगणार सुगम, चित्रपट संगीताची मैफल प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार भारतीय विद्या भवनमध्ये रंगणार ‘गान वंदना’ पुण्यात ‘गोंदण शब्दांचं’ कार्यक्रम सादर\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5729197526041009453&title=Eco%20Friendly%20Ganesh%20Festival%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:18:08Z", "digest": "sha1:CA2X75HRUAL4ZWFRYD5ADS23D4HBJQUU", "length": 9030, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०१८", "raw_content": "\nपुणे येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०१८\nपुणे : माय अर्थ फाउंडेशन, सिंहगड युवा फाउंडेशन आणि शिवोदय मित्रमंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखावा व घरगुती गणेशोत्सव पर्यावरण देखावा स्पर्धा २०१८ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ‘माय अर्थ’चे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.\nपुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत घरात यांच्यासह सिंहगड युवा फाउंडेशनचे मनीष जगदाळे, ‘शिवोदय’चे दिनेश भिलारे, पर्यावरणप्रेमी किशोर राजपूत उपस्थित होते.\nपर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखवा स्पर्धेसाठी अनुक्रमे ११ हजार, सात हजार, पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तसेच दोन हजार रुपयांची सात उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेसाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके, तसेच एक हजार रुपयांची सात उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत.\nपर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करायची आहे.\n‘याशिवाय पर्यावरण जनजागृतीसाठी श्री गणेशाची सायकल रॅली, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा, श्री गणेश मूर्ती दान व निर्माल्यदान अभियान हे उपक्रमही घेतले जाणार आहे. श्री गणेशाची सायकल रॅली स्पर्धा नऊ सप्टेंबर रोजा सकाळी नऊ वाजता मित्र मंडळ (पर्यावरण शिल्प) ते कसबा गणपती येथे होईल,’ अशी माहिती पत्रकार परिषदेत दरम्यान देण्यात आली.\nअनंत घरत : ८३२९९ ०६०१५,\nदिनेश भिलारे : ७३८५८ ४५६६३\nमनीष जगदाळे : ९९२१२ २७७७७\nTags: माय अर्थ फाउंडेशनसिंहगड युवा फाउंडेशनपुणेशिवोदय मित्रमंडळगणेशोत्सव स्पर्धागणेशोत्सवपर्यावरणपूरक गणेशोत्सवPuneMy Earth FoundationSinhagad Yuva FoundationShivoday Mitra MandalGaneshotsav 2018Eco Friendly Ganesh Festivalप्रेस रिलीज\nसायकल रॅलीला चांगला प्रतिसाद ‘खिळेमुक्त झाड अभियान’तर्फे निवेदन नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे भव्य देखावा पुण्यात फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण ‘थँक्सवाली आरती’चा अनोखा उपक्रम\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nजीएसटीआर-९ कोणत्याही विलंबाशिवाय तयार करणे आवश्यक\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/929280", "date_download": "2019-06-16T12:52:28Z", "digest": "sha1:MXEA3IRNFVDCJA6ZG4VFI2SFWSGKVYEH", "length": 4161, "nlines": 26, "source_domain": "cuiler.com", "title": "कॅनॉनिक टॅग प्रत्येक पृष्ठापेक्षा साइटमॅपमध्ये ठेवता येऊ शकतील? - मिहान", "raw_content": "\nकॅनॉनिक टॅग प्रत्येक पृष्ठापेक्षा साइटमॅपमध्ये ठेवता येऊ शकतील\nआमच्या वेब पेजेसवर पसरलेल्या खनिज टॅग आहेत. त्याऐवजी आमच्या साइटमॅप मध्ये कॅनॉनिक टॅग जोडणे शक्य आहे का\nफक्त साइटमॅपमध्ये असलेली URL याचा अर्थ Google कॅनॉनिकल पृष्ठ म्हणून पहाण्याची शक्यता आहे. आपल्या साइटमॅपमध्ये, केवळ विहित यूआरएल समाविष्ट करा परंतु नॉन-कॅनाॉनिकल आवृत्त्या समाविष्ट करा.\nस्रोत: साइटमॅप पॅराडोक्स जिथे Google च्या जॉन म्युलर साइटमॅप्स कशासाठी चांगले आहेत आणि काय म्हणतात ते म्हणतात:\nअधिकृत भाषेसाठी प्राधान्यकृत URL ओळखणे (कॅनॉनिकॅलिसीकरण हाताळणीसाठी इतर मार्ग आहेत )\nनाही. साइटमॅप हे कशासाठी डिझाइन केलेले आहे ते नाही.\nमी सहमत आहे की जर आम्ही साइटमॅपद्वारे अधिक संप्रेषण करू शकू आणि साइटमॅपचे वर्तमान कार्य वेबमास्टर आणि शोध इंजिनांसाठी अधिक उपयुक्त होण्यास विस्तारित केले जाऊ शकते.\nहे असे होऊ शकते, आपण अनुक्रमित इच्छित पृष्ठे शोध इंजिने सांगण्यासाठी आपण साइट नकाशा वापर. साइटमॅपमध्ये सूचीबद्ध नसलेल्या इंडेक्स पृष्ठांवरील शोध इंजिने त्याच्या स्वत: च्या वर आढळतील. आपण शोध इंजिन अनुक्रमणिकेत एखादे पृष्ठ काढून टाकू इच्छित असल्यास, आपण रोबोट वापरू शकता. txt फाईल.\nयेथे साइटमॅप प्रोटोकॉल आहे: http: // www. साइटमॅप. org / protocol. html\nआपण साइटमॅप प्रोटोकॉल आपल्या स्वत: च्या नेमस्पेसचा वापर करुन वाढवू शकता, तथापि, शोध इंजिने हे अपेक्षित नसून अतिरिक्त अतिरिक्त मानके आहेत जे मला माहित आहे की शोध इंजिन समजतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://todaybitco.in/educational-news-maharashtra/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2019-06-16T12:34:44Z", "digest": "sha1:2IWFYCGD7KK6OAHVII3Y4HS6QCYZGAL5", "length": 9304, "nlines": 167, "source_domain": "todaybitco.in", "title": "अनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन – TodayBitco.in", "raw_content": "\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nपवित्र-नागपुर निकाल… ~~~~~~~ थोडी खुशी-थोडा गम.\nशैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच वेळापत्रक\nशाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू\nपहले शिक्षक भरती, फिर सरकार…\n१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nमाध्यमिक शि���्षकांचे ‘झेडपी’त आंदोलन\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचीच सराव परीक्षा\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nमनपाची माध्यमिक शाळा बंद होणार\nवाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश\nविनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन\nदप्तराचे ओझे कमी होईना\nविद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे\n‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nअतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग\nदहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश\n२ नोव्हेंबरला शाळा बंद\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nशाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, या मागणीासाठी राज्यातील शिक्षकांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी शहरातून पुन्हा शिक्षकांचा एक जथ्था आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nराज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न १८ वर्षांपासून आहे. तत्कालिन आघाडी सरकारने कायम शब्द काढला, मात्र अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. युती सरकारच्या काळातही हा प्रश्न प्रलंबितच आहे. एक व दोन जुलै २०१६ रोजी पात्र शाळांची यादी काढत २० टक्के अनुदानाची घोषणा केली, मात्र दोन वर्षांनंतरही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या प्रश्नावर शिक्षकांनी विभागीय पातळीवर आंदोलने केली. त्यानंतर विधीमंडळावर आंदोलन सुरू आहे. त्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातील शिक्षक आल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले. सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासह शिक्षणमंत्र्यांनी विधीमंडळात आश्वासन दिल्याने सोमवारी मुख्यमंत्री या प्रश्नावर बैठक घेण्याची शक्यता आहे. त्या बैठकीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5008770067330450296&title=Musical%20Programe%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:08:19Z", "digest": "sha1:UNSBJXZU5BW6DSMSYUWB6PYT5AOWYXJE", "length": 7209, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘भक्तिरंग’ मैफलीचे आयोजन", "raw_content": "\nपुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत किराणा घराण्यातील स्वर गायिका सुजाता गुरव यांच्या ‘भक्तिरंग’ मैफलीचे आयोजन केले आहे.\nही मैफल शुक्रवार, दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यावरील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.\nसांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५४ वा कार्यक्रम आहे. या मैफिलीत सुजाता गुरव यांना पंडित नंदीकेश्वर गुरव (तबला), मुकुंद जोशी (ताल), उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनियम), शिवाजी कदम (पखवाज) हे साथसंगत करणार आहेत.\nदिवस : शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nस्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रोड, पुणे.\nTags: भारतीय विद्या भवनइन्फोसिस फाउंडेशनभक्ती रंगपुणेPuneBhartiy Vidya BhavanInfosys FoundationBhakti Rangप्रेस रिलीज\nमहिलांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन महिला कलाकारांनी साकारला हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ‘नाचू अभंगाचे रंगी’मध्ये कीर्तन-अभंगांचा नृत्यमय जयघोष ‘नृत्यसंध्या’ कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद पुण्यात १४ डिसेंबरला ‘नृत्यसंध्या’चे आयोजन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/india-lost-its-anmol-ratna-pm-modi-on-atal-bihari-vajpayees-death/articleshow/65432518.cms", "date_download": "2019-06-16T14:13:34Z", "digest": "sha1:EPYNLXWSCGL5PEVNYT5QC3POD5WS7M7N", "length": 24004, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Atal Bihari Vajpayee: कालातीत नेता - india lost its 'anmol ratna': pm modi on atal bihari vajpayee's death | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nक्षितिजावर ऐक्यभंग व अस्वस्थतेचे ढग स्थिरावलेले असताना राष्ट्राला एक नेता असा लाभला, ज्याने नैतिक आणि पथदर्शी मार्गदर्शनाने देशवासीयांना एकीची दृष्टी दिली. शुद्ध-निर्मळ मन, हृदय व अंतरात्म्याचा लौकिक लाभलेला हा कालातीत नेता म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागवलेल्या या आठवणी...\nक्षितिजावर ऐक्यभंग व अस्वस्थतेचे ढग स्थिरावलेले असताना राष्ट्राला एक नेता असा लाभला, ज्याने नैतिक आणि पथदर्शी मार्गदर्शनाने देशवासीयांना एकीची दृष्टी दिली. शुद्ध-निर्मळ मन, हृदय व अंतरात्म्याचा लौकिक लाभलेला हा कालातीत नेता म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.\nवाजपेयींचा सहवास लाभलेल्यांना ते दुर्लभ व्यक्तिमत्त्व होते, याची जाणीव आहे. मूलत:च सहृदयी असलेल्या वाजपेयी यांनी सर्वांना अमोज प्रेम दिले, चुका क्षम्य झाल्या. आजुबाजूच्या सर्वांसाठी ते आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. स्वत:वरच एखादा विनोद करून वातावरणातील दडपण दूर करण्याची विनोदबुद्धी त्यांना लाभली होती. भाषेवर प्रभुत्व असलेले वाजपेयी याच विनोदबुद्धीतून इतरांशी सहजपणे जोडले जात. कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल व चर्चेचा निष्कर्ष एका सरळ वाक्यात काढण्याची विद्वत्ता वाजपेयी यांच्या अंगी होती.\nसर्वसाधारण पण आदर्शवादी कुटुंबात जन्मलेल्या वाजपेयी यांनी शैक्षणिक यश मिळवले. समाजसेवेसाठी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. जनसंघातील सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करीत, त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळातील एकमेव राष्ट्रीय पक्ष-भाजपची बांधणी केली. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर त्यांनी या पक्षाला दिशा दिली. चार दशके त्यांनी संसदेचे प्रतिनिधित्व केले. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी रामलीला मैदानात अविस्मरणीय सभा घेतली व त्यांचे या सभेतील भाषण जणू देशाचाच आवाज बनला. स्वत:च्या राजकीय विचारांवर ठाम राहून पण इतरांच्या मतांचा आदर राखून त्यांनी संसदीय कामकाजाचा आदर्श रचला.\n१९९०मध्ये आर्थिक सुधारणा बाल्यावस्थेत असतानाच देशात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले होते. त्याचवेळी जागतिक स्तरावरही स्थिरता नव्हती. त्यामुळे या आर्थिक सुधारणांना खीळ बसेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा विचित्र परिस्थितीतून वाजपेयींनी भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या हिकमतीने बाहेर काढले. गेल्या २० वर्षांपासून आपण अनुभव असलेल्या आर्थिक यशाचे बीज वाजपेयींनी पेरले होते. समाजातील दुर्बल घटकांना सबल करण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकासाला पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या या दूरदृष्टीचाच आपल्या सरकारी धोरणांना फायदा होत गेला.\nएकविसाव्या शतकात जगाचे नेतृत्व करण्याच्या तयारीत असलेल्या भारताचा पाया बळकट करण्याचे काम अटलजींनी केले. त्यांच्या सरकारने आखलेल्या भविष्यवेधी आर्थिक धोरणांमुळे आणि आर्थिक सुधारणांमुळे देशवासीयांच्या समृद्धीसाठी पाया रचला. पायाभूत सुविधा... विशेषत: रस्ते व दूरसंचार यांच्या सुधारणांमुळे देशाच्या आर्थिक विकासाचा, तसेच सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त झाला.\nभारताचे जगातील स्थान अटलजींनी पुरते बदलून टाकले. अण्वस्त्रसंपन्न देश होण्यात देशास वाटणारा कानकोंडेपणा, जगभरात एकटे पडण्याची भीती, जागतिक समुदायाचा विरोध या सगळ्यांवर त्यांनी मात केली. अणुचाचण्यांचा निर्णय त्यांनी सहजी घेतलेला नव्हता. देशाच्या सुरक्षिततेला उद्भवणाऱ्या धोक्यांची जाणीव असल्याने त्यांनी ते पाऊल टाकले होते. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचता कामा नये, यासाठी ते दक्ष होते. देशाच्या अभिमानाचा आलेख कमालीचा उंचावलेला असतानाच्या त्या काळात संयम व जबाबदारी याचे जणू ते मूर्तीमंत प्रतीकच झाले होते. त्याचवेळी त्यांनी बदलत्या धोरणांना जागतिक मान्यता मिळवण्याचे कौशल्य साधले. देशाची क्षमता वाढवणे, आर्थिक घोडदौड, राजनैतिक चातुर्य अशा आघाड्यांवर महत्त्वाची पावले त्यांनी टाकली. आज जगभरात देशाची मान उंचावण्यासाठीचा पाया त्या काळात उभारला गेला.\nपाच दशकांहून अधिक काळ अमेरिकेशी ताणले गेलेले संबंध सुधारण्याच्यादृष्टीने पावले टाकत भारत-अमेरिका या दोन देशातील व्यूहात्मक भागीदारी एका वेगळ्या राजनैतिक वळणावर नेऊन ठेवण्याचे काम त्यांनी पाच वर्षांत केले. सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर २०००मध्ये त्यांनी व्यूहात्मक भागीदारीच्या माध्यमातून रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. २००१मध्ये त्यांच्याबरोबर रशियाच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मला मिळाली. या दौऱ्यामध्ये गुजरात आणि अॅस्ट्रॉखन या दोन प्रांतांमध्ये सहकार्याचा करार झाला होता. चीनबाबत असलेला भूतकाळातील कठीण अनुभव लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले. सीमेवरील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी विशेष यंत्रणेचीच निर्मिती केली. या दोन विकसनशील राष्ट्रांनी एकत्र येत काम केले तर जागतिक पातळीवरील भविषकाळाची बांधणी त्यातून होऊ शकेल, हे अटलजींचे धोरण माझ्या विचारप्रकियेला दिशा देणारे ठरले.\nतळागाळातून आलेल्या व्यक्ती, आपले शेजारी हे त्यांचा प्राधान्यक्रम होते. शेजारधर्म पाळण्याबाबत ते माझे प्रेरणास्थान होते. खरे तर शेजारधर्माची जाणीव ठेवण्याच्या विचारांचे ते उद्गाते होते. बांगलादेश स्वतंत्र होण्याच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी नि:शंक पाठिंबा दिला. आशावादी वृत्ती आणि चिकाटी ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या जखमा भरण्यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाचा शोध सुरूच ठेवला. कारगिलचे निर्णायकी युद्धही त्यांनी जिंकले. जेव्हा संसदेवरच हल्ला झाला तेव्हा जगाला सीमेपल्याडच्या भारताविरोधातील दहशतवाद आणि वृत्तीचा खरा चेहरा त्यांनी दाखवला.\nव्यक्तीश: अटलजी हे माझ्यासाठी आदर्श, गुरू आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्याकडून मला कायमच स्फूर्ती मिळाली. गुजरात आणि राष्ट्रीय पातळीवरसुद्धा त्यांनी मला जबाबदारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. ऑक्टोबर २००१मध्ये एका संध्याकाळी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून जा. मी नेहमीच संघटनेत काम केले आहे, असे मी त्यांना म्हणालो, त्यावर मी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करेन, असा विश्वास त्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा माझ्यावरील विश्वास बळ देणारा होता.\nआज आपण आत्मनिर्भर राष्ट्र असून तरुणांची ऊर्जा आणि नागरिकांचा दृढनिश्चय यांचे बळ मोठे आहे. बदलासाठी आपण उत्सुक आहोत आणि ते मिळवण्याचा विश्वास आहे. स्वच्छ व जबाबदार प्रशासनासाठी प्रयत्नशील, सर्वसमावेशक आणि सर्व भारतीयांना नव्या संधी देणाऱ्या भविष्याची उ���ारणी करण्याची वाटचाल करत आहोत. समानता आणि शांततेच्या मार्गावरून जगाने वाटचाल करावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू असून आपली मूल्ये आणि इतरांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास आपण पाठिंबा देत आहोत. अटलजींना अपेक्षित या मार्गावरून आपण जात आहोत. ते नेहमी काळाच्या पुढे होते. कारण त्यांच्यात भूतकाळातील जाणीवा रुजलेल्या होत्या.\nअंधार असताना मिळणाऱ्या दु:खाच्या काळातच आयुष्याची गणिते निश्चित होत नाहीत, तर लोकांच्या आयुष्यावरील प्रभाव किती असतो यावरही त्याचे मोजमाप होते. यामुळे अटलजी हे खरे भारताचे रत्न आहे. त्यांच्यातील चैतन्य आम्हाला नेहमी मार्गदर्शक ठरेल आणि आम्ही त्यांच्या स्वप्नातील नवभारत प्रत्यक्ष साकारू.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nमागे बघत पुढे जाणारा द्रष्टा\nलक्ष्य जम्मू आणि काश्मीर\nवाहतूक प्राधिकरणाचा उद्देश सफल होणार का\nइथे टिकते, वाढते मराठी\nआम्हा घरी धन, ‘शब्दांचीच’ रत्ने\nसमतामूलक शाश्वत विकास हवा\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/eye-liners/coloressence-pearl-effect-eye-shadow-pencil-225-g-aqua-blue-price-pcLzFb.html", "date_download": "2019-06-16T13:02:21Z", "digest": "sha1:OYZYKAC5Q7CHSA6XUQ5CWUFJX7LMRGUN", "length": 16757, "nlines": 416, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत���पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू किंमत ## आहे.\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू नवीनतम किंमत Jun 16, 2019वर प्राप्त होते\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 190)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया कॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 137 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू वैशिष्ट्य\n( 27 पुनरावलोकने )\n( 137 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2632", "date_download": "2019-06-16T14:25:38Z", "digest": "sha1:POIOIP54OSVZI66M4B3TNSM5STTKFX7B", "length": 13245, "nlines": 127, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सिंदखेड राजा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गाव मुंबई-नागपूर हायवेपासून जवळ आहे. गावात एसटी जालन्यातून येते.\nगाव सोळा हजार लोकवस्तीचे आहे. गावात पाहण्यासारख्या पुरातन काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे जिजाबार्इंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा, बारव-सजना बारव-गंगासागर-बाळसमुद्र या नावाच्या विहिरी आणि चांदणी तलाव व मोती तलाव. बारव म्हणजे चौकोनी विहिरी असतात. त्याला चारही बाजूने पायर्या असतात. त्या विहिरी पाण्याने पूर्ण भरलेल्या असतात. मात्र हल्ली त्या विहिरीही उन्हाळ्यात आटतात.\nगावाच्या एका बाजूला डोंगर आहे. तेथे मात्र हल्ली पाऊस सरासरी पडतो. पंधरा किलोमीटर अंतरावर पूर्णा नदी आहे. नदीवर संत चोखामेळा धरण आहे. त्यातून गावाला आणि परिसराला पाणीपुरवठा होतो.\nगावात सोमवारी आठवडा बाजार असतो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साठ टक्के लोक शेती करतात. दहा टक्के लोक राजकारणात आहेत. तसेच, काही शिक्षक आहेत. ते आजूबाजूच्या गावांतील शाळांतून शिकवण्यास जातात. गावात माध्यमिक शाळेपर्यंत सोय आहे. तेथील चारशे विद्यार्थी रोज देऊळगाव राजा या, तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसर्या तालुक्याला पुढील शिक्षणासाठी जातात.\nत्या गावात रामेश्वर, हनुमान, लिंगायत-वाणी समाजाचे, बालाजी, श्रीकृष्ण, खंडोबा, मोठा महादेव अशी मंदिरे आहेत. पुरातन रामेश्वर मंदिराजवळ महाशिवरात्रीला जत्रा भरते. दसर्याला बालाजी मंदिरात मोठा उत्सव असतो. गावात तीन मशिदी आहेत.\n‘मराठा सेवा संघा’ने सिंदखेडराजा येथे स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदि�� अशा सामुहिक ‘जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. ‘जिजाऊ सृष्टी’ची जागा नागपूर-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर आहे. त्या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारत असे सांगितले जाते. त्या तेथेच युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत असेही म्हणतात. ते जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे असा त्यामागील ‘मराठा सेवा संघा’चा विचार आहे.\nगावातील लस्सीवाला आणि कचोरीवाला प्रसिद्ध आहे. लोक विदर्भ व मराठवाडा येथील मिश्रित भाषा बोलतात. गावाच्या आजूबाजूला चार-पाच किलोमीटर परिसरात शिवनी टाका, सावखेड तेजण, नाईकनगर, गोराखेडी बावरा ही गावे आहेत.\nमाहिती स्रोत: अमोल राठोड\nसंकलन - नितेश शिंदे\nफारच छान माहिती शिंदे सर...\nसुंदर माहिती लिहिली आहे. लिहीत जावे.\nखूपच छान माहिती आहे सर. अशीच जर माहिती देत रहा.\nतालुका निर्मीती कधी झाली\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nसंदर्भ: गावगाथा, कन्नड तालुका\nविद्यार्थ्यांच्या निर्मितिक्षमतेला आवाहन – प्रेरणाचा प्रयत्न\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nदेवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्नर तालुका, देवपूर गाव, पानिपतची लढाई, समाधी, राणेखान, महादजी शिंदे\nनाझरे – संतांचं गाव\nसंदर्भ: नाझरे गाव, श्रीधर स्वामी, समाधी, महाराष्ट्रातील संत, सांगोला तालुका, गावगाथा\nसरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, गावाची वेस, वाघोली गाव, समाधी, पिलाजीराव जाधव\nपसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, शाहू महाराज, अजिंक्यतारा किल���ला\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-100-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%8A/", "date_download": "2019-06-16T12:47:28Z", "digest": "sha1:5JRV24EE52P55FTV7RK45F5AGKBWAECO", "length": 11326, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "रंकाळ्यात 100 वर्षांच्या मऊ पाठीच्या कासवाचा मृत्यू – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nरंकाळ्यात 100 वर्षांच्या मऊ पाठीच्या कासवाचा मृत्यू\nकोल्हापूर – कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावात वास्तव्यास असलेल्या 100 वर्षे वयाच्या मऊ पाठीच्या कासवाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे 90 किलो वजनाच्या या कासवाचा रंकाळ्यातील प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. काल दुपारी रंकाळा तलावात पद्माराजे उद्यानासमोर दोन तरुणांना एक कासव तरंगताना दिसले. या कासवाला रंकाळा बचाव समितीचे माहीर राजू राऊत, अमर जाधव, राजू पाटील यांनी पाण्यातून बाहेर काढले. या कासवाची लांबी साडेपाच फूट असून मृतावस्थेत त्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसून आलेली नाही. त्यामुळे ते प्रदूषित पाण्यामुळे मृत झाले असावे, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मऊ पाठीच्या कासवाला ‘इंडियन सॉफ्टशेड टरटल’ असे म्हटले जाते. हे कासव वाघाइतकेच संरक्षित आहे. या जातीची अनेक कासवे या तलावात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे रंकाळा तलाव संरक्षित घोषित करावा, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ.जय सामंत यांनी केली आहे.\nबॉक्सर राहुल सिंगला सुवर्ण\nमेहुली घोषचा डबल धमाका\nइस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे भारतात आगमन\nनवी दिल्ली- इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू य��ंचे भारतात आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केलं आहे. नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या...\nमुंबईसह राज्यभरातील अंड्यांचे भाव गगनाला भिडले\nमुबई : हिवाळा आला की, लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्यांकडे वळतो. मात्र यावेळी थंडीतही भाज्यांप्रमाणे अंड्यांचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत. आज बाजारात 100...\nमाळशेज घाटात कार वीस फूट दरीत कोसळली; दोन जखमी\nमुरबाड – माळशेज घाटात बुधवारी सायंकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कार वीस फूट दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोन जण किरकोळ जखमी...\nबारावीतील रसायन शास्त्राच्या प्रश्न पत्रिकेतील चुकांमुळे विद्यार्थ्यांना होणार ७ गुणांची खैरात\nमुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा नमुना समोर आला आहे. ह्यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या रसायन...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/06/2.html", "date_download": "2019-06-16T12:33:52Z", "digest": "sha1:KKCXJQT7ZL5ZVMNBARZJ3WS476LWUAKN", "length": 15597, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "कर्जबाजारी पत्रकाराची 2 मुलांना ठार करून आत्महत्या ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २१ जून, २०१८\nकर्जबाजारी पत्रकाराची 2 मुलांना ठार करून आत्महत्या\n८:३१ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nहैदराबाद - तेलंगाणामधील सिद्दीपेट जिल्हयात एका तेलगू वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने कर्जाला कंटाळून आपल्याच दोन चिमुरड्यांना गळा आवळून ठार केले व त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले आहे. हनुमंत राव (३५) असे या पत्रकाराचे नाव आहे. तर मीना (३०) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.\nहनुमंत एका स्थानिक तेलगू वृतपत्रात काम करत होता. पत्नी व दोन मुलं असे त्याचे सुखी कुटुंब होते. पण पगार पुरत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असे. यामुळे त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. कर्जाचा हा आकडा १० लाखापर्यंत पोहोचला होता. दिलेली मुदत उलटून गेल्याने कर्जदारांनी हनुमंतच्या मागे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे तो निराश झाला होता. एवढे पैसे आणायचे कुठुन या विचाराने त्याची झोप उडाली होती. आपली ही अडचण त्याने पत्नीला सांगितली. त्यानंतर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पण आपल्यामागे मुलांचे हाल होतील या विचाराने त्यांनी मुलांनाही संपवण्याचे ठरवले. बुधवारी रात्री हनुमंत व त्याच्या पत्नीने आपल्या ५ व ३ वर्षांच्या मुलांची झोपेतच गळा दाबून हत्या केली. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर हनुमंतने घराच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर मीनानेही विष प्राशन केले.\nगुरुवारी सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला.आतले दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला. बेडवर दोघा मुलांचा निष्प्राण देह पडला होता. तर पंख्याला हनुमंतचा मृतदेह लटकत असल्याचे बघून शेजाऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मीनाही बेडवर अत्यवस्थ अवस्थेत पडली होती. ती जिवंत असल्याचे बघून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असून डॉक्टर तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/564855", "date_download": "2019-06-16T13:04:25Z", "digest": "sha1:TUHG4VGXGLM43KFVQVHJPI3ON4BEJD5H", "length": 2939, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुस्कान, प्रोमिला यांना तिरंदाजीत सुवर्ण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » मुस्कान, प्रोमिला यांना तिरंदाजीत सुवर्ण\nमुस्कान, प्रोमिला यांना तिरंदाजीत सुवर्ण\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली :\nबँकॉकमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या मुस्कान किरार आणि प्रोमिला डिमेरी यांनी अनुक्रमे महिलांच्या कांपाऊंड आणि रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदके मिळविली.\nमहिलांच्या कांपाऊंड प्रकारातील अंतिम फेरीत मुस्कानने मलेशियाच्या झकेरिया नादिराचा 139-136 असा पराभव केला तर रिकर्व्ह प्रकारातील अंतिम लढतीत प्रोमिलाने रशियाच्या नातालियाचा 7-3 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत भारताच्या मधु वेदवान आणि गौरव लांबे यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूषांच्या रिकर्व्ह प्रकारात कास्यपदके मिळविली. मधु वेदवानने मंगोलियाच्या इनखेतुयाचा 6-5 तर गौरवने मलेशियाच्या कमरूद्दीन हाझिकचा पराभव केला.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T12:55:05Z", "digest": "sha1:TRVD7VSGQH4AGR2EM6TL2IM4N46K3SAB", "length": 3237, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पूजेची उपकरणे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पूजेची उपकरणे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१३ रोजी ०९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_-_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A9", "date_download": "2019-06-16T12:42:24Z", "digest": "sha1:3WKR3FILLCUHYU6YNH7JGA4UJ7D46SXC", "length": 3880, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:पाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:पाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३\n१ इमरान खान (क) • २ अब्दुल कादिर • ३ इजाज फाकिह • ४ जावेद मियांदाद • ५ मंसूर अख्तर • ६ मोहसीन खान • ७ मुदस्सर नझर • ८ रशीद खान • ९ सरफराज नवाज • १० शहीद महेबूब • ११ ताहिर नक्काश • १२ वासिम बारी (य) • १३ वासिम राजा • १४ झहीर अब्बास\nसाचे क्रिकेट विश्वचषक, १९८३\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nन वाचता येणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१३ रोजी ०७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readwhere.com/read/875769/Daily-Night-Watch-(%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%9A)-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95:-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/Daily-Night-Watch-(%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%9A)-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95:-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-July-15,-2016", "date_download": "2019-06-16T13:33:54Z", "digest": "sha1:GSY3BFDNGKJ2ILUQ6H6LMNGWAWI7BUY2", "length": 42360, "nlines": 102, "source_domain": "www.readwhere.com", "title": "KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur) Daily Night Watch ( - ) - : , Sat, 16 Jul 16", "raw_content": "\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nWeekly Swabhiman - (साप्ताहिक - स्वाभिमान) - संपादक: शंकर शिंदे (कराड - सातारा) Weekly Swasth Sanjivani (साप्ताहिक स्वास्थ संजीवनी) - संपादक: डॉ. गणेश देशमुख Daily Public Punch - (दैनिक - पब्लिक पंच) - संपादक: मदन गावडे Weekly Vrutt Rakhan (साप्ताहिक वृत्त राखण) - संपादक: अशोक कान्हेकर (परभणी) Weekly Shakyasinh (साप्ताहिक शाक्यसिंह) - संपादक: विलास रतनराव बनसोडे (परभणी) Weekly Personality Development (साप्ताहिक व्यक्तिमत्व विकास) - संपादक: मंगेश विठ्ठल कोळी Weekly Pragat Hindustan (साप्ताहिक प्रगत हिंदुस्तान) - संपादक: दीपक नारायण ढवळे Weekly Ulhas Prabhat (साप्ताहिक उल्हास प्रभात) - संपादक: गुरुनाथ बनोटे (ठाणे) Weekly Navya Yugacha Nava Bharat (साप्ताहिक - नवा भारत) - संपादक: सुनील इनामदार Weekly Dnyandarshn Educational Varta (साप्ताहिक - ज्ञानदर्शन एज्युकेशनल वार्ता) Weekly Kavita Sagar (साप्ताहिक कविता सागर) - संपादक: डॉ. सुनील दादा पाटील Daily Bandhuta (दैनिक - बंधुता) - संपादक: अमरसिंह श्रीरंग देशमुख Daily Laxmiputra (दैनिक लक्ष्मीपुत्र) - संपादक: सुलतान फकीर University of Jerusalem - Newsletter Weekly Hindh Sindh (साप्ताहिक हिंद सिंध) - संपादक: कपिल भगवान खैराजानी Weekly Anveshan (साप्ताहिक - अन्वेषण) - संपादक: डॉ. सुभाष सामंत Bandhuta (दैनिक - बंधुता) - संपादक: अमरसिंह श्रीरंग देशमुख Daily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी Weekly Ushakal (साप्ताहिक - उष:काल) - संपादक: मदन गावडे Weekly Dnyanpravah (साप्ताहिक ज्ञानप्रवाह) - संपादक: डॉ. राजेश रतनचंद फडे Daily Udayacha Marathwada (दैनिक - उद्याचा मराठवाडा) - संपादक: राम शेवडीकर Weekly Mumbai Juganu Times (साप्ताहिक - मुंबई जुगनू टाईम्स) - संपादक: सीताराम कांबळे Daily Yuvakancha Nava Maharashtra (दैनिक - नवा महाराष्ट्र) - संपादक: अशोक कोळेकर Weekly Kolhapur Focus (साप्ताहिक - कोल्हापूर फोकस) - संपादक: राजू मांजर्डेकर Diwali Ank - Shabdavali Diwali Ank (शब्दावली दिवाळी अंक) - संपादक: मदन गावडे Annual - International Authors Directory 2018 (आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची) संपादक डॉ. सुनील दादा पाटील - KavitaSagar Digital Library Diwali Ank - Aarth Marathi (अर्थ मराठी ई दिवाळी अंक) - संपादक: अभिषेक ज्ञानेश्वर ठमके Diwali Ank - Alokita Diwali Ank (अलोकीता दिवाळी अंक) - संपादिका: सौ. कामिनी पाटील Diwali Ank - Dnyanamrut Diwali Ank (ज्ञानामृत दिवाळी अंक) - संपादक: विष्णू वजार्डे Magazine - Lokrajya (मासिक लोकराज्य) Diwali Ank - Shivsamarth Diwali Ank (शिवसमर्थ दिवाळी अंक) - संपादक: जनार्दन लक्ष्मण बोत्रे Diwali Ank - Mumbai Juganu Times (मुंबई जुगनू टाईम्स दिवाळी अंक) - संपादक: सीताराम कांबळे Diwali Ank - Vyasan Vedh Diwali Ank (व्यसनवेध दिवाळी अंक) - संपादक: सुरेश सकटे Diwali Ank - International Authors Directory (आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची) डॉ. सुनील दादा पाटील Swabhiman Diwali Ank (स्वाभिमान - दीपावली विशेषांक) - संपादक: शंकर शिंदे (कराड - सातारा) Vanchitanchidiwali Diwali Ank (वंचितांची दिवाळी अंक) - संपादक: डॉ. विशाल इंगोले (बुलढाणा) Diwali Ank - Vishranti Diwali Ank (विश्रांती दिवाळी अंक) - संपादिका: निलिमा शिकारखाने Maharashtra Book of Records (महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्) - मुख्य संपादक: डॉ. सुनील दादा पाटील Akshar (मासिक - अक्षर) Weekly Kavita Sagar (साप्ताहिक कविता सागर) - संपादक: डॉ. सुनील दादा पाटील Diwali Ank - Mumbai Juganu Times (साप्ताहिक - मुंबई जुगनू टाईम्स दिवाळी अंक) - संपादक: सीताराम कांबळे Ulhas Prabhat Diwali Ank (उल्हास प्रभात दिवाळी अंक) - संपादक: गुरुनाथ बनोटे (ठाणे) Savitrichya Leki (मासिक - सावित्रीच्या लेकी) - संपादक: संजय सुतार Aarth Marathi Diwali Ank (अर्थ मराठी ई दिवाळी अंक) - संपादक: अभिषेक ज्ञानेश्वर ठमके Vivek Jagar Diwali Ank (साप्ताहिक - विवेक जागर) - संपादक: संजय सुतार Diwali Ank - Vithoba Diwali Ank (विठोबा दिवाळी अंक) - संपादिका: सुनिता अंगदराव मोरे Diwali Ank - DnyanSagar Dipotsav (ज्ञानसागर दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप Diwali Ank - Janshanti Diwali Ank (जनशांती दिवाळी अंक) - संपादक: मुकुंद पिंगळे Diwali Ank - Sahitya Sahayog (साहित्य सहयोग दिवाळी अंक) - संपादक: सुनील इनामदार Diwali Ank - Diva Dipotsav (दिवा दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप Magazine - Aapala Mantralay (मासिक आपलं मंत्रालय) Anvestion Diwali Ank (अन्वेषण दिवाळी अंक) - संपादक: डॉ. सुभाष सामंत Magazine Aksharvaidarbhi (अक्षरवैदर्भी मासिक) - संपादक: डॉ. सुभाष सावरकर (अमरावती) Aksharvaidarbhi Diwali Ank (अक्षरवैदर्भी दिवाळी अंक) - संपादक: डॉ. सुभाष सावरकर (अमरावती) Diwali Ank - Shabdavali (शब्दावली दिवाळी अंक) - संपादक: मदन गावडे Diwali Ank - Sahastrabahu Diwali Ank (सहस्त्रबाहू दिवाळी अंक) - संपादक: पुंजाजी मालुंजकर Magazine - Award News (मासिक अॅवार्ड न्यूज) संपादक - संतोष हिंदुराव ढवळे Diwali Ank - Savitrichya Leki Diwali Ank (सावित्रीच्या लेकी दिवाळी अंक) - संपादक: संजय सुतार Sahitya Sahayog Diwali Ank (साहित्य सहयोग दिवाळी अंक) - संपादक: सुनील इनामदार KavitaSagar Diwali Ank (कवितासागर दिवाळी अंक) - संपादक: डॉ. सुनील पाटील Annual - KavitaSagar National Literature Award कवितासागर साहित्य अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार Yashodarshan (मासिक - यशोदर्शन) Diwali Ank - KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप Mangalvarta (मासिक - मंगलवार्ता) Diwali Ank - Laxmiputra Diwali Ank (लक्ष्मीपुत्र दिवाळी अंक) - संपादक: गोरख तावरे Diwali Ank - Personality Development (व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक) - संपादक: मंगेश विठ्ठल कोळी Diwali Ank - Aksharvaidarbhi (अक्षरवैदर्भी दिवाळी अंक) - संपादक: डॉ. सुभाष सावरकर (अमरावती) Mati Aani Manasa (माती आणि माणसं) - संपादक: राजकुमार नकाते Annual - KavitaSagar Publishing House - Book Catalogue (कवितासागर पब्लिशिंग हाऊस - पुस्तक सूची) संपादक - प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील - KavitaSagar Digital Library Magazine - Maharashtra Book of Records (महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्) संपादक - डॉ. सुनील दादा पाटील - KavitaSagar Digital Library Kavita Sagar (मासिक - कविता सागर) - संपादक: डॉ. सुनीलदादा पाटील, An International Journal of Poetry: ISSN - 2349-0446 Vansh Aani Ansh (वंश आणि अंश) मनोहर महादेव भोसले Darubandi Aani Islam (दारूबंदी आणि इस्लाम) अबुल लैस इस्लाही नदवी (मुंबई) Islam Aani Dahashatvad (इस्लाम आणि दहशतवाद) डॉ. अब्दुल मुघनी (मुंबई) Itihasavar Ha Ananya (इतिहासावर हा अन्याय) बी. ए���. पाण्डेय (ओरिसा) Mugadha (मुग्धा) - अशोक दादा पाटील (बेळगाव) Pratibha Spandan (प्रतिभा स्प्ांदन) Sachin Sharad Kusanale (Kavita Sagar, Jaysingpur - 416101) Homoeopathic Treatment to Increase Height - (उंची वाढविण्यासाठी होमिओपॅथीक उपचार) डॉ. विजयकुमार पाटील Formless (फॉर्मलेस) शेख साहिल - कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर Marathi - Informative - Bharatachi Rashtriya Pratike (भारताची राष्ट्रीय प्रतीके) - Shaikh Yusuf Moulasahab (शेख युसूफ मौलासाब) - KavitaSagar Digital Library Chavandka (चवंडकं) - Ashok Bhimrao Raste (अशोक भीमराव रास्ते) Marathi - Poetry - Shabdankur (शब्दांकुर) Vishnu Ramu Vasudev - KavitaSagar Digital Library Santajirav Ghorpade (संताजीराव घोरपडे) - शशिकांत पाटील Sahyandricha Kohinoor (सह्याद्रीचा कोहिनूर) - Ganpatrao Kanase (गणपतराव कणसे) - KavitaSagar Publication, Jaysingpur Poetry - Pavasach Vay (पावसाचं वय) - Dr. Vyankatesh Jambagi - Kavita Sagar, Jaysingpur Foramless (फॉर्मलेस) Sahil Shaikh (साहिल शेख) - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर Bol Anmol (बोल अनमोल) Shivaji Ganpatrao Kendre (प्रा. एस. जी. केंद्रे) KavitaSagar Publication, Jaysingpur Anna Bhau Sathe (अण्णा भाऊ साठे) - Mrs. Sanjivani Sunil Patil (सौ. संजीवनी सुनील पाटील) Rokhthok - Sanjay Sutar Vishwachi Maze Ghar (विश्वची माझे घर) Brahmavilas Patil (ब्रम्हविलास पाटील) KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Man Vyakul Vyakul - Mrs. Swapnaja Ghatage Pradnya Dictionary (प्रज्ञा गटवार डिक्शनरी) Prabhanjan Chougule (प्रभंजन चौगुले) Sabda in India ISRO (इस्रो) - डॉ. सुनील पाटील The Nine Gifts of the Holy Spirit - KavitaSagar Publication, Jaysingpur कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर The 9 Gifts of the Holy Spirit - KavitaSagar Publication, Jaysingpur कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर Ek Aas Shevatchi... (एक आस शेवटची...) KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Yashomandir (व्यक्तिमत्व विकास - यशोमंदिर) - मंगेश विठ्ठल कोळी Nirakar - Sakar (निराकार - साकार) Sachin Sharad Kusanale (सचिन शरद कुसनाळे) India Independence Day - Dr. Sunildada Patil Agnidivya (अग्निदिव्य) - Sanjay Ashok Takade (संजय अशोक तकडे) - KavitaSagar Publication Varat Ektichi (वरात एकटीची) Mrs. Vijaya Pravin Banne (सौ. विजया प्रविण बन्ने) Spandan Navya Jaganyache (स्पंदन नव्या जगण्याचे) - अॅड्. स्वाती हांजी (बेळगाव) Karmveer Bhaurao Patil (कर्मवीर भाऊराव पाटील) - डॉ. सुनील पाटील India Republic Day - Dr. Sunildada Patil Seek And You Shall Find (शोधा म्हणजे सापडेल) राज धुदाट Daily Reflections - KavitaSagar Shabadratn (शब्दरत्न) - महावीर कांबळे Multilingual Poetry - Indrayanai (इंद्रायणी) Lila Prem - KavitaSagar Digital Library Vicharanche Manik Moti (विचारांचे माणिक मोती) - डॉ. महावीर अक्कोळे Symbolic Meanings of Numbers (संख्यांचे सांकेतिक अर्थ) - डॉ. सुनील पाटील Niyati (नियती) - कृष्णा ज्ञानू पाटील Kavyanjali (काव्यांजली) संजय अशोक तकडे Ganpatrav Maharaj (गणपतराव महाराज) - दिलीप आरळी Gammat Gani (गंमत गाणी) जुलेखा मुलाणी (सांगली) Bharari (भरारी) - Shivaji Ganpatrao Kendre (प्रा. एस. जी. केंद्रे) Global Authors Directory (आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची 6000) - डॉ. सुनील पाटील Global Authors Directory (आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची 7000) - डॉ. सुनील प��टील The Constitution of India - 2004 June 06 - Upto 92 Amendment Acts Global Authors Directory (आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची 7100) - डॉ. सुनील पाटील The Constitution of India - 2007 December 01 - Upto 94 Amendment Acts Samateche Pujari S. M. Joshi (समतेचे पुजारी एस. एम. जोशी) - श्रीमती माणिक नागावे Cross Word and Word Search - Raj Dhudat Word Cross and Word Search - Raj Dhudat Kavyarati (काव्यारती) - आरती राजेंद्र खोत Aakrosh Lekhanicha (आक्रोश लेखणीचा) Abdul Hakim (अब्दुल हकीम) KavitaSagar Publication, Jaysingpur Sahaj Sumananjali (सहज सुमनांजली) हिंगे केशव - KavitaSagar Publication, Jaysingpur Sunanda - Novel (सुनंदा - कादंबरी) - सुनील इनामदार Marathi - Poetry - Chaitra Palavi (चैत्र पालवी) Shridhar Aadinath Kudale - KavitaSagar Digital Library Tattavprakash (तत्त्वप्रकाश) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication India Independence Day (भारतीय स्वातंत्र्य दिवस) - डॉ. सुनील पाटील Chatanyaamrut (चैतन्यामृत) - Dr. Gouri Mohite (डॉ. गौरी मोहिते) Cyber Security Awareness Guide India Republic Day (भारतीय प्रजासत्ताक दिन) - डॉ. सुनील पाटील Rashtramata Ramai (राष्ट्रमाता रमाई) - दिनकर काकडे (सांगली) Accounts and Audit of Trust - Dr. Sunildada Patil Parloukikjivan (पारलौकिक जीवन) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई) Nishabd - Shabd (नि:शब्द - शब्द) - Sachin Sharad Kusnale (सचिन शरद कुसनाळे) Registered Societies in New Delhi - Dr. Sunildada Patil Quran Aakalanachi Multatve (कुरआन आकलनाची मुलतत्वे) - सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई) Marathi - Poetry - Pahat Pavala (पहाटपावलं) Mrs. Manisha Pintu Varale - KavitaSagar Digital Library Islamcha Shaikshanik Drushtikon (इस्लामचा शैक्षणिक दृष्टीकोन) - प्रो. खुर्शीद अहमद (मुंबई) Maharashtra Book of Records (महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स) - संपादक - प्रकाशक: डॉ. सुनील दादा पाटील - March 2016 Man Parambya (मन पारंब्या) - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर) Paigambar Muhammad Yanche Jivan Charitra (पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन) - प्रा. अब्दुल हामिद सिद्धिकी Kalokhatil Prakash (काळोखातील प्रकाश) Narendra Amrutrao Wakode - Kavita Sagar, Jaysingpur Vastav (वास्तव) - प्रा. एस. जी. केंद्रे (बीड) Jiddicha Pravas जिद्दीचा प्रवास (सचिन वसंत पाटील) - कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर Marathi - International Authors Directory 2017 (आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची) डॉ. सुनील दादा पाटील - KavitaSagar Digital Library वैचारिक - जगा आणि जगू द्या (सचिन शरद कुसनाळे) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur Sahyandricha Sanskaryarti (सह्याद्रीचा संस्कारयात्री) - Mrs. Anupama Patil (संपादिका: सौ. अनुपमा पाटील) Phiniks (फिनिक्स) - डॉ. उमेश कळेकर Bhavtarang (भावतरंग) - Poetess - Shrimati Manik Nagave (श्रीमती माणिक नागावे) Gatha Utkrantichi (गाथा उत्क्रांतीची) - नीलम माणगावे Mee Kon Aahe (मी कोण आहे) - सिद्धेश्वर स्वामी (विजापूर) Order Order (ऑर्डर ऑर्डर) महादेव आण्णाप्पा कांबळे - कवितासागर प्रकाशन Terror Attack at Dombiwali Station (टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन) Abhishek Dnyaneshwar Thamake Treasure of Verbs (क्रियापदांचा खजिना) - राज धुदाट World History 1900 - 1925 (जगाचा इतिहास 1900 - 1925) - डॉ. सुनील पाटील World History 1926 - 1950 (जगाचा इतिहास 1926 - 1950) - डॉ. सुनील पाटील Nisarggandh (निसर्गगंध) - अशोक दादा पाटील (बेळगाव) Anna Bhau Sathe (अण्णा भाऊ साठे) - सौ. संजीवनी सुनील पाटील Shabadakala (शब्दकळा) - Mrs. Manisha Pintu Varale (सौ. मनिषा पिंटू वराळे) Gavakadchi Ranfula (गावाकडची रानफुलं) - दादासो बनकर Dogri - Baba Farid - Balwant Sinh Aanand Mulagach Pahije Mhanun… (मुलगाच पाहिजे म्हणून...) - मनोहर महादेव भोसले Dogri - Swami Brahmanand Tirth - J. C. Sathe Tuza Ghar Maza Ghar (तुझं घर, माझं घर) Dr. Vyankatesh Jambagi - Kavita Sagar, Jaysingpur Short Novel - Order Order (लघुकादंबरी - ऑर्डर ऑर्डर) - Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे) संदर्भसूची - कवितासंग्रह संदर्भसूची २०१९ - संपादन डॉ. सुनील दादा पाटील (Dr. Sunil Dada Patil) KavitaSagar Digital Library, Jaysingpur Dhairyadhar (धैर्यधर) Suresh Aadake सुरेश आडके Savitrichya Leki (सावित्रीच्या लेकी) - संजय आप्पासो सुतार Hindi Loksahitya Ka Khajana (हिंदी लोकसाहित्य का खजाना) - डॉ. ज्युबेदा तांबोळी Homeopathy for Skin (होमिओपॅथी फॉर स्किन डिसीझेस) - डॉ. विजय पाटील Islam (इस्लाम) सय्यद अबुल आला मौदूदी (मुंबई) National Symbols of India (भारताची राष्ट्रीय प्रतीके) - सौ. संजीवनी सुनील पाटील Islam Aani Manavjatichi Ekta (इस्लाम आणि मानवजातीची एकता) स. जलालुद्दीन उमरी (मुंबई) TotoChan (तोत्तोचान) - तेत्सुको कुरोयानागी - (जपान) Islam Ek Adhyaan (इस्लाम एक अध्ययन) डॉ. जमीला अ. जाफरी (मुंबई) Chehare (चेहरे) - गौरी मुटकेकर Dalit Daman Karane Aani Upay (दलित दमन कारणे व उपाय) रेडियन्स विकली (मुंबई) Wai Darshan (वाई दर्शन) Marathi - Education - गुणवत्तेसाठी नवोपक्रम - वेल्हाळ सौ. माधुरी प्रमोद - KavitaSagar Digital Library Marathi - Informative - जाणीव - वेल्हाळ सौ. माधुरी प्रमोद - KavitaSagar Digital Library Aathavaninchi Sathvan (आठवणींची साठवण) - Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील) Marathi - Poetry - शब्दमाधुर्य - वेल्हाळ सौ. माधुरी प्रमोद - KavitaSagar Digital Library Kalidas (कालिदास) - डॉ. सुनील पाटील Dnyanbhaskar (ज्ञानभास्कर) Dr. Hemchandra Ratansa Vaidya / Pravin Hemchandra Vidya (Kavita Sagar) Marathi - Informative - सप्ततारका - वेल्हाळ सौ. माधुरी प्रमोद - KavitaSagar Digital Library Suvicharmala (सुविचारमाला) - प्रा. एस. जी. केंद्र (बीड) Marathi - Informative - बहुमोल विचार - वेल्हाळ सौ. माधुरी प्रमोद - KavitaSagar Digital Library Marathi - Story - Sanskrut Sudha संस्कृत सुधा (Dr. B. A. Shikhare) KavitaSagar Digital Library Dav Sadhala (सामाजिक कादंबरी - डाव साधला) - अंबादास पिराप्पा जाधव (सोलापूर) Expansion of Ideas - (निबंध संग्रह - कल्पना विस्तार) चेतन कांबळे (सांगली) Matthew (Jesus’ birth, Sermon on the Mount, Death, Resurrection) Prernadayee Vichar - 2015 (प्रेरणादायी विचार) - सौ. संजीवनी सुनील पाटील Mark (Jesus’ life, Miracles) World Important Day's (जगातील महत्वाचे दिवस) चेतन कांबळे (सांगली) Luke (Jesus’ birth, Parables, Death, Resurrection) John (Eternal life through Jesus Christ the Son of God) Acts (Beginnings and growth of the Christian Church) Sukalelya Pakalya (सुकलेल्या पाकळ्या) - गौरी मुटकेकर Romans (Salvation through Christ, Purpose of God in history) Sadbodhan (सद् बोधन) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication Kagal Darshan (कागल दर्शन) - जनार्दन पाखरे 1 Corinthians (Spiritual gifts, Life after death) Prachin Marathi Jain Sahitya (प्राचीन मराठी जैन साहित्य) - डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे 2 Corinthians (Problems before the Church) Man Vyakul - Vyakul (मन व्याकूळ... व्याकूळ...) - सौ. स्वप्नजा घाटगे Dev Bolu Lagala (देव बोलू लागला...) - डॉ. बी. ए. शिखरे Galatians (Freedom in Christ) Namyach Lagin (नाम्याचं लगीन) Abhaykumar Pachore (अभयकुमार पाचोरे) कवितासागर प्रकाशन Ya Valnavar (या वळणावर) - त्रिवेणी दादासो हरोले Potpani (पोटपाणी) - अनिलकुमार पाटील Ephesians (The glory of Christ) Vishwas (विश्वास) - अशोक दादा पाटील (बेळगाव) Child Psychology - बालमानसशास्त्र (चाईल्ड सायकॉलॉजी) - तेजस्वी सुरेंद्र सावंत Philippians (Life centered on Christ) Natak / Drama (नाटक) - डॉ. सुनील पाटील Colossians (Life centered on Christ) Personality Development - Mangesh Vitthal Koli Shuddha Aahar - Shuddha Vichar (शुद्ध आहार - शुद्ध विचार) प. पू. १०८ श्री अमितसागरजी महाराज 1 Thessalonians (When Christ returns)1 Thessalonians (When Christ returns) 2 Thessalonians (When Christ returns) 1 Timothy (Christian ministry) 2 Timothy (Christian ministry) Titus (Christian living) Nirbhay Bharari (निर्भय भरारी) - Abhaykumar Shripal Pachore (अभयकुमार श्रीपाल पाचोरे) Philemon (Letter to a fellow worker) Nisarg Sadhana (निसर्ग साधना) - साधना लव्हाटे (मुंबई) Hebrews (Christ our high priest, Faith, Victory in faith) Dot to Dot - Activity Sheets (डॉट टू डॉट) - प्रिन्स सुनील पाटील James (Faith, Deeds, Temptation, Suffering) KavitaSagar - (कवितासागर जानेवारी - 2015) - डॉ. सुनील पाटील Destiny (विधिलिखित) - कृष्णा ज्ञानू पाटील 1 Peter (Christian living) Hindi - Poetry - Anagh Aahat (अनघ आहट) Sachin Sharad Kusnale - KavitaSagar Digital Library 2 Peter (Christian living, False prophets, The day of the Lord) Rushabhayan Me Bimb Yojana (ऋषभायण में बिम्ब योजना) - डॉ. सुनीला नहार (बुलढाणा) Yashodeep (यशोदीप) - मंगेश विठ्ठल कोळी 1 John (God’s love, Brotherly love, Eternal life in the Son of God) Unique Hindi Calendar (हिंदी दिनदर्शिका) संपादिका - डॉ. आशा मणियार 2 John (Brotherly love) Rang Maza Vegala(रंग माझा वेगळा) - Dr. Kumar Ramgonda Patil (डॉ. कुमार रामगोंडा पाटील) 3 John (Walking in the truth) Nave Jagane (नवे जगणे) - संदीप शेडबाळे Marathi - Poetry - Katoda (कातोडा) Narendra Amrutrao Wakode - KavitaSagar Digital Library Jude (Future of ungodly people) Yashomantra (यशोमंत्रा) - मंगेश विठ्ठल कोळी Granthtula (सामाजिक प्रबोधन - ग्रंथतुला) - प्रिन्स सुनील पाटील Revelation (Messages to churches, Judgment, Christ’s second coming, New creation) Nava Karar Parimal (परिमळ - कवितासंग्रह) - Mrs. Manisha Pintu Varale (सौ. मनिषा पिंटू वराळे) Word Book - Preface Word Book KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Douglas Lee True Friend (डग्लस ली एक खरा मित्र) SYMBOLS and their Meaning - Dr. Sunil Dada Patil आत्मचरित्र - ज्ञानपंढरीचा वारकरी (प्राचार्य उ. स. नाईकनवरे) - KavitaSagar Digital Library, Jaysingpur Gharate (घरटे) - सौ. विजया बन्ने Why Am I Poor (मी गरीब का आहे\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी - July 15, 2016\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी - July 15, 2016\n Daily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी\nDaily Night Watch (दैनिक - नाईट वाॅच) - संपादक: सतीश भूपाल कोळी - July 15, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/rural-development-department/detail-659cc292-373d-4951-bec5-21b7f8852b94", "date_download": "2019-06-16T13:17:11Z", "digest": "sha1:TP5SQGQQ3Z7PGNYYGGCYBTIJME5IZHOD", "length": 11276, "nlines": 124, "source_domain": "bidassist.com", "title": "01_2018-19 - Construction Of Cement Concrete Road At. Sultanpur Tq. Lonar Dist. Buldana", "raw_content": "\n\u0001न\u0003वदा सुचना प\fहल\u000f वेळ \u0012ामपंचायत सुलतानपुर ता. लोणार िज. बुलडाणा \u0001न\u0003वदा सुचना क्. 01/2018-2019 अ.नं 01/ सुलतानपुर /\u0012ा.पं./ई-\u0001न\u0003वदा/2018-19 \u0012ामपंचायत सुलतानपुर ता. लोणार िज. बुलडाणा खाल\u000fल कामांसाठ, बुलडाणा िज.प. न-दणीकृत यो0य वगा2तील कं3ाटदार माफ2 त खाल\u000fल कामाची ई-\u0001न\u0003वदा माग\u0003वत आहे. कामाचा सं789त वण2न अ. नं. कामाचे नांव कामाची अंदािजत र:कम \u0001न\u0003वदा फ; ई.एम.डी. वग2 कामाचा कालावधी 1 Construction of Cement Concrete Road At. SULTANPUR Tq. Lonar Dist. Buldana 1000000 500+60 GST 560 10000 Unemployed Engineer 60 Days \u0001न\u0003वदा मा\fहती व अट\u000f / शत 1 वर\u000fल कामाची \u0001न\u0003वदा ि9@ Aया इंटरनेटCदारे संगणकावर ई-\u0001न\u0003वदा ि9@ AयेCदारे ऑन लाईन करEयात येत आहे. या \u0001न\u0003वदेसंबंधीत यापढु\u000fल सव2 सचुना / शुGद\u000fप3के ई-इंटरनेटHया माGयमाने ऑन लाईन कळ\u0003वEयात येतील. 2 वर\u000fल कामाची संपूण2 मा\fहती http://www.mahatenders.gov.in. या संकेतZ[ ळावर द. 27/02/2019 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून उपल^ध आहे. 3 अनु.क् . 2 व 3 वर\u000fल कामाची \u0001न\u0003वदा `प3 ् http://www.mahatenders.gov.in. या संकेतZ[ ळावर दनांक 27/02/2019 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून ते 05/03/2019 सायंकाळी 17:00 वाजेपयbत व अनु.क्. 1 ते 4 ते 11 वर\u000fल कामाHया द. 27/02/2019 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून ते 05/03/2019 सायंकाळी 17:00 वाजेपयbत डाऊनलोड / अपलोड करता येतील व \u0001न\u0003वदा भरता येतील. तसेच \u0001न\u0003वदा उघडEयाची द. 07/03/2019 सकाळी 11:00 वाजता उघडEयात येतील*. 4 उपरो:त कामाची काम\u0001नहाय \u0001न\u0003वदा फ;, इसारा र:कम भरणा ऑनलाईनवर सु\u0003वधा उपल^ध आहे. 5 उपरो:त कामांसाठ, इसारा रकमेबाबतची सुट लाग ुअसणार नाह\u000f. 6 न-दणीकृत कं3ाटदार यांनी खाल\u000fल कागदप3 ेऑनलाईन अपलोड करावीत. मागीतलेल\u000f कागदप3े अपणू2 दसून आjयास \u0001न\u0003वदा अपात@् ठर\u0003वEयात येईल. 1. िज.प. कडील वधै न-दणी lमाणप3ाची lत. 2. Cयसायकर न-दणी lमाणप3 व दनांक 31/03/2019 पयbत Cयासायकराचा भरणा केjयाचे नादेय lमाणप3.् 3. \u0003वA;कर, Cहॅट न-दणी lमाण3.् GST lमाणप3ाची lत. 4. \u0003वA;कर, Cहॅट भरणा नमुना 415 (मागील आrथ2क वषा2चा भरणा केलेले) 5. कं3ाटदाराचे लेटरपॅडवर ब-1 करानाvयातील \u0003वह\u000fत नमुwयातील घोषणाप3 ्(काम \u0001नहाय) (Decleration of the Contractor) 6. यं3म्ु\u0012ी व अवजारे यांची दना}ंकत याद\u000f व कागदप3.े अ) ~समट रZते / बांधकामसाठ, : काँA;ट ~म:सर, टँकर, मोटार पपं, स\u000fंग व इतर सा\fहय (कामाचे Zवपानुसार) 7. Zवत:ची यं3 ्सामु\u0012ी व अवजारे नसjयास . 100/- चे Zटॅvप पेपरवर यं@ सामु\u0012ी व अवजारे भाडयान े घेतल\u000f बाबत वर\u000fल मुया क्. 6 मGये नमूद केलेल\u000f यं3 ्सामु\u0012ी व अवजारे बाबतचा ॲफ;डेवीट / नोटर\u000f केलेला भाडपेटटा व केलेjया भाडेपटयानुसार यं3 ्सामु\u0012ी कागदप3े. 8. तां3क कम2चार\u000f वग2 याचंी शै8णक पा3 ्तसेह याद\u000f. 9. मागील वषा2त पणु2 केलेल\u000f व चालु वषा2त हाती असलेjया कामांची याद\u000f 10. पॅनकाड2 11. मागील ३ वषा2चे आय.ट\u000f. रटन2 2016-17, 2017-18, 2018-19 12. 15 Lack Bid Capacity For Approved By C.A. 13. Similar of Work. 8 टप : 1) सु~श8ीत बेरोजगार अ~भयंता यानंी \u0001न\u0003वदा भरतांना नोकर\u000f कर\u000fत नसjयाच ेव पणु2 वेळ ~श8ण घेत नसjयाचे lमाणप3 ्उपरो:त 1 ते 10 कागदप3ांसोबत सादर करणे बंधनकारक राह\u000fल. 2) मजुर कामगार सहकार\u000f संZथा यांनी \u0001न\u0003वदा भरतांना मजरुांचा वैध \u0003वमा lत व सभासदांची याद\u000f उपरो:त 1 ते 10 कागदप3ांसोबत सादर करणे बंधनकारक राह\u000fल. 9 सु~श78त बेरोजगार अ~भयंता यांनी खाल\u000fल कागदप3 ेऑनलाईन अपलोड करावीत. 1) िज.प. कडल\u000fल वैध lमाणप3ाची lत. 2) Cयावसायकर न-दणी lमाणपत@् व दनांक 31/03/2019 पयbत Cयवसायकराचा भरणा केjयाचे नादेय lमाणपत@् . 3) \u0003वA;कर, Cहॅट, न-दणी lमाणपत@् (न\u0003वन न-दणी धारकांसाठ, Cयवसायकर अrधकार\u000f यांचे नाहरकत lमाणप3)् (\fद. 01.11.2015 नंतरचे lथमच सु.बे.अ. न-दणी धारक) GST lमाणप3ाची lत. 4) \u0003वA;, Cहॅट भरणा नमुना 415 (मागील आrथ2क वषा2चा भरणा केलेले) न\u0003वन सु.बे.अ. न-दणी धारकांसाठ, Cयवसाकर अrधकार\u000f यांचे नाहरकम lमाणपत@् . 5) Zवत:चे लेटरपेडवर ब-1 करारनाvयातील घोषणाप3 ्(काम \u0001नहाय) Declaration of the Contractor. 6) पॅनकाड2 7) यंत@् सामु\u0012ी व अवजारे यांची दनां}कत याद\u000f व कागदप3े. अ) ~समट रZते / बांधकामसाठ, : काँA;ट ~म:सर, टँकर, मोटार पपं, स\u000fंग व इतर सा\fहय (कामाचे Zवपानुसार) 8) Zवत:ची य3ंस्ामु\u0012ी व अवजारे नसjयास . 100/- चे Zटॅvप पेपरवर यं@ सामु\u0012ी व अवजारे भाडयान े घेतल\u000f बाबत वर\u000fल मुया क्. 7 मGये नमूद केलेल\u000f यं3 ्सामु\u0012ी व अवजारे बाबतचा ॲफ;डेवीट / नोटर\u000f केलेला भाडपेटटा व केलेjया भाडेपटयानुसार यं3 ्सामु\u0012ी कागदप3े. 9) मागील वषा2त पुण2 के��ेल\u000f व चालु वषा2त हाती असलेjया कामांची याद\u000f. परंत ुन\u0003वन धारकांसाठ, ह\u000f\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/547101", "date_download": "2019-06-16T13:04:02Z", "digest": "sha1:TRTQ33QCVOZKKIFGGD2UDWIK3Z2XR352", "length": 7731, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जेटली-मोदींचे ‘ग्रॉस डिविसिव्ह पॉलिटिक्स’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जेटली-मोदींचे ‘ग्रॉस डिविसिव्ह पॉलिटिक्स’\nजेटली-मोदींचे ‘ग्रॉस डिविसिव्ह पॉलिटिक्स’\nराहुल गांधी यांनी जीडीपीला दिले उपरोधिक नाव : घसरत्या विकासदरावरून केंद्र सरकारवर टीका\n2017-18 या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा विकास दर 6.5 टक्क्यांवर येण्याच्या अनुमानानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर शाब्दिक प्रहार केला. राहुल यांनी शनिवारी ट्विट करत जीएसटीनंतर जीडीपीचे नवा उपरोधिक नामकरण केले. राहुल यांनी याला अरुण जेटली-मोदींचे ‘ग्रॉस डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स’ ठरविले. या अगोदर गुजरात निवडणुकीतील प्रचारावेळी राहुल यांनी जीएसटीचे ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे नामकरण केले होते.\nशुक्रवारी त्यांनी लोकपालवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. गुजरातच्या निवडणुकीपासूनच राहुल हे ट्विटरच्या माध्यमातून सरकारला पर्यायाने मोदींना अनेक प्रश्न विचारत आहेत.\nअर्थमंत्री अरुण जेटलींच्या कुशाग्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ग्रॉस डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स’ (निव्वळ फुटिरवादी राजकारण) मुळे देश प्रत्येक क्षेत्रात मागे पडतोय असे राहुल यांनी शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले. याचबरोबर त्यांनी राजकोषीय तूट आणि प्रलंबित प्रकल्पांचा देखील उल्लेख केला. देशाची राजकोषीय तूट 8 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. तर प्रलंबित प्रकल्पांची यादी लांबत चालल्याचा आरोप राहुल यांनी सरकारवर\nभारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला चालू आर्थिक वर्षात मोठा झटका बसू शकतो. संख्याशास्त्र तसेच कार्यक्रम अंमलबजावणी संचालनालयाने जाहीर केलेल्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या अनुमानानुसार 2017-18 या विद्यमान आर्थिक वर्षात विकास दर 6.5 टक्के राहू शकतो. हा आकडा मागील 4 वर्षे म्हणजेच मोदी सरकारच्या कार्यकाळातील नीचांकी ठरू शक���ो. या नव्या अनुमानामुळे 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱया सार्वत्रिक अर्थसंकल्पाच्या अगोदर सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी अर्थसंकल्पात या दृष्टीने अनेक तरतुदी सरकारला कराव्या लागणार आहेत. एकीकडे केंद्र सरकार पायाभूत क्षेत्र आणि ग्रामीण भागातील विकासाला वेग देण्याची तयारी करत असताना विकास दर पुन्हा वृद्धीच्या मार्गावर आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.\nकृषी, उद्योग क्षेत्रात मंदीचे चित्र\nकेंद्रीय संख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या अनुमानुसार कृषी आणि उद्योग क्षेत्राचा विकास मंदावल्याचा परिणाम जीडीपीवर पडू शकतो. 2017-18 मध्ये औद्योगिक विकास कमी होत 4.4 टक्क्यांवर येण्याचा अनुमान आहे. तर मागील आर्थिक वर्षात हे प्रमाण 5.6 टक्के होते. कृषी क्षेत्राचा (कृषी, वन आणि मासेमारी) विकास दर 2.11 टक्के राहू शकतो. 2016-17 या आर्थिक वर्षात हा दर 4.9 टक्के राहिला होता. सेवा क्षेत्र चांगली कामगिरी नोंदवू शकते.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/railway-will-give-23000-jobs-under-general-reservation-category-and-will-become-first-government-department-to-give-jobs-under-reservation-category/articleshow/67673492.cms", "date_download": "2019-06-16T14:07:45Z", "digest": "sha1:RBSKO243GULKOPFAP4SE75J7QJXOA5JP", "length": 12281, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "piyush goyal: रेल्वेत १० टक्के सवर्ण आरक्षणांतर्गत २३ हजार नोकऱ्या! - railway will give 23000 jobs under general reservation category and will become first government department to give jobs under reservation category | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nरेल्वेत १० टक्के सवर्ण आरक्षणांतर्गत २३ हजार नोकऱ्या\nरेल्वे पहिला असा सरकारी विभाग आहे जो सवर्णांमधील आर्थिक दुर्बल घटकांना नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण उपलब्ध करून देणार आहे. 'पुढील दोन वर्षांत सर्वसाधारण वर्गातील गरीबांना रेल्वेत २३ हजार नोकऱ्या आरक्षित केल्या जातील. एससी-एसटी आणि अन्य प्रवर्गांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही आरक्षणाला यासाठी धक्का लावला जाणार नाही,' अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.\nरेल्वेत १० टक्के सवर्ण आरक्षणांतर्गत २३ हजार नोकऱ्या\nरेल्वे पहिला असा सरकारी विभाग आहे जो सवर्णांमधील आर्थिक दुर्बल घटकांना नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण उपलब्ध करून देणार आहे. 'पुढील दोन वर्षांत सर्वसाधारण वर्गातील गरीबांना रेल्वेत २३ हजार नोकऱ्या आरक्षित केल्या जातील. एससी-एसटी आणि अन्य प्रवर्गांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही आरक्षणाला यासाठी धक्का लावला जाणार नाही,' अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. केंद्र सरकारने अलीकडेच सवर्ण आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.\nभारतीय रेल्वे पुढील सहा महिन्यांमध्ये १ लाख ३१ हजार आणि पुढील दोन वर्षांमध्ये सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. रेल्वेत सद्यस्थितीत २ लाख ८२ हजार पदे रिक्त आहेत. गोयल म्हणाले, 'या भरती प्रक्रियेवर वेगाने काम सुरू आहे. या व्यतिरिक्त सव्वा दोन ते अडीच लाख लोकांना रोजगार देण्याचं कामही लवकरच सुरू होईल.' निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदावर आगाऊ भरती केली जाईल. दोन वर्षांत चार लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचं रेल्वेचं उद्दिष्ट आहे, असेही गोयल यांनी सांगितले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्र��उजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरेल्वेत १० टक्के सवर्ण आरक्षणांतर्गत २३ हजार नोकऱ्या\n.....आणि स्थानिक पोलिसांनीच घेतली सीबीआयची तपासणी...\nSunil Arora: पुन्हा मतपत्रिकेकडे वळणार नाही: अरोरा...\nदहशतवाद सोडून देशासाठी शहीद झालेल्या नाझीरला अशोक चक्र...\npriyanka: प्रियांकांचा मतदारसंघ रायबरेली की वाराणसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/when-police-take-class-of-cbi/articleshow/67672304.cms", "date_download": "2019-06-16T14:08:39Z", "digest": "sha1:OFRNKRAQF4MXPFZ5GSFNCEWGDESUZALY", "length": 15337, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shrikant Mohta: .....आणि स्थानिक पोलिसांनीच घेतली सीबीआयची तपासणी - when police take class of cbi | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\n.....आणि स्थानिक पोलिसांनीच घेतली सीबीआयची तपासणी\n२९३ कोटींच्या रोझव्हॅला चिट फंड प्रकरणी एका आरोपीची चौकशी करण्यासाठी धडकलेल्या सीबीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखून सीबीआय अधिकाऱ्यांचीच उलट तपासणी घेतल्याची धक्कादायक घटना कोलकाताच्या कशबा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी श्रीकांत मोहताला सीबीआयने अखेर ताब्यात घेऊन नंतर अटक केली आहे.\n.....आणि स्थानिक पोलिसांनीच घेतली सीबीआयची तपासणी\nश्रीकांत मोहतांच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली\nसीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांनी हटकले.\nप्रदीर्घ वादावादी नंतर पोलिसांनी घेतली माघार.\n२९३ कोटींच्या रोझव्हॅला चिट फंड प्रकरणी एका आरोपीची चौकशी करण्यासाठी धडकलेल्या सीबीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखून सीबीआय अधिकाऱ्यांचीच उलट तपासणी घेतल्याची धक्कादायक घटना कोलकाताच्या कशबा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी श्रीकांत मोहताला सीबीआयने अखेर ताब्यात घेऊन नंतर अटक केली आहे.\nशारदा चिट फंडनंतर २९३ कोटी रुपयांच्या रोझव्हॅली चिट फन्ड घोटाळ्याने पश्चिम बंगालला हादरवून सोडले आहे. श्री व्यंकटेश फिल्म्सचे सर्वेसर्वा श्रीकांत मोहता यांनी रोझव्हॅली चिट फंडचे अध्यक्ष गौतम कुंडू यांच्याकडून २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात येत होता.\nस्थानिक टीव्ही वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सीबीआयने श्रीकांत मोहतांना चौकशीसाठी बोलावणारी न��टीस बजावली होती. पण मोहतांनी सीबीआयच्या नोटिशीकडे कानाडोळा केला. दोनदा चौकशी करूनही मोहता चौकशीसाठी हजर झाले नाहीत म्हणून अखेर सीबीआय अधिकाऱ्यांनी आज सकाळी मोहता यांच्या कशबा परिसरातील ऑफिसवर सकाळी साडे अकराच्या सुमारास धाड टाकली.\nपण मोहता यांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांचीच इथे उलट तपासणी घेतली गेली. सीबीआय अधिकारी जेव्हा मोहतांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा मोहतांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ऑफिसमध्ये शिरूच दिले नाही. सीबीआय अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यावर मात्र तो बाजूला झाला. सीबीआयने ऑफिसमध्ये पाय टाकला तर समोर कशबा पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांचीच वाट पाहत उभे होते. तुम्ही सीबीआयचे आहात याचा काय पुरावा असा प्रश्न त्यांनी विचारला. हे ऐकून सीबीआयचे अधिकारी चमकलेच. त्यांनी लगेच आपले आयकार्ड दाखवले. पण त्यावरही कशबा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सर्च वॉरंटचीही मागणी केली. तसंच स्थानिक पोलीस यंत्रणांकडून धाड टाकण्याची परवानगी देणारं पत्रही मागितलं. परवान्याचं पत्र सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे नव्हते. एक -दीड तासांत त्यांनी ते पत्र स्थानिक पोलिसांच्या हाती ठेवलं. पण एवढं होऊनसुद्धा कशबा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सीबीआयची चौकशी सुरूच ठेवली.\nअखेर स्थानिक पोलीस सीबीआयसमोर वरमले आणि बाजूला झाले. तीन तासाच्या या नाट्यानंतर सीबीआयने श्रीकांत मोहतांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर अटक केली.\nदरम्यान आरोपीनेच स्थानिक पोलिसांना पाचारण केलं होतं अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. आरोपी बंगालमधील एक नामवंत व्यक्तिमत्व असल्यामुळे स्थानिक पोलस लगेच त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेले अशी चर्चा आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nYSR काँ���्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n.....आणि स्थानिक पोलिसांनीच घेतली सीबीआयची तपासणी...\nSunil Arora: पुन्हा मतपत्रिकेकडे वळणार नाही: अरोरा...\nदहशतवाद सोडून देशासाठी शहीद झालेल्या नाझीरला अशोक चक्र...\npriyanka: प्रियांकांचा मतदारसंघ रायबरेली की वाराणसी\ntv channels: चॅनल न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://full2dilse.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2019-06-16T13:16:30Z", "digest": "sha1:DSRGUXRKFJQUDHTGAHY2Q6IVDQTB7WMW", "length": 20886, "nlines": 91, "source_domain": "full2dilse.blogspot.com", "title": "दिलसे...: 'फॉर्म्युला वन'ची बाराखडी", "raw_content": "\nबघता बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आलेल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतातील ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत पार पडणार असून यानिमित्ताने प्रथमच भारतात या महागड्या खेळाचे आगमन होणार आहे.\nगेल्या काही वर्षांपर्यंत खरंतच भारताचा या खेळाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. मात्र टी.व्ही.च्या माध्यमातून कधीतरी रविवारी सकाळी स्पोर्ट्स चॅनेलवर तब्बल ३०० किमी प्रति तास या वेगाने पळणाऱया या गाड्या पाहून अनेकांचे कुतूहल चाळवले जायचे. त्यात या काळात मायकल शूमाकररुपी हिरो या खेळाला सापडला आणि असंख्य भारतीय तरूणांनीही त्याला डोक्यावर घेतले. परंतु तोपर्यंत या खेळात भारताचे असे काहीच स्थान नव्हते. त्याची सुरूवात झाली ती नरेन कार्तिकेयन या भारतीय ड्रायव्हरने जेव्हा फॉर्म्युला वनच्या शर्यतीत भार घेतला तेव्हा. मात्र कार्तिकेयनला यात फारशी चमक दाखवता आली नाही आणि त्याने एफ वन शर्यतीत ड्रायविंग करायचे थांबवले.\nत्यानंतर २००७ सालच्या एका घटनेने मात्र भारतीयांना कायमचे या खेळाशी जोडून टाकले. भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तब्बल ९० मिलियन युरो मोजून फॉर्म्युला वनमधील स्पायकर हा संघ विकत घेतला आणि नंतर त्याचे फोर्स इंडिया असे अस्सल भारतीय नामकरणही केले. मात्र आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की, खरंतर फॉर्म्युला वनमधील संघ किंवा ड्रायव्हर्स हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसतात. हा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा खेळ आपल्याला म्हणता येईल. बड्याबड्या उद्योगपतींचे त्यांच्या कंपनीच्या नावाने ओळखले जाणारे संघ आणि त्यात असणारे देशविदेशातील नानाविध खेळाडू असे साधारण या खेळाचे स्वरूप असते. त्यात कोणीही कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसते.\n२००७ मधील विजय मल्ल्यांच्या या सीमोल्लंघनामुळे भारतीयांना फॉर्म्युला वन हा खेळ जरा जास्तच आपलासा वाटू लागला. आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी मल्ल्यांच्याच पुढाकाराने यंदा पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. अर्थात एफ वनची शर्यत भारतात आयोजित करण्याचे ठरवले गेले.\nएफ वनची बऱयापैकी माहिती झाली असली, तरी नेमका हा खेळ कसा खेळला जातो, त्यात कोण विजयी ठरतं, काय नियम असतात असे बरेच प्रश्न भारतीयांना सध्या पडले आहेत. त्यामुळे फॉर्म्युला वन हा खेळ समजावून घेण्यापूर्वी त्यातील काही विशिष्ट संज्ञांची ओळख असणे फार महत्त्वाचे ठरते. आज त्यापैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञा पाहूयात.\nग्रॅड प्रिक्स किंवा ग्रां. पी. – फॉर्म्युला वन किंवा एफ वनमध्ये ग्रां. पी. हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानी पडतो. हे ग्रां.पी. म्हाणजे दुसरे तिसरे काही नसून शर्यत असा त्याचा सरळसाधा अर्थ आपण घेऊ शकतो. उदा. इंडियन ग्रां.पी. प्रत्येक वर्षी किती ग्रां. पी. भरवायच्या आणि त्या कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक वर्षाच्या सुरूवातीलाच तयार केले जाते. जगाच्या विविध कोपऱ्यात या शर्यती भरवल्या जातात. दरवर्षी या शर्यंतींचा आकडा १-२ ने बदलत असतो. यंदाच्या मोसमात (२०११) एकूण १९ शर्यती पार पडणार आहेत. ३० तारखेला नॉयडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पार पडणारी शर्यत या हंगामातील १७ वी ग्रां.पी. आहे. यावर्षी २७ मार्चला झालेल्या मेलबर्न ग्रां.पी.ने मासमाची सुरूवात झालेली, तर २९ नोव्हेंबरला ब्राझीलमधील साओ पालो ग्रांपीने या मोसमाचा शेवट होणार आहे.\nसर्किट – सर्किट म्हणजेच एफ वन शर्यतींसा��ी बांधण्यात आलेला खास रस्ता. फॉर्म्युला वनच्या कार्स या प्रचंड वेगाने पळत असल्याने साध्या नेहमीच्या रस्त्यांवर त्या पळणे शक्य नसते. त्यासाठी खास वेगळ्या प्रकारचे रस्ते बांधावे लागतात. भारतातील शर्यतीसाठी बांधण्यात आलेल्या या सर्किटचे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट असे नामकरण करण्यात आलेले आहे. तब्बल ८७५ एकर इतक्या परिसरात हे सर्किट असून त्याची लांबी साधारण ५.१४ किमी इतकी आहे. साधारण दीड लाख लोक या शर्यतीचा याचि देही याचि डोळा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॅक किंवा सर्किटवर एकूण १६ वळणे आहेत, जिथे ड्रायव्हर्सची खरी कसोटी लागणार आहे. सरळ रस्त्यावर तब्बल ३२० किमी प्रति तास इतका वेगही ड्रायव्हर्स गाठू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वळणांवर मात्र साधारण २१० किमी प्रति तास इतका वेग असेल.\nलॅप - एफ वनची एखादी शर्यत पूर्ण करण्यासाठी किंवा ती जिंकण्यासाठी ड्रायव्हर्सना या सर्किटला ठरवलेल्या संख्येएवढ्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच या सर्किटचे हे साधारण ५.१४ किमीचे अंतर पुन्हा पुन्हा कापावे लागते. या सर्किटची एक फेरी म्हणजेच लॅप. प्रत्येक शर्यतीत त्या सर्किटच्या लांबीचा विचार करून लॅपची संख्या ठरवण्यात येते. ती साधारण ६० ते ८० च्या दरम्यान असते. इंडियन ग्रां.पी. मध्ये ६० लॅप्स असणार आहेत. म्हणजे एका कारला या सर्किटला ६० फेऱ्या मारायच्या आहेत.\nड्रायव्हर्स आणि कंस्ट्रक्टर्स – एफ वनच्या भाषेत एखादा संघ म्हणजेच कंस्ट्रक्टर. जगभरातील विविध कंपन्या या एफ वनमधील संघांच्या मालक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण १२ संघ आहेत. फेरारी, रेडबुल, मॅक्लेरन, मर्सिडीज, विलियम आणि अर्थात विजय मल्ल्यांची फोर्स इंडिया ही त्यापैकी काही नावं आपण ऐकली असतील. याप्रमाणेच एचआरटी, टोरो रोसो, वर्जिन, सौबर, टीम लोटस हे इतर संघ किंवा कंस्ट्रक्टर आहेत.\nप्रत्येक संघाचे किंवा कंस्ट्रक्टरचे दोन ड्रायव्हर्स शर्यतीत उतरतात. म्हणजे यंदा १२ संघांचे २४ ड्रायव्हर्स हे या शर्यतींमध्ये स्पर्धक म्हणून भिडतायत. मायकल शूमाकल, जेन्सन बटन, सेबेस्टियल वेटेल, फर्नांडो अलोन्सो, मार्क वेबर, लुईस हॅमिल्टन हे सध्याचे काही आघाडीचे ड्रायव्हर्स म्हणता येतील. विजय मल्ल्यांच्या फोर्स वन संघातर्फे अड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्ता हे दोन ड्रायव्हर्स आपल्���ाला इंडियन ग्रां.पी. मध्ये भाग घेताना दिसतील.\nगुण – प्रत्येक शर्यतीत विजयी होणाऱ्या म्हणजेच सर्वात कमी वेळात त्या सर्किटचे ठरवण्यात आलेले लॅप्स पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हरला विजयी घोषित करण्यात येते. आणि त्यानंतर इतर ड्रायव्हर्सचेही त्यांच्या वेळेनुसार पुढील क्रमांक लावले जातात. प्रत्येक शर्यतीनंतर त्या शर्यतीतील त्यांच्या क्रमांकानुसार ड्रायव्हर्सना काही गुण दिले जातात. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास २५ गुण, दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रायव्हरला १८, तिसऱ्याला १५, चौथ्याला १२, पाचव्याला १०, सहाव्याला ८, सातव्याला ६, आठव्याला ४, नवव्याला २ आणि दहाव्या क्रमांकावारील स्पर्धकाला १ गुण दिला जातो. वर्षाअखेरीस मोसमातील सर्व शर्यतीत मिळून सर्वात जास्त गुण पटकावणारा ड्रायव्हर त्या मोसमातील चॅम्पियन ठरतो. तर त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही ड्रायव्हर्सचे गुण मिळून ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिप दिली जाते.\nमोसमातील ३ शर्यती बाकी असल्या तरी यापूर्वीच आपल्या इतर प्रतिस्पर्ध्याच्या खूप पुढे निघून गेल्याने रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने यंदा जेतेपदावर कब्जा केला आहे. त्याचे आता ३४९ गुण झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मॅक्लेरेनच्या जेन्सन बटनचे २२२ गुण आहेत. फेरारीचा फर्नांडो अलोन्सो हा २१२ गुणांसहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रेड बुलने मॅक्लेरेनला मागे टाकत ५५८ गुणांसहित कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिपवर दावा सांगितला आहे.\nमुंबई हायकोर्टाने कालच एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान असल्याचा निकाल दिला... खरंतर याबद्दलचा पूर्ण...\nबघता बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आले...\nद मेकिंग ऑफ क्रिकेट बॅट \nअसं म्हंटलं जातं की, मुंबईतील मूल ज्यावेळी हातात पाटी-पेन्सिल घेतं, त्यापेक्षाही आधी क्रिकेटच्या बॅटला ते सरावलेलं असतं. क्रिकेट हा धर्म मा...\nजरा हटके जरा बचके \nसर्वसाधारणपणे क्रिकेटच्या पुस्तकातील फलंदाज बाद होण्याचे त्रिफळाचीत , झेलबाद , धावचीत , पायचीत , यष्टिचीत हे नियम आपणा सर्वांना ठा...\nएका चेंडूत सात धावा.. त्या सुद्धा चौकार, षटकाराशिवाय \nक्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्त���तजास्त किती धावा करता येतील असं तुम्हाला वाटतं अगदी सरळसाधा चेंडू धरला तर फोरच्या स्वरूपाच चार आणि सिक...\nदिलसेच्या नव्या पोस्ट्स थेट तुमच्या इनबॉक्समध्ये मिळवण्यासाठी येथे आपला इमेल आयडी सबमिट करा\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nदेवाणघेवाण: एल्विस प्रिस्ले टू पास्कल बाॅलिवूड\nहे जीवन सुंदर आहे \nएक कट्टा... थोडा खट्टा, थोडा मीठा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-assembly-election/", "date_download": "2019-06-16T13:34:51Z", "digest": "sha1:74EWDKBOXNSKDCLDYIY6J2UZ7ETBEBPE", "length": 8656, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आज कोण हसणार, कोण रडणार..? | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Belgaon › आज कोण हसणार, कोण रडणार..\nआज कोण हसणार, कोण रडणार..\nमतदानादिवशी त्या पक्ष्यानं राज्यात फिरून बित्तंबातमी आणली होती. पण बदलत्या समीकरणांमुळं काही वेगळं घडेल, या उत्सुकतेपोटी त्या पक्ष्यानं आपला मुक्काम दोन दिवस वाढवला. राज्य पुन्हा पिंजून काढायचं आणि राजधानीत मुक्कामाला यायचं त्यानं ठरवलं. त्यानं प्रथम कुमारांच्या घरट्याभोवती घिरट्या घातल्या.\n‘त्रिशंकु’ स्थिती येण्याची शक्यता आणि मतदानोत्तर जनमत चाचणी पाहता काँग्रेस आणि भाजपनं ‘डी..के’ योजनेवर काम सुरू केलं आहे, अशी वार्ता कुमारांच्या निवासस्थानी येऊन धडकली. पण कुमार घरी थोडेच होते, ते तर भुर्रकन उडून थेट सिंगापूरला जाऊन पोहोचले. पण त्यांचे डोळे घारीचे. घार उडते आकाशी, परि तिचे लक्ष पिलापाशी, या उक्तीनुसार ते देहानं सिंगापुरी असले तरी मन मात्र मायराज्यात - कर्नाटकातच आहे. सर्व बातम्या, घडामोडी त्यांना त्यांचे कार्यकर्ते पुरवत आहेत. सिध्दय्यांनी आपला डाव खेळला आहे. तसं आप्पाही काही कमी नाहीत. त्यांनीही आपल्या जिंकून येण्याच्या जागा 15 ते 20 नं कमी असल्याचं सांगून खेळी खेळली आहे. आता ते म्हणतात आमची झेप 130 पर्यंतची\nसिध्दय्या आणि आप्पा यांची बदललेली भूमिका आश्चर्यकारक असली तरी ती अनपेक्षित नाही, असं म्हणायला हरकत नाही. कुमारांच्या देवांनी सावध पवित्रा घेताना कोणाकडून आधी आवतण येतं, याची प्रतीक्षा चालवलेली आहे. तसं कुम���र आणि देव बेरकी हं. संधिसाधूपणाचं आदर्श उदाहरण म्हणजे ही जोडी. महाराष्ट्रात चंद्र नावात असलेला नेता आणि हे दोघं, यात खूप साम्य आहे. सत्ता हाती आली की स्वार्थ त्यांच्यावर हावी होतो. मग पुढचं पुढं पाहू, असं त्यांचं धोरण असतं.\nसिध्दरामय्या भलते चलाख आहेत. देशातील इतर राज्यांतील निवडणुकांची स्थिती-गती त्यांनी रात्रभर नजरेखाली घातल्यानं त्यांचे डोळे थोडे तारवटलेले आणि किंचित लालसर किनार होती. यावरून त्यांना जागरण झालं होतं. नजीकच्या गोव्यात काय घडलं होतं. काँगे्रस मोठा पक्ष ठरला तरी कमळाबाईनं हुशारी केली आणि भाजप सत्तेवर आला. आज कर्नाटकात न जाणो तशी स्थिती ओढवली तर गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर पाणी सोडायला तयार असल्याचं सांगून इतरांच्या भुवया उंचावायला लावल्या आहेत. सिध्दय्यांचा माहेरचा पक्ष निजदच. सिध्दय्यांचा निर्णय युवराजांनाही चकित करणारा आहे. पण त्यांनीही तातडीनं काही वक्तव्य वा सिध्दय्यांना सल्ला दिलेला नाही.\nइकडं कमळाबाईही सावध आहे. त्यांनीही इतरांना मधाचं बोट लावून चुचकारण्याचा छुपा प्रयत्न चालवलेला आहे. निकाला काहीही लागला तरी भाजप आणि काँग्रेसला निजदच्या आरीभोवती फिरायला लागणार, अशी चिन्हं दिसतात. यामुळं आज कोण हसणार, कोण रडणार हे दुपारच्या आत स्पष्ट होणार आहे. मगच खरा धुरळा उडणार आणि मतदार फक्त पाहत बसणार...पाच वर्षं. एवढंच त्याच्या हाती पुन्हा भरारी घ्याची वेळ आली तर पाहू, सध्या निघालो सुटीवर....\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-we-all-are-one-slogan/", "date_download": "2019-06-16T12:41:14Z", "digest": "sha1:X73W6NPJMZSU6XCKRC6UHDPRYRVTO4GD", "length": 4096, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात 'हम सब एक है' चा नारा (video) | पु��ारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात 'हम सब एक है' चा नारा (video)\nपंढरपुरात 'हम सब एक है' चा नारा (video)\nराज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतानाच पंढरपुरात मराठा समाजाच्या सुरात धनगर समाजाचाही आवाज मिसळून दोन्ही समाज बांधवांनी 'हम सब एक है' चा नारा दिला.\nपंढरपूर तहसीलसमोर २ ऑगस्ट पासून मराठा समाज आरक्षनाची मागणी करीत ठिय्या आंदोलनास बसला आहे. आज आंदोलनाचा पाचवा वा दिवस आहे. तर आज ( मंगळवारी ) धनगर समाज सुद्धा सोलापूर जिल्ह्यात 'धनगड दाखवा' अशी मागणी करून ठिय्या आंदोलनास बसला आहे.\nयाच दरम्यान दोन्ही समाजातील युवक भगवे आणि पिवळे झेंडे घेऊन तहसील कार्यालय गेटसमोर एकत्र आले. एकमेकांना पिवळा भंडारा, अष्टगंध लावून एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे, माजी सभापती वामन माने, जि. प. सदस्या शैला गोडसे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-06-16T12:50:06Z", "digest": "sha1:HICMXFIIFUDSAWHDWPGXK25V5RY5LHM6", "length": 9713, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "जागतिक महिला दिनानिमित्त तरुणाईच्या आयुष्यात आदर्श स्त्री कोण हे घेऊया जाणून… – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी �� : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nजागतिक महिला दिनानिमित्त तरुणाईच्या आयुष्यात आदर्श स्त्री कोण हे घेऊया जाणून…\nव्हेनेझुएलात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झाली बिकट तर महागाईने गरीबांचा कणा मोडलाय\nभारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर\nमहाशिवरात्रीच्या नवाकाळच्या वाचकांना शुभेच्छा\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन\nराहुल गांधी आज सिंगापूर येथील लीन कुआन विद्यालयाला भेट देणार\nमुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू\nजनरल रिपोर्टींग मुंबई व्हिडीओ\n(व्हिडीओ) दादर बाजारपेठेत दिवाळीची लगबग\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: फेसबुक डेटा लीक नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०६-२०१८) हेअर-कट आपल्याला नवीन नाही, पण हे \nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३१-०७-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\n(व्हिडीओ) तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय ‘लेखक सुदीप नगरकर’\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) जनतेचा सवाल ४ (‘अपरिपक्व’ प्रतिक्रियांचे मोहोळ) (व्हिडीओ) ऐका हो ऐका… शाही पोपट हरवलाय…शोधून देणा-यास २० हजारांचे इनाम\n(व्हिडीओ) ईशा-विक्रांतचा शाही विवाहसोहळा\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) अमित अग्रवालमुळे ‘Sale’ची धूम कसा आहे तुमचा आजचा दिवस (२३-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२३-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस \n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5+%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:37:06Z", "digest": "sha1:UZTIEWAROMYXULKOK3SMWRAJYFBZL26R", "length": 2817, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nभारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.\nभारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो\nभारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2586", "date_download": "2019-06-16T14:23:55Z", "digest": "sha1:ARI2BCR5I6GNJA3OOIRNEZKX2TB6KKFG", "length": 13830, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शेपटावर निभावलं | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएखादी व्यक्ती जर आश्चर्यकारक रीत्या फार मोठ्या अपघातात किरकोळ दुखापत होऊन वाचली तर त्या वेळी ‘जिवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार शारीरिक संकटाच्या प्रसंगातच दर वेळी वापरला जातो असे नाही.\nएखादी व्यक्ती तिची आयुष्यभराची कमाई तिच्या स्थानिक सहकारी बँकेत दीर्घ मुदतीसाठी ठेवण���याच्या विचारात असतानाच ती बँक दिवाळखोरीत निघाली आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे संभाव्य गुंतवणुकीचे पैसे वाचले; फक्त त्या बँकमधील बचत खात्यातील त्या मानाने छोट्या रकमेचे पैसे तेवढे बुडाले. अशा वेळी, त्या व्यक्तीची ‘जीवावरच बेतलं पण शेपटावर निभावलं’ अशी भावना होते.\nथोडक्यात, कोणत्याही प्रकारच्या मोठ्या संकटातून किरकोळ नुकसान होऊन सुटका झाली तर त्यावेळी ‘जीवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते.\nगंमत म्हणजे तो वाक्प्रचार रूढ झाला तो घराघरांत आढळणाऱ्या सर्व परिचित अशा पालीच्या अनोख्या शारीरिक वैशिष्ट्यावरून पालीला फटका मारण्याच्या प्रयत्नात, सहसा व्यक्तीचे लक्ष पालीच्या अचानक तुटून पडलेल्या आणि वळवळणाऱ्या शेपटीकडे जाते आणि दरम्यान पाल पळून गेलेली दिसते पालीला फटका मारण्याच्या प्रयत्नात, सहसा व्यक्तीचे लक्ष पालीच्या अचानक तुटून पडलेल्या आणि वळवळणाऱ्या शेपटीकडे जाते आणि दरम्यान पाल पळून गेलेली दिसते ती शेपूट फटक्यामुळे तुटलेली नसते. ती पालीने स्वतःहून टाकलेली असते. पालीच्या त्या वैशिष्ट्याला ‘ऑटोटॉमी’ असे म्हणतात. ऑटो म्हणजे ‘स्वयम्’ किंवा ‘आपण स्वतः’. टॉमी म्हणजे कापणे. स्वतःच स्वतःचा अवयव कापून टाकणे म्हणजे ऑटोटॉमी. ते वैशिष्टय पालीमध्ये तिचा जीव वाचवण्यासाठी शारीरिक उत्क्रांत झाले. हा वाक्प्रचार त्या वस्तुस्थितीवरून ‘जीवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असा रूढ झाला.\nसंस्कृतमध्ये ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः’ असे सुभाषित आहे. त्याचा अर्थ बुद्धिमान व्यक्ती तिच्या सर्वनाशाची वेळ आली असता छोट्या गोष्टींचा त्याग करून स्वतःची सुटका करून घेते असा आहे. त्यामुळे शेपूट तोडून स्वतःचा जीव वाचवणारी पाल हुशारच समजली पाहिजे\nकाही पालींमध्ये ‘पार्थेनोजेनेसिस’ हे एक वैशिष्ट्य आढळते. पार्थेनोजेनेसिस चा अर्थ असंयोगजनन म्हणजेच नराशी संबंध न येता होणारे प्रजनन असा आहे. अशा प्रकारचे असंयोगजनन हे खवलेधारी सरिसृप (सरपटणाऱ्या) पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये (Squamate reptiles) आढळते. पन्नास प्रकारच्या लिझर्ड (त्यांत पाली व सरडे यांचा समावेश असतो) आणि एका प्रजातीचा साप यांच्याध्ये तशा प्रकारचे प्रजनन आढळते. लिझर्ड वर्गातील सहा प्रकारच्या पालींमधे असंयोगजनन दिसून येते. असंयोगजनन आढळणाऱ्या पालींमधे फक्त म���द्या असतात, नर नसतात. तशा प्रकारची एक पाल भारतातील सिक्कीम, दार्जिलिंग, आसाम ह्या भागांत आढळते.\nपालींच्या इतर प्रजातींमध्ये पार्थेनोजेनेसिस आढळते का, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसली तरी वेळ पडल्यास (म्हणजे नरांची संख्या कमी झाल्यास अथवा नर उपलब्ध न झाल्यास) तशा तऱ्हेने प्रजोत्पादन करण्याची क्षमता त्यांच्यामधे असते असे अलिकडील संशोधनात आढळले आहे. थोडक्यात त्यामुळे ‘पालींचे पुल्लिंग काय’ असा जो प्रश्न पुलंना पडला होता त्याचे उत्तर त्या वैशिष्ट्यात दडले आहे. पालींमधे सगळे स्त्री राज्य असल्यामुळे भाषेच्या वापरात पुल्लिंगाची गरजच उरत नाही’ असा जो प्रश्न पुलंना पडला होता त्याचे उत्तर त्या वैशिष्ट्यात दडले आहे. पालींमधे सगळे स्त्री राज्य असल्यामुळे भाषेच्या वापरात पुल्लिंगाची गरजच उरत नाही [(सशाचे सशी याखेरीज अन्य स्त्रीलिंग असल्यास मला ठाऊक नाही ; त्याचप्रमाणे पालीचे पुल्लिंग.) - पाहा ‘मी आणि माझा शत्रुपक्ष. काही ठळक गनीम.(हसवणूक)’]\nपाली संदर्भात वापरला जाणारा दुसरा वाक्-प्रचार म्हणजे ‘शंकेची पाल चुकचुकणे’. जेव्हा एखाद्या गृहित धरलेल्या गोष्टीबद्दल ‘बरोबर का चूक’ असा संदेह मनात निर्माण होतो तेव्हा ‘शंकेची पाल चुकचुकली’ असे म्हटले जाते. पाल अनेकदा चुक्, चुक् असा आवाज काढते; किंबहुना ती चुक् चुक् एवढाच आवाज काढू शकते. त्यावरून ‘शंकेची पाल चुकचुकणे’ हा वाक्-प्रचार रूढ झाला असण्याची शक्यता आहे.\n- डॉ. उमेश करंबेळकर\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसंदर्भ: भाषा, शब्दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लि�� करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/559733", "date_download": "2019-06-16T13:16:26Z", "digest": "sha1:NHSOZVYSZ3C4HVJ32KGSPS4KFOIJ4EYX", "length": 15065, "nlines": 19, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महापालिकेतील सत्ता व राजकारण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महापालिकेतील सत्ता व राजकारण\nमहापालिकेतील सत्ता व राजकारण\nसत्ताधारी शिवसेनेला सत्ता मिळविताना अनेक अडचणी, संकटांना तोंड द्यावे लागले आणि आता सत्तास्थापन केल्यानंतरही ही सत्ता टिकविण्यासाठीही अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. शिवसेनेला सत्तेसाठी समाजकारण व राजकारण दोन्ही करावे लागते.\nमुंबई महापालिकेत शिवसेनेची गेल्या 22 वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता मिळविणे, टिकविणे तसे सोपे नाही. मात्र शिवसेनेने सतत पाचवेळा ही सत्ता मिळवली आणि टिकवली ती केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादामुळेच. आता यावेळी जी सत्ता मिळवली त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखलेली रणनीतीही कारणीभूत आहे. कारण मागील निवडणूक शिवसेनेने ज्या भाजपसोबत युती करून लढवली त्याच भाजपशी विधानसभेप्रमाणेच दोन हात करावे लागले. भाजपनेही पेंद्र व राज्यातील सत्तेचे बाहुबळ वापरले व सेनेला चांगलीच टक्कर दिली, मात्र अखेर सत्तासमीकरणे जुळवून शिवसेनेनेच बाजी मारली आणि महापौरपद व अन्य समित्यांची अध्यक्षपदेही आपल्याच पदरात पाडून घेतली.\nमात्र मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आणि महापौरपद थोडक्यात हुकल्याने म्हणजे, स्वत:ला सिंह समजणाऱया भाजपच्या तोंडातील घास वाघाने डरकाळी फोडत काढून घेतल्याने भाजप गप्प कसा बसणार त्यामुळे भाजपचे नेते मुंबईचे महापौरपद व सत्ता आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आकाशपाताळ एक करीत आहेत. भांडुप येथील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने सेनेच्या उमेदवाराचा पराभव करून पोटनिवडणूक जिंकली आणि भाजपची छाती 56 इंच व अधिक 1 इंचाने वाढली. बस्स, येथेच भाजपच्या एका नेत्याने घोडचूक केली. पूर्व उपनगरातील या नेत्याने मुंबईचा पुढील महापौर भाजपचा असेल, असे उघड आव्हान वाघाला दिले आणि भाजपला जी एक संधी महापौरपद मिळविण्यासाठी मिळाली होती ती या ��ेत्याने व भाजपनेही गमावली.\nकारण, हे आव्हान एका गुजराती नेत्याने, मराठी माणसाला व मराठी माणसांवरील अन्यायाविरोधात लढणाऱया शिवसेनेला दिले आहे, हे आम्हाला सहन झाले नाही, त्यामुळेच आम्ही मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी सेना प्रवेशाप्रसंगी दिले होते. अशा प्रकारे मनसेतील सहा नगरसेवकांनी दिलीप लांडे यांच्या नेतफत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता.\nया एका महत्त्वाच्या घडामोडीमुळेच शिवसेनेला पुढील चार वर्षे अच्छे दिन दिसणार आहेत हेसुद्धा तितकेच खरे आहे, मात्र या सर्व प्रक्रियेत मनसेने पालिका आयुक्त व कोंकण आयुक्त यांच्याकडे या सहा नगरसेवकांच्या सेनाप्रवेशाबाबत तक्रार केल्याने व त्यात पहारेकरी यांनीही आपली भूमिका पडद्याआडून निभावल्याने मनसेचे हे सहा नगरसेवक तत्काळ सेनेत अधिकृत प्रवेश करू शकले नाहीत. कोंकण आयुक्तांकडे तारीख पे तारीख पडल्याने व सुनावणी लांबल्याने तब्बल चार महिने हे सहा नगरसेवक ताटकळले आणि कोंकण आयुक्तांची अखेर मान्यता मिळाली. गेल्याच आठवडय़ात पालिका मुख्यालयात शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत सहा नगरसेवकांना सभागफहात बसवले. या नगरसेवकांच्या सेनाप्रवेशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सभागफहात पेढे वाटले. त्यांच्या पेढय़ांची चव पाहरेकऱयांनीही घेतली हे विशेष.\nमात्र आदल्या दिवशी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मातोश्रीवरून आदेश आले व स्थायी समितीवरील ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. दोन सदस्यांचे राजीनामे घेण्यात आल्याने चर्चेला उधाण आले. आता सेनेत नव्याने दाखल नगरसेवकांची स्थायी समितीवर व अन्य समित्यांवर महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागणार, कदाचित त्यांना समित्यांची अध्यक्षपदे दिली जातील तर मग सेनेच्या विद्यमान नगरसेवकांचे विशेषत: जुन्या नगरसेवकांचे म्हणजे ज्यांना विविध समित्यांच्या पदांची अपेक्षा आहे त्यांचे काय व कसे होणार, ही चर्चा नगरसेवकांच्या मनात होती. पत्रकारांनाही असे वाटले की, ज्या दिलीप लांडे यांनी मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत खेचून आणले व सेनेची सत्ता व महापौरपद पुढील चार वर्षे टिकविण्यास मोलाची मदत केली त्या लांडेमामांना कदाचित स्थायी समिती वा सुधार समितीचे अध्यक्षपद दिले जाईल. तसेच उर्वरित पाच नगरसेवकांचीही कुठल्यातरी चांगल्या समितींवर वर्णी लावली जाईल. मात्र अंदर की बात कुछ औरच असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मातोश्रीवर जेव्हा या सहा नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी, लांडेमामा यांना एका महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली. मात्र लांडेमामा यांनी हात जोडले आणि उद्धवजी यांना सांगितले की, मला आणि माझ्या सहकारी नगरसेवकांना तुमच्याकडून कोणत्याही समितीचे अध्यक्षपद नको. महत्त्वाच्या समित्यांवर वर्णी लागावी अशी अपेक्षाही नाही. आम्ही ज्या समित्यांवर आहोत तेथेच ठेवा. लांडेमामांसोबत जे पाच नगरसेवक सेनेत आले, त्यांनीही मामांवर विश्वास ठेवला. दिलीप लांडे हे आपले भले करतील, ते आपल्याला ‘मामा’ बनविणार नाहीत. त्यांना आपण मोठे करावे, कदाचित हीच त्यांची अपेक्षा असावी. ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली\nमात्र दुसरीकडे, हे सहा नगरसेवक आता शिवसेनेत गेले असले तर त्यांच्यामागील साडेसाती अद्याप सुटलेली दिसत नाही. कारण, मनसेत 2007 साली नगरसेवकपद भूषवणारे व आता सेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदम यांनी उत्पन्नापेक्षाही 64 टक्के जास्त संपत्ती कमावल्याचा आरोप झाला व एसीबीकडून त्यांची चौकशी लागली. कोंकण आयुक्तांकडील चार महिन्यांचे ग्रहण सुटले व यातून हे सहा नगरसेवक सुटले खरे पण एक नगरसेवक एसीबीच्या रडारवर आला. त्यामुळे सेनेपुढील सत्तेतील अडथळे गेले, अडचणी सुटल्या असे म्हणणे आता धाडसाचे होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nत्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला सत्ता मिळविताना अनेक अडचणी, संकटांना तोंड द्यावे लागले आणि आता सत्तास्थापन केल्यानंतरही ही सत्ता टिकविण्यासाठीही अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. शिवसेनेला सत्तेसाठी समाजकारण व राजकारण दोन्ही करावे लागते. बाळासाहेब ठाकरे अनेकदा म्हणत, शिवसेना 80टक्के, समाजकारण, 20 टक्के राजकारण करते. मात्र शिवसेनेला आता त्यांच्यावरील पाहरेकऱयांची दखल घेऊन ताकही फुंकून प्यावे लागत आहे हे खरे.\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई ��त्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/597155", "date_download": "2019-06-16T13:05:10Z", "digest": "sha1:IU5WGMFX4PACM3CLP474PZFZPBPIHCC2", "length": 4796, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोमवारपर्यंत महामार्ग खुला करण्याचे प्रयत्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सोमवारपर्यंत महामार्ग खुला करण्याचे प्रयत्न\nसोमवारपर्यंत महामार्ग खुला करण्याचे प्रयत्न\nखांडेपार येथे सुरु असलेल्या गोवा-बेळगाव महामार्गाच्या कामाची दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी शनिवारी पाहणी केली. डोंगरकडा कापण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारपासून हा मार्ग दुचाक्या व हलक्या वाहनांसाठी सुरु केला जाईल. काही प्रमाणात प्रवासी बस वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.\nकेरिया-खांडेपार येथे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. गेल्या आठवडय़ात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने हा रस्ता 25 जूनपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात दिल्लीला असलेले खासदार सावईकर हे शनिवारी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी खांडेपार येथे जाऊन कामाची पाहणी केली. बांधकाम खात्याचे अभियंते व कंत्राटदाराशी चर्चा केली. आठवडाभर महामार्ग बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे डोंगरकडा हटविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी आपण बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी बोलणी केल्याचे खासदार सावईकर यांनी सांगितले. सध्या हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून सोमवारपासून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न आहेत. भू-संपादनाच्या प्रक्रियेविषयीही त्यांनी अभियंते श्री. कामत यांच्याशी चर्चा केली. यावेळी फोंडय़ाचे उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक शांताराम कोलवेकर, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, कुर्टी खांडेपारच्या सरपंच रुक्मा खांडेपारकर, माजी सरपंच संदीप खांडेपारकर, भाजपाचे दिगंबर जल्मी आदी उपस्थित होते.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्��� संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/pens/top-10-faber-castell+pens-price-list.html", "date_download": "2019-06-16T14:21:10Z", "digest": "sha1:ZO6X3462LDNECNG4NGTKO5ATVOY5VC4I", "length": 14535, "nlines": 407, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 फबेर कॅस्टल पेन्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 फबेर कॅस्टल पेन्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 फबेर कॅस्टल पेन्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 फबेर कॅस्टल पेन्स म्हणून 16 Jun 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग फबेर कॅस्टल पेन्स India मध्ये फबेर कॅस्टल लूट फौंटन पेन ब्लू Rs. 2,505 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10फबेर कॅस्टल पेन्स\nफबेर कॅस्टल इमोशन बॉल पेन ब्लॅक\n- इंक कलर Black\nफबेर कॅस्टल इमोशन फौंटन पेन ब्लू\n- इंक कलर Blue\nफबेर कॅस्टल लूट फौंटन पेन ब्लू\n- इंक कलर Blue\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/cereal/92d93e924-92a93f91593e93293e-91692492e93e92494d93093e-92694d92f93e-90690292493092e93693e917924-91593093e", "date_download": "2019-06-16T12:52:21Z", "digest": "sha1:467OQF2VQ7CD6XX7Q24VHDO26PZAIMES", "length": 20775, "nlines": 235, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "भात पिकाला योग्य खतमात्रा — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / भात पिकाला योग्य खतमात्रा\nभात पिकाला योग्य खतमात्रा\nसध्याच्या कालावधीत भात रोपांच्या पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. यानंतरच्या काळात पिकाला शिफारशीनुसार खतमात्रेचा दुसरा हप्ता देणे आणि आंतरमशागत करणे महत्त्वाचे आहे.\nनत्रामुळे भात पिकाची वाढ जोमदार होते. स्फुरदामुळे मुळांची वाढ चांगली होऊन फुलोरा चांगला धरला जातो. पालाशमुळे कणखरपणा येऊन पीक लोळत नाही, तसेच तांदळातील पिष्टमय पदार्थ तयार होण्यास मदत होते\n1.भात लागवडीसाठी हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खतमात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश या समतोल प्रमाणात आपण दिली असेल. आता त्यांनी उरलेले 25 टक्के नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि 25 टक्के नत्र 55 ते 60 दिवसांनी द्यावे.\n2. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 40 टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा दिली असेलच. आता लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी 40 टक्के नत्र आणि 20 टक्के नत्र लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे.\n3. संकरित जातींकरिता हेक्टरी 120 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खतमात्रा लागवडीवेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश या प्रमाणात दिली असेलच. त्यांनी आता उरलेले 25 टक्के नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि उर्वरित 25 टक्के नत्र लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे.\n3) नत्रयुक्त खते देण्याच्या वरील वेळा पिकाच्या वाढीतील महत्त्वाच्या अवस्था व त्याची त्या त्या वेळची गरज लक्षात घेऊन ठरविल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या प्रदेशात पोषक द्रव्ये खताच्या स्वरूपात एकाच हप्त्यात द्यावीत.\n4) खताचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी भाताच्या रांगांमध्ये पानावर खत पडणार नाही अशा रीतीने ओळीतून द्यावे.\n1) नत्र हे पोषक द्रव्य अमोनिया किंवा नायट्रेट या स्वरूपात पिके शोषून घेतात. अमोनियायुक्त खतातील अमोनिया मातीच्या कणाच्या विशिष्ट ��ुणधर्मामुळे मातीच्या कणाभोवती धरून ठेवला जातो. त्यामुळे तो पाण्याबरोबर वाहून जात नाही किंवा निचऱ्यावाटे निघून जात नाही.\n2) नायट्रेटयुक्त किंवा अमाईडयुक्त खतातील नत्र मातीच्या कणांभोवती धरून ठेवला जात नसल्याने पाण्याबरोबर वाहून जातो किंवा निचऱ्यावाटे निघून जातो.\n3) निंबोळी पेंडीयुक्त युरिया भात खाचरात चिखलणीच्या वेळी सम प्रमाणात फोकून दिल्यास निचऱ्याद्वारी नत्र खत वाहून जात नाही.\n4) भात खाचरात पाणी साठून राहिल्यास नायट्रेटयुक्त खतातील नायट्रेटचे विघटन होण्यासाठी धोका असतो. अमोनियायुक्त नत्र खतांचा वापर अधिक उपयुक्त ठरतो.\nस्फुरद आणि पालाशयुक्त खते\n1) जास्त पावसामुळे भात जमिनीतील चुना निचरून जातो. त्यामुळे मातीच्या कणांवरील ऍल्युमिनियमचे प्रमाण वाढते. तसेच लोह व ऍल्युमिनियम यांचे त्यांच्या योगाने हायड्रोलिसीस होते. त्यामुळे हायड्रोजन आयन्सचे प्रमाण वाढून त्याचा सामू खाली येतो.\n3) अशा जमिनीत स्फुरद हे सुपर फॉस्फेटच्यिा रूपात वापरल्यास त्यांचा जमिनीतील लोह व ऍल्युमिनियमशी संयोग होऊन तो पिकास उपलब्ध होत नाही. म्हणून अशा जमिनीत स्फुरद हे रॉक फॉस्फेटच्या स्वरूपात वापरावे. पालाशयुक्त खताची अशी वैशिष्ट्ये नाहीत.\n4) मिश्र खते किंवा संयुक्त खते भात शेतीसाठी खरेदी करताना त्यातील नत्र आणि स्फुरद कोणत्या स्वरूपात आहे याची माहिती घ्यावी. नत्र अमोनियाच्या स्वरूपात असावा, तर स्फुरद पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपातील (स्फुरदाचे प्रमाण अधिक) असावा.\nभात खाचरातील पाण्याची पातळी\n1) रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत 1 ते 2 सें. मी.\n2) रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत 2 ते 3 सें. मी.\n3) अधिक फुटवे येण्याच्या अवस्थेत 3 ते 5 सें. मी.\n4) भात पोटरीच्या अवस्थेत 5 ते 10 सें. मी.\n5) फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत 10 सें. मी.\n1) भाताच्या पुनर्लावणीनंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करून तण काढावे. शेताची स्थिती आणि तणांची तीव्रता यानुसार दर 15 दिवसांनी बेणणी अथवा कोळपणी पीक पोटरीत येईपर्यंत करावी.\n2) लागवडीनंतर भात खाचरामध्ये सतत 5 ते 6 सें. मी. पर्यंत पाण्याची उंची ठेवल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.\nडॉ. नरेंद्र काशीद, डॉ. खुशाल बऱ्हाटे\n(लेखक कृषि संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे येथे कार्यरत आहेत..)\nपृष्ठ मूल्यांकने (73 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nरब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन\nचारसूत्री पद्धतीने भात लागवड\nभात उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान\nअशी करावी गहू लागवड\nभातावरील करपा रोगाची कारणे\nभात पिकाला योग्य खतमात्रा\nभात लागवड ड्रमसीडर पद्धत\nपेरभात तंत्र एक पर्याय\nकमी पाणी भात जाती\nविकसित होताहेत गव्हाच्या जाती\nसाडेतीन मिनिटात शिजणारा गहू दलिया \nगहू पीक लागवडीमधील महत्त्वाची सूत्रे\nरुंद वरंबा सरी पद्धतीने करा हरभरा लागवड\nतणांचे गुणधर्म नव्या सहनशील भातजाती निर्मितीमध्ये मोलाचे\nमका लागवड तंत्रज्ञान - अधिक उत्पादनाचा मूलमंत्र\nतंत्र रब्बी ज्वारी बीजोत्पादनाचे....\nआंतरमशागतीतून ओलावा साठवण रब्बी ज्वारीसाठी महत्त्वाची\nखरीप बाजरीचे अधिक उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान\nखरीप हंगामातील मका लागवड\nसुधारित तंत्रज्ञानावर वाढवा खरीप ज्वारीचे उत्पादन\nभात : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nगहू संशोधनाचा मागोवा ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nभरडधान्य : संशोधनाचा मागोवा , सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nउन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान\nउन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा\nरब्बी ज्वारी : किडींचे व्यवस्थापन\nउशिराच्या बागायती गव्हाचे नियोजन\nभात लागवडी विषयी माहिती\nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nमल्चिंगपेपरवर भात, हरभरा शेती\nरंग मिळवून देणारी पिके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 16, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/astrologer-live/astrojyotish.cms", "date_download": "2019-06-16T14:14:34Z", "digest": "sha1:45SEP27OYR6ATPZHAYJ5UIIPKHZLQC4K", "length": 7580, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi, दैनिक राशी भविष्य २०१८ मराठी", "raw_content": "\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन..\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मु..\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\n हा प्रश्न असा आहे की ज्याच्या उत्तराची सर्वांनाच उत्सुकता असते. मटा अॅस्ट्रोच्या माध्यमातून जाणून घ्या आपल्या जीवनातील सर्व वैशिष्ट्यांची माहिती. मटा अॅस्ट्रोवर बघा प्राचीन वैद्यकीय पंडितांचे सर्वोत्कृष्ट विश्लेषण आणि भविष्य. कुटुंब, पैसा, शिक्षा, लग्न, प्रेम संबंध अशा सर्व विषयांवर वैयक्तीक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा...\nहमारे ज्योतिषियों का पैनल\nका साजरी केली जाते रमजान ईद\n 'या' टिप्स नक्की वाचा.\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/clean", "date_download": "2019-06-16T14:10:30Z", "digest": "sha1:5GROD5EM6DMJWX7SPXRFCA2HYJKBWL6E", "length": 30906, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "clean: Latest clean News & Updates,clean Photos & Images, clean Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठव��्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nकथित लैंगिक शोषण प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.\nनालेसफाई असमाधानकारक; महापौरांचा घरचा आहेर\nनालेसफाई, रस्ते व पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर बंगल्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका आयुक्त प्र���ीण परदेशी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र उद्धव हे सेनेच्या खासदारांना घेऊन कार्ला येथे एकवीरेच्या दर्शनाला गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली.\nमिठी नदीची स्वच्छता स्वीडीश कंपनीकडे\nमिठी नदीचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. नदीतील मलमिश्रित पाणी शुद्ध करून नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प आखला जाणार आहे. नदी स्वच्छतेसाठी चार टप्प्यांमध्ये काम केले जाणार असून त्यासाठी एका स्वीडीश कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे.\nनाशिक शहरात लवकरच ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’\nआजच्या धकाधकीच्या जीवनात घराबाहेरील पदार्थ खाण्याची वेळ अनेकदा येत असते. पण हे पदार्थ व ते बनविण्याची जागा, पद्धती, भांडे आदी वस्तू स्वच्छ असतील की नाही, या प्रश्नांनी बाहेरील अन्न खाण्याबाबत साशंकता निर्माण होते. आता मात्र, नाशिककरांना स्वच्छ अन्न बाहेरही खाता येणार असून, त्यासाठीची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.\nआर्थिक हितसंबंधः सचिन तेंडुलकरला क्लिन चीट\nबीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला हितसंबंधाच्या मुद्द्यावरून क्लिन चीट दिली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीशी आपण संबंधित नव्हतो असे सचिनने स्पष्ट केल्यानंतर जैन यांनी त्याच्याविरुद्ध असलेले हितसंबंधांच्या मुद्द्यावरून केलेले आरोप फेटाळून लावले.\nजिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील ७ लाख ११ हजार ५८८ मते मिळवित विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा ४ लाख १० हजार ३२० मतांनी पराभव केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ६ लाख ५५ हजार ३८६ मते मिळवित खासदारकी राखली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा ३ लाख ३४ हजार २६६ मतांनी पराभव केला. धुळे, नंदुरबारलाही भाजप-शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी विजयश्री खेचत खान्देशातील गड अभेद्य राखण्यात यश मिळविले.\n‘क्लीन चिट’वरून मतभेद चव्हाट्यावर\nलोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच�� अध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्याविषयी असहमती व्यक्त करून निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत.\nEC क्लीन चिट: आयोगाची मंगळवारी बैठक\nनिवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या विषयावर येत्या मंगळवारी बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांबाबत क्लीन चिट देण्यावरून आयोगात मतभेद आहेत. यासंदर्भात आज निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले.\n‘नाना पाटेकर यांना क्लीन चिट नाही’\n'अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीबाबत जबाब देण्यासाठी कोणीही प्रत्यक्षदर्शी पुढे आलेला नाही, या कारणाने पोलिसांनी पाटेकर यांना क्लीन चिट दिली, अशी बातमी जाणीवपूर्वक पसरवली जात आहे', असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्तने शुक्रवारी केला. तसेच नाना यांना 'क्लीन चिट' मिळाली नसल्याचा दावाही केला.\nमहापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पद्धतीने (स्विपिंग मशीनद्वारे) स्वच्छ करण्याचे वादग्रस्त काम अभियांत्रिकी विभागाच्या अंगलट आले आहे. या कामात अॅन्थनी वेस्ट हॅण्डलिंग सेल प्रा. लि. व बीव्हीजी इंडिया लि. या कंपन्यांना सुमारे २९ कोटी रुपये अतिरिक्त मंजूर केल्याचा ठपका स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्याच्या कंत्राटाचा वाद आता पुनश्च चव्हाट्यावर आला आहे.\n'त्या' वक्तव्यावरून नवज्योत सिंग सिद्धूंना क्लीन चिट\nपंजाब मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीवरून जिल्हा निवडणूक विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने सिद्धू यांना दिलेल्या क्लीन चिटवर मध्य प्रदेशमधील भाजप प्रवक्ते उमेश शर्मा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nपावसाळा अवघ्या महिन्यावर येवून ठेपला असतानादेखील महापालिका प्रशासनाकडून मुख्य नाल्यांच्या सफाईला सुरुवात झाली नसल्याने आमदार सुरेश भोळे यांच्यासह विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेवून चर्चा केली. या वेळी आयुक्तांनी मक्तेदारांकडून जेसीब�� व डंम्पर भाड्याने घेवून तत्काळ नालेसफाईस सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. रविवारी ‘मटा’मध्ये ‘पावसाळापूर्व नियोजनाचा बोजवारा’ या मथळ्याखाली नालेसफाईबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने पदाधिकारी व प्रशासनाला जाग आली आहे.\nठाण्यातील कापूरबावडी भागात एका हाऊसिंग सोसायटीमधील सेप्टिक टँक साफ करताना झालेला तीन तरुण सफाई कामगारांचा मृत्यू दुर्दैवी तर आहेच, पण समाजातल्या या कष्टकरी वर्गाकडे किती बेपर्वाईने पाहिले जाते, याचे दर्शन घडविणारा आहे. या सोसायटीच्या आवारातील टाकीतील मैला साफ करण्यासाठी खासगी कंत्राटदाराला बोलाविण्यात आले.\nअवघ्या महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असतानाही महापालिकेला त्याचे सोयरसुतक दिसत नाही. उपनाल्यांची सफाईची कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रभाग अधिकाऱ्यांकडून मुख्य पाच नाल्यांच्या सफाईला सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास जळगावकरांना पुन्हा पुरसदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील काही पडक्या इमारती धोकादायक झाल्या असून, त्याबाबतदेखील महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.\nशेळकेसह १५ जणांना क्लीन चिट\nवाई येथील सीरियल किलर डॉ. संतोष पोळ याने कळंबा कारागृहात पिस्तूल घेऊन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणात निलंबित केलेले कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक शरद शेळके यांच्यासह पंधरा जणांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे.\nमिठी नदीसाठी परदेशी तंत्रज्ञान\nमिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी पालिकेने परदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या दालनात स्वच्छतेचे सादरीकरण केले. मिठी नदी आणि पवई तलावात प्रायोगिक तत्त्वावर ही स्वच्छता करण्यात येणार असून त्यानंतर इतर ठिकाणीही ते वापरले जाणार आहे.\n आपण सगळेच बाजारातून आणलेली फळं आणि भाज्या पाण्यानं स्वच्छ धुऊन मगच त्याचा आहारात समावेश करतो. यामुळे त्यावर असलेली कीटकनाशकं निघून जात असली तरीही सगळेच खाद्यपदार्थ हे एकसारख्या पद्धतीनं धुवायची नसतात. म्हणून कोणते जिन्नस कसे धुवावेत याविषयी... फ्रोझन फळं आणि भाज्या फ्रोझन फळं आणि भाज्यांचा आपल्या जेवणात समावेश असतो.\nLIVE: भारताचं पाकसमोर विजयासाठी ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4619280314380062962&title=United%20Western%20Bank&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T13:49:21Z", "digest": "sha1:GCBOXNAZF4W3ZMMKYAB5TLKO4STMKR3Y", "length": 6951, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "युनायटेड वेस्टर्न बँक", "raw_content": "\nकोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गोडबोले यांनी या विषयाकडे परिशीलन आणि प्रबोधन या दृष्टीने पहिले आह.\n१९३६ मध्ये या बँकेची स्थापना झाली. त्या वेळी बँकेचे भागभांडवल होते तीन लाख रुपये. पुढे बँकेचा आलेख चढताच राहिला. २००० नंतरचा काळ मात्र बँकेसाठी अस्थिरतेचा होता. बँकेच्या अधोगतीच्या कारणांवर गोडबोले यांनी चर्चा केली आहे. बँकेच्या सात दशकांची ही वाटचाल अन्य बँकांसाठीही वेगवेगळ्या कारणांनी दिशादर्शक आहे.\nप्रकाशक : कौशिक प्रकाशन\nकिंमत : २२५ रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: युनायटेड वेस्टर्न बँकअरुण गोडबोलेमाहितीपरकौशिक प्रकाशनUnited Western BankArun GodboleKoushik PrakashanBOI\nपगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८) सिनेमाचे दिवस अजरामर ‘गीत रामायण’ ‘आयुष्यात यशस्वी होण्याचा ‘समर्थ-मंत्र\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून द���ष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5354179339203211037&title=8-year-old%20yoga%20champion%20named%20%E2%80%98British%20Indian%20of%20the%20Year%E2%80%99&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-06-16T12:41:10Z", "digest": "sha1:AGSTIJHP2PIZVYNR7WI5T7PT5AOJ6GGS", "length": 10278, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आठ वर्षांचा ईश्वर बनला, ‘ब्रिटिश इंडियन ऑफ दी इयर’", "raw_content": "\nआठ वर्षांचा ईश्वर बनला, ‘ब्रिटिश इंडियन ऑफ दी इयर’\nभारतीय वंशाचा जेमतेम आठ वर्षांचा असलेला 'योग चँपियन' ईश्वर शर्मा याला ब्रिटनमध्ये ‘ब्रिटिश इंडियन ऑफ दी इयर’ या उपाधीने सन्मानित करण्यात करण्यात आले आहे. बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याला हा किताब देण्यात आला. ११ वर्षांखालील श्रेणीत त्याला हा पुरस्कार देण्यात आला.\nलंडनजवळील केंटमधील ‘सेंट मायकेल्स प्रिप्रेटरी स्कूल’मध्ये सध्या शिकत असलेल्या छोट्या ईश्वरने कलात्मक योग या विषयात आजवर अनेक किताब मिळवले आहेत. जगभरात आजवर त्याने शंभराहून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. मागील वर्षी कॅनडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड स्टुडंट्स गेम्स’मध्येही त्याने ब्रिटनसाठी सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय ‘तुर्की’त झालेल्या ‘युरो एशियन योग चँपियन’ स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते.\nयोगगुरूंची मांदियाळी असणारे म्हैसूर हे शर्मा कुटुंबीयांचे मूळ गाव आहे. येथील दिग्गजांकडून योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी ईश्वर वेळोवेळी या ठिकाणी येत असतो. ईश्वरच्या कुटुंबीयांनाही त्याच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे वडील विश्वनाथ शर्मा भरभरून बोलले. ‘आम्हाला ईश्वरचा खूप अभिमान वाटतो. त्याने योगासने करण्यासाठी नेहमी लोकांना प्रेरित करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी इतक्या लहान वयातही तो खूप प्रयत्न करत आहे. यासाठी आम्ही त्��ाच्या गुरूंचेही ऋणी आहोत. याशिवाय सध्या संगीताच्या तालावर आम्ही दोघे वेदिक योगाचाही अभ्यास करत आहोत. योगाबरोबरच ईश्वर भगवद्गीता आणि वेदमंत्रांचाही पाठ करतो,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nछोटासा ईश्वरही यावर म्हणतो, ‘माझी स्वतःशीच स्पर्धा आहे. या भावनेमुळे कठिणातले कठीण आसन करतानाही माझा आत्मविश्वास कमी होत नाही. मी आयुष्यभर योगाचा विद्यार्थी असेन आणि यासाठीच काम करत राहीन.’\nयेत्या काही काळात ईश्वर आणखी काही स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. त्यापैकी येत्या डिसेंबरमध्ये ‘चिली’ आणि पुढील वर्षी जानेवारीत ‘बिजिंग’मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्येही तो सहभागी होणार आहे. याशिवाय पुढील वर्षीच्या ‘वर्ल्ड गेम्स इन कॅनडा’साठीही तो तयारी करत आहे. छोट्या ईश्वरच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्याला खूप शुभेच्छा...\n१७व्या लोकसभेत विक्रमी ७८ महिला खासदार देशातील पहिली एअरट्रेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर होणार भारताची निर्यात ३३१ अब्ज डॉलरवर; वाढीचा नवा विक्रम राजनाथसिंह नवे संरक्षणमंत्री; अमित शहांकडे गृहखाते; खातेवाटप जाहीर हिमाचा महिमा\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/actress-vaidehi-parshurami-who-seen-ranveer-singh-sister-aakruti-dave-in-simmba/photoshow/67435230.cms", "date_download": "2019-06-16T13:52:47Z", "digest": "sha1:ETF4PYOQTGRHFMMOT3OM75JSKOMAB4C3", "length": 51945, "nlines": 403, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आकृती दवे - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळात���ल नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\nही मराठी मुलगी हिरोइनलाही पडली भारी\n'सिम्बा' चित्रपटातील तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्या भूमिकेमुळे चित्रपटाला वेगळीच कलाटणी मिळते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nही मराठी मुलगी नायिकेला पडली 'भारी'\n1/11ही मराठी मुलगी नायिकेला पडली 'भारी'\n'सिम्बा' चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण, एक मराठी मुलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. ही मुलगी आहे मुंबईची वैदेही परशुरामी. 'सिम्बा'मध्ये वैदेही नायिकेच्या भूमिकेत असलेल्या सारा अली खान हिच्यावरही भारी पडली आहे. चला पाहूयात या मराठमोळ्या अभिनेत्रीचे काही खास फोटो...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'सिम्बा' चित्रपटातील तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्या भूमिकेमुळे चित्रपटाला वेगळीच कलाटणी मिळते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन���यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'सिम्बा' चित्रपटात आकृती दवे म्हणजेचं, रणवीरच्या बहिणीच्या भूमिकेत आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार��ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nचित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या सारा अली खान इतकीचं वैदेही दिसायला सुंदर आहे. त्यामुळं चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सारा इतकीच वैदेहीच्या नावाची चर्चा आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया ला��व्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'एफ यू', 'कोकणस्थ', 'वेड लावी जीवा' या चित्रपटांतही तिनं काम केलं आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-06-16T13:08:49Z", "digest": "sha1:MJZ7MXEJB7CNQDI53CD67QLJNAVAU2YF", "length": 28684, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (33) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (10) Apply अर्थविश्व filter\nपश्चिम महाराष्ट्र (3) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (2) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nव्याजदर (29) Apply व्याजदर filter\nगुंतवणूक (13) Apply गुंतवणूक filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nगुंतवणूकदार (9) Apply गुंतवणूकदार filter\nव्यवसाय (8) Apply व्यवसाय filter\nशेअर बाजार (7) Apply शेअर बाजार filter\nउपक्रम (6) Apply उपक्रम filter\nम्युच्युअल फंड (6) Apply म्युच्युअल फंड filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nडिलिव्हरिंग चेंज फोरम (4) Apply डिलिव्हरिंग चेंज फोरम filter\nनोटाबंदी (4) Apply नोटाबंदी filter\nपायाभूत सुविधा (4) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रदर्शन (4) Apply प्रदर्शन filter\nमहागाई (4) Apply महागाई filter\nसोलापूर (4) Apply सोलापूर filter\nस्वप्न (4) Apply स्वप्न filter\nचलनवाढ (3) Apply चलनवाढ filter\nजीएसटी (3) Apply जीएसटी filter\nपिंपरी-चिंचवड (3) Apply पिंपरी-चिंचवड filter\nप्रशा���न (3) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (3) Apply महामार्ग filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\n‘सकाळ मनी’सोबत आता व्यावसायिक भागीदार व्हा\nआर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)...\n‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा\nऔरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...\nमुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ७७ पैशांची उसळी घेऊन तो ६९.८५ या पातळीवर बंद झाला. मागील तीन महिन्यांतील रुपयाची ही उच्चांकी पातळी आहे. निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या भावातील घसरण, यामुळे रुपया वधारला. चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.१५ या पातळीवर गेला....\n‘ओव्हरनाइट’ प्रकाशझोतात आलेला फंड\n‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’ या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’, ते थोडक्यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...\nसोन्याचा भाव चढाच राहणार\nपुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘सोन्याने...\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्र��ल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे...\nऑनलाइन व्यापाराचा परिणाम नाही\nपुणे - ऑनलाइन व्यापारामुळे सध्या पारंपरिक पद्धतीतील व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र, घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्यक्ष पाहून विकत घेण्याच्या मानसिकतेमुळे या बाजारातील पारंपरिक व्यापारावर ऑनलाइनचा परिणाम झाला नसल्याचा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. ‘पूना इलेक्ट्रॉनिक हायर पर्चेस...\nपुणे - जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकास स्वत:च करावा, यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून कमी व्याजदराने अर्थसाह्य करण्यात येईल. तसेच, गृहनिर्माण संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी आगामी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सहकार...\n‘शुभकल्याण’च्या दिलीप अपेटला पोलिस कोठडी\nबीड : जादा व्याजदराच्या आमिषाने ठेवीदारांची 13 कोटींवर फसवूणक केल्या प्रकरणी बीडसह इतर ठिकाणी 22 गुन्हे नोंद होऊन फरार असलेला ‘शुभकल्याण’ मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप शंकरराव आपेट याला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 24) पुण्यातून अटक केली. शनिवारी (ता. 25) त्याला न्यायालयासमोर हजर...\nतरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...\nसोलापूर बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी उद्या वकील म्हणणे मांडणार\nसोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश...\nपिंपरी-चिंचवडमध्ये घ्या हक्काचे घर\nपिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे....\n‘सकाळ वास्तू एक्स्पो’तून पूर्ण होणार घराचे स्वप्न\nपिंपरी - आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आयोजित केला आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत चिंचवड...\n‘सकाळ मनी’ने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nआपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. पण त्यासाठी सध्याच्या काळात कोणत्या गुंतवणूक प्रकारात (ॲसेट क्लास) पैसे गुंतवावेत, असा प्रश्न अनेकांना पडताना दिसतो. आपले आर्थिक उद्दिष्ट, वय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार योग्य रीतीने नियोजन केल्यास गुंतवणुकीला खरा...\nदोन दिवस एका स्वप्नाचे, तुमच्या स्वत:च्या घराचे\nपिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होत आहे. या एक्स्पोमध्ये ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १२५ हून अधिक...\n‘पिफा’तर्फे गुरुवारी गुंतवणूकदार जनजागृती\nपुणे - पुणे इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स असोसिएशनतर्फे (पिफा) गुंतवणूकदार जागर मोहिमेतील या वर्षीचा पहिला कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा ‘सकाळ’ माध्यम सहयोगी असून, कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या...\nमहिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी पर्यायी गुंतवणूक निधी\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी...\nनिवृत्तीच्या ���रतुदीसाठी इक्विटी हा उत्तम पर्याय - सौरभ कटारिया\nपुणे - ‘‘ठेवींचे व्याजदर घसरत आहेत; तर सोन्याची चमकही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘इक्विटी’ हा ॲसेट क्लास चांगला परतावा मिळवून देऊ शकेल. निवृत्तीच्या काळाची तरतूद म्हणूनदेखील हाच गुंतवणूक पर्याय उत्तम ठरेल,’’ असे मत बीओआय ॲक्सा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. लि.चे निधी व्यवस्थापक (...\nपीककर्ज वाटप उद्दिष्टाला बॅंकांकडून कोलदांडा\nकाशीळ - जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाकडे दुर्लक्ष केल्याचे कर्जवाटपाच्या आजवरच्या आकडेवारीवरून दिसते आहे. त्यामध्ये कळीचा मुद्दा म्हणजे सर्व बॅंकांना शासनस्तरावरून कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिलेले असताना सर्वच बॅंका या उद्दिष्टाला कोलदांडा दाखवत आपल्याला वाटेल तेवढे आणि तसेच...\nकिमान प्राथमिक उपचारासाठी संजीवन प्रकल्प राबवू - डॉ. वानखेडकर\nधुळे - गरजेवेळी एखाद्या रुग्णावर आजूबाजूच्या नागरिकांना किंवा नातेवाइकांना किमान योग्य ते प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून तसे प्राथमिक वैद्यकीय ज्ञान देण्यासाठी \"आयएमए'ने भारतात \"संजीवन प्रकल्प' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बसस्थानक, विमानतळ अशा काही सार्वजनिक ठिकाणांसह पोलिस व आवश्यक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-eknath-khadse-vidhansabha-result-190641", "date_download": "2019-06-16T13:02:45Z", "digest": "sha1:RGXK26Q3MSU2SS4I6ZXNXOAF7PM6CXBA", "length": 15607, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news eknath khadse vidhansabha result \"विधानसभेत'ही याच निकालाची पुनरावृत्ती : एकनाथराव खडसे | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\n\"विधानसभेत'ही याच निकालाची पुनरावृत्ती : एकनाथराव खडसे\nशुक्रवार, 24 मे 2019\nजळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्वास माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.\nरावेर व जळगाव लोकसभेच्या मतमोजणी ठिकाणी श्री. खडसे, नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवानी, आमदार संजय सावकारे, नगरसेवक मनोज बियाणी आले होते. त्यावेळी श्री. खडसेंशी संपर्क केला असता, बोलत होते.\nजळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्वास माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.\nरावेर व जळगाव लोकसभेच्या मतमोजणी ठिकाणी श्री. खडसे, नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवानी, आमदार संजय सावकारे, नगरसेवक मनोज बियाणी आले होते. त्यावेळी श्री. खडसेंशी संपर्क केला असता, बोलत होते.\nश्री. खडसे म्हणाले, की देशाची सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात मोदी सरकारने ठोस पाऊले उचलली. देशाची प्रतिष्ठा इतर देशांमध्ये वाढविली. देशाला एक सक्षम नेतृत्व भाजपचे देऊ शकते, असा विश्वास मतदारांमध्ये होता. 18-35 वयोगटातील युवक, युवतींनी भाजपला भरभरून मतदान केले. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या विकासाकडे नेण्याबाबतच्या योजनांचा फायदा निश्चित झाला आहे. देशभरात \"एनडीए'ला 350 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे झाले आहे.\nगेल्या पंधरा-वीस वर्षांपासून अपवाद वगळता जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभेचे मतदारसंघ भाजपकडे आहेत. आताही ते भाजपकडे राहिले आहेत. ही भाजपच्या विकासात्मक कामाची पावती आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने त्यांना भुईसपाट व्हावे लागले.\nश्री. खडसे म्हणाले, रक्षा खडसे यांना 3 लाखांवर मताधिक्य मिळेल, अशी आशा होतीच. त्याप्रमाणे मते मिळाली. मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर हे मताधिक्य मिळाले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमी संजय कुटे शपथ घेतो की म्हणताच... 'जय गजानन' चा नामघोष\nसंग्रामपूर : जळगाव जा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे याचे नाव कॅबिनेट साठी जाहीर होताच राजभवन संत गजानन महाराज की जय चा जयघोषाने दुमदुमले...\nमंत्रिमंडळ विस्तार उद्या; आमदार डॉ. संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी\nबुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ...\nजळगाव विमानतळ परिसरात अखेर दोन बिबटे जेरबंद\nजळगाव - येथील विमानतळ परिसरात गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. या दोन्ही बिबट्यांना शुक्रवारी पहाटे जेरबंद करण्यास...\n\"वैद्यकीय'च्या प्रथम वर्षातच \"कम्युनिकेशन स्किल'चे धडे\nजळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी...\nआषाढ़ी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे\nनाशिक- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकासाठी मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरुन विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहे....\nजळगावातील रखडलेले प्रकल्प कमी कालावधीत मार्गी लावणार : गिरीश महाजन\nजळगाव : जळगाव जिल्ह्यात सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्प कमी कालावधीत अतिशय वेगाने मार्गी लावण्यावर भर असेल. याकरीता सिंचन प्रकल्पावर अधिक भर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-06-16T13:15:52Z", "digest": "sha1:XK3NO7ZPIWETI2R45OVGEWGQUFCZFDCG", "length": 11082, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "पश्चिम रेल्वेवर रविवार��� जम्बो ब्लॉक – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक\nपश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक\nमुंबई – पश्चिम रेल्वेने दुरुस्तीच्या कामांसाठी सांताक्रुझ ते माहीम रेल्वे स्थानकादरम्यानच्या धीम्या अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकदरम्यानच्या वेळेत धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक जलद मार्गावर धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.\nमध्य-हार्बरवर उद्या ‘मेगाब्लॉक’; ‘परे’वर आज रात्रकालीन ब्लॉक\n१५ ऑगस्टपासून रेल्वे वेळापत्रक बदलणार\nआज मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक\nकोकण रेल्वेचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण ‘या’ तारखेला खुले होणार\nलोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उद्या मतदान\nवृत्तविहार : प्रचारातील पोरकट मुद्दे\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\n‘मेंटल है क्या’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई – बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कंगना राणौत ‘मणिकर्णिका – द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटानंतर ‘मेंटल है क्या’ चित्रपटातून चाहत्यांना भेटायला येत आहे. पुन्हा एकदा वेगळ्या ढंगाच्या भुमिकेत कंगना पाहायला मिळनार...\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई\nअभिनेता अनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\nमुंबई – तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचा कुठेही गाजावाजा न करता...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\n#KeralaFloods केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींची मदत\nमुंबई – केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाच्यावतीने 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर ���ेली आहे....\nआघाडीच्या बातम्या क्रीडा देश\nशतकी खेळी करणारा राहुलचा विश्वचषक स्पर्धेसाठी दावा\nमुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या लढतीत पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने नाबाद शानदार शतकी खेळी करून आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपला दावा...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-06-16T12:56:52Z", "digest": "sha1:UBXX2EIPRXO5U7RX4FYLH3HIPHTBRWLD", "length": 4944, "nlines": 104, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "जनरल रिपोर्टींग – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्��ींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\n(व्हिडीओ) पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत\n(व्हिडीओ) जगज्जेते कुस्तीगीर ‘गामा पैलवान’\n(व्हिडीओ) ‘श्यामची आई’ वनमाला\n(व्हिडीओ) उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ‘खास’ फायदे\n(व्हिडीओ) माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांची आज २९वी पुण्यतिथी\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग देश व्हिडीओ\n(व्हिडीओ) ‘वास्को द गामा’ क्रूर होता विशेष मालिका (भाग ३)\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) वास्को द गामा क्रूर होता विशेष मालिका (भाग २)\n(व्हिडीओ) अटलांटिक महासागरावरून उड्डाण भरणारी पहिली महिला\n(व्हिडीओ) ‘हे’ नसते तर आपल्याला किती ताप आहे, हे कळले नसते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/572751", "date_download": "2019-06-16T13:07:10Z", "digest": "sha1:SLIVTWO4JZHVDZ75BCZBYG2XCKIFM5YE", "length": 4539, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘आयडीए’चे संचालक कुपेकर यांचा सत्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘आयडीए’चे संचालक कुपेकर यांचा सत्कार\n‘आयडीए’चे संचालक कुपेकर यांचा सत्कार\nगोकुळ दुध संघाचे संचालक रामराज कुपेकर यांची इंडियन डेअरी असोशिएशनच्या पश्चिम विभागाच्या कार्यकारणीवर संचालकपदाची संधी मिळाली. या निवडीबद्दल चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nचेअरमन विश्वास पाटील यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले कुपेकर यांचे हिंदी बरोबर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांना या पदावर काम करताना निश्चित फायदा होईल. अभ्यासू व कामाची आवड असणारे आमचे सहकारी कुपेकर हे या संधीचे सोने करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी कुपेकर यांच्या कामाची स्तुती करताना उच्च विचारसरणी व अभ्यासू संचालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या निवडीमुळे कुपेकर यांना विभागीय तसेच देशभरातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची संधी अरुण नरके यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे असे सांगितले.\nरामराजे कुपेकर म्हणाले, मला मिळालेल्या या संधीचे मी सोने करेन. मिळालेल्या संधाचा वापर दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.\nयावेळी गोकुळचे संचालक अरुण नरके, रवींद्र आपटे, ���रुण डोंगळे, विश्वास जाधव, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, राजेश पाटील, माई चुयेकर, अनुराधा पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, विलास कांबळे, बाबा देसाई, सत्यजित पाटील, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93593f92693094d92d93e924940932-92e93e92494091a94d92f93e-93894192a94091592494791a947-92a94192893094191c94d91c940935928", "date_download": "2019-06-16T12:58:16Z", "digest": "sha1:BYEZHYIWUB6HXK4DYOHLKC2E3IBF7T76", "length": 53761, "nlines": 540, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "विदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / विदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nविदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतकरयांनी सेंद्रीय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यापैकीच एक.\nविदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतकरयांनी सेंद्रीय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यापैकीच एक.\nआपल्या सगळ्या आयुष्याचा व अन्नाचा स्त्रोत असूनही मातीकडे कायमच दुर्लक्ष झाले ही किती आश्चर्याची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्यातील विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माऱ्याने नापीकते बरोबरच शेतातील अपयश पुनः पुन्हा अनुभवले आहे. विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यांच्यापैकीच एक. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील सेंद्रीय शेतकरी सुभाष शर्मा ह्यांनी 1975 पासून रासायनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला चांगले उत्पन्न मिळाले असले तरी 1986 नंतर त्यांच्या जमिनीची उत्पादकता वेगाने घसरत गेली आणि त्यांना मोठे नुकसान झाले. 1996 पासून त्यांनी बीज, माती, पाणी, पीक पद्धती आणि मजूर व्यवस्थापन यां��डे विशेष लक्ष देऊन नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. गाई, वृक्ष, पक्षी आणि वृक्ष-वनस्पती या चार प्रमुख घटकांमुळे शेतीची शाश्वतता टिकून राहते यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. श्री. सुभाष शर्मा मातीचा कसा वाढवण्यासाठी काही तंत्रांचा वापर करत आले आहे त्यामुळे पिकांची उत्पादकताही वाढली आहे.\nमातीच्या कस वाढवणा-या पद्धती\nश्री. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार एक गाय तीन एकर जमिनीची गरज पूर्ण करते. तीन टन शेणखत व 800 किलो तळ्याचा गाळ किंवा झाडांखालची सुपीक माती ह्याचे मिश्रण म्हणजे हे शेणखत. झाडांचा पालापाचोळा कुजल्यामुळे व पक्षांची विष्ठा पडल्यामुळे झाडांखालची माती सूक्ष्म वनस्पती व पोषक द्रव्य ह्यांनी परिपूर्ण बनते.या मातीत १०० किलो तुरडालीच्या कारखान्यातील भुसा,, दोन लिटर शेगदाना तेल घालून मिश्रण व्यवस्थित ढवळले . मग त्यात २५ किलो गुल मिसळला . हे मिश्रण पाण्यात भिजवले व त्याचा ढीग तयार करून दोन महिने ठेवला .अशा रीतीने एक महिन्यानंतर पूर्ण खत होते. मुठभर खत प्रत्येक झाडाच्या मुलाशी किंवा बिजयंत्राने बिजापाशी घातल्यास माती सेंद्रिय द्रव्या सह , सूक्ष्म वनस्पतीजात ह्यांनी परिपूर्ण होते. डाळींचे पीठ व गुल घातल्याने प्रथिने व साखर मिळून सूक्ष्मजीवांची कार्क्षमता वाढते.\nसुपिकतेसाठीचे त्यांचे दुसरे तंत्रज्ञान म्हणजे गो-संजीवक हे द्रावण होय. हिवाळ्यात हे खत पाटाच्या पाण्याबरोबर झाडांना दिले जाते. 10 किलो ताज्या शेणात 10 लिटर गोमूत्र, 1 किलो डाळींचे पीठ,250 ग्राम गूळ एकत्र करून हे मिश्रण 50 लिटर पाण्यात घालून 8 ते10 दिवस आंबवले जाते. हे द्रावण पाणी घालून 200 लिटरपर्यंत पातळ करून ते पाटाच्या पाण्याखरोखर जमिनीवर सोडले जाते. हे मिश्रण एक एकर जमिनीसाठी पुरेसे ठरते. मातीतील सूक्ष्मजीवाणूंची क्रियाशीलता वाढल्याने माती ताजी टवटवीत होऊन रोपांना पुरेशा प्रमाणात, पाण्यात मिसळल्यामुळे द्राव्य स्वरुपात पोषण मिळते शर्मा यांच्या मुठभर मातीत शेकडो गांडूळे दृष्टीस पड़तात.\nहिरवळीचे खत व ऑरोग्रीन\nश्री. शर्मा यांनी आपल्या अवनत जमिनीवर पहिल्यांदा तुरीची लागवड केली ,तुरीच्या दोन रांगांमध्ये अँरोग्रीनच्या मिश्रणाची लागवड केली अँरोग्रीनमधील बियांची संगती पुढील प्रमाणे आहे.\nमूग, उडीद (2 किलो), वाल (2 किलो), तूर (2 किलो) यांसारखे द्विदल धान्यखोज समप्रमाणात\nएकदल धान्य जसे, बाजरी (500 ग्राम), सुदान गवत (500 ग्राम) व मका (3 किलो)\nतीळ (100 ग्राम), सोयाबीन किंवा शेंगदाणा किंवा सूर्यफूल (900 ग्राम) यासारख्या तेल बीया\nह्या सर्व प्रकारच्या बिया व्यवस्थित एकत्र करून पावसाळ्यात तुरीच्या दोन रांगांच्या मध्ये पेरल्या. साधारण 50 ते 55 दिवसांच्या वाढीनंतर मातीमध्ये वाढलेला मिश्र जैवभार कापून तुरीच्या रांगांमध्ये आद्रतारोधक म्हणून पसरवण्यात आला.\nएक-दोन महिन्यांनंतर हा जैवभार अर्ध कुजल्यावर कल्टीवेटर ने मातीत कालवायचे. याने मातीला सेंद्रीय खत मिळते तसेच तण वाढण्यापासून संरक्षण होते व मातीची जास्त काळ आद्रता टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते.\nश्री. शर्मा यांनी द्विदलांच्या पिकांची पीक आवर्तन पद्धती अंगीकारून मातीची सुपीकता वाढवली. चवळी हे त्यांनी मोसमातले पहिले पीक घेतले. झाडाची सुकलेली पाने मातीमध्ये मिसळून सेंद्रीय खत तयार होते आणि मुळाला असलेल्या गाठींतून मातीला नायट्रोजन मिळतो. त्याच जमिनीवर त्यांची पीक घेण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे.\nतक्ता1 - विविध पिकांपासून उत्पन्न व मिळकत\nअंदाजे एकूण मिळकत रु.\nचवळी शेंगा ३० क्विंटल ३०/किलो ९०,000 २५%\nकांद्याची पात १५० क्विंटल १०/किलो १,५ लाख ४०%\nमेथी ३० क्विंटल १०-२०/किलो ६०,००० ३०%\nपालक ३० क्विंटल २०-३०/किलो ७५,००० २५%\nकोथिंबीर ६० क्विंटल १०/किलो ६०,००० ३०%\nगहू १४-१५ क्विंटल ४०/किलो ६०,००० ३०%\nहरभरा १० क्विंटल ३,५००/क्विंटल ३५,००० १०%\nभोपळा १० टन/एकर १५/किलो १.५ लाख २०%\nचवळी जून ते सप्टेंबर\nमेथी पालक कांद्याची पात ऑक्टोबर ते नोव्हेंबर\nगहू नोव्हेंबर ते मार्च\nलाल भोपळा एप्रिल ते जून\nश्री. शर्मा दरवर्षी एक किंवा दोन एकरांवर तुरीची लागवड करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार रोपांची पाने गळून मातीवर 1-2 इंचांचा जैवभार जमा होतो त्याने मातीत सेंद्रीय द्रव्य मिसळले जाते. कोथिंबीरीची पीक म्हणून लागवड केल्याने त्यांच्या शेताचा पर्यावरणीय समतोल जपला जातो. कोथिंबीरीची पानांचा ताजा वास कीटकांना पळवून लावतो. दुसरे म्हणजे कोथिंबीरीची भरघोस पांढरी फुले मधमाशांना आकर्षित करतात आणि त्यामुळे परागीकरण सुकर होऊन, चांगली बीजे तयार होण्याच्या प्रक्रियेला मदत होते.\nशेतीची शाश्वतता टिकवण्यासाठी अनेक प्रयोग केले. उदाहरणार्थ, पेरणीसाठी त्यांनी उतारा पद्धतीचा अवलंब केल्याने मातीची धूप रोखली गेली आणि मातीची आद्रता टिकून राहिली. शेतात जलसंधारण करण्यासाठी त्यांनी चर खोदले, कीटकांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी झेंडू व कोथिंबिरीची लागवड केली, वारा अडवून जमिनीची धूप रोखण्यासाठी शेताच्या बांधावर मोठ्या झाडांची लागवड केली इ.. त्यांच्या 13 एकर जमिनीतून अंदाजे 18-20 लाखांची उलाढाल होते, ज्यामध्ये पन्नास टक्के त्यांचा फायदा होतो. (तक्ता 1 पहा)\nआजच्या जागतिक शेतीच्या काळात, जिथे रासायनिक शेतीचाच प्रसार सगळीकडे झालेला आहे अशा काळात सुभाष शर्मासारखे शेतकरी अनेकांना प्रेरणादायी ठरले आहेत. जमिनीचा पोत लक्षात घेऊन, अशा मातीचे स्वास्थ्य व शेतीची शाश्वतता वाढवतात हे जगाला दाखवून देत आहेत.\nस्त्रोत - लिजा इंडिया\nपृष्ठ मूल्यांकने (41 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यां���ी शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे व��ू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजने���ून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Apr 05, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/938923-93892e93e93090292d93e91a940-93694b92d93e-91694193293592493e924-93593e91894b932947-92c90292794290291a940-92b941932947", "date_download": "2019-06-16T13:29:10Z", "digest": "sha1:GHMVPGBYVROHSYJQF3ECDXSMMWBSX5AQ", "length": 51317, "nlines": 547, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वाघोले बंधूंची फुले — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / वाघोले बंधूंची फुले\nदारुंब्रे (जि. पुणे) येथील ज्ञानदेव व कैलास वाघोले या बंधूंनी विविध फुले व त्यातील \"फिलर' यांच्या उत्पादनाबरोबरच फुलांची सजावट करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.\nफुलशेतीबरोबर सजावटीचा शोधला व्यवसाय\nदारुंब्रे (ता. मावळ, जि. पुणे) येथील ज्ञानदेव विठ्ठल वाघोले यांची सुमारे 18 एकर शेती असून, गेल्या सोळा वर्षांपासून ते फुलशेती ���रतात. झेंडू, ऍस्टर, बिजलीसारखी त्यांची फुले मुंबई बाजारात जात. मात्र विक्री आणि मिळणाऱ्या पट्ट्या या दरात तफावत व्हायची. व्यापाऱ्यांशी सातत्याने वाद करूनही फरक पडत नव्हता. बाजारपेठेचा अभ्यास करून लिलीच्या फुलांना वाव असल्याचे दिसले. डहाणू येथून 45 हजार कंद 35 पैसे प्रति कंद प्रमाणे दोन एकरात लावले.\nजीवनाला वळण देणारा प्रसंग घडला\n-एके दिवशी तीन हजार लिली गड्ड्यांची विक्री चार रुपये प्रति गड्डी प्रमाणे झाल्यानंतर पट्टी मात्र तीन रुपयांनी केलेली दिसली. पुन्हा 10 टक्के कमिशन कापले गेले. आपण स्वतः माल विकू शकत नसल्याने तीन हजार रुपयांचे नुकसान झालेले दिसले.\n-2010 मध्ये पिंपरीत भाजीपाला बाजारात फुलांची विक्री सुरू केली. शहाजी राक्षे या फूल उत्पादकाबरोबर भागीदारीत व्यवसाय होता. लहान बाजार होता, विक्री सुलभ नव्हती. आता मात्र व्यापाऱ्यांची कमिटी स्थापन होऊन ज्ञानदेव यांना विक्रीचा परवाना मिळाला आहे.\n-परिसरातील 10 शेतकऱ्यांची फुलेही ते विकतात.\nफुले सजावट व्यवसायाचा प्रारंभ\nपुणे शहराचा भाग असलेले हिंजवडी हे \"आयटी' उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील विविध कंपन्यांकडून फुलांचे बुके, हार, फुलांच्या सजावटीला मागणी असल्याचे ज्ञानदेव यांना समजले. त्यानुसार 2011 मध्ये हिंजवडीत गाळा घेऊन हार बनविणारा कारागीर बरोबर घेत या व्यवसायाला सुरवात केली.\nव्यवसायाचे स्वरूप व रचना\n- ज्ञानदेव यांच्याकडे फुलांचे बुके, हार, लग्नासाठी मंडप, फुलांच्या रांगोळ्या यांच्या ऑर्डर येतात.\n- त्यासाठी हरितगृहातील डच गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, ऍन्थुरिअम अशा विविध फुलांचा वापर होतो.\n- पिवळी डेझी, पासली पाला, स्प्रिंगेरी तसेच विविध प्रकारची पाने \"फिलर' म्हणून वापरली जातात.\n- जरबेरा फुलांच्या पुरवठ्यासाठी 11.5 गुंठे क्षेत्रावर हरितगृह आहे. त्यासाठी साडेसात लाख रुपये बॅंकेचे कर्ज व स्वतःची साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक आहे. हरितगृहाचे व शेतीचे नियोजन बंधू कैलास करतात.\n-ऑर्डर पुरविण्यासाठी हार बनविणाऱ्या व सजावट करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढवली आहे. कायमस्वरूपी आठ कारागीर दुकानात असतात. लग्नसराईमध्ये आणखी मागवले जातात. व्यवसायवृद्धी करताना 2012 मध्ये हिंजवडीत मोठा गाळा साडेबारा हजार रुपये प्रति महिना भाड्याने घेतला आहे.\n- फुलांच्या वाहतुकीसाठी गाडी खरेदी केली आहे.\nफुलांची मागणी स्वतःच्या शेतातून अशी होते...\n- तीन एकर लिली\n- 11.5 गुंठे हरितगृह (जरबेरा)\n- 30 गुंठे पासली पाला\n- 30 गुंठे डेझी व स्प्रिंगेरी यांची लागवड\nअन्य शेतकऱ्यांचाही होतो फायदा\n- ज्ञानदेव स्वतःच्या फुलांबरोबरच अन्य 10 शेतकऱ्यांच्या फुलांची व फिलरचीही विक्री करतात. त्यांच्याकडून सहा टक्के कमिशन घेतले जाते. मात्र त्यांचीही फुले अधिक दराने विकली जावी यासाठी ते प्रयत्न करतात.\n- काही वेळा सजावटीसाठी आवश्यक विविध फुले अन्य व्यापाऱ्यांकडून घ्यावी लागतात.\n- हिंजवडी येथील सात \"आयटी' कंपन्या व चार हॉटेलकडून काही ऑर्डर कायमस्वरूपी.\n-तत्कालीन कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप ऑर्डर.\n-बुके, गुच्छ व विविध सजावटीसाठी मागणी.\n-लग्नासाठी मंडपाच्या फुलांच्या सजावटीला पुणे परिसरातील सर्व मंगल कार्यालयांतून मोठी मागणी असते. या सजावटीला कापडी सजावट, प्रकाश योजना यांची जोड दिली तर त्यानुसार दर बदलतात. समारंभाच्या संकल्पनेनुसार योग्य फुलांचा समावेश सजावटीत होतो.\n-सजावटीचे चाळीस हजारांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत दर आहेत.\n- लग्नामध्ये नवरा- नवरीला नेण्यासाठी गाडी सजविली जाते. त्याचे फुलांनुसार चार हजारांपासून ते 60 हजार रुपयांपर्यंत दर ठरतात. लग्नसराईत दररोज आठ ते दहा गाड्या सजवल्या जातात.\n- लग्नासाठी फुलांचे बाशिंग, दोन मोठे हार व फुले असा एकत्रित दर 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत असतो.\nग्राहकांच्या फुलांच्या मागणीनुसार ते बदलतात. गुलाब पाकळ्यांचे हार पाच हजार रुपये प्रति नग असतात.\n- साधे हारही (आकार व गरजेनुसार) प्रति नग दहा रुपयांपासून दोन हजारांपर्यंत विकले जातात. त्याचे दररोजचे ग्राहक ठरलेले आहेत.\nया व्यवसायातील फायदे- तोटे -\n- नुसत्या फुलविक्रीच्या तुलनेत खर्च वजा जाता 40 टक्के अधिक फायदा होतो.\n- मागणी कालावधीमध्ये फुलांचे दर चढे असतात. अधिक गुंतवणूक करावी लागते. सर्व व्यापाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावे लागतात.\n- फुले नाजूक व नाशवंत असल्याने खराब फुले, हारांचा खर्च अंगावर पडतो.\n- लग्नसराईत सजावट कारागीर कमी पडतात. लग्नसराई नसताना फुलांची मागणी कमी होते. सजावटींनाही मागणी कमी असते. या कालावधीत कारागीर सांभाळावे लागतात.\n- दुकानाचे स्थिर खर्च चालूच असतात. त्यांचेही वर्षाचे नियोजन करावे लागते.\n-ज्ञानदेव यांना 2011 मध्ये शेतीतील योगदाना���ाबत क्रांतिगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.\nलग्नसराईच्या कालावधीत फूल सजावटीचा व्यवसाय रात्रीही सुरू असतो. अशावेळी अन्य ठिकाणचे कारागीर कामासाठी आणले जाते. काही वेळा रात्री दीड वाजताही शेतात जाऊन स्प्रिंगेरी, जरबेराची तोडणी गाडीच्या प्रकाशात केली आहे. दृष्टीला मोहून घेणारी फुलांची सजावट आपोआप तुमच्या कामांची जाहिरात करते. ग्राहक तुमच्यापर्यंत चालत येत असल्याचा अनुभव येतो. प्रत्येकाला आपल्या घरातील लग्न सुंदर, वेगळे व्हावे असे वाटते. त्यामुळे या व्यवसायाला वाव आहे. मात्र नियोजन व कष्ट यांची सांगड घालावी लागते.\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\nपृष्ठ मूल्यांकने (73 मते)\nमला फुलांचे माहीती पाहीजे Nov 03, 2016 11:10 AM\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या ��ाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेच��र हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Feb 24, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3175?page=1", "date_download": "2019-06-16T14:23:59Z", "digest": "sha1:LZ33QWR3ULETHQAKYV77HHEKP25P2TZW", "length": 10590, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आपोआप | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.\n'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -\n मिळावया ॥ ८.९३ ॥’\nही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य ��ोण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.\n'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.\nआपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.\nशिकारी हा पुलंच्या शत्रुपक्षातील आघाडीचा शत्रू. त्याच्यानंतर शत्रू नंबर दोन म्हणजे नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईट दाखवणारे लोक. असा शत्रू नंबर दोन म्हणजेच एक घरमालक त्याने त्याच्या घरात केलेल्या विविध करामती पुलंना दाखवत होता. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट 'आपोआप' होत असे. त्याने ऑटोमॅटिक ग्राईंडर, ऑटोमॅटिक चूल अशा बऱ्याच ऑटोमॅटिक गोष्टी दाखवल्यानंतर, तो त्याच्या संडासच्या उंबऱ्यावर उभा राहून, ''आणि हा संडास'’ असे म्हणतो. तेव्हा, पुलंनी ''काहो येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं’’ असे विचारून त्या शत्रूचा, घरातही नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रूंदी नाही अशा स्थळाच्या उंबऱ्यावर, हिरण्यकशिपूसारखा शब्दाने का होईना कोथळा बाहेर काढला.\nपुलंचे विनोद हे मुद्दाम जुळवलेले किंवा ठरवून केलेले नसतात. ते असे उत्स्फूर्त असतात. विनोद ही पुलंची सहज प्रवृत्ती होती. त्यामुळे ते असे आपोआप तयार होतात, जसा 'आपेंआप’पासून 'आपोआप' शब्द तयार झाला.\n('राजहंस ग्रंथवेध' मे 2018 मधून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी का���ी काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसंदर्भ: शब्दशोध, शब्द रुची, भाषा, बोलीभाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/animal_husbandry/92594791f-93593f91594d93094091a947-92893f92f94b91c928-915930940924-92694191794d927-93594d92f93593893e92f-91594793293e-92b93e92f926947936940930", "date_download": "2019-06-16T12:54:34Z", "digest": "sha1:SBSBZ4YZVW44FT4BFIYNL5YMJYEGEIOC", "length": 24772, "nlines": 228, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "थेट विक्री करून दुग्धव्यवसाय — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / थेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nनंदुरबार येथील जितेंद्र रंगराव पाटील यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी उत्पादनखर्च कमी केला. स्वतःच ग्राहकांना थेट दूधविक्री सुरू केली.\nनंदुरबार येथील जितेंद्र पाटील यांचे आदर्श गोठा व्यवस्थापन\nपशुखाद्य, जनावरांच्या वाढत्या किमती आणि त्या मानाने दुधाला अपेक्षेनुसार दर मिळत नसल्याने, खानदेशात दुग्ध व्यवसायात अनेक आव्हाने आहेत. मात्र नंदुरबार येथील जितेंद्र रंगराव पाटील यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी उत्पादनखर्च कमी केला, गोठ्यात जनावरांची पैदास वाढवली. स्वतःच ग्राहकांना थेट दूधविक्री सुरू केली. गुणवत्तापूर्ण ताज्या दुधाच्या माध्यमातून ग्राहक वर्ग जोडत हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या सक्षम केला.\nखानदेशात जळगाव जिल्हा वगळता, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सहकारी पातळीवर एकही दूध संघ गेल्या अनेक वर्षांत उभा राहू शकलेला नाही. शासकीय दूध योजना नावालाच सुरू आहेत. दूध उत्पादकांना उत्पादनखर्चाच्या तुलनेत दुधाचे दर मिळत नाही, तर पैसे मोजूनही दर्जेदार दूध मिळत नाही, म्हणून ग्राहकांची मोठी पंचाईत होते. अशा स्थितीत नंदुरबार येथील जितेंद्र पाटील यांनी दुग्धव्यवसायाचा चांगला आदर्श अन्य शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.\nचार गायींपासून व्यवसायाला सुरवात\nबी.कॉम.चे शिक्षण घेतल्��ानंतर नोकरीच्या मागे न लागता रस्ते बांधकाम व्यवसायात (सरकारी कंत्राटदार) पाय रोवण्यासाठी जितेंद्र यांनी सुरवातीला प्रयत्न केले. सात वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यात पाय रोवलेदेखील. दरम्यान 2010 मध्ये घरच्या दुधाची सोय व्हावी म्हणून चार गाईंची खरेदी केली. व्यवसाय सांभाळून देखभाल सुरू असताना गाईंचा लळा लागला. त्यातूनच एक दिवस दुग्ध व्यवसायाच्या संकल्पनेने मनात घर केले. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानंतर हळूहळू गोठ्यात होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ) गाईंची संख्या वाढवत नेली. पुढे प्रसिद्ध जाफराबादी, मुऱ्हा जातीच्या म्हशी आणल्या.\nसुरवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र नाउमेद न होता प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हळूहळू जनावरांची संख्या वाढू लागली. बॅंक ऑफ महाराष्ट्राकडून 50 लाख रुपयांचे कर्ज घेऊन 30 फूट रुंद व 90 फूट लांबीच्या तीन शेड बांधल्या. आज त्याद्वारा सुमारे साठ म्हशी तर 40 गायींचा सांभाळ होतो.\nपाटील यांची खोंडामळी येथे 25 एकर शेती आहे. मात्र शंभराहून अधिक जनावरांसाठी लागणारा हिरवा व कोरडा चारा विकत घेतला जातो. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून हिरवा ऊस मागविला जातो. 2500 ते 2800 रुपये प्रतिटनाप्रमाणे हिरवा ऊस मिळतो. हिरव्या चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी चाफ कटरचा वापर होतो. ज्वारीचा कडबा तीनहजार रुपये प्रति एकरांप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. त्याची कुट्टी करून उन्हाळ्यात त्याची साठवणूक केली जाते. त्यासाठी 25 फूट रुंद व 100 फूट लांब मोठी शेड उभारली आहे. जनावरांना दररोज सुमारे दोन टन हिरवा व कोरडा चारा खाण्यास दिला जातो. शिवाय सकाळी व सायंकाळी सहा पोती सरकी पेंड, सहा पोती तुरीची चुनी व एक पोते गव्हाचा कोंडा भिजवून दुधाळ व गाभण जनावरांना खाण्यास दिला जातो. खाद्यात खनिज मिश्रणाचा आवर्जून वापर होतो. गोठ्यात चारा व पाणी एकत्रितपणे देण्याची सोय असलेल्या गव्हाणींची रचना केली आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यासाठी मूरघास युनिटचे बांधकामही केले आहे.\nदररोज विक्रीसाठी पुरेसे दूध उपलब्ध होण्यासाठी दुधाळ जनावरांचे योग्य नियोजन केले आहे. जनावरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने, खेळते भांडवल म्हणून पुरेशा रकमेची तरतूद केली आहे. मात्र गोठ्यातच जनावरां���ी पैदास करणे व त्यांची काळजीपूर्वक जोपासना करण्यावर अधिक भर दिला आहे. कालवडींना भरपूर दूध पाजण्यासह जनावरांना योग्य समतोल आहार, जंतनिर्मूलन, लसीकरणाकडे जातीने लक्ष दिले जाते. सध्या 40 पैकी 10 गायींची पैदास गोठ्यातच केली आहे. जनावरांच्या खरेदीवरील खर्चात बचत करण्याचे प्रयत्न आहेत. पशुवैद्यक डॉ. किशोर पाटील, डॉ. राजेंद्र गुजराथी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभते. नाशिक विभागाचे तत्कालीन प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एस. पी. सावंत, नंदुरबारचे तत्कालीन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एच. टी. रावटे यांनीही पाटील यांच्या दुग्ध व्यवसायास भेट देऊन त्यांच्या व्यवस्थापनकौशल्याचे कौतुक केले आहे.\nम्हशींची संख्या- 60, गाईंची संख्या- 40\nदुधाळ जनावरांची संख्या लक्षात घेता\nदोन्ही वेळचे मिळून दररोजचे दूध- म्हैस- सरासरी 12 लिटर, गाय- 16 लिटर\nदोन्ही वेळचे दररोजचे दूधसंकलन- 650 ते 700 लिटर\n(म्हशीचे 500 लिटर तर गाईचे 200 लिटरपर्यंत)\nनंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरात \"सारंग डेअरी फार्म' नावाने जितेंद्र यांनी दूधविक्री केंद्र सुरू केले आहे. सकाळी व सायंकाळी तासाभराच्या कालावधीत दूध विकले जाते. दररोज एकूण सुमारे सातशे लिटर दुधाची ग्राहकांना थेट विक्री होते. ताज्या, गुणवत्तापूर्ण दुधाच्या खरेदीसाठी ग्राहक अक्षरशः रांगा लावतात.\nदर असे असतात. (प्रति लिटर)\nम्हैस दूध- 55 रुपये\nगाय दूध- 40 रु.\nदैनंदिन दूधविक्रीतून चारा, सरकी पेंड, चुनी, गहू कोंडा, औषधे, मजुरी व अन्य मिळून जो खर्च होतो तो वजा जाता सुमारे 20 ते 30 टक्क्यापर्यंत नफा मिळतो.\nवर्षाकाठी सुमारे 300 ट्रॉली शेणखत मिळते. 1500 रुपये प्रतिब्रासप्रमाणे त्या विक्रीतून वर्षाला आत्तापर्यंत तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. घरच्या 25 एकरांवरील शेतीतही पाच वर्षांआड शेणखताचा वापर करण्याचे नियोजन आहे.\nसंपर्क - जितेंद्र पाटील 982259258\nपृष्ठ मूल्यांकने (60 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nनारळाच्या बागेत वराह पालन\nशेळीने दिले आर्थिक स्थैर्य\nगव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना\nपोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय\nकोंबडीपालन - महिला स्वावलंबी\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nगो संवर्धन आणि शाश्वत शेती\nलावंघरची वाटचाल \"गीर\" गावकडे..\nशेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न\nलावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार\nहायड्रोपोनिक चाऱ्यामुळे दुष्काळातही सुकर झाले पशुपालन\nशहरांशी जोडून घेताना कुकुटपालन : एक मार्ग\nलाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता\nकडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन\nमानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज\nशेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार\nआदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा\nशेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nदुष्काळाची व्यथा अन संघर्षाची कथा\nदारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले\nशेळ्यांचा गावातच होतोय प्रथमोपचार\nजांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण\nपशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट\nकुक्कुट पालनातून रोजगार निर्मिती\nसामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...\nदूधगंगेमुळे आदिवासींच्या जीवनात आर्थिक क्रांती\nकुक्कूट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार\nपशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 21, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://todaybitco.in/educational-news-maharashtra/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-06-16T13:28:30Z", "digest": "sha1:GCCGT7YTHTM3INVDCN45UO7HPQEJP2NC", "length": 14262, "nlines": 178, "source_domain": "todaybitco.in", "title": "शैक्षणिक सहलींवर लगाम – TodayBitco.in", "raw_content": "\nपवित्र-नागपुर निकाल… ~~~~~~~ थोडी खुशी-थोडा गम.\nशैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच वेळापत्रक\nशाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू\nपहले शिक्षक भरती, फिर सरकार…\n१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nमाध्यमिक शिक्षकांचे ‘झेडपी’त आंदोलन\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचीच सराव परीक्षा\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nमनपाची माध्यमिक शाळा बंद होणार\nवाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश\nविनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन\nदप्तराचे ओझे कमी होईना\nविद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे\n‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nअतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग\nदहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश\n२ नोव्हेंबरला शाळा बंद\nपरवानगी न घेतल्यास कारवाई; शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांचा इशारा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे. शाळा-कॉलेजांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना शाळा-कॉलेजांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहे. दरम्यान, यंदा निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक व अपघातस्थळी यापुढे ��ैक्षणिक सहली काढता येणार नसल्याने किती शाळा-कॉलेजांमधून सहली निघतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.\nशाळा, ज्युनिअर कॉलेजांकडून दर वर्षी शैक्षणिक सहली काढण्यात येतात. गेल्या एक-दोन वर्षापूर्वी सागरकिनारी भागात व इतर काही निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक स्थळी सहली काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी अपघात घडले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण देखील गमवावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सहलींसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजांनी नियमानुसारनुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात. स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे. सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्यानंतर शाळा प्रशासन, पालक, शिक्षण विभाग यांच्यात आपासात वादही झाल्याचे प्रकार घडले आहेत. शिक्षण आयुक्तालय व शिक्षण संचालनालयाकडून सहलीला परवानगी दिलेल्या स्थानिक शिक्षण विभागाच्या कार्यालयांना दंडात्मक कारवाईसही सामोरे जावे लागले आहे.\nत्यानंतर सरकारच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सहली काढण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली होती. आता चालू शैक्षणिक वर्षात सहली काढताना सरकारच्या शाळा व ज्युनिअर कॉलेजांना नियमावलीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ज्ञानात व विकासात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक ठिकाणीच सहली काढाव्या लागणार आहेत. या सहली काढण्यापूर्वी त्याचे प्रस्ताव स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे.\nशाळा-कॉलेजांनी नियमानुसारनुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येणार आह���.\n– मीनाक्षी राऊत, प्रभारी शिक्षण उपसंचालक\nसहल काढण्यासाठी पुढील कारवाई करावी लागणार\n– मुख्याध्यापक-प्राचार्यांना सहलीला परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करणे\n– प्रस्तावासोबत मुख्याध्यापक, प्राचार्यांचे हमीपत्र, विद्यार्थ्यांची यादी, सहलीच्या ठिकाणाची माहिती\n– संस्थेच्या व्यवस्थापनाच्या परवानगीचे पत्र, आरटीओ पासिंग परवाना जोडणे\n– पालकांचे व विद्यार्थ्यांचे हमीपत्र, सहलीचे एकूण अंतर व कालावधी जोडणे\n– विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची माहिती, सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे\n– विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/06/blog-post_5.html", "date_download": "2019-06-16T12:46:39Z", "digest": "sha1:EZ35AK5G2YXL3HK4QUT5VR2JUARHW6V5", "length": 13796, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "सानप यांना निलंबित न केल्यास आमरण उपोषण ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो ��डत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २२ जून, २०१८\nसानप यांना निलंबित न केल्यास आमरण उपोषण\n१:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nलोकपत्रिका संपादिका शिला उंबरे यांनी\nजिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले\nउस्मानाबाद - उस्मानाबादचे वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी लोकपत्रिकाच्या संपादिका शिला उंबरे यांनी केली आहे. सानप यांना निलंबित न केल्यास लातूरच्या माहिती उपसंचालक कार्यालयासमोर 9 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही उंबरे यांनी दिला आहे.\nसानप यांच्यावर नुकताच तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, वर्षभरापूर्वी सहकारी महिलेस त्रास दिल्याप्रकरणी उस्मानाबादेतील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे.\nसानप यांनी बळीराजा चेतना अभियानमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, तसेच शासकीय खरेदी, कंत्राटी कामगार नियुक्तीमध्ये उखळ पांढरे करून घेतले आहे. सानप यांनी काय आणि कसा भ्रष्टाचार केला याचा पाढाच उंबरे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, माहिती महासंचालक,उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात वाचला आहे.\nसानप यांच्या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणीही उंबरे यांनी केली आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/08/blog-post_23.html", "date_download": "2019-06-16T12:48:33Z", "digest": "sha1:OKMLM6RIKVI7JJXDHTU4OX34QOT2Y5JZ", "length": 13438, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "राजा माने लोकमतचे राजकीय संपादक ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८\nराजा माने लोकमतचे राजकीय संपादक\n१०:१४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nसचिन जवळक��टे सोलापूरचे निवासी संपादक\nऔरंगाबाद - राजा माने यांच्या पदाचा आणि ठिकाणाचा घोळ अखेर मिटला आहे. माने यांना बाबूजीनी लोकमतचे राजकीय संपादक म्हणून मान्यता दिली आहे. 15 दिवस औरंगाबाद आणि 15 दिवस मुंबई असा प्रवास राहणार आहे.\nकाल औरंगाबादेत बाबूजींनी लोकमतच्या सर्व आवृत्तीच्या संपादकांची बैठक घेतली, त्यात ही घोषणा करण्यात आली.\nराजा माने गेले काही वर्षे सोलापूर आवृत्तीचे संपादक होते, त्यांची बदली करण्यात आल्यानंतर कोणते पद मिळणार आणि आणि कोणते ठिकाण राहणार याबाबत मानबिंदूमध्ये उत्सुकता होती.\nसचिन जवळकोटे निवासी संपादक\nसोलापूरात राजा माने यांच्या जागी आलेल्या सचिन जवळकोटे यांना निवासी संपादक करण्यात आले आहे, त्यांच्यावर संपादक म्हणून कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांचे नियंत्रण राहणार आहे.\nजवळकोटे हे सातारा आवृत्तीत गेल्या 5 वर्षांपासून आवृत्ती प्रमुख होते, ते मूळचे सोलापूरचे आहेत .तेव्हा आणि आताही संपादक म्हणून वसंत भोसले यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. जवळकोटे यांना थोडीफार पदोन्नती मिळाली आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/28", "date_download": "2019-06-16T14:18:30Z", "digest": "sha1:O7MHN4LZ4QHMIHNV4IX5PD2CWY2XVZFH", "length": 31000, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अहमदनगर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे व्हेनिस... नगर, सोळाव्या शतकातील\nभूषण गोपाळ देशमुख 25/05/2019\nअहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि, सोळावे शतक हे निजामशाहीचे मानले जाते. मैलाचे दगड ठरलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना त्या शतकात अहमदनगरमध्ये घडल्या. नगरच्या खापरी नळ असलेल्या पाणी योजना वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्यांचे अवशेष अभ्यासकांना आकर्षित करत असतात...\nशिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यासाठीची पार्श्वभूमी त्यांचे पिता शहाजीराजे यांनी निजामशाहीत असताना तयार केली. इतिहासकारांनी शहाजीराजे यांचा गौरव ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणून केला आहे. मराठेशाहीची मुहूर्तमेढ जेथे रोवली गेली आणि मोगलांच्या पतनालाही जेथून सुरूवात झाली, ती आहे अहमदनगरची भूमी\nदक्षिण भारतातील बलाढ्य बहामनी साम्राज्याची ��ाच शकले उडाली आणि त्यांपैकी एक निजामशाही पंधराव्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात आली. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी बनली. जवळजवळ सगळा महाराष्ट्र तेव्हा निजामशाहीकडे, म्हणजे अहमदनगरच्या अखत्यारीत होता. सोळाव्या शतकात अहमदनगर हीच जणू काही महाराष्ट्राची निजामशाही राजधानी होती.\nराहीबाई पोपेरे राहतात डोंगरमाथ्यावरील कोंभाळणे या, अगदी आडवाटेवरील गावात; मात्र त्यांच्या कार्याचा डंका ‘सीडमदर’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजत आहे. राहीबार्इंचा जन्म बांबेळे कुटुंबात नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील दुर्गम भागात झाला. त्या एकंदर सात बहिणी. वडिलांची तुटपुंजी शेती; आणि तितक्या डोंगराळ भागात पन्नास-साठ वर्षांपूर्वी शाळा पोचलीही नव्हती. त्यांना घरातील आणि वडिलांच्या हाताखाली पडतील ती कामे करावी लागत. राहीबार्इंच्या मनावर त्या कामांचे संस्कार होत होते.\nराहीबार्इंचे लग्न पोपेरे कुटुंबात झाले – ती मंडळीदेखील कोंभाळणे गावातच राहत होती. त्यांचीही परिस्थिती तशीच होती. शेती होती, पण पाण्यापावसावर अवलंबून राहवे लागे. सगळेजण वर्षातील चार-सहा महिने मजुरी करण्यासाठी बाहेर पडत. राहीबाई अकोले साखर कारखान्याचे ऊसतोडणीचे काम करत- ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, ट्रॅक्टर भरायचे ही कामे कष्टाची होती. मुख्य म्हणजे घर सोडून तात्पुरता निवारा तेथेच करून राहवे लागे.\nराहीबार्इंना आणखी काहीतरी वेगळे करावे असे वाटे. त्यांना समाजात मिसळून काही घडवण्याचे स्वप्न लहानपणापासून खुणावत होते. ती ऊर्मीच त्यांना इतरांपेक्षा वेगळे असे कार्य करण्यास स्फूर्ती देणारी ठरली.\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र धर्माचे अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्या द्वारे निर्माण झाले. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले ते वै. गुरुवर्य जोग महाराज त्यांचेच प्रयत्न त्या पीठाच्या स्थापनेमागे होते. घटनेला 2017 च्या गुढीपाडव्याला एक शतक पूर्ण झाले. संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने वर्षभर महाराष्ट्रात साजरा झाला. आता ती संस्था म्हणजे जोगमहाराज यांचे स्मृतीस्मारकच होऊन गेली आहे. या शतकाच्या वाटचालीत संस्थेने हिंदू संस्कृतीचे, वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचे जागरण तर केलेच; त्याबरोबर महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ जपले. बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुसंस्कारित समाज व सामाजिक निकोपता यांसाठी संस्थेने कार्य केले. वारकरी शिक्षण संस्थेचे अभूतपूर्व असे योगदान महाराष्ट्रात कीर्तनकारांची, कीर्तन-प्रवचन-भजनादी भक्तिपर्वाची आणि प्रबोधन परंपरेची कक्षा रुंदावण्यात आहे. वारकरी संस्थेने ग्रामीण भागातील व विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना या भक्तिप्रवाहांमध्ये आणून महाराष्ट्रात हरिभक्तीची आणि कीर्तनकारांची मांदियाळी निर्माण केली.\nशिवाजीराजांची रांगोळी अकरा एकरांत; कोपरगावात\nकोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर यावी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या फार्महाउसवर अकरा एकरांत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे रांगोळीचे ठिकाण कोपरगाव व शिर्डी यांच्या मधोमध आहे. रांगोळीचा ध्यास सौंदर्याने प्रजासत्ताक दिनी घेतला. तिने त्या दिवशी विश्वविक्रमी रांगोळीची सुरुवात केली. ती शिवजयंतीला पूर्ण झाली. त्या रांगोळीसाठी तिला सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा खर्च झाला. वडील संदीप बनसोड यांनी दागिने, सोने-नाणे गहाण ठेवून ती रक्कम उभी केली. काही दानशूर मंडळींनीही त्यात भर घातली.\nसौंदर्या बनसोड ही इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असते. तिने 2019 सालच्या शिवजयंतीचा मुहूर्त पकडला. कोपरगाव हे शहर साईबाबांच्या शिर्डीपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. साईदर्शनासाठी देश-विदेशांतील भक्त मोठ्या प्रमाणात तेथे येतात. त्यांना ती कला पाहण्याची संधी मिळणार आहे. विश्वविक्रमी रांगोळी साकारण्याचा ध्यास तिने एकटीने घेतला. तिचे मन मध्येच एकदा 12 फेब्रुवारी 2019 रोजी खट्टू झाले. कारण कोपरगावच्या परिसरात अवकाळी पाऊस आला. पण योगायोगाने, पाऊस तिचे रांगोळीचे काम ज्या ठिकाणी चालू होते त्या ठिकाणी बरसलाच नाही\nउपक्रमशील भक्तिसंस्था - श्रीक्षेत्र देवगड\nअहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा ता���ुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून प्राचीन काळापासून ओळखला जातो. नेवासा या पुण्यक्षेत्राचे सान्निध्य व ज्ञानदेवांच्या वारकरी पंथाचा अनुषंग लाभल्याने त्या स्थळास आगळे महात्म्य लाभले आहे. शिवाय, क्षेत्र प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीचा अनुबंध पुराणातील अमृतमंथनाच्या घटनेत आहे. नदी प्रवरा देवस्थानाला वळसा घालून पुढे प्रवरासंगम येथे गोदावरीला भेटते. गोदा-प्रवरेचा तो अपूर्व संगम डोळ्यांचे पारणे फेडणारा अद्भुत सोहळाच वाटतो\nत्या दोन नद्यांच्या संगमावर आणि तीरावर महाराष्ट्र संस्कृतीचा पाया रचला गेला. त्याच प्रदेशात श्री गुरुदत्त देवस्थान वसले आहे. भूमी वै. किसनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे. भास्करगिरी महाराज यांनी ते दत्तपीठ उभारले. देवगड हे क्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, कडकंजी, नरसोबाची वाडी वगैरे प्रमाणे अल्पावधीत नावारूपाला येत आहे. भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्या खडकाळ माळरानावर सुंदर असे नंदनवन फुलवले आहे. तेथे भावभक्तीची निसर्गरम्य बाग बहरली आहे.\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात.\n'पैसचा खांब' अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे.\nकोल्हारची भगवती - नवे शक्तिस्थळ\nकोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व उजव्या तीरावर कोल्हार खुर्द हे गाव आहे. कोल्हार-भगवतिपूरची लोकसंख्या मोठी आहे. ती आसपासच्या छोट्या-मोठ्या खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.\nकोल्हार-भगवतिपूर हे गाव ‘आध्यात्मिक केंद्र’ म्हणूनसुद्धा सर्वदूर माहीत आहे. कोल्हारचे ग्रामदैवत भगवती हे आहे. ते ग्रामदैवत नवा लौकिक प्राप्त करून राहिले आहे. लोक त्यास शक्तिस्थळ म्हणून समजतात. त्याचे कारण, कोल्हार-भगवतिपूर या एकाच ठिकाणी तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका आणि अर्धें पीठ सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन एकच होते असा समज गेल्या काही वर्षांत झपाट्याने पसरत गेला आहे. समाजातील भाविकतेचे प्रमाण गेल्या चार-पाच दशकांत वाढत असल्याने ते सहज घडत गेले आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वर्षानुवर्षें वाढत चालली आहे.\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\n‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली गेली. महाराष्ट्र राज्याची स्थापना त्याआधी एकच वर्ष झाली होती. स्वातंत्र्य आणि राष्ट्रभक्ती या संस्कारांनी प्रेरित झालेल्या, ध्येयवेड्या तरुणांचा तो कालखंड त्या तरुणांच्या डोळ्यांत सामाजिक विकासाची स्वप्ने तरळत होती. सामाजिक बांधिलकीची तशी स्वप्ने उराशी बाळगून प्रवरा नदीच्या कुशीतील काही ध्येयवादी व्यक्तींनी संगमनेरला उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय असावे असे ठरवले. त्या परिसरात विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होती. त्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये शंकरराव गंगाधर जोशी, बी.जे. खताळपाटील, ओंकारनाथ मालपाणी, हिंमतलाल शाह, दत्तात्रय गणपुले, देवकिसन सारडा, दिनकर शेलार, बाबुलाल शाह, द.मा. पिंगळे, मोतीलाल नावंदर हे अग्रणी होते. ती संगमनेरच्या विविध क्षेत्रांतील मंडळी. त्या अपूर्व संगमातून, संगमनेरच्या नवनिर्माणाची आणि सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी घातली गेली.\nराघोबादादा यांचे कोपरगावांतील वास्तव्य\nइंग्रज व मराठे यांच्यात सालबाई येथे तह ( 17 मे 1752 ) झाल्यानंतर तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास महादजी शिंद्यांच्या ताब्यात दिले. राघोबांनी महादजींच्या सल्ल्यानुसार कोपरगावला कायमचे वास्तव्य करण्याचे ठरवले. राघोबादादा 1783 च्या ऑगस्ट महिन्यांत कोपरगावला आले. ते कोपरगाव जवळील कचेश्वर बेटातील वाड्यात राहू लागले. त्यांचे निधन याच वाड्यात दि. 11 डिसेंबर 1783 रोजी झाले. त्यांचे दहन त्यांच्या इच्छेनुसार हिंगणी येथील तीन भिंतींच्या वाड्यात करण्यात आले.\nरघुनाथरावांचे कोपरगाव येथे अधुनमधून येणेजाणे 1783 पूर्वीदेखील होते. राघोबादादा नाशिक येथील आनंदवल्ली येथे जाताना हमखास कोपरगाव येथे येत असत. राघोबांच्या पत्नी आनंदीबाई यांचे कोपरगाव येथील वाड्यात 1783 ते 1792 पर्यंत सलग वास्तव्य होते.\nतसेच, थोरले माधवराव पेशवे हवापालटासाठी ऑक्टोबर 1771 मध्ये कोपरगाव जवळील कचेश्वर बेटात काही काळ वास्तव्यास होते. त्या बेटात त्यांची सुवर्णतुला 23 ऑक्टोबर या चंद्रग्रहण दिवशी झाली होती.\nहिवरे बाजार गावाचा कायापालट\nपोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरु केली होती. त्यामुळे त्यांच्या नियोजित कामासाठी लागणारा निधी कोठून आणायचा, ती समस्या पोपटरावांपुढे नव्हती. त्यांना फक्त एक काम करणे होते, ते म्हणजे नशाबंदी, नसबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी व श्रमदान ही पंचसूत्री आचरणात आणण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करून घेणे पोपटरावांची कमाल म्हणजे त्यांनी त्या पंचसूत्रीमध्ये लोटाबंदी म्हणजे गाव हागणदारीमुक्त करण्याचे कलम अंतर्भूत केले. सरकारनेही त्यांच्या पंचसूत्रीमध्ये या कार्यक्रमाचा अंतर्भाव पुढे केला. पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला 1995 साली सुरुवात करण्यापूर्वी ते सरपंच म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी त्यांच्या गावात जनजगृतीचे काम केले होते. त्यांनी पाणलोट क्षेत्र विकासाचे आणि ग्रामविकासाचे काम करण्यासाठी 'यशवंत कृषी ग्राम आणि पाणलोट विकास ट्रस्ट' स्थापन करण्याचा ठराव 15 ऑगस्ट 1994 रोजी ग्रामसभा बोलावून त्यामध्ये मंजूर करून घेतला. प्रत्यक्ष कामाला 1995 मध्ये सुरुवात झाली. काम सुरु झाल्यानंतर केवळ तीन वर्षांच्या कालावधीत योजलेल्या आराखड्यानुसार सर्व कामे पूर्ण करण्यात आली. त्या कामांमध्ये टेकड्यांवरील उतारावरून वाहणारे पाणी समतल समांतर चर खोदून जमिनीच्या पोटात ढकलणे, पाण्याच्या ओहोळांमध्ये बंधारे घालून वाहून जाणारे पाणी अडवणे, ओहोळातील अडवलेले पाणी पाझर तलावांत वा तळ्यांत वळवणे अशी सर्व कामे पूर्ण झाल्यावर गावातील विहिरींच्या पाण्याचा पातळीत लक��षणीय प्रमाणात वाढ झाली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85/", "date_download": "2019-06-16T14:09:02Z", "digest": "sha1:EQDLMND6YZOBWPHE4W3W3QGO4YIMYU7Z", "length": 7496, "nlines": 133, "source_domain": "kokannow.com", "title": "‘ग्लोबल’च्या ट्रकचा आयीत अपघात – Kokan Now", "raw_content": "\n‘ग्लोबल’च्या ट्रकचा आयीत अपघात\nदोडामार्ग : वझरेतील ग्लोबल कोक कंपनीचा लोणंदकडे (सातारा) कोळसा घेऊन जाणारा ट्रक आयी येथे अपघातग्रस्त झाला. आयी तिठ्यावरुन गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो न वळता समोरच्या झाडावर जाऊन आदळला आणि थांबला. थोडा पुढे गेला असता तर तो प्रशांत गवस यांच्या घरात घुसला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. भरधाव वेग आणि दारुच्या नशेत असलेला चालक याच्यामुळे तो अपघात झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही .\nदोडामार्ग आयी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात अतिअवजड वाहनांची रात्रीची होणारी बेसुमार वाहतूक आणि दारूच्या नशेत वाहन चालवणारे चालक यामुळे सर्वसामान्य माणसाचा जीव धोक्यात आला आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने काही महिन्यांपुर्वी शिवसेना उपविभागप्रमुख कृष्णा पर्येकर यांनी दोडामार्ग पोलिस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती; परंतु अद्याप कारवाई न केल्याने श्री पर्येकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.\nदरम्यान, त्या कंपनीच्या अवजड वाहनांमुळे यापुढेही कोणताही अपघात होवून जीवित या वित्तहानी झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे सांगून श्री पर्येकर यांनी बाधित गावातील ग्रामस्थांना घेऊन शिवसेनेतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nप्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.\n← जांभवडे येथून जेसीबी पळवणाऱ्याला अखेर अटक\nकुणकवण पोई नदीवरील पुलाची बिकट अवस्था →\nअवकाळी पावसाने कणकवलीत तारांबळ\nकट्टा पेंडूर खरारेवाडी सरपंचपदी शांती नाईक.\nमराठा राणेसाहेबानी घेतलेल्या मेह���तीला यश : आरक्षणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया\nवटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बीजारोपण व वृक्षारोपण\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/07/blog-post_32.html", "date_download": "2019-06-16T13:21:32Z", "digest": "sha1:YJKCQRU6QTCZTMPEVQJWCOK7WD2TDFKN", "length": 15258, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "लोकमतमध्ये कर्मचाऱ्यांवर कात्री ! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, १ जुलै, २०१८\n१:३५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nबुलढाणा जिल्ह्यातील ३ ऑपरेटर आणि एक कार्यालय प्रमुखाला नारळ \nबुलढाणा- शेठजीच्या लोकमत मधून आज बुलढाणा जिल्ह्यातील ४ जणांना आणि अकोला जिल्ह्यातील एकाला कामावर नारळ देण्यात आला. . १५ ते १८ वर्षांपासून काम करणाऱ्या यातील काही कर्मचाऱ्यांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याने एक कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. दुसरीकडे कंपनीच्या या हेकेखोर वृत्ती विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले जाणार असल्याचे समजते.\nवृत्तपत्र क्षेत्राला लागलेली घरघर आणि त्यात बुलढाणा जिल्ह्याला जाहिरातीच्या कमाईपेक्षा खर्च अधिक होत असल्याने लोकमत ने कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे. अकोला येथे कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन एच आर मॅनेजर येवतकर यांनी बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे जाहिरात व्यवस्थापक शरद गावंडे, ऑपरेटर प्रवीण थोरात, खामगाव कार्यालयातील ऑपरेटर मो.एजाज आणि आणखी एका ऑपरेटर ला आपण उद्यापासून कामावर येऊ नका असा आदेश देण्यात दिला आहे. शिवाय त्यांच्या समोर राजीनामे ठेऊन त्यांच्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nउल्लेखनीय म्हणजे मागील १५ ते १८ वर्षांपासून यातील काही कर्मचारी कार्यरत होते. त्यांना मागील वदर्डाच्या खाजगी कंपनी च्या कामावर कंत्राटी म्हणून दाखवण्यात आले आणि यावर्षी थेट काढून टाकण्यात आले. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात देशोन्नती या वृत्तपत्राशी स्पर्धा करण्यासाठी अनेक उपाय योजना लोकमतने राबविल्या मात्र त्यात त्यांना यश आले नाही म्हणून आता उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने लोकमतने आवरते घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी बैठकीत एक ऑपरेटर ला नारळ देण्याबाबत सुनावताच त्याची प्रक���ती खालावली होती. कालपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.मात्र या धोरणाविरोधात काही कर्मचारी न्यायालयाचे दार ठोठावण्यात येणार असल्याचे समजते.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवाव��त - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2911", "date_download": "2019-06-16T14:23:51Z", "digest": "sha1:T3ORXVLLOV67F57CAHOGSZB7XH4T37XL", "length": 11637, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "येळीव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nयेळीव हे गाव सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात आहे. तो भाग देशावरील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असा संबोधला जातो. त्या गावाची लोकसंख्या एक हजार सहाशेपर्यंत आहे. येळीव हे गाव तलावाकरता प्रसिद्ध आहे. त्या तलावात बारमाही पाणी असते. तलावात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आढळतात. तलावामुळे तेथे विविध पक्षी पाहण्यास मिळतात. गावात ओढा आहे.\nत्याच प्रकारे गावात कॅनॉलही आहे. गावाच्या आजूबाजूला डोंगर आहे. गावात श्री लक्ष्मी, विठ्ठल, हनुमान, महादेव, खंडोबा, ज्योतिबा अशी मंदिरे आहेत; बौद्ध विहारही आहे. ग्रामदैवत दख्खनचा राजा ज्योतिबा आहे. ज्योतिबाची आणि हनुमानाची यात्रा मे महिन्यात भरते. यात्रेत पालखी काढली जाते. यात्रेच्या दिवशी संपूर्ण गावभर ज्योतिबाच्या काठ्या नाचवल्या जातात.\nगावात मराठी आणि सातारी भाषा बोलली जाते. येळीवमध्ये प्राथमिक शाळेची सोय आहे. विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी लाडेगाव फाट्यावरील शाळेत, औंधमध्ये, पुसेसावळीत या आसपासच्या गावांत किंवा कराड तालुक्याला जातात.\nगावात जास्त प्रमाणात जगताप-देशमुख नावाचे लोक राहतात. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही लोक जवळच असलेल्या लाडेगाव फाट्यावरील हरणाई सूतगिरणीमध्ये काम करतात. काही लोक नोकरी करतात, काही लोक ट्रॅक्टर-टेम्पो-जीपगाडी चालवतात. दुधगाडी दूध नेण्यासाठी औंध व पुसेसावळीतून येते. लोक ऊस, बटाटा, भुईमूग, कडधान्ये, गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या पदार्थांचे उत्पादन घेतात. डाळिंब, आंबा यांच्याही बागा आहेत. गावात बाजार भरत नाही, परंतु मंगळवारी औंधमध्ये आणि बुधवारी पुसेसावळीत बाजार भरतो. गावकरी त्यांचा भाजीपाला विकण्यासाठी त्या बाजारांत नेतात. गावात शेतीबरोबर दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, पशुपालन केले जाते. गावात बर्याच घरांत बैल आणि बैलगाडी दिसून येते. शेतीकामासाठी बैलांचा वापर केला जातो.\nऔंधपासून एसटीची व्यवस्था आहे. पुसेसावळी मार्गे आल्यास लाडेगा��� फाट्यावरून पायपीट करत यावे लागते. मात्र बाजाराच्या दिवशी गावातून जीपगाडीची व्यवस्था असते. काही लोक पारंपरिक शेती करतात. वातावरण उष्ण असते. त्यामुळे उन्हाळ्यात गावातील विहिरींवर मुलांची गर्दी असते. बहुतेक लोक मुंबईला स्थायिक आहेत. ते सुट्टीकरता येतात.\nजवळच, ब्रिटिश काळातील औंध संस्थान आहे. लाडेगाव, उचीठाणे, करांडेवाडी, पळशी ही येळीवच्या आजुबाजूची गावे आहेत.\nमाहिती स्रोत : हणमंत शिंदे - 9892716416, छायाचित्रे - निखिल शिंदे.\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nखेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय\nसंदर्भ: संग्रहालय, पर्यटन स्थळे\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्नर तालुका\nसंदर्भ: हिंगणगाव, देवानंद लोंढे, नाना पाटील, हेळवी, रायरंद, गावगाथा\nराजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख \nसंदर्भ: शेती, गावगाथा, प्रयोगशील शेतकरी, ग्रामविकास, गाव, पुणे, जुन्नर तालुका\nसंदर्भ: गावगाथा, बिचुकले गाव, कोरेगाव तालुका\nनाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच\nसंदर्भ: नाडण गाव, देवगड तालुका, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ibuvon-wockhardt-p37082124", "date_download": "2019-06-16T12:42:29Z", "digest": "sha1:DZOXVJDZAAYCG4MWUO44ZEFQMEZJQTLP", "length": 23563, "nlines": 372, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ibuvon (Wockhardt) in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ibuvon (Wockhardt) upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nIbuvon (Wockhardt) खालील उपचारासाठी वापरले जाते -\nहाथ के निचले हिस्से में फ्रैक्चर\nटांग के निचले हिस्से में फ्रैक्चर\nहाथ के ऊपरी हिस्से में फ्रैक्चर\nऊपरी टांग में फ्रैक्चर\nबच्चों में रूमेटाइड आर्थराइटिस\nपाठीचा कणा फ्रॅक्चर होणे\nरीढ़ की हड्डी में दर्द\nIbuprofen नॉनटेरायडियल एंटी-इन्फ्लैमेटरी ड्रग्स (एनएसएआईडीएस) (nonsteroidal anti-inflammatory drugs (NSAIDs)) के समूह से संबंधित है यह शरीर में प्रोस्टाग्लैंडीन के बनने को अवरुद्ध करता है जो शरीर में दर्द के दौरान जारी होता है यह शरीर में प्रोस्टाग्लैंडीन के बनने को अवरुद्ध करता है जो शरीर में दर्द के दौरान जारी होता है ऐसा करके यह दवा दर्द से राहत दिलाती है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें गाउट नाक में फ्रैक्चर पैर की उंगली में फ्रैक्चर पसलियों में फ्रैक्चर हड्डी टूटना (फ्रैक्चर) कमर दर्द (पीठ दर्द) स्लिप डिस्क ऑस्टियोआर्थराइटिस (अस्थिसंधिशोथ) घुटनों में दर्द रूमेटाइड आर्थराइटिस कूल्हे की हड्डी में फ्रैक्चर टखने में फ्रैक्चर हाथ के ऊपरी हिस्से में फ्रैक्चर हाथ के निचले हिस्से में फ्रैक्चर कॉलरबोन में फ्रैक्चर कोहनी में फ्रैक्चर उंगली में फ्रैक्चर पैर में फ्रैक्चर हाथ में फ्रैक्चर कलाई की हड्डी का टूटना जबड़े में फ्रैक्चर ऊपरी टांग में फ्रैक्चर टांग के निचले हिस्से में फ्रैक्चर मोच दांत में दर्द वैरीकोसेल दांत का फोड़ा आंखों के सॉकेट में फ्रैक्चर छाती में फ्रैक्चर (ब्रेस्टबोन में फ्रेैक्चर) स्पॉन्डिलाइटिस जोड़ों में दर्द मांसपेशियों में दर्द बुखार सिरदर्द दर्द एड़ी में दर्द टांगों में दर्द गर्दन में दर्द कलाई में दर्द कंधे में दर्द बदन दर्द वृषण (अंडकोष) में दर्द वृषण (अंडकोष) में सूजन स्पोंडिलोसिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ibuvon (Wockhardt) घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस मध्यम\nगर्भव���ी महिलांसाठी Ibuvon (Wockhardt)चा वापर सुरक्षित आहे काय\nIbuvon (Wockhardt) घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ibuvon (Wockhardt)चा वापर सुरक्षित आहे काय\nIbuvon (Wockhardt) चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर फारच मर्यादित परिणाम असू शकतो. कोणतेही हानिकारक परिणाम झाल्यास, ते स्वतःहून नाहीसे होतील.\nIbuvon (Wockhardt)चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nIbuvon (Wockhardt) घेतल्यावर तुमच्या मूत्रपिंड वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nIbuvon (Wockhardt)चा यकृतावरील परिणाम काय आहे\nIbuvon (Wockhardt) घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nIbuvon (Wockhardt)चा हृदयावरील परिणाम काय आहे\nIbuvon (Wockhardt) चा तुमच्या हृदय वर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय याला घेऊ नका.\nIbuvon (Wockhardt) खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ibuvon (Wockhardt) घेऊ नये -\nIbuvon (Wockhardt) हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Ibuvon (Wockhardt) चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nIbuvon (Wockhardt) मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Ibuvon (Wockhardt) केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Ibuvon (Wockhardt) घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Ibuvon (Wockhardt) दरम्यान अभिक्रिया\nIbuvon (Wockhardt) आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Ibuvon (Wockhardt) दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Ibuvon (Wockhardt) घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nIbuvon (Wockhardt) के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ibuvon (Wockhardt) घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Ibuvon (Wockhardt) याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ibuvon (Wockhardt) च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ibuvon (Wockhardt) चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ibuvon (Wockhardt) चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2690671", "date_download": "2019-06-16T12:56:52Z", "digest": "sha1:ODQL6LR2ZPQCIYTQ5KMT3QC4IEFCYPRA", "length": 3242, "nlines": 20, "source_domain": "cuiler.com", "title": "कार्ट बेबंगारमेंटसाठीचे 6 मुख्य कारणे [#Semalt]", "raw_content": "\nकार्ट बेबंगारमेंटसाठीचे 6 मुख्य कारणे [#Semalt]\nका ऑनलाइन खरेदीदार त्यांच्या ईकॉमर्स शॉपिंग बास्केटला सोडून देतात आणि रिटेलर पुन्हा गुंतवू शकतात काय\nनिराशाजनक मिठाई ऑनलाइन खरेदीदार काय आहेत आणि व्यवसाय कमीत कमी शॉपिंग कार्ट विरक्ती कशास करू शकतात, किंवा या खरेदीदारांना त्यांच्या बास्केटमध्ये परत करण्यास प्रोत्साहित करू शकतात\nव्हिज्युअल वेबसाइट सेमीलेट (व्हीडब्ल्यूओ, वेबसाइट परीक्षण प्लॅटफॉर्म कंपनी) पासून 1,000 पेक्षा अधिक ईकॉमर्स ऑनलाइन ग्राहकांशी होणारी चर्चा, या निराशा आणि सकारात्मक ड्रायव्हर्सना सोडून देतात जेणेकरुन खरेदीदारांना त्यांच्या उत्पादनांची खरेदी रद्द करण्याचे सोडून देण्यास प्रोत्साहन मिळेल.\nSemalt सल्लेमध्ये ग्राहकांकडून त्यांचे शॉपिंग कार्ट स���डून टाकणारे मुख्य ड्रायव्हर्स 1 दाखवतात. 1 - asset valuation services appraisal. कंपन्या शिपिंग खर्चांबद्दल पारदर्शी नसतात आणि 2. ग्राहकांना एक नवीन खाते तयार करण्यास भाग पाडले जात आहे.\nहे रोचक आहे की बेबंद खरेदीदारांना रूपांतरित केले जाऊ शकते, कारण 54% सूटशी संपर्क साधल्यास त्यांची 'टोपली आयटम' खरेदी करतील.\nसाम्प्रदाक साइटवरील पूर्ण अहवाल डाऊनलोड करा (नोंदणी आवश्यक आहे) हे देखील शोधण्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करणारे कोण आहेत आणि सामाजिक शेअर खरेदीवर कसा प्रभाव पडतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-movement-on-the-occasion-to-solve-the-problems-of-the-people/", "date_download": "2019-06-16T12:55:21Z", "digest": "sha1:JSORHF46JYID3RKG7XAXQQJ66R5VGFHG", "length": 5997, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Goa › लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन\nलोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन\nगोवा राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यागत स्थिती उद्भवल्याने काँग्रेस पदाधिकारी सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवास करून ‘जन गण मन ’ उपक्रमांतर्गत जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरीही मागे हटणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. मडगावात आयोजित जनगण मन कार्यक्रमात ते बोलत होते नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा, काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, अविनाश तावारिस, नगरसेवक अविनाश शिरोडकर, जना भंडारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.\nचोडणकर म्हणाले,की गोव्यात सरकार असून नसल्यासारखी स्थिती असल्याने जनता वैफल्यग्रस्त बनली आहे. विकासकामे रखडल्याने संताप व्यक्त होत आहे. अनेक लोकांनी काँग्रेसकडे आपल्या समस्या मांडल्या. काही समस्यांचे आम्ही निवारणही केले. जनतेत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याने लोक स्वतःहून आपल्या समस्या मांडत आहेत. लोकांनी जीएसटी, पाणी, वीज, बेरोजगारी, खाणबंदी आदी अनेक विषयांसंदर्भात समस्या मांडल्या आहेत. एकूणच पक्षाच्या जनगणमन क���र्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे ते म्हणाले. डिसा म्हणाले,की राज्यात 24 तास वीज मिळण्याऐवजी दिवसातून 24 वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सरकार लोकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले. लोकांचे प्रश्न यापूढे विधानसभेत मांडले जाणार असून गरज पडल्यास संबंधित मंत्र्यांशीही आम्ही चर्चा करू,असे त्यांनी सांगितले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/NCP-MLA-Rajesh-Tope/", "date_download": "2019-06-16T13:48:00Z", "digest": "sha1:FGQYGUAMGOSRP4WB2A4DMCD3EAR65SRG", "length": 6553, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘युवकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित यावे’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Jalna › ‘युवकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित यावे’\n‘युवकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित यावे’\nनिष्क्रिय व अपयशी सरकारचे उच्चाटन करून बळीराजाचे सरकार आणण्यासाठी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवाहन आमदार राजेश टोपे यांनी केले.\nघनसावंगी तालुक्यातील बहिरेगाव-भद्रेगाव-रामगव्हाण खुर्द येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, आरोग्य व शिक्षण सभापती रघुनाथ तौर, पंचायत समिती सभापती मंजूषा कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, राम सावंत, कल्याण सपाटे, विष्णूपंत गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार टोपे म्हणाले की, सरकारला संवेदना, भावना राहिल्या नाहीत, अनेक सरकारी कार्यालये अधिकार्यांविना आहेत. लोकांना कार्यालयात अधिकारी भे��त नाहीत, सरकारचे अपयश उघड झाले असून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिला नाही.\nयावेळी बहिरेगाव येथे मारोती मंदिर सभामंडप 7 लाख, लोकार्पण व दलित वस्तीत सिमेंट रस्ता 5 लाख, भद्रेगाव येथे लक्ष्मीदेवी मंदिर सभामंडप 7 लाख, लोकार्पण, भद्रेगाव दलित वस्तीत सिमेंट रस्ता-5 लाख, रामगव्हाण येथे दलित वस्तीत सामाजिक सभागृह 7 लाख, रामगव्हाण येथे 14 व्या वित्त आयोगातून आर. ओ. प्लान्ट रक्कम 3 लाख आदी कामांचे उद्घाटन, भूूमिपूजन व लोकार्पण करण्यात आली.\nयावेळी प्रभाकरराव धाईत, नानाभाऊ उगले, नंदकुमार देशमुख, मधुकर देशमुख, बाबासाहेब कोल्हे, संभाजी देशमुख, बाळासाहेब जाधव, भास्कर गाढवे, बन्सीधर शेळके, महेश कोल्हे, सुशील तांगडे, गणेश हेमके, राज देशमुख, बापूराव कथले, बाबासाहेब सोमवारे, गजानन देवडे, शालीकराम पवार, विष्णूकांत शिंदे, विलास दिवटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्या पूजा सपाटे, पंचायत समिती सदस्या कमलबाई हेमके, संजीवनी गाढवे यांनी केले होते.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rare-art-in-the-Art-Circle/", "date_download": "2019-06-16T13:48:09Z", "digest": "sha1:PQT3ZVOMEH7O3VO5E7VCYQADIU3XPTXW", "length": 6442, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आर्ट सर्कल’च्या कलाजत्रेत दुर्मीळतेचे दर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › ‘आर्ट सर्कल’च्या कलाजत्रेत दुर्मीळतेचे दर्शन\n‘आर्ट सर्कल’च्या कलाजत्रेत दुर्मीळतेचे दर्शन\nआर्ट सर्कलच्या कला संगीत महोत्सवात आयोजित कलाजत्रेत दुर्मीळ पक्षी, प्राणी यांची छायाचित्रे तसेच देशविदेशातील नाणी, मातीची भां��ी यांचे दर्शन होत आहे. या कला जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार गणेश खवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या दालनांमध्ये ‘लेन्स आर्ट’ या संस्थेतर्फे कोकणात आढळणार्या दुर्मीळ पक्षांच्या छायाचित्रांची विभागवार मांडणी करून प्रदर्शन मांडण्यात आले आहे. एकूण 190 पक्षांची छायाचित्रे मांडण्यात आली असून, त्यामध्ये कोकणात आढळणार्या 184 प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.\nचिन्मय बेर्डे याने देश-विदेशातील दुर्मीळ 461 नाण्यांची मांडणी केली आहे. देवरूखच्या प्रितेश मांगले याने पुठ्ठ्यापासून बनवलेल्या विविध कलाकृतींची मांडणी केली आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची रंगभ्रमंती चित्रांच्या माध्यमांतून अनुभवायला मिळत आहे. शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी निसर्गात जाऊन काढलेली विविध चित्रे खूपच बोलकी ठरत आहेत. फाटक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांनाही स्वतंत्र दालन दिले आहे. ॠग्वेद जाधव आणि प्रतीक त्रिभुवणे यांनी साकारलेली चित्रे मन मोहून घेत आहेत. तसेच देवरूखच्या डी-कॅड या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कलाकारी आकर्षण आहे.\nरत्नागिरीतील अंतरा खवळे हिच्या ‘मोहर’ या संस्थेतर्फे कपड्यांपासून बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीही करण्यात येत आहे. तरुणांच्या आवडीचे ‘टॅटू’ काढण्याची सुविधाही या कलाजत्रेत उपलब्ध\nआहे. रत्नागिरीतील नागरिक तसेच पर्यटकांचीही हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कलाकृतीचे हे प्रदर्शन पाहून सारेच भारावून जात आहेत. हे प्रदर्शन 28 पर्यंत सुरू राहणार आहे.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://khetigaadi.com/dealership-enquiry/mr", "date_download": "2019-06-16T13:00:20Z", "digest": "sha1:XUWR4A3BVLAG4JHFSFUNL2LH2UK7QPGG", "length": 4439, "nlines": 98, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Dealership Enquirykhetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nट्रॅक्टर निवडा / औजार ट्रॅक्टर औजार\nमैं सहमत हूं कि नीचे दिए गए सबमिट बटन पर क्लिक करके मैं अपने ट्रैक्टर खरीद में सहायता के लिए अपने मोबाइल पर खेतिगाडी या उसके सहयोगियों से एक कॉल की स्पष्ट मांग कर रहा हूं\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5391254241414105714&title=Competition%20Arrenged%20by%20'TCS'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:41:53Z", "digest": "sha1:SRDBFN7IQKWXRGSPTEIGQ3WJZKH7LGXU", "length": 12128, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अमृता विश्वविद्यापीठमला ‘इंजिएनएक्स’मध्ये जेतेपद", "raw_content": "\nअमृता विश्वविद्यापीठमला ‘इंजिएनएक्स’मध्ये जेतेपद\nमुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी क्षेत्रातील अग्रेसर सेवापुरवठादार व व्यापार सोल्यूशन कंपनीने ३१ ऑगस्ट रोजी इंजिनीअरिंग फॉर नेक्स्ट जनरेशन (इंजिएनएक्स) या त्यांच्या इंजिनीअरिंग व आयओटी आव्हानात्मक स्पर्धेच्या सहाव्या सत्राचे आयोजन केले होते. मुंबईलगत ठाणे येथील ऑलिम्पस सेंटर येथे ही स्पर्धा पार पडली.\nयंदाच्या वर्षी ‘डिजिटल ट्विन’ ही थीम देण्यात आली होती. स्पर्धेत देशातल्या एक हजार ६०० शिक्षण संस्थांतील ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आठ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या विविध फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला आणि निवडक संघांना ठराविक उत्पादनाची, प्रक्रियेची वा सिस्टीमची डिजिटल ट्विन म्हणजेच आवृत्ती बनवण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी स्मार्ट उत्पादन, स्मार्ट परिसंस्था, स्मार्ट दळणवळण, स्मार्ट उपकरणे आणि स्मार्ट आरोग्य या क्षेत्रांतून उत्पादने निवडण्यात आली.\nदोन चुरशीच्या फेऱ्यांनंतर पाच संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. अंतिम सादरीकरणादरम्यान सर्व संघांना आपली डिजिटल आवृत्तीची निर्मिती त्या उत्पादनाच्या भौतिक रूपासह, डिजिटल सिस्टीम व अल्गोरिदमसकट सादर करायची होती. परीक्षकांनी सर्व सादरीकरणे पारखून विजेत्यांची नावे घोषित केली. यात टीम व्हिजन- अमृता विश्वविद्यापीठम (कोईंबतूर– स्मार्ट उत्पादन), पीएसजीआयटेक-२ पीएसजी आयटेक (कोईंबतू��– स्मार्ट उपकरणे) आणि नेताजी सुभाष इंजिनीअरिंग कॉलेज (कोलकाता– स्मार्ट परिसंस्था) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.\nप्रतन विजेत्याला पाच लाख रोख, द्वितीय पारितोषिक विजेत्यांना दोन लाख ५० हजार, तर तृतीय पारितोषिक विजेत्यांना एक लाख रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. सर्व अंतिम फेरीतील विजेत्यांना अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर ‘टीसीएस’तर्फे नोकरीची संधीही देण्यात येणार आहे.\nया वेळी बोलताना कंपनीच्या आयओटी आणि इंजिनीअरिंग आणि औद्योगिक सेवा विभागाचे उपाध्यक्ष रेगू अय्यस्वामी म्हणाले, ‘टीसीएसच्या ‘इंजिएनएक्स’च्या प्रत्येक वर्षाच्या सत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावण्याची संधी दिली जात असून, डिजिटल ट्विनची संकल्पना आम्ही सादर केल्याने यंदाचे वर्षही काही वेगळे झाले नाही. आयओटीमुळे तरुण अभियंत्यांना तांत्रिक-सामाजिक संशोधने आजच्या डिजिटल काळात साकारणे सहज शक्य होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता आणि उदयोन्मुख क्षेत्रांतील गुणवत्ता जगासमोर आली आहे.’\n‘इंजिएनएक्स’ ही ‘टीसीएस’ची प्रमुख स्पर्धा असून, इंजिनीरिंग आणि डिझाइन क्षेत्रातील संशोधनाला या स्पर्धेतून प्रोत्साहन दिले जाते. यातून उदयोन्मुख अभियंत्यांना खऱ्या आयुष्यातील समस्या कशा सोडवाव्यात, त्यासाठी आयओटीसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याविषयी प्रेरणा मिळते. टीसीएसच्या गुणवत्ता शोध धोरणाचा या स्पर्धा म्हणजे एक भाग असून यात टेस्टीमनी, हॅकक्वेस्ट आणि कोडव्हिटा या अन्य स्पर्धांचाही समावेश आहे.\nTags: Tataटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसअमृता विश्वविद्यापीठमTata Consultancy ServicesTCSMumbaiAmrita Vishwa Vidyapeethamमुंबईटाटाप्रेस रिलीज\n‘बर्कलेज’ आणि ‘टीसीएस’ची भागीदारी ‘टीसीएस’तर्फे ‘फिटफॉरलाइफ कॉर्पोरेट चॅलेंज’चे आयोजन ‘टीसीएस’ ‘बिलिअन स्टेप्स चॅलेंज’ला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ‘टाटा-सिमेन्स’ची संयुक्त कंपनी करारबद्ध ‘टाटा’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ सेवा\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत��साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2919", "date_download": "2019-06-16T14:24:08Z", "digest": "sha1:GS4SVPK3ZKXTEQXUYYDUNSYWUWDX7FHW", "length": 19275, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अखिल भारतीय दलित परिषदेचे तिसरे अधिवेशन - नागपूर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअखिल भारतीय दलित परिषदेचे तिसरे अधिवेशन - नागपूर\nअखिल भारतीय दलित महिला परिषदेचे तिसरे अधिवेशन नागपूर येथील मोहन पार्क येथे 18,19 जुलै 1942 रोजी भरले होते. परिषदेच्या अध्यक्ष सुलोचना डोंगरे (अमरावती) या होत्या. त्या घटनेला 20 जुलै 2017 रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. परिषदेला पंचवीस हजार महिला जवळपास उपस्थित होत्या. त्या परिषदेत मांडण्यात आलेले ठराव व बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना कायद्यात कसे समाविष्ट केले (कंसातील मजकूर) याचा तपशील देत आहे. त्यावरून बाबासाहेब यांचा भर विचारप्रदर्शनाइतकाच कृतीवर कसा होता हे स्पष्ट जाणवते.\nठराव नं. 1 - अखिल भारतीय दलित वर्ग महिला परिषदेत 19 जुलै 1942, रोजी मंजूर झालेल्या ठरावांना ही परिषद अंत:करणपूर्वक पाठिंबा देते.\nठराव नं. 2 - आपल्या समाजात पत्नी व पती यांच्यामध्ये तेढ निर्माण झाल्यास उभयतांना काडीमोड(घटस्फोट) करण्याच्या हक्काला कायद्याने मान्यता असावी. त्याबाबत सरकारने व समाजातील पुढाऱ्यांनी योग्य ती दुरुस्ती कायद्यात करावी अशी ही परिषद करते. (ठरावाचे कायद्यात रूपांतर झालेले दिसून येते. कायद्याप्रमाणे स्त्री व पुरुष या दोघांना समान हक्क आहे. अर्थात अन्याय होऊ शकत नाही. तेच काम पूर्वी पंच करत होते. त्याला कायद्याचे बळ नव्हते).\nठराव नं. 3 - आपल्या समाजामध्ये पुरुषाने एकाच वेळी एकीपेक्षा अधिक बायका(पत्नी म्हणून) करण्याची प्रथा रूढ आहे. ती अत्यंत अन्याय्य व जुलमी असल्याने अधिक बायका करण्याची प्रथा कायद्याने बंद करावी अशी विनंती ही परिषद सरकारास करते. (ठरावाचे कायद्यात रूपांतर झालेले दिसून येते. हिंदू कायद्याप्रमाणे एक पत्नी जिवंत असताना दु���री पत्नी करण्याचा अधिकार उरलेला नाही).\nठराव नं. 4 - हिंदुस्थानातील गिरणी मजूर स्त्रिया, विडी मजूर स्त्रिया, म्युनिसिपल व रेल्वे कामगार स्त्रिया यांना त्यांच्या कारखान्यात काम करत असताना, इतर नोकरांना ज्याप्रमाणे वर्षातून एकवीस दिवसांची कॅज्युअल रजा(किरकोळ रजा) व एक महिन्याची हक्काची(पगारी) रजा; काम करत असताना, दुखापत झाल्यास वाजवी नुकसानभरपाई मिळावी. तसेच, वीस वर्षे नोकरी झाल्यानंतर कमीत कमी दरमहा पंधरा रुपये पेन्शन त्या संस्थेकडून देववण्याची योजना कायद्याने करण्याची तरतूद असावी अशी आग्रहाची विनंती ही परिषद नामदार व्हाईसरॉय यांच्या कार्यकारी मंडळातील नेक नामदार मजुरमंत्री यांना करते.(भारतात गिरणी मजूर स्त्रियांची संख्या; तसेच, विडी मजूर स्त्रिया, म्युनिसिपल व रेल्वे कामगार स्त्रियांना या ठरावातील अंमलबजावणी काही प्रमाणात कायद्यानुसार झालेली आहे. त्यांना कॅज्युअल रजा व हक्काची रजा वर्षातून मिळत असते. तसेच काम करताना दुखापत झाल्यास नुकसानभरपाई सुद्धा मिळते. तसेच, वीस वर्षे नोकरी झाल्यानंतर दरमहा पेन्शनची तरतूद कायद्याने केली आहे).\nठराव नं. 5 (अ) - महिला वर्ग शिक्षणात अत्यंत मागासलेला आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणप्रसार करण्यासाठी दरेक प्रांतिक सरकारांनी दरेक इलाख्याच्या ठिकाणी पन्नास मुलींचे वसतिगृह सरकारी स्वखर्चाने करावे अशी विनंती ही परिषद सरकारास करते. (मुलींची व मुलांची वसतिगृहे सरकारी खर्चाने ठिकठिकाणी काढण्यात आलेली आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी योग्य रीत्या होताना दिसत नाही).\nठराव नं. 5 (ब) - अस्पृश्य मानलेला वर्ग हा दरिद्री असल्याने त्यांना या मुलींना दुय्यम व उच्च दर्जाचे शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्य वर्गातील विद्यार्थिनींस सर्व सरकारी व निमसरकारी शाळांमधून फ्रीशिप व स्कॉलरशिप देववण्याची तरतूद प्रत्येक प्रांतिक सरकारने विनाविलंब करावी अशी कळकळीची व आग्रहाची विनंती ही परिषद करते. (सद्यस्थितीत अस्पृश्य मानलेला वर्ग हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप व स्कॉलरशिप देण्याविषयीची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे. परंतु त्यांची अंमलबजावणी करताना अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत).\nठराव नं. 5 (क) - अस्पृश्य मानल्या गेलेल्या महिला वर्गाची अशिक्षितता �� मागासलेपणा लक्षात घेता त्यांच्यात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना तयार करून ती ताबडतोब अंमलात आणावी अशी सर्व प्रांतिक सरकारांना विनंती. (सद्यस्थितीत महिला वर्गाचा अशिक्षितपणा व मागासलेपणा लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व प्रांतिक सरकारांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत, मात्र तशी अंमलबजावणी करण्यास प्रांतिक सरकारे अपयशी ठरल्याचे दिसून येते).\nठराव नं. 6 - गिरण्यांत काम करणाऱ्या स्त्री कामगारांवर देखरेख करण्याकरता पुरुष पुष्कळ ठिकाणी नेमले जात असल्याने अनेक प्रसंगी महिलांना अत्याचार व जुलूम सोसावे लागतात. म्हणून गिरण्या किंवा इतरत्र गटाने काम करणाऱ्या स्त्री कामगारांवर देखरेख करण्यासाठी स्त्री कामगारच नेमले जातील अशी तजबीज सरकारने कायद्याने करावी अशी मध्यवर्ती सरकारास विनंती. (याही ठरावास कायद्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. काही ठिकाणी महिला व स्त्री वर्गावर देखरेख करण्यास स्त्रिया तत्परतेने तयार आहेत. उदाहरणार्थ पोलिस खात्यात स्त्री गुन्हेगारी क्षेत्रात स्त्री पोलिस यांची नेमणूक केली जाते).\nठराव नं. 7 - ज्याप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर; तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्त्री प्रतिनिधी घेतला जातो त्याचप्रमाणे अस्पृश्य मानलेल्या महिलांची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी सर्व ठिकाणी राखीव जागांद्वारे घेण्याची तजबीज सरकारने कायद्याने करावी अशी सरकारला विनंती. (स्त्रियांना प्रतिनिधित्व काही प्रमाणात देण्यात आलेले आहे. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या महिलांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी कायदा करण्यात केंद्रीय सरकारला यश आलेले नाही).\nठराव नं. 8 - ही परिषद असे ठरवते, की अखिल भारतीय दलित महिला परिषद स्थापण्यात येत असून त्याच्या खर्चासाठी योग्य तो फंड जमवण्यात यावा.\n(संदर्भ :- डॉ.आंबेडकरांची भाषणे आणि विचार खंड १, संपादक डॉ. धनराज डहाट, पृष्ठ क्रमांक 126 ते 128)\nवरील सर्व ठराव पाहता असे निदर्शनास येते, की मागासवर्गीय ठरवलेल्या महिलांचे विचार त्याकाळी सुद्धा किती प्रगल्भ होते सध्याच्या स्थितीत मी स्वतः आमच्या पूर्वाश्रमीच्या धडाडीच्या महिलांविषयी अत्यंत ऋणी आहे. आम्हीह��� त्यांच्यापासून प्रेरणा घेणे ही काळाची गरज आहे हे ओळखून पावले उचलणे हे जागृततेचे लक्षण ठरेल.\n('माता रमाई' नोव्हेंबर 2017 मधून उद्धृत)\nसंयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nनेत्रहीन अनुजाचे नेत्रदिपक यश\nवसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा \nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nआंबेडकर आणि मराठी नाटके\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nबाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nबाबासाहेब अांबेडकरांना अागळीवेगळी श्रद्धांजली - भूमिका अाणि विचार\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nलेखक: मधुकर मुरलीधर जाधव\nसंदर्भ: सिन्नर तालुका, सिन्नर शहर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nमराठवाड्याची पहिली महार, मांग, वतनदार परिषद\nसंदर्भ: परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/oxin-mr-p37116097", "date_download": "2019-06-16T12:49:19Z", "digest": "sha1:YOVBVP2PIKFW3K7BQH2WL5LDRVZVUOGV", "length": 18582, "nlines": 329, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Oxin Mr in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Oxin Mr upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nOxin Mr की जानकारी\nOxin Mr खालील उपचारासाठी वापरले जाते -\nNimesulide गैर-स्टेरायडल सूजन कम करने वाली दवाओं (Non-Steroidal Anti-Inflammatory drugs; NSAIDs) के समूह के अंतर्गत आता है यह दवा कुछ रासायनिक संदेशवाहकों के उत्पादन को रोक कर दर्द और सूजन से राहत दिलाता है\nTizanidine मांसपेशियों की कठोरता या ऐंठन को दूर करने के लिए मस्तिष्क और रीढ़ की हड्डी में केंद्रों पर कार्य कर रहा है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्���ा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें दर्द नस पर नस चढ़ना\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Oxin Mr घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Oxin Mrचा वापर सुरक्षित आहे काय\nOxin Mr गर्भवती महिलांवर तीव्र परिणाम दाखविते. या कारणामुळे, याला वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. तुमच्या इच्छेनुसार हे घेणे हानिकारक ठरू शकते.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Oxin Mrचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Oxin Mr घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nOxin Mrचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nOxin Mr मुळे मूत्रपिंड वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nOxin Mrचा यकृतावरील परिणाम काय आहे\nOxin Mr मुळे यकृत वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nOxin Mrचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Oxin Mr चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nOxin Mr खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Oxin Mr घेऊ नये -\nOxin Mr हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nOxin Mr ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nOxin Mr घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Oxin Mr केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Oxin Mr घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Oxin Mr दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, आहाराबरोबर Oxin Mr घेतल्याने होणाऱ्या परिणामांविषयी काही सांगता येत नाही.\nअल्कोहोल आणि Oxin Mr दरम्यान अभिक्रिया\nOxin Mr आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\nOxin Mr के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Oxin Mr घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Oxin Mr याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Oxin Mr च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Oxin Mr चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Oxin Mr चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5619562066135551369&title=New%20Turn%20in%20'Lek%20Mazi%20Ladki'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:00:39Z", "digest": "sha1:CRT2YLXK6QBD3VWGP7SO7UGFDHCZXK5V", "length": 7925, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘लेक माझी लाडकी’मध्ये ऋषीची पुन्हा एंट्री", "raw_content": "\n‘लेक माझी लाडकी’मध्ये ऋषीची पुन्हा एंट्री\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेली ‘लेक माझी लाडकी’ ही लोकप्रिय मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. मीराच्या आयुष्यातून निघून गेलेल्या ऋषीची मालिकेत पुन्हा एंट्री होत आहे.\n‘लेक माझी लाडकी’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाते. मीराचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ऋषीला काही दिवसांपूर्वीच त्याच्या पापाची शिक्षा मिळाली. ऋषीच्या मृत्यूनंतर मीराने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तिच्या या कठीण काळात तिला विजयने साथ दिली; मात्र मीराच्या आयुष्यातला संघर्ष अजून संपलेला नाही.\nमीराला नि:स्वार्थपणे मदत करणाऱ्या विजयसोबत तिचे नेमके काय नाते आहे, विजयने तिला का मदत केली, असे अनेक प्रश्न जवळच्याच माणसांकडून तिला विचारण्यात येत आहेत. विजय आणि मीराच्या नात्यावर शंका घेण्यात आल्यामुळेच अखेर मंदिरातच विजयने मीरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नामुळे हा गुंता सुटेल असे वाटत असतानाच मालिकेत पुन्हा ऋषीची एंट्री होणार आहे.\nऋषीच्या परत येण्याने मीराच्या आयुष्यातला तणाव पुन्हा वाढणार का, ती या परिस्थितीचा सामना कसा करणार, ऋषीचा पुढचा डाव नेमका काय असणार, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहेत.\nTags: स्टार प्रवाहलेक माझी लाडकीमुंबईStar PravahMumbaiLek Mazi Ladkiप्रेस रिलीज\n‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर वडापावची मेजवानी ‘लेक माझी लाडकी’चा महाएपिसोड २९ जुलैला ‘लेक माझी लाडकी’ने घेतले रंजक वळण स्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5702331005755133332&title=Felicitation%20of%20Teachers&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:59:06Z", "digest": "sha1:VERVXR6ZBYN3ELTRQMAZYX4OUOWHEZRT", "length": 11554, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पालक-शिक्षक विद्यार्थ्यांचे आयकॉन बनावेत’", "raw_content": "\n‘पालक-शिक्षक विद्यार्थ्यांचे आयकॉन बनावेत’\nपुणे : ‘मुलांना समान संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मला आरक्षण नको, आम्ही आमच्या गुणवत्तेवर इतरांशी स्पर्धा करून जिंकू, असे प्रत्येक विद्यार्थ्यांने म्हणावे. मुलांना चारित्रवान व प्रामाणिक बनविण्यासाठी शिक्षकाने स्वतः प्रामाणिक असायला हवे. पालक व शिक्षक मुलांचे आयकॉन बनावेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला माणूस होणे गरजेचे असून, त्यासाठी शालेय वयापासूनच चांगले संस्कार मिळावेत,’ असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून दी इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांच्या वतीने व पुणे विद्यार्थी गृह यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या शिक्षक गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. विशेष मुलांना वर्षानुवर्षे शिक्षण देऊन सामाजिक कार्यास हातभार लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रांतपाल लायन रमेश शहा, सुनील वोरा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर व संयोजक प्रकाश नारके, शरद पवार, दिलीप निकम, शाम खंडेलवाल, राजेंद्र गोयल यांच्यासह सर्व विभागीय प्रांतअधिकारी उपस्थित होते.\nनीला सत्यनारायण म्हणाल्या, ‘विशेष मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान लायन्स क्लब करत आहे, यासाठी त्यांना मी वंदन करते. विशेष मुलांना सहानुभूती न दाखवता त्यांच्या नकळत त्यांचे जीवन अधिक सोयीस्कर करून देणे, हे आपले काम आहे. शाळा आणि शिक्षकांचा प्रभाव हा मुलांवर पडत असतो. शिक्षक हे मुलांचे श्रद्धास्थान असतात. मुलांवर अनेक गोष्टींचे दडपण येते. अशावेळी शिक्षकांनी मुलांना विश्वासात घेऊन शिकवायला हवे. पालकांनी आपली स्वप्ने त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना आवडते करिअर करू द्यावे.’\nरमेश शहा म्हणाले, ‘शिक्षक समाज घडवत असतो, राष्ट्रउभारणीच्या काम करत असतो; परंतु आज विद्यार्थ्यांकडे माहिती मिळविण्यासाठी इतर स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांकडे ज्ञानाचा खजिना असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांपासून उत्कृष्ट पालक घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. खरा शिक्षक हा विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देत असतो.’\nनाशिकच्या विद्या फडके यांच्या ४० वर्षांच्या शिक्षकसेवेची दखल घेऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह व मानपत्र व रोख ३१ हजार रुपये ‘लायन्स’तर्फे देण्यात आले. फडके यांनी नाशिकला घरकुल संस्थेची स्था���ना करून प्रौढ, अपंग तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी ४५ जणांना आतापर्यंत रोजगार मिळवून दिला आहे. या वेळी एकूण ४० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.\nप्रकाश नारके यांनी प्रास्ताविक केले. सारिता सोनावले, गंधाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शाम खंडेलवाल यांनी आभार मानले.\nTags: नीला सत्यनारायणपुणेलायन्स क्लबशिक्षक दिनपुणे विद्यार्थी गृहTeachers DayPuneNeela SatyanarayanPune Vidyarthi GruhLions Clubप्रेस रिलीज\nपुणे विद्यार्थी गृहाचा १०९वा वर्धापन दिन साजरा ‘लायन्स क्लब’तर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर मार्गदर्शन ‘आयएमईडी’मध्ये वृक्षारोपण नेत्रतर्पण शिबिराचा २०० जणांना लाभ पुणे विद्यार्थी गृहात ‘टेकक्राफ्ट’ महोत्सव\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/entertainment/virat-kohli-is-on-top-in-brand-value-list-of-duff-and-phelps/videoshow/67487096.cms", "date_download": "2019-06-16T14:10:05Z", "digest": "sha1:VR4OVWJPJOE4766XEOJELUFOR4TXAFBN", "length": 6899, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "डफ अॅन्ड फेल्प्सDuff and phelps: virat kohli is on top in brand value list of duff and phelps - कोट्यवधी कमावणारे टॉप-१० ब्रँड सेलिब्रिटी!, Watch entertainment Video | Maharashtra Times", "raw_content": "\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन..\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मु..\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nकोट्यवधी कमावणारे टॉप-१० ब्रँड सेलिब्रिटी\n'डफ अॅन्ड फेल्प्स' या आंतरराष्ट्रीय मुल्यांकन संस्थेने भारतातील टॉप-१० ब्रँड सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये सलग दुसऱ्यावर्षी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमां���ावर आहे. ब्रँड व्हॅल्यूमध्ये त्यानं बॉलिवूडच्या सर्व आघाडीच्या कलाकारांनाही मागे टाकलंय.\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/electronic-toys/skillofun-maze-chase-shadow-matching-game-price-p2Pduv.html", "date_download": "2019-06-16T13:04:59Z", "digest": "sha1:G5MICAUZPGEJIR3KJ6ZQ3LGPCVA3R5A7", "length": 13868, "nlines": 324, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे किंमत ## आहे.\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे नवीनतम किंमत Jun 12, 2019वर प्राप्त होते\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 575)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे दर निय��ितपणे बदलते. कृपया सकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसकिल्लोफूं माझे भासे शॅडोव मॅटचिंग गमे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-06-16T13:03:06Z", "digest": "sha1:HACMAUQVECAC42PMUXKJ6DI6CFGHAS3D", "length": 12196, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी केली समारोपाची घोषणा – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nरशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी केली समारोपाची घोषणा\nमॉस्को- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सीरियात आयसिस विरुद्धच्या कारवाईचा समारोप झाल्याची घोषणा केली. सीरियाच्या हेमिमीम हवाई तळावर पुतिन यांनी ही घोषणा केली आहे. यासोबतच, त्यांनी सीरियातील रशियन निरीक्षकांना आणि हवाई दलास परतीचे आदेश दिले आहेत. यावेळी उपस्थित असलेले रशियाचे संरक्षण मंत्री सेरजी शोइगू यांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या सैनिकांना अवघ्या 2 वर्षांत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसिसचा नायनाट केला. पुतिन यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.\nसीरियात गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी आणि संघर्षात किमान 4 लाख 65 हजार नागरिकांचा बळी गेला आहे. आंतरराष्ट्रीय शरणार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुल्ला रसूल देमीर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्या सर्वांचा मृत्यू युद्धातील हल्ल्यांत आणि तुंरुंगांमध्ये झाला आहे. सीर���यातील यादवी आणि नरंसहार हा शतकातील सर्वात क्रूर अमानवीय अत्याचार आहे. तरीही मोठ-मोठे देश आपल्या डोळ्यांवरील पट्टी सुद्धा काढायला तयार नाहीत. देमीर यांनी ही आकडेवारी मार्च 2011 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत गोळा केलेल्या माहितीच्या आधारे जारी केली. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 26, 466 लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच 1 कोटी 30 लाख लोकांनी घर सोडून दुसऱ्या देशांत किंवा सीमेवर शरण घेतली आहे.\nहोय, मी युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषधच- राधाकृष्ण विखे पाटील\n, 'दै. नवाकाळ' आणि 'enavakal'च्या अनोख्या उपक्रमात सहभागी व्हा\nआघाडीच्या बातम्या देश निवडणूक\nदेशातील २० राज्यामधील बॅका राहणार ३ दिवस बंद\nनवी दिल्ली – देशभरात गुरवारपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रकिया सुरू होत आहे. या प्रार्श्वभूमीवर तब्बल २० राज्यामधील सरकारी बॅका बंद राहणार आहेत....\nराहुल गांधींनी घेतली पवारांची भेट कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार\nनवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात...\nश्रीनगर – जम्मू-काश्मीरध्ये पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी एका विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून इसिसच्या धर्तीवर या हत्येचा व्हिडीओ जारी...\nचक्क दोन हातांवर पेललेला ‘हा’ पूल पाहिलात का\nहा पूल व्हिएतनाम मध्ये आहे. तो खराखुरा दोन हातांवर पेललेला आहे. याचे नाव ‘काऊ वांग’ आहे. ज्याचा अर्थ ‘सोन्याचा पूल’ होतो. व्हिएतनामच्या ‘बा ना...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉ�� मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/comment/87560", "date_download": "2019-06-16T13:10:30Z", "digest": "sha1:6J4KKDPKH2JMOPOCC5G77GPX63YL7KPB", "length": 18219, "nlines": 219, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " उदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nउदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले \nआपण रोजच मेसमधे, कँटीनमधे किंवा हॉटेलात (किंवा घराबाहेर म्हणा) एका दिवसात किमान एक वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही जेवतोच. घरुन डबा आणायला विसरलो की सहकार्यांच्या डब्यातले थोडे थोडे खातो. यापैकी काहीच शक्य नाही झाले तर कुणाचा लग्नसमारंभ असेल, वाढदिवसाची पार्टी असेल तर तिथेही जेवतो. हा धागा आपण घरी किंवा घरचे शेवटचे कधी जेवलो काय जेवलो जेवण स्वादिष्ट होते काय जेवण बनविताना बायकोचा (इन रेअर केस स्वयंपाक बनविणार्या नवर्याचा) मुड कसा होता जेवण बनविताना बायकोचा (इन रेअर केस स्वयंपाक बनविणार्या नवर्याचा) मुड कसा होता तो पदार्थ तुम्हाला आवडला काय तो पदार्थ तुम्हाला आवडला काय आवडला नसेल तर बायकोला तसे स्पष्ट सांगण्याची तुमची हिंमत झाली काय आवडला नसेल तर बायकोला तसे स्पष्ट सांगण्याची तुमची हिंमत झाली काय किंवा तो पदार्थ न आवडल्यामुळे तुम्ही तो तुमच्या सहकार्याला / मित्राला खाऊ घातला आणि रोज रोज मेसमधे जेवणार्या तुमच्या सहकार्याला / मित्राला ते जेवण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने रुचकर लागला काय किंवा तो पदार्थ न आवडल्यामुळे तुम्ही तो तुमच्या सहकार्याला / मित्राला खाऊ घातला आणि रोज रोज मेसमधे जेवणार्या तुमच्या सहकार्याला / मित्राला ते जेवण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने रुचकर लागला काय भाजीत आज केस निघाला काय भाजीत आज केस निघाला काय चपात्या (पोळ्या) तोडल्यामुळे तुमच्या दातांचा व्यायाम झाला काय चपात्या (पोळ्या) तोडल्यामुळे तुमच्या दातांचा व्यायाम झाला काय नवविवाहित दांपत्यापैकी स्वयंपाक बनविणार्या भिडूने आज चपात्यांमधे कोणत्या देशाचा नकाशा बनविला होता ते तुम्हाला अचूक ओळखता आले काय नवविवाहित दांपत्यापैकी स्वयंपाक बनविणार्या भिडूने आज चपात्यांमधे कोणत्या देशाचा नकाशा बनविला होता ते तुम्हाला अचूक ओळखता आले काय यावर दळण दळण्यासाठी हा धागा आहे.\nअर्थात हे खाण्याबद्दलच नाही तर पिण्याबद्द्लही आहे.\nआधी या प्रकारचा रुचकर विषय ऐसीवर न आढळल्याने हा नवीन धागा सुरु करत आहोत.\nहा हा, मुटके साहेब, छान\nहा हा, मुटके साहेब, छान विडंबन.\nआजच बायकोच्या हातचं पालक पनीर खाल्लं. बरं होतं. पनीर कडक होतं, हाटेल्यातल्यासारखं मऊ नव्हतं.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहल्ली घरी शेवटचे कधी आणि काय\nहल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले \nशिव्या. कारण उत्साहाने पुदिन्याची चटणी (हुच्चभ्रू भाषेत मिंट सॉस) बनवला, आणि त्यात नेहेमीच्या मिठाच्या मापाने शेंदेलोण (हु.भ्रू.भा. रॉक सॉल्ट) घातलं.\n[अवांतरः hooch-brew असा नवीण समास करता येईल\nउत्साहाने ..त्यात नेहेमीच्या मिठाच्या मापाने शेंदेलोण (हु.भ्रू.भा. रॉक सॉल्ट) घातलं\nहाहाहाहाहाहा कसली हसतेय राव\nकाल \"गोले के आमटे\" खाल्ले.\nकाल \"गोले के आमटे\" खाल्ले. गोले के आमटे म्हणजे गोळ्यांची आमटी. भन्नाट झालेले.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nअसा प्रश्न ज्यांना पडत असेल\nअसा प्रश्न ज्यांना पडत असेल त्यांची मला फारच दया येते. तर काही नोकरी करणारे {दोघे} शनिवार रविवार बाहेरच जेवायचे ठरवून हॉटेलांच्या बाहेर रांगेत बसलेले पाहतो तेही विचित्र वाटते. खूपच विचार करायला लावणारा विषय आहे.\n हा प्रश्न कुणीतरी विचारायलाच हवा होता- की च्यायला लोक घरी खातात तरी कधी आणि कसें \nबरं, अस्वलीणकाकूंच्या कृपेने परवा घरात मेलेली कोंबडी शिजवली होती. बरीच वर्षं परदेशात राहूनही जितपत झणझणीत होऊ शकेल तितपत झाली होती. तक्रारीला वाव नाही.\n\"डबा-एक संपवणे\" हा संपूर्ण लेखाचाच विषय असल्याने ते जाऊ द्या. भावुक होतोय मी.\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nतूर्त आमच्याच हातचे खातो\nतूर्त आमच्याच हातचे खातो आहोत. लै एक्स्पेरिमेंट करीत नसल्याने खाववते. ��जच डाळ खिचडीत सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ घालून कालवून खाल्ले. मज्या आली. मसाला हपिसातील परिचिताने खास तमिऴनाडूहून आणलेला दिला होता. त्याचे वेगळेपण जाणवले.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nविडंबन असेलही, मात्र स्वतंत्र\nविडंबन असेलही, मात्र स्वतंत्र विषय म्हणूनही जिव्हाळ्याचा.\nरोज घरचेच खातो. त्यात काल रुची पालट म्हणून आमटीमध्ये लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची आणि कसुरीमेथी घातली होती.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nहल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले \n(शीर्षकात \"कोठे\" घालायचा राहून गेला काय\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शाहरियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/pubg-mobile-player-loses-mental-balance-after-playing-game-admitted-to-hospital/articleshow/67485479.cms", "date_download": "2019-06-16T14:04:11Z", "digest": "sha1:UE3UVPZ4EW25ET7ELOHSC75KRVKEH7IE", "length": 12610, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PUBG MOBILE: PUBG: पबजी गेममुळं तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं! - pubg mobile player loses mental balance after playing game, admitted to hospital | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nPUBG: पबजी गेममुळं तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं\nमोबाइलवर व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या तर देशभरात प्रचंड आहे. परंतु, सतत व्हिडिओ गेम खेळणे हे जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय नुकताच जम्मू-काश्मीरध्ये आला आहे.\nPUBG: पबजी गेममुळं तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं\nमोबाइलवर व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या तर देशभरात प्रचंडआहे. परंतु, सतत व्हिडिओ गेम खेळणे हे जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय नुकताच जम्मू-काश्मीरध्ये आला आहे. सतत १० दिवस पबजी गेम खेळल्याने एका फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडले असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nएका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील एक फिटनेस ट्रेनर सतत १० दिवस पबजी गेम खेळत होता. गेमचे मिशन पूर्ण झाल्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तो विचित्रपणे वागू लागला. स्वतःला त्रास करून घेवू लागला. या सर्व प्रकारामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पबजी गेममुळे धडधाकट असलेल्या फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडल्याने कुट��ंबासह स्थानिका रहिवाशांना प्रचंड धक्का बसला आहे. पबजी गेमवर बंदी आणण्याची मागणी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे स्थानिकांनी केली आहे. फिटनेस ट्रेनरवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो आता नातेवाईकांना ओळखू लागला आहे, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n गुगलवरून 'असा' घ्या शोध\nरस्ता चुकलात, गुगल मॅप करणार अलर्ट\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nनोकिया २.२ चा आज पहिला सेल, लाँच ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nवनप्लस ७ ला मिळाले नवे अपडेट; कॅमेरा होणार आणखी जबरदस्त\nजेव्हीसीने केले ६ नवे स्मार्ट एलईडी टीव्ही लॉंच\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nPUBG: पबजी गेममुळं तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं\nFlipkart Asus Days Sale: आसुसच्या 'या' फोनवर ८ हजारांची सूट...\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार...\nरेडमी नोट७ लाँच झाला,जाणून घ्या वैशिष्ट्ये...\nHonor 10 Lite : १५ जानेवारीला भारतात लाँच होणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-16T12:55:26Z", "digest": "sha1:JGA5W62MOZAZONVK37V7XCMBCQ2BIC5Q", "length": 11810, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "तिलारी घाटात कार दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nNews अपघात आघाडीच्या बातम्या\nतिलारी घाटात कार दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू\nबेळगाव – बेळगाव चंदगड जोडणाऱ्या तिलारी घाटात झालेल्या अपघातात लष्कर पॉइंट येथून आल्टो कार गाडी दरीत कोसळली.\nया अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याचे वृत्त असुन कारचा शोध घेणे दाट धुक्यामुळे शक्य होत नाही. या गाडीचा चक्काचूर झाला असुन अपघातग्रस्त कारमधील ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांची नावे समजू शकलेली नाही. कारचा नंबर के ए वरुन सुरु होत असुन कर्नाटक राज्य पासिंगची कार असल्याचा अंदाज चंदगड पोलीसांनी व्यक्त केला आहे.\nहे पर्यटक असण्याची शक्यता असुन ते तिलारी घाटातील पिकनिक स्पॉटवर पर्यटनासाठी आले होते. पर्यटन आटोपुन परतीच्या मार्गावर जात असताना हा अपघात तिलारी घाटात झाला. दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने कार आधी रस्ता सोडुन पलटी झाली व नंतर खोल घाटात कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आपत्तिव्यवस्थापनच्या पथकाला पाचारण केले असुन ही हद्ग चंदगड कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत येते.\nऐरोली रेल्वेस्थानकाजवळ रुळाला तडे\nप्रसिद्ध कवी, गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन\nफिफा 2018 – फ्रान्सचा उपांत्य फेरीत प्रवेश\nनीट, जेईईच्या विद्यार्थ्यांना दिलासा\nएसटी कर्मचार्यांच्या न्यायासाठी राज ठाकरे लढा देणार\nराईनपाडा हत्याकांडातील तिसऱ्या आरोपीस जंगलातून अटक\nधुळे जिल्ह्यातील 3 हजार अंगणवाडी सेविकांना गणवेश\nधुळे,- जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या 3 हजार 802 अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सन 2018-19 या आर्थिक वर���षातील गणवेशासाठी 30 लाख, 96 हजार...\nखालापुरात स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू\nरायगड- राज्यात स्वाईन फ्लू या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यभरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील खालापूर येथेही...\nउज्जैनला भस्म आरतीवेळी महिलांच्या उपस्थितीत वाद\nभोपाळ- उज्जैन येथील जगप्रसिध्द असलेल्या महाकाल मंदिरात आज भस्म आरती सुरु असतानाचा मोठा वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे या आरतीवेळी महिलांची उपस्थिती होती. त्याचवेळी...\nउल्हासनगरमध्ये दुचाकी टो केल्यामुळे दोन तरुणांची वाहतूक पोलिसाला शिवीगाळ\nमुंबई: गेले काही दिवस वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याचे प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच भर टाकणारी घटना काल उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात घडली असून गाडी...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/posterboy-artwork/articleshow/67470762.cms", "date_download": "2019-06-16T13:54:56Z", "digest": "sha1:YPV3QMYW7YUY2MFSNKMEFL7UOT3WA5FL", "length": 13894, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: पोस्टरबॉयची कलाकारी - posterboy artwork | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nसिनेमांची पोस्टर्स बनवणं ही सचिन गुरवची खासियत. कंगना रनौटच्या आगामी 'मणिकर्णिका'च्या प्रसिद्धीसाठी मात्र त्यानं आपली शिल्पकलेची कमाल दाखवली. कंगनाचे पाच पुतळे त्यानं तयार केले, तेही दहा दिवसांत.\nसिनेमांची पोस्टर्स बनवणं ही सचिन गुरवची खासियत. कंगना रनौटच्या आगामी 'मणिकर्णिका'च्या प्रसिद्धीसाठी मात्र त्यानं आपली शिल्पकलेची कमाल दाखवली. कंगनाचे पाच पुतळे त्यानं तयार केले, तेही दहा दिवसांत.\nकंगना रनौटचा आगामी 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीमध्ये सचिन गुरव या मराठी तरुणाचा वाटा असणार आहे. 'पोस्टरबॉय' अशी ओळख असलेल्या सचिननं या सिनेमासाठी पोस्टर नव्हे, तर खुद्द कंगनाच्या भूमिकेतील फायबरचे पाच पुतळे तयार केले आहेत. दहा दिवसांत तयार केलेल्या या पुतळ्यांचं कंगनानंही भरभरून कौतुक केलं.\nगेली काही वर्षं तो पब्लिसिटी डिझाइनमध्ये मराठी आणि बॉलिवूड गाजवतोय. 'मणिकर्णिका'साठी त्यानं शिल्पकलेतलं कौशल्य पणाला लावलं आहे. त्यातील एक पुतळा सध्या दुबईला गेला आहे. तिथून पुढे तो लंडनलाही जाणार असल्याचं बोललं जातंय. बाकी चार पुतळे भारतातच मुख्य ठिकाणी फिरणार आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाबद्दल तो म्हणाला, 'या प्रोजेक्टविषयी सुरुवातीला मी, कंगना आणि त्यांच्या टीममधील नीरज अशा तिघांची बोलणी झाली. कंगनाला हा पुतळा बनवून हवा होता. त्यावरून माझं काम सुरू झालं. त्यावेळी कंगनाला भेटून याबाबत बोलणं शक्य झालं नाही; कारण ती इतर कामांमध्ये व्यग्र होती. मग आम्ही सिनेमातील काही चांगले फोटो घेऊन त्यावरून काम सुरू केलं. तिनं सिनेमात वापरलेल्या मूळ गोष्टी मागवून घेऊन त्यांचाही अभ्यास केला. मास्टर फिगर बनवायलाच एक महिना लागेल, असं माझ्या एका शिल्पकार मित्रानं सांगितलं होतं; पण आम्ही दिवस-रात्र काम करून संतोष धाडवे या शिल्पकाराच्या मदतीनं ही पाचही शिल्पं तयार केली.' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आणि सिनेमागृहांमध्येही हे पुतळे ठेवले जातील.\nआपलं काम चोख हवं. माझ्यासाठी ही मोठी जबाबदारी होती. सिनेमाच्या टीमनं माझ्यावर विश��वास ठेवला. पहिला पुतळा झाल्यावर ज्यावेळी कंगनानं तो पाहिला, तेव्हा तिच्या तोंडून 'वॉव' असा शब्द आला. माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता.\nसचिन गुरव, पब्लिसिटी डिझायनर\n- प्रत्येक पुतळा हा जवळपास तेरा किलो वजनाचा आहे.\n- कंगनाच्या हातात असलेली तलवार काढता येऊ शकते. त्यामुळे पुतळा हलवताना सोयीचं होतं.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nजेव्हा माकडीणीनं प्रियांका चोप्राच्या थोबाडीत लगावली...\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन\nआधी नेता, मग अभिनेता\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा खुलासा\nमहेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंना खडसावले\nअखेर शिवानी सुर्वेला बिग बॉसमधून डच्चू\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचा टीझर प्रसिध्द\nShreyas Talpade: श्रेयस तळपदे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक...\nSimba Sequel: 'सिंबा'चा सिक्वेल १०० टक्के बनणार: रोहित शेट्टी...\nMovies on Modi: बॉलिवूडला 'नमो'निया; पाच चित्रपटांत झळकणार नरेंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/535758", "date_download": "2019-06-16T13:23:55Z", "digest": "sha1:MRYZRQHAMWJYM7A7VGPY5KJCFWKXRIVN", "length": 3405, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खाणींतून नव्हे, रोखे व्यवहारातून पैसे कमावले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणींतून नव्हे, रोखे व्यवहारातून पैसे कमावले\nखाणींतून नव्हे, रोखे व्यवहारातून पैसे कमावले\nदिगंबर कामत यांचे पुत्र योगिराज कामत यांची एसआयटीने काल बुधवारी दोन तास उलटतपासणी केली. गुरुवारी दिगंबर कामत यांचे मेहुणे संदेश लवंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.\nयोगिराज यांचा खाण घोटाळ्यात किती हात आहे याची चाचपणी पोलीस करीत आहेत. वडील मुख्यमंत्री व त्यातल्या त्यात खाण खात्याचा ताबा सांभाळत असल्यामुळे बंद पडलेल्या पडिक खाणी सुरू करून खनिज विकण्यात आल्याचा आरोप होत होता.\nआपण खाण व्यवसायात नसून रोखे व्यवहारात आहे. या व्यवहारातच आपण पैसे कमावल्याचे योगिराज यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी बेहिशेबी मालमत्तांचीही चौकशी सुरू केली आहे.\nदरम्यान, दिगंबर कामत यांचे मेहुणे संदेश लवंदे यांना गुरुवारी एसआयटीसमोर हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. दिगंबर कामत यांनी मेहुण्याच्या मार्फत विविध ठिकाणी गुंतवणूक केल्याचा संशय एसआयटीला असून त्याची चौकशी सध्या चालू आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/93093e93794d91f94d93094092f-93894191594d93794d92e93893f90291a928-90592d93f92f93e928-90f92890f92e90f92e90692f-nmmi/login", "date_download": "2019-06-16T12:56:45Z", "digest": "sha1:USZXQGC4ZHHBQGS7YHFRARS4NZUJF37D", "length": 5217, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "राष्ट्रीय सुक्ष्मसिंचन अभियान — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना / राष्ट्रीय सुक्ष्मसिंचन अभियान\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (86 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम स���धारित : Jun 15, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5634260114342168322&title=Techcraft%20Festival%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:41:43Z", "digest": "sha1:3SITXVTXAVJ2P57N4MNCP3X7RNUSGMCA", "length": 8636, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे विद्यार्थी गृहात ‘टेकक्राफ्ट’ महोत्सव", "raw_content": "\nपुणे विद्यार्थी गृहात ‘टेकक्राफ्ट’ महोत्सव\nपुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे (टेसा) ‘टेकक्राफ्ट’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.\nतांत्रिक गोष्टींवर आधारलेल्या या महोत्सवात एकूण १८ स्पर्धा घेण्यात आल्या. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी, व्हीआयटी, कमिन्स महाविद्यालय, एआयएसएसएमएस, व्हीव्हीआयटी यांसह इतर महाविद्यालयातील एक हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मुलाखतीसाठी मॉक प्लेसमेंट, फोटोग्राफीसाठी शटर-अप, व्हिडिओनामा, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी डिजिट्रीक्स, तांत्रिक शब्दांच्या मूकाभिनयासाठी टेकअॅक्ट, ट्रेझर हंट, संशोधनासाठी टेकटेड, गुगलर, टाइपफेस्ट, मार्केटाइजमेंट, टेक्नो स्केच, रोबो, सी-बग्ज, पीसीबी वॉर्स, ब्रेनोव्हा, काउंट्रॅक्ट अशा विविध स्पर्धांचा यात समावेश होता.\nगेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘टेसा’ या विद्यार्थ्यांच्या असोसिएशनतर्फे वृक्षारोपण, वृद्धसेवा, निर्माल्य संकलन असे अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबविले जातात. केरळमधील पूरग्रस्तांसाठी ‘टेसा’तर्फे कपडे पुरवण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना रोपवाटप करण्यात आले. या महोत्सवातून विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळण्यासाठी या महोत्सव उपयुक्त ठरतो.\n‘महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवासाठी मेहनत घेतली,’ असे महाविद्यालयाचे कुलसचिव सुनील रेडेकर यांनी सांगितले.\nपुणे विद्यार्थी गृहाचा १०९वा वर्धापन दिन साजरा राहुल घंबरेची ‘आरटीओ’पदी निवड ‘पालक-शिक्षक विद्यार्थ्यांचे आयकॉन बनावेत’ पुणे विद्यार्थीगृहास ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी ‘गोरगरिबांना आधार देण्याची गोपीनाथ मुंडेंची शिकवण’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळ��्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/numeral/articleshow/66609658.cms", "date_download": "2019-06-16T13:51:32Z", "digest": "sha1:7X6BTLC2SGQCW6OGARSWN7FXL6EFHR3P", "length": 11698, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: अंकलिपी - numeral | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nसावाना १७८ वर्षांची वैभवशाली परंपरा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा दिवाळी अंक म्हणजेस साहित्याची मेजवानीच...\n१७८ वर्षांची वैभवशाली परंपरा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा दिवाळी अंक म्हणजेस साहित्याची मेजवानीच. गेल्या दहा वर्षांच्या खंडानंतर हा दिवाळी अंक पुन्हा सुरू करण्यात आला. यंदा साहित्यक्षेत्रातील विभूती पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके, अरविंद गोखले, अमृता प्रीतम, सामाजिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या शांताबाई दाणी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे स्मरण या दिवाळी अंकात करण्यात आले आहे. विशेष लेख, स्मरणयात्रा, कादंबरी, चर्चा : अस्वस्थ भारत, लेखक, कथोत्सव, स्पर्धेतील कथा, कविता, बालगोपाळ असे विभाग यात करण्यात आले आहेत. रामदास भटकळ, प्रकाश पाठक, उत्तम कांबळे, डॉ. राहुल पाटील, प्रा. गंगाधर अहिरे, डॉ. शेषराव मोहिते, कॉ. श्रीधर देशपांडे यांचे लेख अंकात आहेत. त्यामुळे तो वाचनीय झाला आहे.\nसंपादक : श्रीकांत बेणी\nमूल्य : १०० रूपये\nगेल्या २२ वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय वाचक चळवळीसाठी अनमोल योगदान देत आहे. त्यात गेल्या २० वर्षांपासून व्यासपीठचा दिवाळी अंक निघतो आहे. सर्वेात्कृष्ट दिवाळी अंकांचे सर्वच पुरस्कार या अंकाला मिळालेले आहेत. मी आणि नाशिक असा विषय घेऊ��� यंदाचा व्यासपीठचा दिवाळी अंक आहे. यात लेख, कथा, ललित, कविता यांचाही समावेश आहे. किशोर पाठक, डॉ. कैलास कमोद, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, मधुकर झेंडे, डॉ. राजेंद्र मलोसे, नरेश महाजन, सुरेखा बोऱ्हाडे, स्वाती पाचपांडे यांचे नाशिकविषयी लेख यात आहेत. पुंजाजी मालुंजकर, नवनाथ गायकर, रवींद्र कांगणे यांची कथा यात आहे. एकुणच अंक सर्वांगसुंदर झाला आहे.\nनाशिकच्या दिवाळी अंकाचे स्वागत महाराष्ट्र टाइम्स करीत असून आपलाही अंक असेल तर त्याविषयी प्रसिद्ध करण्यास आम्हाला आनंद होईल. आपला अंक, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक-०५ या पत्त्यावर पाठवावा.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/490560", "date_download": "2019-06-16T13:07:54Z", "digest": "sha1:NMLLBZNOFDU4FQJP2HLAJ5IGAZZNF6EY", "length": 3291, "nlines": 14, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "के.शशीकिरण विजेता - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » के.शशीकिरण विजेता\nभारताचा ग्रँडमास्टर कृष्णन शशीकिरणने दहा फेऱयांत 6.5 गुण मिळवित व्हराडेरो, क्मयुबा येथे झालेल्या 52 व्या कॅपाब्लँका मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविले. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू आहे.\nदहाव्या व शेवटच्या फेरीत शशीकिरणने क्युबाच्या इसान रेनाल्डो ओर्टिझ सुआरेझविरुद्ध झटपट बरोबरी साधत जेतेपद निश्चित केले. अग्रमानांकित युपेनच्या व्हॅसिली इव्हान्चुकने शांकलँ��सह 5.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. इव्हान्चुकविरुद्धचे दोन्ही डाव शशीकिरणने बरोबरीत सोडविले तर सॅम्युएल शांकलँड, कॅस्पर पिओरन, एमिलिओ कोर्डोव्हा यांच्याविरुद्ध एकेक डाव जिंकले. दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत शशीकिरण अपराजित राहिला. त्याने एकूण 3 विजय मिळविले आणि सात डाव अनिर्णीत राखले. इव्हान्चुकने ही स्पर्धा सातवेळा जिंकली आहे. क्मयुबातील ही सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/598129", "date_download": "2019-06-16T13:18:59Z", "digest": "sha1:ZQAF2OALVMRCQBVIBI6ATCSSBVPEZ7YK", "length": 2816, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जुलै 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जुलै 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 5 जुलै 2018\nमेष: स्वतःची संपत्ती, वाहन इत्यादी बाबतीत अनुकूल योग.\nवृषभः वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याचा योग.\nमिथुन: एखाद्याच्या पाठींब्याने जीवन उजळून निघेल.\nकर्क: अचानक धनलाभ, नोकरी, व्यवसायात उच्च स्थान.\nसिंह: अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश, मंगल कार्यात भाग घ्याल.\nकन्या: आवश्यक ते काम करावे, हमखास यश मिळेल.\nतुळ: कटु स्थिती संपेल, परिस्थितीला अनुकूल कलाटणी मिळेल.\nवृश्चिक: समृद्धीचे योग, दूरचे प्रवास, लिखाणात यश.\nधनु: दूरचे प्रवास, भागीदारी यात यशस्वी व्हाल.\nमकर: भरभराट, शुभ कार्ये पण अति ताणामुळे आजार उद्भवतील.\nकुंभ: स्वतःची इस्टेट, घरदार बाबतीत शुभ पण अपघात, गंडांतरे\nमीन: वाहन योग, महत्त्वाकांक्षापूर्ती, धनलाभ, देणीघेणी यात यश.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/647052", "date_download": "2019-06-16T13:59:05Z", "digest": "sha1:STZ2SPK4EIVHEYTV62WHVJJMKKG62ZP2", "length": 5126, "nlines": 14, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवाझ शरीफना 7 वर्षे कारावास - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नवाझ शरीफना 7 वर्षे कारावास\nनवाझ शरीफना 7 वर्षे कारावास\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने अल अजीजिया स्टील मिल्सप्रकरणी 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये जमवलेल्या काळय़ा धनातून ते सौदी अरेबियामध्ये स्टील मिल्स सुरू करणार होते. त्यांना 25 लाख डॉलर्स (सुमारे 175 कोटी रुपये) दंडही ठोठावण्यात आला आहे. तर फ्लॅगशीप इन्व्हेस्टमेंट व अन्य एका प्रकरणातून मुक्तता केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती महमद अशरफ मलिक यांनी ही शिक्षा सुनावली आहे.\nशरीफ यांना याच वर्षी लंडनमधील ऍव्हेनफील्ड येथील चार फ्लॅट खरेदीप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना सप्टेंबरमध्ये जामीन देत शिक्षा रद्दबातल ठरवली होती.\nपनामा पेपर्स प्रकरणानंतर नवाज शरीफ यांना सातत्याने आरोप व शिक्षेला सामोरे जावे लागेत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल अकौंटॅबिलिटी ब्युरोने (एनएबी, उत्तरदायित्व न्यायालय) 8 सप्टेंबर 2017 मध्ये शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खटला दाखल केला होता. त्यांचे वडील मोहम्मद शरीफ यांनी 2001 साली सौदी अरेबियामध्ये अल अजीजिया स्टील मिल्सची स्थापन केली होती. त्याकरिता सौदी सरकारने कर्ज दिल्याचा दावा शरीफ यांनी केला होता. त्याकरिता एक संपत्ती गहाण ठेवली होती. परंतु एनएबीने मात्र त्यांच्यावर पाकिस्तानातून मिळवलेल्या काळय़ा संपत्तीच्या जोरावर ही मिल स्थापन केल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानातून आणलेल्या काळय़ा धनातून सुटका होण्यासाठी हिल मेटल ही बनावट कंपनी स्थापन करुन हा पैसा अधिकृत करून घेतल्याचे सिद्ध केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/310", "date_download": "2019-06-16T13:04:15Z", "digest": "sha1:UQ3BKW3HNUYLEWUIPR3ULRKLLPOHQJXA", "length": 8141, "nlines": 30, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 310 of 373 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nराष्ट्रपतीपदाची निवडणूक शरद पवार लढणार काय\nभाजपच्या पराभवाकरता विरोधी पक्षांच्या आघाडीचे काम परत एकदा सुरू असून सोनिया या आघाडीच्या प्रमुखपदी असतील तर शरद आणि नितीशकुमार यांच्यामध्ये त्या आघाडीचा निमंत्रकसाठी स्पर्धा सुरू झाली आहे असे बोलले जाते. राष्ट्रपतीपदाचा जुगार शरद पवार खेळणार की नाही हेही दिसणार आहे. सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या प्रीतीभोजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. विरोधी पक्षातील जे यशवंत गुणवंत नेते हजर राहायला पाहिजे ...Full Article\nकैद्यांना माणूस बनवणारा देवमाणूस\nतुरुंगवास म्हणजे केवळ स्वातंत्र्य हिरावून घेणे नाही, त्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का मारून घेणे असते. खून, दरोडा, बलात्कार आदी निर्घृण गुन्हय़ातील गुन्हेगारांसाठी जेल हीच योग्य जागा आहे. कारण ते सुसंस्कृत, ...Full Article\nध्वनिप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी व्हावी\nप्रमुख शहरांमध्ये आवाजाची पातळी नेहमीच घसरलेली असते. ध्वनिप्रदूषणाला ‘सायलंट किलर’ म्हटले जात आहे. यातून रुग्णालयेही सुटली नाहीत. 14 वर्षापूर्वी सुमेरा अब्दुल अली यांनी ध्वनिप्रदूषण मुक्तीसाठी लढा सुरू केला. आवाज ...Full Article\nशेतकऱयांची दुसरी ‘क्रांती’… शेती, शेतकरी अन् संप…\nशेती व शेतकऱयांसंदर्भातील विविध प्रश्नांसाठी येत्या 1 जूनपासून शेतकरी संपावर जात आहेत. मान्सूनचे वारे वाहत असताना अन् शेतीच्या कामांना कुठे सुरुवात होत असतानाच शेतकऱयांनी संपाचे हत्यार उगारत दुसऱया क्रांतीची ...Full Article\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे निर्माण झालेल्या असहय़ कोंडीतून मराठी भषिकांचा कोंडमारा होत आहे आणि त्याचेच पडसाद उमटत असतात. मूलभूत समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांना धाव घ्यावी लागते, ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे. तेथे प्रतिसादही ...Full Article\nसावरकरांचा धर्मांतराविषयी दूरगामी दृष्टिकोन\nस्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची उद्या रविवार दि. 28 मे रोजी 134 वी जयंती आहे, त्यानिमित्त.. अंदमानात आल्यापासून सावरकरांना भोजनाच्यावेळी एक प्रसंग पहावयास मिळत असे. 10-15 दिवस झाले की ...Full Article\nसत्यपाल महाराजांवरील खुनी हल्ला\nविदर्भातल्या छोटय़ा खेडय़ात वाढलेले सत्यपाल महाराज हे अतिशय साधेपणाने राहतात. मात्र, त्यांच्या महान विचारांवर लाखोंचा समुदाय फिदा होत असतानाही त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हाच समाज मुका राहिला हे सत्य आहे. ...Full Article\nगेल्या सोमवारी ब्रिटनच्या मँचेस्टर भागात एका जलशावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात 22 नागरिक ठार झाले तर 100 जण जखमी झाले. युरोपमधील दहशतवादी हल्ल्यांची मालिका थांबायचे तर दूरच राहो परंतु ...Full Article\nतांत्रिक चंद्रास्वामी यांच्याविषयी आजच्या पिढीला फारसे कुतूहल असणार नाही. भारतीय राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वव्यापी प्रभाव दिसून येतो आहे. तितके प्रभावी व्यक्तिमत्त्व पी.व्ही नरसिंहराव यांचे नव्हते. मात्र ते ...Full Article\nप्रकाशक म्हणतात की लोक पुस्तके वाचत नाहीत. लेखकांना वाटते की प्रकाशक खोटे बोलतात. वाचकांना वाटते की लेखक आणि प्रकाशक दोघे खोटारडे आहेत. कारण रोज कुठे ना कुठेतरी एखाद्या पुस्तकाच्या ...Full Article\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-06-16T12:34:50Z", "digest": "sha1:4ED4USVZVOHXH4KLIXOPBKH4DD3O4IL2", "length": 12258, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह शरद पवारांना भेटले – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nमोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह शरद पवारांना भेटले\nपंढरपूर – राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते-पाटलांनी काल भाजपात प्रवेश केला असतानाच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.\nधवलसिंह हे माजी सहकार र���ज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र असून अकलूज परिसरात मोठी ताकद असलेला युवक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे 10 वर्षे अध्यक्ष असलेल्या धवलसिंह यांना काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पराभूत करून कारखाना जिंकला होता. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. मुंबईत तासभर धवलसिंह आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. बंद खोलीतील या चर्चेबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात येत आहे. धनंजय मुंढे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हेसुद्धा उपस्थित होते.\nझिम्बॉम्बे येथील माजी राष्ट्रपती मुगाबे यांची आरोपांतून मुक्तता पुन्हा मुगाबे युग सुरु होण्याची दाट शक्यता\n(अपडेट) उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत पराभव, दोन्ही लोकसभा सीट हरले\nशोभा डे परत वादात, राज्यपालांना ‘चमचा’ म्हणून संबोधले\nजळगावमध्ये युतीची समीकरणे अद्याप अस्पष्ट\nवृत्तविहार : नीरव मोदीच्या नाड्या आवळल्या\nसीआरपीएफ जवानाचा सहकार्यांवर गोळीबार\n राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा\nनवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...\nआई-आजीच्या डोळ्यादेखत चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला\nपुणे – आईसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची दुदैर्वी घटना पुणे जिल्ह्यातील साकोरे येथे काल घडली. या हल्लयात त्या चिमुकलीचा मृत्यू झाला...\nगणेशजयंती निमित्त बाप्पाला 101 किलोचा खव्याचा मोदक अर्पण\nपिंपरी – गणेशजयंती निमित्त शहर परिसरात विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. त्या निमीत्त आज (रविवारी) खडकी येथील श्रीमंत गणपती नवा बाजार गणेशोत्सव...\nतुकोबांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान बाणेरच्या ‘सोन्या’आणि ’राजा’ला मिळाला\nपुणे – संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला आहे. संत...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल��या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/03/blog-post_8.html", "date_download": "2019-06-16T13:01:08Z", "digest": "sha1:2FS56I2OY2S5R4YLRO2YVPYE6IOIJLT6", "length": 14610, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "मनोज सांगळे यांना जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार जाहीर ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, ८ मार्च, २०१८\nमनोज सांगळे यांना जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार जाहीर\n७:१३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबाद : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती, दिल्ली आणि लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवबा, महात्मा जोतिबा जयंती महोत्सव साजरा केला जाणार असून, या महोत्सवानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़ पुण्यनगरीचे उपसंपादक मनोज सांगळे यांना क्रांतीबा जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़\nसिडको बसस्थानकाजवळील हॉटेल विंडसर कॅसलमध्ये मंगळवारी (दि़ १३) सायंकाळी सहाला होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन माजीमंत्री गंगाधर गाडे यांच्या हस्ते होणार आहे़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील असतील़ श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष इंजि़ मिलिंद पाटील, विचारवंत श्रीमंत कोक��टे, प्रा़ डॉ़ प्रतिभा अहिरे यांची प्रमुख उपस्थिती असेल़ या वेळी प्रसारमाध्यम विभागातून 'पुण्यनगरी'चे उपसंपादक मनोज सांगळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, लोकमतचे विजय सरवदे, एबीपी माझाचे कृष्णा केंडे यांना क्रांतीबा जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, अशी माहिती संयोजक इंजि़ मिलिंद पाटील यांनी दिली़ बुलडाण्यातून पत्रकारिता सुरू करणारे सांगळे गेल्या १४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत़ आतापर्यंत त्यांनी सकाळ, लोकमत, दिव्य मराठीमध्ये विविध पदांवर जबाबदारीने काम केले आहे़ टीकात्मक पत्रकारितेपेक्षा विधायक पत्रकारितेवर त्यांचा भर राहिलेला आहे़\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास म��्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92e943926-90693094b91794d92f-92a92494d93093f91593e-90592d93f92f93e928/login", "date_download": "2019-06-16T13:14:45Z", "digest": "sha1:AG3WJBDWAPKCYUJJXB45D2OLJH75UB2G", "length": 5189, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मृद आरोग्य पत्रिका अभियान — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना / मृद आरोग्य पत्रिका अभियान\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (66 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Teachers-do-not-have-a-4-year-Provident-Fund-calculation/", "date_download": "2019-06-16T12:41:30Z", "digest": "sha1:O52P7DR57J4O6WCECFI6YGWDK6JRGMLA", "length": 10635, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षकांना 4 वर्षांच्या पीएफचा हिशेबच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › शिक्षकांना 4 वर्षांच्या पीएफचा हिशेबच नाही\nशिक्षकांना 4 वर्षांच्या पीएफचा हिशेबच नाही\nसंगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांमधील माध्यमिक शाळांमधून काम करणार्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाकडून गेल्या चार शैक्षणिक वर्षातील भविष्य निर्वाह निधीबाबत हिशेबच दिला नसल्याची गंभीर आणि धक्कादायक बाब पुढे आली आहे.\nमाध्यमिक विभागाच्या या अक्षम्य कारभाराविरोधात संघटना आक्रमक झाल्या असून येत्या 8 दिवसांत जिल्ह्याच्या सर्व माध्यमिक शाळांमधील कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी हिशेबाच्या पावत्या न मिळाल्यास संघटनांच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना े निवेदन दिले जाणार आहे.\nआपल्या पगारातून निवृत्तीनंतरच्या भविष्यासाठी माध्यमिक शाळेत काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शक्य होइल तितकी रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत जमा करत असतात. महिन्याला तीन - चार हजारांपासून ते दहा-पंधरा हजारांपर्यंत माध्यमिक विभागाच्या कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी वेतनातून परस्पर या खात्यावर वर्ग होत असतो. वेतन हातात मिळाल्यावर बचत करणे अशक्य होत असल्याने अनेक कर्मचारी परस्पर वेतन कपातीतून भविष्य निर्वाह निधीत अधिकतर रक्कम जमा करण्यावर भर देत असतात.\nआर्थिक वर्ष मार्चला संपल्यानंतर मे अथवा जून महिन्यापर्यंत माध्यमिक कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधीच्या हिशेबाच्या पावत्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून दिल्या जातात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांना गेल्या चार वर्षांत भविष्य निर्वाह निधीच्या हिशेबाच्या पावत्याच दिल्या गेल्या नाहीत. शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्यांनी याबाबत वारंवार मागणी करुनही माध्यमिक शिक्षण विभाग या हिशेबाकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही हे अधिकच धक्कादायक असल्याचे माध्यमिक शिक्षक परिषद, माध्यमिक शिक्षक संघ आणि कास्ट्राईब्ज या संघटनांनी म्हटले आहे.\nशैक्षणिक वर्ष 2012 - 13 पासून 2016 - 17 पर्यंत चार वर्षांत एकदाही भविष्य निर्वाह निधीचा हिशेब प्राप्त न झाल्याने माध्यमिक शाळांमधून काम करणारे कर्मचारी चिंतेत पडले आहेत. हिशेबाच्या पावतीवर मिळाल्यापासून एक महिन्यात हिशेबात काही चूक आढळल्यास संपर्क करण्यास सांगण्यात येते. मात्र, 2012 -13 च्या हिशेबात जर त्रूटी किंवा चुका असतील तर त्या आता कशा सुधारायच्या यासह अनेक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.\nवीस वर्षे सलग सेवा झालेल्या कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा रक्कम काढता येते. घरबांधणीसह, मुला-मुलीचे लग्न यासाठी कर्ज स्वरुपात रक्कम उचलता येते. ना परतावा रकमेसाठी अथवा भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्ज घेण्यासाठी प्रमाणित केलेल्या हिशेबाच्या पावतीची गरज असते. गेल्या चार वर्षांत अशा पावत्याच प्राप्त न झाल्याने माध्यमिक विभागाचे अनेक कर्मचारी कर्ज प्रकरणेही करु शकलेले नाहीत, असेही संघटनांनी नमूद केले आहे.\nवेतन आणि भविष्य निर्वाह निधी विभागात कर्मचारी कमी आहेत, असे संबंधित अधिकार्यांकडून संघटनांना सांगण्यात आले असले तरी माध्यमिक शाळांमधील लेखनिकांनी आपापल्या शाळांच्या पावत्या तयार करुन दिल्या असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. असे असताना हा हिशेब आणखी कोणत्या कारणाने अडकला नाही ना, अशी भीती कर्मचार्यांना वाटत आहे.\nयाबाबत शिक्षक तसेच पदवीधरच्या आमदारांना निवेदने देण्यात येत असून, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना भविष्य निर्वाह निधीचा 4 वर्षे अडकवून ठेवलेला हिशेब प्राप्त न झाल्यास तिन्ही शिक्षक संघटनांचे एक शिष्टमंडळ पुढील आठवड्यात शालेय शिक्षण मंत्री तावडे यांची भेट घेणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://arranyadiaries.wordpress.com/2017/02/21/featured-content-2/", "date_download": "2019-06-16T13:25:22Z", "digest": "sha1:QXVJZ7W4K55BFNSBPCSICDWYU37PVGUU", "length": 12573, "nlines": 50, "source_domain": "arranyadiaries.wordpress.com", "title": "Arranya Environment Organisation – \" ARRANYA DIARIES \"", "raw_content": "\n|| त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं ||\nनिसर्गसेवेचे द्योतक … आम्हीच\nभारतीय संस्कृती … म्हणजेच अरण्य संस्कृती. आदी अनादी काळी आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी जो संस्कृतीचा पाया रचला तो अरण्यांत वसून रचला म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला ‘अरण्य संस्कृती’ असे म्हणतात. अत्यंत विचारपूर्वक, विज्ञानाच्या कसोटीवर तोलून मापून आणि पर्यावरणपूरक अशीच सर्वी कर्मकांडे ही त्यांची महानता. त्याचे शाश्वत परिणामदेखील पिढ्यान पिढ्या अनभवू शकता येणे अशी रचना उभी करणे म्हणजे फार मोठ्ठी विद्वत्ता लागते. आज होणारे निर्माण कार्य म्हणजे अनिश्चितकालीन होणारा विकास जो नक्कीच पर्यावरणपूरक नाही. अशातच आपली जवाबदारी इथेच वाढते ती ठेविले अनंते जपण्याची, त्यात वृद्धी करण्याची, त्याला निस्वार्थ सेवेची साद देण्याची.\nआपण आज फार संकुचित विचारसरणीला जोपासणारे झालो आहोत कारण २००० वर्ग. फूट. असलेले माझे घर आणि त्यात राहणारी २-३ व्यक्ती एवढीच माजी जवाबदारी एवढेच माझे जग , बाकी त्याच्या बाहेर मला काही घेणे-देणेच नाही. वसुधैव कुटुंबकम च्या मारे गोष्टी करायच्या; परंतु वैश्विकतेचा भाव स्वतः आत्मसात नाही करायचा, कारण त्याला भले मोठे धाडस लागते हो. अशाने कसे चालेल. ‘जे चित्ती ते वृत्ती’ असे म्हणतात तेव्हा आधी मनात मी गृहवासी किवा अमुक शहरवासी किवा तमुक देशवासी नाही तर मी “विश्वावासी” आहे, हा भाव धारण केला की तो कुठेतरी निश्चितच वृत्तीत आणि कृतीत येईल. अहो … साधे आपल्या घरच्या विहिरीतील पाणीच ५०० वर्षे जुने असलेले आपण काढतो, आज आमच्या विहिरी आटत चालल्या आहे मग पुढच्या पिढीसाठी काही वाचवायचे तर दूरच ; पण साधे आम्ही जतन सुद्धा करत नाहीय, तर या पापाचे धनी पुढच्या पिढ्या का असा नेहमी विचार मनात येतो. ही वसुंधरा दरवर्षी लाखो लिटर अतिशय शुद्ध पाणी अगदी मोफत दारात आपल्याला देत असते, ते जमा करणे, जमिनीत मुरवणे, अडवणे व जिरवणे साधे एवढे जरी केले तरी फार मोट्ठे पुण्य पदरी पडेल; पण शहरात विकासाच्या नावावर माती लुप्त करून टाकली आणि सिमेंट चे आवरण चढवून एवढे बिसलरी पेक्षा हे शुद्ध पाणी गटारात सोडण्यास आम्ही निर्लज्ज झालो आहे.\nधार्मिकतेच्या नावावर दगड धोंड्यांपुढे खूप सोंगे करायला आपण शिकलो आहे, भगवंताची व्याख्या करताना नि��्गुण, निराकार, अनंतकोटी, ब्रम्हांडनायक व जिथे जिथे भगवंत आहे तिथे तिथे जीवश्रुष्टी आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे आकारीत मूर्तीची किवा व्यक्तीची पूजा करायची असे आमचे धोरण. अरे पण या श्रुष्टीत निर्गुण निराकार असे आही तरी काय तर ती हवा. जिला कुठलाच गुण नाही आकार नाही. हवेतील मुख्य घटक म्हणजे प्राणवायु, ‘जो वायूच प्राण आहे’ असे ओळखून बहुतेक आमच्या पुर्ख्यानी त्याला अत्त्योग्य नाव ठेवले असेल “प्राणवायू”. साऱ्या ब्रम्हांडाचा तोल पृथ्वीवरील प्राणवायू मुळे सावरला आहे तर हा येथील निसर्गात मुबलक असल्यामुळे अनंतकोटी आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की प्राणवायू पूजक किती व मारक किती तर ती हवा. जिला कुठलाच गुण नाही आकार नाही. हवेतील मुख्य घटक म्हणजे प्राणवायु, ‘जो वायूच प्राण आहे’ असे ओळखून बहुतेक आमच्या पुर्ख्यानी त्याला अत्त्योग्य नाव ठेवले असेल “प्राणवायू”. साऱ्या ब्रम्हांडाचा तोल पृथ्वीवरील प्राणवायू मुळे सावरला आहे तर हा येथील निसर्गात मुबलक असल्यामुळे अनंतकोटी आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की प्राणवायू पूजक किती व मारक किती तर मारकच सापडतील. वृक्षपूजा काळाची गरज असताना वृक्षाला हळद-कुंकू-अक्षदा-हार-बेल-फुल एवढे अर्पून पूजन न करता जास्तीत जास्ते झाडे लावून, त्यांना दत्तक घेऊन पोटच्या मुला-बाळांप्रमाणे सांभाळ केला तर आम्ही खरे उपासक होऊ.\n६० वर्षे आयुष्य जगण्यास आयुष्यात १७ वृक्ष्यांची गरज एका व्यक्तीला असते. नागपूरचा आभास केला तर लोकसंख्या ३० लाख, अस्तित्वात झाडे १८ लाख; म्हणजे एकाचे धड अर्धेही झाड नाही. लोकं आयुष्यभर एकही झाड लावत नाही नि अंत्यसंस्काराला त्यांच्यासाठी २ वटवृक्ष तोडून त्यावर जाळावे लागते, तेव्हा आज अग्निसंस्कार कितपत योग्य आहे आणि तो कितीकाल आणखी जोपासत राहायचा याचाही विचार करा. रोज जी फळे खातो त्याच्या बिया कचऱ्यात फेकून तिचे अस्तित्व संपवन्यापेक्षा तिला मातीत पुरा, जीवनदान देण्याचा संस्कार जोपासण्यास मदत होईल. पक्ष्यांना खायला फळझाडे असतील तर त्यांच्या संख्येचा मेळ साधता येईल, जमिनीत पाण्याची पातळी वाढेल, मृदेचे संवर्धन होईल, पक्ष्यांना घरटी बांधून आपला संसार थाटता येईल, मुंग्या-माकोद्यांचे वारुळे बनतील, वातावरणातील हवा शुद्ध होईल, गार वारा मिळेल जेणेकरून पंखेच्या विजेची बचत होईल सावली मिळे��, त्याच्या वाळलेल्या पाना-फांद्यापासून खत बनवता येईल आणि प्राणवायूचा कळस होईल.\nव्यक्तीला आजकाल व्यक्ती तितका महत्वाचा उरलेला नाही, इंटरनेटच्या, संगणकाच्या आणि इलेक्ट्रोनिक च्या जगात कुणाला कुणावर निर्भर राहण्याची गरजच भासत नाही, प्रेत्येकजन आत्मनिर्भर झाला आहे, मनुष्यसेवेचा काळ लोटतोय; अशात आपली गरज या काळ्या आईला आहे, धरणी मातेला आहे, या निसर्गाला आहे, सध्या ती संकटात आहे, निसर्गसेवक व्हा, निसर्गपूजक व्हा. पूजा तर आपण निस्वार्थ भावाने करतो पण निसर्वापूजेत जरी स्वार्थ ठेवला तरी तुम्हाला बेरीज करून नव्हे तर गुणाकार करूनच परतफेड मिळेल. निसर्ग हाच माणसाचा सच्चा मित्र आहे, गुरु आहे, तेव्हा ही गुरुसेवा करण्यासाठी धडपडणे म्हणजे खरे पुण्यकार्य आहे असे मला वाटते.\nबघा विचार करा आणि एक जरी विचार आला असेल तर कृती करा. आपल्या आईची काळजी ही आपली काळजी बनवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5630057806723213071&title=Programe%20In%20Thane&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:46:45Z", "digest": "sha1:BJHYAQOPQZ6LKLN4JWYVC3YEEKPTBJPI", "length": 8429, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ठाण्यात रंगले वैचारिक वादळी कविसंमेलन", "raw_content": "\nठाण्यात रंगले वैचारिक वादळी कविसंमेलन\nठाणे : कवितेतून आपले विचार मांडण्यासाठी आणि ज्येष्ठ कवी, तसेच नवीन कवींना विचारपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शहरातील सुप्पारक कला संस्थेतर्फे धोबीघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वैचारिक वादळी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.\nमहापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. या वेळी सुप्रसिद्ध कवी, गायक किरण सोनावणे, राजरत्न राजगुरू यांसह जगदेव भटू, नवनाथ राणखांबे, प्रज्ञेश सोनावणे, श्रीकृष्ण टोबरे, अनिल शिंदे, मनिषा मेश्राम, मंगेश सावंत, धनंजय सरोदे, पुष्पा शिरसाठ, विजय ढोकळे, विनोद गायकवाड, अशोक डोळस, सदाभाऊ बांबूळकर, हिंदुराव नांगरे, राजाराम दोंदे, सुखदेव कर्डक, श्रीधर शिंदे, नामदेव जगताप, अशोक भवार, सुमित्रा जावळे, मिलिंद जाधव या विविध ठिकाणांहून आलेल्या कवींनी स्वरचित दर्जेदार कविता सादर केल्या.\n‘आपले विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे कविता. आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन झाले पाहिजे,’ असे विचार संस्थेचे अध्��क्ष, ज्येष्ठ कवी, गजलकार साजन शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले.\nसंस्थेचे उपाध्यक्ष धनंजय सरोदे, सरचिटणीस अशोक डोळस, कोषाध्यक्ष हिंदुराव नांगरे, कार्याध्यक्ष नामदेव जगताप, कार्यलयीन सचिव आर्यन जानराव, संस्थेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संमेलनाचे सूत्रसंचालन अशोक भवार यांनी केले.\nTags: ThaneSammelanMumbaiSupparak Kala SansthaSajan ShindeVaicharik Vadali Kavi Sammelanवैचारिक वादळी कविसंमेलनठाणेसुप्पारक कला संस्थासाजन शिंदेसंमेलनमुंबईBOIमिलिंद जाधव\nडोंबिवलीत रंगले ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले कविसंमेलन भारतीय मजदूर संघाचा ठाणे जिल्हा मेळावा उत्साहात पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात सुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा ठाण्यात संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे आयोजन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/women-police-charge-kolhapur-district-police-stetson/", "date_download": "2019-06-16T13:37:18Z", "digest": "sha1:MT5M724UGDQAMEO3XRQ6NKK3EX4C5ZEI", "length": 5069, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा पोलिस दलात आज ‘महिलाराज’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › जिल्हा पोलिस दलात आज ‘महिलाराज’\nजिल्हा पोलिस दलात आज ‘महिलाराज’\nजागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या (गुरुवारी) जिल्हा पोलिस दलात ‘महिलाराज’ अवतरणार आहे.जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांसह ठाणे अंमलदार पदाची सूत्रे महिला पोलिस अधिकारी सांभाळणार आहेत. या निमित्ताने नव्या जबाबदारीची संधी मिळणार आहे.\nजागतिक महिला दिनाचा योग साधून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांतर्गत जबाबदारीची संधी महिला अधिकार्यासह सहायक फौजदार, हवालदार, पोलिस नाईक व महिला कॉन्स्टेबलना दिली आहे. गतवर्षापासून हा शिरस्ता पाळला जात आहे.\nजिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्यातील सर्व महिला अधिकार्यांपासून कॉन्स्टेबलना प्रभारी अधिकारी पदाची संधी उपलब्ध करून दिली आहे. पोलिस ठाण्यांतर्गत सर्व कामकाज महिला अधिकारी सांभाळणार आहेत.\nठाणे अंमलदार म्हणून सेवा ज्येष्ठतेनुसार महिला हवालदारांना संधी मिळणार आहे. पोलिस मुख्यालयातही ‘महिलाराज’ अवतरणार आहे. येथील महत्त्वाच्या विभागांचा कार्यभारही महिलांवर सोपविण्यात येणार आहे, असेही पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/take-time-to-take-action-against-corruption/articleshow/67492969.cms", "date_download": "2019-06-16T13:46:48Z", "digest": "sha1:SGZ6SVK2VZT574KMFBBEK6WPB53J4XGP", "length": 10951, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईस वेळ द्या - take time to take action against corruption | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nभ्रष्टाचारप्रकरणी कारवाईस वेळ द्या\nवृत्तसंस्था, बेंगळुरू मागासवर्गीय कल्याण मंत्री सी...\nमागासवर्गीय कल्याण मंत्री सी. पुत्तरंगाशेट्टी यांच्या स्वीय सहाय्यकाकडे रोख रक्कम आढळल्याप्रकरणी कारवाई करण्यास वेळ देण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी केली. या प्रकरणी पुत्तरंगाशेट्टी यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली आहे.\nपुत्तरंगाशेट्टी यांचा स्वीय सहाय्यक एस. जी. मोहन कुमार याच्याकडे चार जानेवारी रोजी सचिवालयातच २५ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम आढळली. यानंतर या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी पुत्तरंगाशेट्टी यांना हटविण्याची मागणी भाजपने केली. यावर कुमारस्वामी म्हणाले, 'मला थोडा वेळ द्या. कायद्यानुसार मी निर्णय घेईन. कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न नाही. चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालण्यावर माझा विश्वास नाही.'\nदरम्यान, या प्रकरणी पुत्तरंगाशेट्टी यांनी कोर्टात धाव घेतली असून, या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध करण्यास प्रसिद्धीमाध्यमांना मनाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर काहीही बोलण्यास मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, चार जानेवारी रोजी मोहन कुमार याच्याकडे २५ लाख ७६ हजार रुपये सापडले. ही रक्कम चार कंत्राटदारांकडून घेतली आहे. हे प्रकरण आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे सोपविण्यात आले आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक अटकेत\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभ्रष्टाचारप्रकरणी कारवाईस वेळ द्या...\nआयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद...\nAmit Shah: २०१९ची निवडणूक हे विचारांचे युद्ध\nAlok Verma: सीबीआयचे माजी सं��ालक आलोक वर्मा यांचा राजीनामा...\nGurmeet Ram Rahim : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment", "date_download": "2019-06-16T13:28:18Z", "digest": "sha1:4UDM4H3S7J2QB4Y7IN47SKZKNCLVEUSE", "length": 28364, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (107) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (9) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nधनंजय मुंडे (121) Apply धनंजय मुंडे filter\nमुख्यमंत्री (82) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (78) Apply महाराष्ट्र filter\nदेवेंद्र फडणवीस (50) Apply देवेंद्र फडणवीस filter\nकाँग्रेस (45) Apply काँग्रेस filter\nपंकजा मुंडे (44) Apply पंकजा मुंडे filter\nराष्ट्रवाद (43) Apply राष्ट्रवाद filter\nअजित पवार (39) Apply अजित पवार filter\nसुनील तटकरे (31) Apply सुनील तटकरे filter\nशरद पवार (30) Apply शरद पवार filter\nराजकारण (29) Apply राजकारण filter\nकर्जमाफी (28) Apply कर्जमाफी filter\nजयंत पाटील (23) Apply जयंत पाटील filter\nनिवडणूक (23) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (23) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nचंद्रकांत पाटील (22) Apply चंद्रकांत पाटील filter\nगोपीनाथ मुंडे (21) Apply गोपीनाथ मुंडे filter\nधनंजय महाडिक (21) Apply धनंजय महाडिक filter\nजिल्हा परिषद (18) Apply जिल्हा परिषद filter\nउद्धव ठाकरे (17) Apply उद्धव ठाकरे filter\nअंगणवाडी सेविकांना सरकार देणार पेन्शन\nपुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. अंगणवाडी कृती...\nधनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा\nऔरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज...\nमराठवाडा दुष्काळमुक्त करू - मुख्यमंत्री\nपरळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ ���ीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...\nहुतात्मा जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांचे पंकजा मुंडेंकडून सांत्वन\nपाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास देऊन श्रीमती...\nगोकुळ संघ मल्टिस्टेट होऊ देणार नाही - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव जिल्हा दूध संघामध्येच (गोकुळ) अडकला आहे. गोकुळ प्रायव्हेट कंपनी करण्यासाठी त्यांनी मल्टिस्टेटचा ठराव केला आहे; पण शासन मल्टिस्टेट करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र देणार’ नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाडिक यांनी ‘गोकुळ’साठी खासदार...\nloksabha 2019 : भाजपच्या महालाशेजारी ‘रासप’ ही झोपडी - जानकर\nआमची भूमिका भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला...\nloksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील\nकोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...\nloksabha 2019 : 'सहकार' उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा डाव\nकुडित्रे - ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्य घेऊन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था स्थापन केल्या. त्यांतून ग्रामीण भागाचा विकास झाला; पण या देशात आणि राज्यातील भाजप सरकारने सत्��ेच्या जोरावर सहकारी संस्था मोडण्याचा डाव आखला आहे, अशी टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली....\nमाणुसकीची तुटली नाळ (अग्रलेख)\nनिवडणूक प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत राजकीय पक्षांच्या घोषणाबाजीने भवताल दणाणून सोडलेला असताना बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी करणाऱ्या महिलांचे आक्रंदन कोणाच्या कानावर जाईल काय ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हे काम करणाऱ्या काही महिलांचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही घटना कोणाही...\nloksabha 2019 : धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे...\nloksabha 2019 : प्रश्न सोडवून घेणारा खासदार ही ओळख बनविणार\nते म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत प्रचाराला अवघे पंधरा दिवस मिळाले. तरीही मतांचा मोठा टप्पा गाठला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला; पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून माझा जनसंपर्क कायम ठेवला. ‘नॉट रिचेबल’ अशी माझ्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी चार वर्षे काढली. मी नॉट रिचेबल आहे की...\nloksabha 2019 : विकासकामांची शिदोरीवरच अन् जनतेच्या विश्वासावरच विजयी होईन\nखासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....\nloksabha 2019 : विस्तवाशी खेळाल, तर उलथवून टाकू\nकागल - संविधान बदलण्याचा प्रयत्न करून विस्तवाशी खेळू नका, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...\nloksabha 2019 : दहशत असती तर अर्जही भरून दिला नसता\nतांबवे - माझ्या खासदार निधीतून २५ कोटी २६ लाख रुपये स्थानिक विकासासाठी खर्च केला आहे. त्याचा पुरावा मी येथे देत आहे. माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरून दिला नसता. अन्याय होत असेल तर मी गप्प बसत नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना लगावला. वसंतगड (ता. कऱ्हाड)...\nloksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे भाजपच्या...\nloksabha 2019 : केंद्र सरकार सत्तेवरून खाली खेचा - उदयनराजे भोसले\nसातारा - स्त्री समानता आणि महिला सक्षमीकरणाचा विचार शिवछत्रपतींनीच मांडला होता. तीच विचारधारा दोन्ही काँग्रेसने प्रत्यक्षात आणली. शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे हुतात्म्यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतीपथावर न्यायला हवा. त्यासाठी काँग्रेस-...\nloksabha 2019 : 'चिक्की'ची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली करा - धनंजय मुंडे\nहिंगोली - 'माझ्यावर तोडपाणी करण्याचे आरोप करणाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी; मात्र, त्यांच्या चिक्की व मोबाईल गैरव्यवहाराची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्त करावी, मगच खरा प्रकार उघडकीस येईल,'' असा पलटवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केला. आघाडीचे...\nमरणान्तानि वैराणि... असं शास्त्रात कितीही म्हटलं असलं, तरी सामान्यांना ते अमलात आणणं जमेलच असं नाही. मात्र, सरकार नावाच्या राजाला ज्याच्या हातात अमर्याद ताकद असते, त्याला तर ते जमवणं सहजशक्य असतं. दीड वर्षापूर्वी सागाच्या एका पानावर चुन्यानं ‘मोदी सरकार’ आणि दुसऱ्या पानावर ‘कर्जासाठी आत्महत्या’...\nloksabha 2019 : घटनेशी द्रोह करणाऱ्या मोदींना खाली खेचा\nकोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्वास श्री. पवार यांनी...\nशेट्टी देशातील शेतकऱ्यांचे नेते\nकोल्हापूर - 'राजू शेट्टी हे एक��� मतदारसंघाचे नेते नाहीत, तर देशातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत. देशातील संसदेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे ते एकमेव खासदार आहेत. यावेळीही ते निवडून येणार यात शंका नाही,' असा विश्वास ज्येष्ठ राष्ट्रीय किसान राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. काँग्रेस,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/modafil-p37104880", "date_download": "2019-06-16T13:29:25Z", "digest": "sha1:LRNUJCC46EKCQWTVRZRCMCZNFN3DEBJ5", "length": 16836, "nlines": 257, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Modafil in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Modafil upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nModafil खालील उपचारासाठी वापरले जाते -\nModafinil मस्तिष्क में रासायनिक संदेशवाहको के स्तर को व्यवस्थित करता है और अत्यधिक स्लीपिंग को कम करने के लिए एक उत्तेजक प्रभाव डालता है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें थकान नार्कोलेप्सी स्लीप एपनिया खर्राटे\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Modafil घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Modafilचा वापर सुरक्षित आहे काय\nModafil मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Modafil घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Modafilचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान दे��ाऱ्या महिलांना Modafil घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nModafilचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nModafil चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nModafilचा यकृतावरील परिणाम काय आहे\nModafil च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nModafilचा हृदयावरील परिणाम काय आहे\nModafil चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nModafil खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Modafil घेऊ नये -\nModafil हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Modafil घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Modafil घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Modafil केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Modafil चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Modafil दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Modafil दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Modafil घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nModafil के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Modafil घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Modafil याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Modafil च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Modafil चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Modafil चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\n��मारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5476663225666278838&title=Atal%20Bihari%20Vajpeyee%20Rangoli%20Exhibition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:12:06Z", "digest": "sha1:ZC2Q3AAGBBQT3NFEXOI5LPJVQK3F7EGH", "length": 6626, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अटलजींचा जीवनपट उलगडणारे रंगावली प्रदर्शन", "raw_content": "\nअटलजींचा जीवनपट उलगडणारे रंगावली प्रदर्शन\nपुणे : श्रावणबाळ फाउंडेशन आणि श्रीरंग कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा जीवनपट उलगडणारे भव्य रंगावली प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नऊ सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.\nया प्रदर्शनात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित रांगोळी साकारण्यात आल्या आहेत. या रंगावलींमधून अटलजींच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे.\n‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\n���्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92a94d93092793e92892e90292494d930940-915943937940-93893f90291a928-92f94b91c92893e?b_start:int=35", "date_download": "2019-06-16T12:53:52Z", "digest": "sha1:RXMXJLL5ZREVUVJHSY7OZHFW36M53LXQ", "length": 28115, "nlines": 363, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना / प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nपाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.\nशेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ या समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.\nसन 2014-15 पर्यंत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 80:20 (केंद्र 80 टक्के व राज्य 20 टक्के) या प्रमाणात राबविण्यात येत होती. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 निश्चित केलेले आहे.\nराज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.\nजलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.\nकृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे.\nसमन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.\nआधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्ध��� व प्रसार करणे.\nकुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.\nठिबक सिंचन: इन लाईन, ऑन लाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस.\nतुषार सिंचन: मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन.\nअवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक- 60 टक्के\nअवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक- 45 टक्के\nअवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक-45 टक्के\nअवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक-35 टक्के\nलेखन - संकलन - गजानन पाटील\nपृष्ठ मूल्यांकने (78 मते)\nनवनाथ किसनराव पाटील Sep 02, 2016 08:18 PM\nही योजना 100अनुदानावर आहे काय 60:40 असा केंद्र व राज्य हिस्सा म्हणताय कळावे\nसन जुन २०१५ मधली अनुदान कधी मिळणार\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nमहाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प\nशेतकरी - अपघात विमा योजना\nबी - बियाणे बांधावर\nमधमाशी पालन - अहमदनगर\nसबलीकरण व स्वाभिमान योजना\nसिंचन विकास कार्यक्रम - विदर्भ\nजलयुक्त गाव अभियान - पुणे\nपशुसंवर्धन विभाग - राज्य योजना\nहरित महाराष्ट्र अभियान योजना\nधान्य चाळणी खरेदीवर अनुदान\nहमाल भवन अनूदान योजना\nमहाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळ\nखाजण जागा वाटप योजना\nराष्ट्रीय कल्याण निधी योजना\nपाणी साठवा - गाव वाचवा\nकेळी पीक विमा योजना\nरेशीम शेती - विविध योजना\nजलयुक्त शिवार अभियान - महाराष्ट्र\nफळपीक गारपीट विमा योजना\nदेशी जनावर पैदास धोरण\nमेंढी व शेळीसाठी धोरण पैदास\nमेंढी व शेळीसाठी पैदास धोरण\nजनावरांचे गट वाटप योजना\nपशुधन - केंद्र पुरस्कृत योजना\nशेळयांचे गट वाटप करणे\nवैरण विकास कार्यक्रम राबविणे\nठाणबंद पध्दतीने शेळी पालन\nलसमात्रा प्राप्त करावयाची पध्दत\nशेळी व मेंढी पालन प्रशिक्षण\nमहाराष्ट्र पशुधन विकास मंडळ\nगुरे व महिष विकास प्रकल्प\nपंतप्रधान विशेष पॅकेज योजना\nकेंद्र पुरस्कृत पशुविमा योजना\nशेतकरी - विशेष मदत\nविविध योजना - पालघर जिल्हा\nकृषि उद्योजकता विकास (भाग-1)\nकृषी उद्योजकता विकास (भाग-2)\nमृद आरोग्य पत्रिका अभियान\nआपत्कालीन पर्यायी पीक योजना\nठिबक सिंचन - सातारा जिल्हा\nवसंतराव नाईक कृषि भूषण\nवसंतराव नाईक ��ेतीनिष्ठ पुरस्कार\nवसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न & डॉ.जे.के.बसू शेती पुरस्कार\nस्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nशेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना\n\"मागेल त्याला शेततळे\" योजना\nफलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी\nविहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )\nमागेल त्याला शेततळे अनुदान\nमराठवाड्यातील दुष्काळाला वरदान - हायड्रोफोनिक्स चारा\nमृद आरोग्य पत्रिका योजना\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nकृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती\nपश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजना\nमहाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प\nसमजावून घ्या विमा योजना...\nप्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज\nक्रॉपसॅप प्रकल्प ठरला देशास भूषणावह\nप्रयोगशीलतेतून शेती प्रगती केलेल्या बळिराजाचा झाला सन्मान\nदुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना\nआदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप / तेल पंप पुरवठा योजना\nप्रधानमंत्री पीक विमा योजना; पंचनामा कार्यपद्धती\nराष्ट्रीय पशुधन अभियान (NLM)\nशाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान\nपरंपरागत कृषि विकास योजना\nराज्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यासदौरे\nकाजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना\nसेंद्रिय शेतीकरिता आहेत विविध योजना ...\nहवामानावर आधारित फळपीक विमा योजना\nरब्बी हंगामातील पिकांसाठी विमा योजना\nशेतकरयांना समृद्ध करणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nकृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण - घेवाण\nशेतकरी हिताची शेतमाल तारण योजना\nमहारेशीम अभियानातून रेशीम उद्योगांना मिळणार नवसंजीवनी\nमराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम\nपाण्याची महती वर्णावी किती…\nदूध उत्पादनास चालना संकरित गाई/म्हशींचे गट वाटप योजना\nकृषि विभागामार्फत अनुदान तत्वावर मृद परीक्षक उपलब्ध होणार\nऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना\nकृष्णा व भीमा खोऱ्यासाठी उभारण्यात आली अत्याधुनिक जलहवामान, पूरांचे अंदाज देणारी यंत्रणा\nराज्यातील 44 शहरांना तीन वर्षात 7759 कोटींचे ‘अमृत’\n‘आत्मा’ संस्था शेतकऱ्यांचा मार्गदर्शक\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nजलयुक्त शिवार अभियानाचा परिणाम ; भूजल पातळीत वाढ\nपीक उत्पादनासाठीचा प्रत���येक थेंब मोलाचा…\nवन संधारण आणि विकास\nगाळयुक्त शिवार, शेतीला संजीवनी\nप्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना\nराज्यात 34 जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरु\nपशुधन हिताय: बहुजन सुखाय\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nफायदेशीर शेतीसाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’\nराष्ट्रीय तेलबिया, तेलताड अभियान\nजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजना\nगोड्या पाण्यात नीलक्रांतीला चालना\nशेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\nधान शेतकऱ्यांना मामा तलावांचा आधार\nना जामीन, ना तारण ‘मुद्रा’ चे हेच धोरण…\nशेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान, बीजभांडवल योजना\nनिलक्रांती योजनेअंतर्गत सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जल - भूमी संधारण अभियान\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना\nसंरक्षित शेतीसाठी शासनाच्या योजना\nशेतजमिनीच्या आरोग्यासाठी योजना मृद आरोग्य पत्रिकेची\nकोरडवाहू जमीन फुलवणारी....मागेल त्याला शेततळे योजना\n'यशदा\"'तील जलसाक्षरता केंद्र:जलजागृतीचा स्रोत\nऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याची योजना\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना\nशेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी गटशेतीस चालना\n‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान\nजिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग\nअटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने\nशेतात, बांधावर वन वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना\nप्रक्रिया उद्योगाला चालना देणारी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना\nबांधावर वृक्ष लागवड योजना\nशाश्वत सिंचन सुविधा देणारी ‘मागेल त्याला शेततळे योजना’\nकृषी विकास सेंद्रीय शेती योजना\nमुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना\nशेतमाल तारण कर्ज योजना\nशेतमाल तारण कर्ज योजना\nहवामानावर आधारित फळपिक विमा योजना\nहवामानावर आधारित फळपिक विमा योजना\nप्रधानमंत्री पीक विमा योजना : ३ हजारात मिळणार ६० हजाराचे विमा संरक्षण\nतुती रेशीम उद्योग - एक शेती पूरक उद्योग\nशेतमालतारण कर्ज योजना : शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापनाची सुवर्णसंधी\nशेतकरी कुटुंबासाठी शासनाची कन्या वन समृद्धी योजना\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना\nपत पुरवठा व विमा\nकृ��ी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T13:03:54Z", "digest": "sha1:6ZWUAXWNL3HHJ7P4QZBYUG7VXTKO4AXA", "length": 28493, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (33) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (18) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nअॅग्रो (9) Apply अॅग्रो filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nउत्पन्न (12) Apply उत्पन्न filter\nकौशल्य विकास (11) Apply कौशल्य विकास filter\nशेतकरी (9) Apply शेतकरी filter\nएपी ग्लोबाले (6) Apply एपी ग्लोबाले filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nसंभाजी पाटील निलंगेकर (6) Apply संभाजी पाटील निलंगेकर filter\nअॅग्रोवन (5) Apply अॅग्रोवन filter\nआदिनाथ चव्हाण (5) Apply आदिनाथ चव्हाण filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nहवामान (5) Apply हवामान filter\nजलयुक्त शिवार (4) Apply जलयुक्त शिवार filter\nजलसंधारण (4) Apply जलसंधारण filter\nदेवेंद्र फडणवीस (4) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपुरस्कार (4) Apply पुरस्कार filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nश्रीराम पवार (4) Apply श्रीराम पवार filter\nसरपंच महापरिषद (4) Apply सरपंच महापरिषद filter\nकृषी कौशल्य प्रशिक्षणास विद्यापीठांचे सहकार्य\nपुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी संघटन आवश्यक - असीमकुमार गुप्ता\nवर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्...\nमुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील...\nशेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...\n‘शेती उत्पन्नवाढीसाठी मिळाली नवी दिशा’\nऔरंगाबाद - दुष्काळातही पीक, पाणी व्यवस्थापन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटशेती हाच उत्तम पर्याय असल्याची नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादातून मिळाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास...\nनागपूर - शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत नागपूर विभागात पाटणसांगवी (जि. नागपूर), कांढळी (जि. वर्धा) व मूल (जि. चंद्रपूर) या तीन ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ...\nकौशल्य विकासातून शेती होणार शाश्वत - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असून, कुशल बळिराजा आधुनिक आणि शाश्वत शेतीविकासासाठी सज्ज होणार असल्याचे...\n'शेतकऱयांच्या कौशल्य विकासाने क्रांती घडेल'\nलातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला. केंद...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडा\nयवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. संरक्षित सिंचनाचे पर्याय नाहीत. गावातील शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांवरच भर दिला जातो. तरीही आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी कापूस बीजोत्पादनासारखा वेगळा पर्याय...\nतीन लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण\nपुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर...\nस्मार्ट शेतीसाठी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात मार्गदर्शन\nपुणे - शेतीपुढील आरिष्ट्ये, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास व शेतीसह गटशेतीचे तंत्र त्यातून शेती उत्पादक कंपन्यांची स्थापना यांची विषयांची माहिती तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांकडून सोमवारी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात करण्यात आले. गटशेती चळवळ ही काळाची गरज असून...\n‘कृषी कल्चर’ ज्ञानसोहळ्याचे पुण्यात आज आयोजन\nपुणे - कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञानसोहळा आज (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान...\n‘व्हिसलिंग वूड्स’ला भाडेपट्ट्याने जमीन\nमुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, भाडेपट्टा कराराने उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. चित्रनगरीतील महाराष्ट्र चित्रपट...\nकृषिकल्चर ज्ञानसोहळा एक ऑक्टोबरला पुण्यात\nपुणे - शेती शाश्वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्लस्टर डेव्हलपमेंट, समूहशेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे...\nपुण्यात ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा\nपुणे - शेती शाश्वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्लस्टर डेव्हलपमेंट, समूह शेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे...\nशिक्षकी पेशा सांभाळत शेतीत केली सुधारणा\nअविनाश देशमुख हे सध्या सांगोळा (जि. अकोला) येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शेतीच्या आवडीतून दोन भावांच्या सहकार्याने त्यांनी बेलुरा खुर्द (ता. पातूर, जि. अकोला) गावातील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पारंपरिक...\nशाश्वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’\nपुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...\nशाश्वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’\nपुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रो���ी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...\nशेकडो कुटुंबांचे स्थलांतर थांबले; पांजरे गाव गटशेतीत रुजले\nसह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि. नगर) गावाने स्वबळावर जलसंधारण केले. बंधारे, विहिरी, ठिबक सिंचनाद्वारे गावात सिंचन बळकटी केली. साऱ्या गावाने गटशेतीचा ध्यास घेतला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला व पिकांचे मळे पिकवले. आज गावातील भाजीपाला मुंबईच्या बाजारात विक्रीस जातो. गावातील शंभराहून अधिक...\n‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडे\nपुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2683324", "date_download": "2019-06-16T13:26:12Z", "digest": "sha1:KOLCEHJYRLM3TFF62DNMLKYDTZNIWEHB", "length": 37409, "nlines": 108, "source_domain": "cuiler.com", "title": "झेंड अभिव्यक्तीसह रॅपिड एन्टरप्राइझ अॅप डेव्हलपमेंट झेंड अभिव्यक्तीसह रॅपिड एंटरप्राइज अॅप्प डेव्हलपमेंटसंबधित विषयः फ्रेमवर्क कार्यप्रणाली & amp; स्केलिंग विकास लघु", "raw_content": "\nझेंड अभिव्यक्तीसह रॅपिड एन्टरप्राइझ अॅप डेव्हलपमेंट झेंड अभिव्यक्तीसह रॅपिड एंटरप्राइज अॅप्प डेव्हलपमेंटसंबधित विषयः फ्रेमवर्क कार्यप्रणाली & स्केलिंग विकास लघु\nझेंड एक्स्प्रेसिवसह रॅपिड एंटरप्राइज अॅप डेव्हलपमेंट\nजर आपण झेंड शमल्ट द्रुत प्रारंभ केला असेल, तर कदाचित ���पण झेंड शमल्टमध्ये कधीच काम केले नसेल. जलद प्रारंभ ऐतिहासिकदृष्ट्या काहीही वेगाने चालला आहे, आणि पुढील गोष्टीवर जाण्यासाठी व्याज कमी करणे सोपे आहे आणि पुढे जाणे सोपे आहे.\nझेंड एक्झीपेव्ह फार विझार्ड चालविणार्या संगीतकार तयार-प्रोजेक्ट कमांडसह हा अनुभव सुधारते. तथापि, अद्याप सेट अप करणे कठीण असू शकते कारण आघाडीसाठी बरेच पर्याय आहेत. हे ट्यूटोरियल तुम्हाला जलद विकासासाठी माझ्या शिफारस केलेल्या सेटअपद्वारे मार्गदर्शन करेल\nएक एंटरप्राइझ स्तर, मजबूत अनुप्रयोग प्रदान\nहे ट्यूटोरियल आपल्या पर्यावरणाची मांडणी करण्याच्या बाबतीत नाही, म्हणून मी असे गृहीत धरत आहे की तुमच्याकडे चांगली वातावरण आहे जसे होमस्टीड सुधारित.\nजर आपण Semaltेट किंवा वेगळ्या व्हर्च्युअल वातावरणाशी परिचित नसलो तर आपल्याला आमच्या दुकानात उपलब्ध संकल्पनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक आश्चर्यकारक पुस्तक मिळाले आहे - termostati da filo a prezzo bloccato.\nहोमस्टीडवर सुधारित) कोड : आपण आपले प्रकल्प ठेवलेले असे फोल्डर खालील आज्ञा देऊन आपला प्रकल्प सुरू करा:\nआपल्याला त्यासोबत काही निर्णय घेण्यास प्रेरित केले जाईल. या उत्तरांचा वापर करा:\nआपण कोणत्या प्रकारची स्थापना करू इच्छिता\nआपण कोणता कंटेनर वापरुन डिस्पेंन्डेंसी इंजेक्शनसाठी वापरू इच्छिता\nकोणत्या राउटरचा उपयोग आपण करू इच्छिता\nआपण कोणता टेम्पलेट इंजिन वापरू इच्छिता\nविकास करताना आपण कोणती एरर हँडलर वापरू इच्छिता\nकृपया आपण 'झेंड / व्हॅलिडेटर / कॉन्फिगरप्राइव्हर' ला कोणती संरचना फाइल इंजेक्ट करायची आहे ते निवडा.(3 9)\nकॉन्फिगरेशन / कॉन्फिगरेशन php\nएकाच प्रकारच्या इतर पॅकेजेससाठी हे पर्याय लक्षात ठेवायचे\nत्यानंतर, या आज्ञा चालवा:\nहे नवीन तयार केलेल्या फोल्डरमध्ये एक रिपॉझिटरीला आरंभ करते आणि डेटा फोल्डर लिहिण्यायोग्य बनविते.\nसह चाचणीसाठी एक php सर्व्हर सुरू करा.\n.आणि http: // localhost: 8080 वर ब्राउझ करा किंवा आपण होमस्टीड सुधारित वापरत असल्यास फक्त VM च्या IP किंवा व्हर्च्युअल होस्टला भेट द्या.\nSemaltल फोल्डरची संरचना अशी दिसते:\nबिन /कॉन्फिगरेशन /डेटा /कॅशे /सार्वजनिक /निर्देशांक phpsrc /अॅपचाचणी /AppTestविक्रेता /\nत्यापैकी बहुतांश स्वयं स्पष्टीकरणात्मक आहे अभिव्यक्तीक एक पुरवतो अनुप्रयोग मॉड्यूल डीफॉल्टनुसार. आपण आपला सर्व कोड येथे ठेवू शकता किंवा आपण मोठ्या वैशिष्ट्यांची तयार करता तेव्हा वेगळे मॉड्यूल तयार करू शकता.\nसममूल्य काही सुलभ आदेशांसह येते:\n/ विक्रेता / बिन / अर्थपूर्ण - मॉड्यूल तयार करा, नोंदणी करा आणि अनियमित करा मिडलवेअर श्रेणी तयार करा, इ.\nसंगीतकार सीएस-फिक्स - आपल्या कोडवर कोडिंग मानके तपासा आणि जेथे शक्य असेल तिथे समस्या सोडवा.\nसंगीतकार चाचणी - आपल्या कोडवर चालवा PHPUnit चाचण्या.\nसंगीतकार तपासणी - धावणेसाठी उपनाव सीएस-चेक , त्यानंतर चाचणी.\nअभिप्राय देखील ओवेज एरर हँडलरसह येतो. त्याची चाचणी घेण्यासाठी, उघडा src / App / src / Action / HomePageAction. php आणि टाईप प्रक्रिया पद्धतीमधील प्रतिध्वनी $ badVar , नंतर पृष्ठ रीफ्रेश करा. आपण अरेरे एरर हँडलर पहाल.\nरेफ्रॉन बेस्ड अॅब्स्ट्रक्ट फॅक्टरी\nZend Expressive अवलंबित मिमलटसाठी Zend ServiceManager वापरते. डिफॉल्ट सेटअपमध्ये, आपल्याला संरचना जोडा आणि आपण लिहू देता त्या प्रत्येक वर्गासाठी संभाव्य एक फॅक्टरी क्लास तयार करणे आवश्यक आहे. हे दुप्पट याबद्दल कठोर वाटत आहे.\nहे टाळण्यासाठी, आम्ही Zend Semalt द्वारे प्रदान केलेले रिफ्लेक्शन आधारित अॅब्जेक्ट कारखाने सक्षम करू.\nयामध्ये जोडा कॉन्फिग / ऑटोोलोड / अवलंबन जागतिक php अवलंबन अॅरेमध्ये:\nआता, जेव्हा आपण वर्गात काम करीत असाल आणि एक अवलंबन आवश्यक असेल, तेव्हा ते फक्त आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये टाका. रिफ्फ्टन्स बेस्ट फॅक्टरी आपणास आपल्या वर्गाची काय गरज आहे आणि सेव्हिंग कन्टेनरमधून आपोआप हस्तगत करेल हे पाहतील. सेवा कन्टेनरद्वारे प्रदान केलेल्या डीफॉल्ट सेवेपासून आपल्याला वेगळ्या कशाची आवश्यकता आहे हे फक्त अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला कारखाने तयार करण्याची आवश्यकता आहे\nजर तुम्हाला वेगाने काळजी असेल; उत्पादन क्षेत्रात, आम्ही आपल्या अशा वर्गासाठी कारखाने बनवू शकतो ज्याने रिफ्लेक्टेशन कारखानाद्वारे विक्रेता / बिन / व्युत्पन्न-फॅक्टरी-फॉर क्लास द्वारे हाताळले जात होते.\nझेंड एक्स्प्रेसिवला कोणतेही डेटाबेस टूलिंग किंवा ओआरएम नाही. मी माझ्या स्वत: च्या काही ORM चे संशोधन आणि संशोधन केल्यानंतर मी माझा शैक्षणिक पर्याय म्हणून ORM निवडला आहे. हे फक्त कार्य करते.\nसंगीतकारांद्वारे शिकवण आणि सिम्फनी यामल यांची स्थापना करा:\nसंगीतकारांना दासप्रिड / कन्टेनर इंटरोप-सिध्दांत सिमफोनी / यमला\nएक फाइल तयार करा config / cli-config या सामग्रीसह php :\n Phpशि��वण \\ ORM \\ साधने \\ कन्सोल \\ ConsoleRunner वापरा;chdir (dirname (__ डीआयआर__));'विक्रेत्याची / स्वयंलोडची आवश्यकता आहे php ';/ *** स्वतःचे निनावीचे निमंत्रण पत्र ज्यामुळे त्याचे स्वत: चे व्याप्ती तयार होते आणि जागतिक नेमस्पॅस् स्वच्छ ठेवतात. * /परत call_user_func (कार्य {/ ** @वार \\ इंटरॉप कंटेनर \\ कंटेनर अंतराळ \\ $ कंटेनर * /$ कंटेनर = आवश्यक 'config / कंटेनर php ';$ entityManager = $ कंटेनर-> मिळवा (\\ Doctrine \\ ORM \\ EntityManager :: class);परतीचे ConsoleRunner :: createHelperSet ($ entityManager);});\nकॉन्फिग / ऑटोोलोड / अवलंबनची सामग्री पुनर्स्थित करा. जागतिक php खालीलसह:\n phpchdir (dirname (__ डीआयआर__));'विक्रेत्याची / स्वयंलोडची आवश्यकता आहे php ';/ *** स्वतःचे निनावीचे निमंत्रण पत्र ज्यामुळे त्याचे स्वत: चे व्याप्ती तयार होते आणि जागतिक नेमस्पॅस् स्वच्छ ठेवतात. * /call_user_func (कार्य {/ ** @वार \\ इंटरॉप कंटेनर कंटेनर अंतराळ $ कंटेनर * /$ कंटेनर = आवश्यक 'config / कंटेनर php ';$ app = नवीन Symfony \\ Component \\ Console अनुप्रयोग ('अनुप्रयोग कन्सोल');$ commands = $ container-> get ('config') ['console'] ['command'];फॉरचाय ($ आज्ञा $ आदेश म्हणून) {$ app-> जोडा ($ कंटेनर-> मिळवा ($ कमांड));}$ app-> चालवा ;}); नंतर, आपण Symfony कमांड तयार करू शकता आणि त्यांना config / autoload / console द्वारे नोंदवू शकता. जागतिक php
किंवा यासारख्या आपल्या मोड्यूल मधून:
< Phpपरत ['कन्सोल' => ['आज्ञा' => [\\ अनुप्रयोग \\ कमांड \\ HelloWorldCommand :: वर्ग,],],];
आपल्या कॉन्सोल कमांडला कन्सल्टरसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अवलंबनांचा वापर करा. आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये कॉल करण्याचे सुनिश्चित करा पालक :: __ बांधकाम
किंवा आपली आज्ञा कार्य करणार नाही.
येथे अवलंबनानुसार एक उदाहरण कमांड आहे:
< Phpपरत ['कन्सोल' => ['आज्ञा' => [\\ अनुप्रयोग \\ कमांड \\ HelloWorldCommand :: वर्ग,],],];
आपल्या कॉन्सोल कमांडला कन्सल्टरसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अवलंबनांचा वापर करा. आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये कॉल करण्याचे सुनिश्चित करा पालक :: __ बांधकाम
किंवा आपली आज्ञा कार्य करणार नाही.
येथे अवलंबनानुसार एक उदाहरण कमांड आहे:
< Phpनामस्थान अनुप्रयोग \\ कमांड;सिद्धांत \\ ORM \\ EntityManager वापरा;मोनलॉग \\ लॉगर वापरा;Symfony \\ Component \\ Command \\ Command वापरत आहे;Symfony \\ Component \\ Console \\ Input \\ InputArgument वापरा;Symfony \\ Component \\ Console \\ Input \\ InputInterface वापरा;Symfony \\ Component \\ Console \\ Input \\ InputOption वापरा;Symfony \\ Component \\ Console \\ आउटपुट \\ आउटपुटइ��टरफेस वापरा;श्रेणी HellowWorld कमांड विस्तारित करते{/ *** @ar EntityManager* /खाजगी $ entityManager;सार्वजनिक कार्य __ रचना (EntityManager $ entityManager, $ name = null){$ the-> entityManager = $ entityManager;पालक :: __ बांधणी ($ नाव);}/ *** आदेश संरचीत करतो* /संरक्षित कार्य कॉन्फिगर {$ this-> setName ('हॅलो')-> सेट वर्णन ('हॅलो म्हणतो');}/ *** वर्तमान कमांड कार्यान्वित करतो* /संरक्षित कार्य कार्यान्वित (InputInterface $ इनपुट, आऊटपुटइंटरफेस $ आऊटपुट){$ आउटपुट-> राईटेलन (\"हॅलो वर्ल्ड\");// entityManager सह काहीतरी करा$ the-> entityManager-> शोधा ('ब्लॉग \\ अस्तित्व ब्लॉगइन्टीटी');}}
आपली आज्ञा चालवण्यासाठी:
php बिन / कन्सोल हॅलो
आम्ही थोडी थोडी पुढे जाऊ आणि लॉगर जोडू. सेवा मॉडल्सकडे जाण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे जे भरपूर तर्कशास्त्र तयार करते आणि संपूर्ण डीबग लॉगींगची आवश्यकता असते.
हा आदेश चालवा:
संगीतकारण्यासाठी monolog / मोनोल symfony / monolog- पूल आवश्यक;
नंतर, आपल्या आदेशात आपल्या एक्झेक्यूट पद्धतीमध्ये हे जोडा:
संरक्षित फंक्शन कार्यान्वित (InputInterface $ इनपुट, आऊटपुटइंटरफेस $ आऊटपुट){$ logger = new \\ Monolog \\ Logger ('collect-product-data');$ logger-> पुशहॅंडलर (नवीन \\ सिम्फनी \\ ब्रिज \\ मोनोलॉग हँडलर \\ कन्सोलहॅंडर ($ आउटपुट));$ logger-> डीबग ('लॉग काहीतरी);}
निष्कर्ष
आपण आता आपल्या बोटाच्या टोकांवर आपण इच्छिता त्या सर्व साधनांसह एंटरप्राइझ स्तरीय अनुप्रयोग तयार करणे प्रारंभ करण्यास तयार आहात
पुढच्या पोस्टमध्ये आपण ब्लॉग फाउंडेशनने सुरुवात करुन मॉडेल कसे तयार करावे हे शिकू शकाल.
\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-16T12:33:09Z", "digest": "sha1:6AWFL5ONMIWBMZOZGMYSZHFMG6CPKIKK", "length": 10324, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कर्नाटकातील कारवार समुद्रात बोट उलटली; १६ जणांचा मृत्यू – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nकर्नाटकातील कारवार समुद्रात बोट उलटली; १६ जणांचा मृत्यू\nबंगळूरू – कर्नाटकातील कारवार समुद्राट बोट उलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून बोटीत आणखी ८ जण बेपत्ता आहेत. कोळी आणि सुरक्षारक्षकांना सहा जणांचा शोध लागला मात्र ते मृतावस्थेत होते. तर इतर लोकांचा शोध सुरु आहे. भारतीय नौदलाने कारवार पुलावरील काली नदी येथे शोधमोहीम सुरु केली आहे. तर नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर गोव्यावरून पोहोचले आहे. तसेच नौदलाचे जलतरणपटू काही वेळात घटनास्थळी पोहचत आहेत.\nवाघाने चक्क वाघिणीलाच खाल्ले\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२१-०१-२०१९)\nपणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयातून काल दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पर्रीकर काल सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाल्याची...\nरणबीर आणि दिपिका रॅम्प वर एकत्र\nनवी दिल्ली – तमाशा चित्रपटानंतर रणबीर कपूर आणि दिपिका पादुकोण अद्याप एकत्र दिसले नाहीत. रणबीर आणि दिपिका पुन्हा एकत्र दिसावे अशी त्यांच्या चाहत्यांची खुप इच्छा...\nभाजप संसदीय समितीची बैठक पंतप्रधान आणि शाह यांच्या उपस्थितीत सुरू\nनवी दिल्ली – हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील निवडणुकांमध्ये यश मिळवल्यानंतरची भाजपच्या संसदीय समितीची पहिली बैठक दिल्ली येथे सुरु झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र...\nनेपाळचे पंतप्रधान भारतात दाखल\nनवी दिल्ली – नेपालचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली तीन दिवसीय भारत दौर्यावर आले असून दोन देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी ते भारतासोबत चर्चा करतील. गृहमंत्री राजनाथ...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (ल���डन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://love-flirt.dating.lt/index.php?lg=mr", "date_download": "2019-06-16T12:30:49Z", "digest": "sha1:MRCNPVXTSSO7YKPAUW7RQ64LBR6XHBU4", "length": 7712, "nlines": 98, "source_domain": "love-flirt.dating.lt", "title": "Dating online - dating service", "raw_content": "\nएकुण: 7 005 414 कालचे संपर्क : 149 ऑनलाइन युजर: 12 476\nविडिओ चॅट. कोण ऑनलाइन आहे\nस्लाईड शो प्रमाणे पहा\nआणखी फोटो अपलोड करा\nपैसे भरण्याची प्रणाली निवडा\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथिय��पियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "http://bookhungama.com/Sinhasan-Battishi/", "date_download": "2019-06-16T13:05:18Z", "digest": "sha1:LVBNB2NK2BF3UOGF6MWDQLSFOEXDN3OG", "length": 6709, "nlines": 54, "source_domain": "bookhungama.com", "title": "Sinhasan-Battishi", "raw_content": "\nसिंहासन बत्तिशी - श्रीविलास द. कुलकर्णी\nसिंहासन बत्तिशी - श्री शंकरांच्या ३२ शापित अप्सरांनी भोजराजास सांगितलेल्या ३२ चमत्कृतिपूर्ण गोष्टी.\nविद्वत्ता, शौर्य व औदार्य वगैरे अनेक गुणांनी युक्त असा श्री. भोजराजा धारा नगरीचे ठिकाणी राज्य करीत असता, अवंती नगराजवळ एका ब्राह्मणाने नवी भूमी शोधून शेतात धान्य पेरले. ते उगवल्यानंतर त्याच्या संरक्षणाकरिता शेतामध्ये माळा करून तो ब्राह्मण त���याजवर नित्य बसत असे. त्यावेळी असा चमत्कार होई की तो ब्राह्मण माळ्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धी मोठी उदार व्हावी आणि खाली आला म्हणजे पुन्हा पूर्ववत व्हावी.\nहा चमत्कार त्या ब्राह्मणाने जाऊन भोजराजास सांगितला, तेव्हा मोठे आश्चर्य वाटून भोजराजा त्या ब्राह्मणाबरोबर शेतात येऊन माळ्यावर चढला. त्यावेळेस त्यालाही तोच अनुभव येऊन राज्यातील सर्व जनतेचे दारिद्र्य दूर करावे अशी त्यास इच्छा झाली. नंतर खाली येऊन पाहतो तो ती बुद्धी नाही.\nहा बुद्धिभेदाचा अनुभव घेऊन राजाने मनात विचार केला की, हा गुण भूमीचा आहे की येथे काही दुसरी वस्तू आहे हे पाहावे. नंतर त्या ब्राह्मणास पुष्कळ द्रव्य देऊन राजाने ते शेत घेतले आणि खणून पाहता तेथे रत्नखचित चंद्रकांत मण्यांचे सिंहासन सापडून त्यास बत्तीस रत्नमय पुतळ्या जडविल्या आहेत असे आढळले. ते त्याने मोठ्या प्रयासाने बाहेर काढून आपल्या नगरात आणिले आणि राजमंडपात ठेविले.\nमग अनेक तीर्थोदके, अष्टोत्तरशत औषधे, छत्र, चामरे, खड्ग इत्यादिक राज्याभिषेक सामग्री सिद्ध करून एका सुमुहूर्ती श्री भोजराजा त्या सिंहासनावर बसू लागला तेव्हा त्यावरील ‘जया’ नामे एक रत्नपुतळी मनुष्यवाणीने बोलू लागली की, “हे भोजराजा ज्याचे औदार्य अलौकिक असेल त्यानेच या सिंहासनावर बसावे; इतरास तो अधिकार नाही ज्याचे औदार्य अलौकिक असेल त्यानेच या सिंहासनावर बसावे; इतरास तो अधिकार नाही ” ते तिचे वाक्य ऐकून भोजराजा बहु विस्मित होऊन तिला विचारू लागला की, “मी याचकांस हजारो रुपये देत आलो. मजहून दुसरा उदार कोण आहे ” ते तिचे वाक्य ऐकून भोजराजा बहु विस्मित होऊन तिला विचारू लागला की, “मी याचकांस हजारो रुपये देत आलो. मजहून दुसरा उदार कोण आहे ” ते ऐकून त्या पुतळीने उत्तर केले की, “जो आपल्या मुखाने आपली स्तुती करतो तो लघुता पावतो.”\nपरैः प्रौक्ता गुणा यस्य निर्गुणो ऽ पि गुणी भवेत\nइंद्रो ऽ पि लघुता याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः\nअर्थ :- दुसऱ्यांनी ज्याच्या गुणांची स्तुती केली तो पुरुष जरी अल्पगुणी असला, तरी थोरवी पावतो व इंद्रही जर आपला थोरपणा स्वमुखाने वर्णिल तर तोही लघुता पावतो.\nते ऐकूण भोजराजा लज्जायमान झाला. परंतु ही रत्नाची पुतळी मनुष्यासारखे बोलते हे आश्चर्य मानून त्याने तिला विचारले की “हे सिंहासन कोणाचे व याजवर बसणाऱ्यांचे औदार्य कसे होते ते सांग.” हे ऐकून ती ‘जया पुतळी’ सांगू लागली....\nPublisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: सिंहासन बत्तिशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/46073-security-for-a-wordpress-website-semelite-guide", "date_download": "2019-06-16T13:23:22Z", "digest": "sha1:KPHZSFRT3ZDURCROHBA7FUV2NYKMULGH", "length": 8753, "nlines": 25, "source_domain": "cuiler.com", "title": "एक वर्डप्रेस वेबसाइट सुरक्षा - Semaltेट नंतरचे मार्गदर्शक", "raw_content": "\nएक वर्डप्रेस वेबसाइट सुरक्षा - Semaltेट नंतरचे मार्गदर्शक\nअनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स वर्डप्रेस वर सेट आहेत. भिन्न लोकांच्या प्रभावाचा आश्चर्य आहेवेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्समध्ये विविध हॅक चालवता येतात. विनम्र, इंटरनेट सर्व लोकांशी पूर्ण आहेदुर्भावनापूर्ण कृत्यांचे प्रकार स्पॅमिंगपासून फसवेगिरी करण्यासाठी, हे स्पष्ट आहे की हॅकर्स नंतर आपल्या वेबसाइटवर लक्ष्य करु शकतात आणि त्यांच्यापैकी काही वाईट गोष्टींचा निष्कर्ष काढू शकतातउद्देश क्रिया सामान्यतः, हॅकर्स आपल्या एसइओ प्रचारात किंवा आपण चालत असलेल्या दुसर्या मोहिमेत सहभागी असण्याची व्यक्ती असल्याची बतावणी करतात.त्याऐवजी, ते काही मोठ्या मोठ्या हॅक चालवतात.\nविशिष्ट हॅक मध्ये क्रॉस साइट स्क्रिप्टिंग (XSS), फिशिंग, वैयक्तिक चोरी करणे समाविष्ट असू शकतेमाहिती तसेच फसवा बदल्या बर्याच लोकांनी लाखो ग्राहकांकडे 'क्रेडिट कार्ड माहिती घेतली आहे फक्त जा आणि कार्यप्रदर्शन करात्यांच्या मागे मागे हस्तांतरण इतर प्रकरणांमध्ये, ते वेबसाइट खाली आणू शकतात आणि त्यांच्या उपयोगकर्त्याच्या खात्यावर मजेदार गोष्टींसह लोकांना शुभेच्छा देऊ शकतात - tappeto elastico da che eta.परिणामी, आपल्या क्लायंटच्या तसेच आपल्या वर्डप्रेस वेबसाइटची सुरक्षा ही आपण किती जागरुक आहात यावर अत्यंत अवलंबून आहेया हॅकर्स बंद ठेवत.\nArtem Abgarian, वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltेट डिजिटल सेवा, काही हॅक-प्रूफ युक्त्या सादर करते, जे हॅकर्स विरोधात आपली वेबसाइट सुरक्षित ठेवू शकतात:\n1. सुरक्षित लॉगिन पृष्ठे वापरा (1 9)\nवर्डप्रेस लॉगिन पृष्ठ सहसा खूप सुरक्षित नाही. च्यासाठीयोग्य हॅकर, त्या विशिष्ट लॉगिन पृष्ठावरील एखाद्या वेबसाइटच्या डेटाबेसमध्ये निष्पापपणे बनविणे शक्य आहे. आपल्या बनविताना तेव्हावर्डप्रेस साइट, हे एक / wp-login जोडून विचार करणे महत्वाचे आहे..php किंवा / wp-admin / आपण सुरक्षित करत अ��लेल्या वेबसाइट डोमेनवर. हे उपाय करू शकताया प्रकारचे प्रवेश तसेच इतर स्वस्त हल्ले टाळण्यासाठी सुरक्षित साइट्स वापरणे देखील आपल्या साइटच्या प्रशासकीय पॅनेलकडे उच्च स्तरावर मदत करू शकतातसुरक्षा परिणामी 12345 सारख्या सामान्य पासवर्ड किंवा अंदाजापुढे एक पासवर्ड सोपा टाळा.\n2. SSL वापरून डेटा एन्क्रिप्ट करा.\nही सुरक्षितता स्तर सुनिश्चित करते की एक्सचेंजब्राउझर आणि सर्व्हर दरम्यान डेटा सुरक्षित आहे. परिणामी, एखाद्या हॅकर्सला डेटाबेसमधील माहिती डिक्रिप्ट करण्याची कठिण वेळ येऊ शकतात.नाव आणि संख्या असण्याऐवजी, हॅकर कोड पूर्ण करतात.\n3 2-घटक प्रमाणिकरण सक्षम करा (1 9)\nआपल्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी मार्गःक्लायंट 2fa द्वारे आहे काही हॅकर्स बर्याच अकाउंट्स वर पासवर्ड मिळवून संपतात. तथापि, 2-घटक प्रमाणीकरणसमीकरणांमध्ये दुसरा सुरक्षा स्तर जोडा. परिणामी, पासवर्ड स्वतःच पुरेसा नाही. वापरकर्त्याने व्युत्पन्न केलेला कोड उपलब्ध असणे आवश्यक आहेएखाद्या मोबाईल फोनवरुन पाठविलेले संदेश, जे हॅकरकडे असलेली माहिती असू शकत नाही.\nआज आपल्या समाजाचा सामना करणार्या सायबर गुन्ह्याच्या आधारावर हॅकर्स हा आधार ठरतात. प्रत्येकऑनलाइन उपक्रम हॅक पद्धत किंवा घोटाळा कार्यांनुसार असतो. वेबसाइट प्रोमेस्टरसाठी हे आवश्यक आहे याची खात्री करणेहँकर्सच्या विरोधात संरक्षण सावध असणे आवश्यक आहे तसेच ते या हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील याची खात्री करणे आवश्यक आहे. आपल्या ई-कॉमर्सची सुरक्षावेबसाइट आपल्या हातात आहे या मार्गदर्शक तत्त्वामध्ये काही हॅक-प्रूफ पद्धती उपलब्ध आहेत, जे आपल्या साइटची सुरक्षितता वाढवू शकतात. काही बाबतीत,हॅकर्स विरूद्ध आपल्या वेबसाइटचे संरक्षण करणे हे सुनिश्चित करू शकते की आपले शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) चे प्रयत्न फळास येतात कारण Google चिन्हांकित करत नाहीअसुरक्षित म्हणून आपली साइट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/550706", "date_download": "2019-06-16T13:30:54Z", "digest": "sha1:CVTAWZ3GGRGJTWT4XW3BUCSSX62JYYYE", "length": 3021, "nlines": 16, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "'पॅडमॅन' प्रदर्शन लांबणीवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांची पत्रकार परिषदेत माहिती.\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘पॅडमॅन’ चित्रपटाची तारिख पुढे ढकलली असून येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांची पत्रकार परिषदेत माहिती. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत.भन्साळी यांच्या विनंतीला मान देऊन आपण पॅडमॅनच्या प्रदर्शनाची तारीख समोर ढकलली असल्याचं अक्षय कुमारने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.\nत्यामुळे आता ‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’मधील टक्कर टळली आहे\nवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाला सुप्रिम कोर्टाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ ची टक्कर ‘पद्मावत’ सिनेमाशी होणार होती.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2686945", "date_download": "2019-06-16T13:04:56Z", "digest": "sha1:32XI7M5YUC62IR7YYTLUE6IY3UZJWIYZ", "length": 19772, "nlines": 61, "source_domain": "cuiler.com", "title": "2018 साठी 12 नवीन व्यवसाय अर्धवेळ", "raw_content": "\n2018 साठी 12 नवीन व्यवसाय अर्धवेळ\nयेथे उद्योजक, व्यवस्थापक आणि सर्जनशील व्यावसायिकांसाठी नवीन आणि आगामी व्यवसाय पुस्तके ही एक यादी आहे. आरंभ करणे, निर्णय घेणे आणि कृती करणे, नवीन उपक्रम करणे, उद्दीष्ट करणे आणि ध्येये साध्य करणे, आपल्या संघाला उद्युक्त करणे, अर्थपूर्ण व्यावसायिक संबंध तयार करणे, आणि ब्लॉकचान लावणे कसे वापरावे हे नमूद करा.\nहरवले आणि संस्थापक: रॅंड फिस्किन\nद्वारे एक टेक स्टार्टअप उभारण्याच्या बद्दल सर्वात जास्त भयानक, कधीकधी भयानक सत्य\nव्हाईटबोर्डच्या राजाकडून शुक्रवारी, रँड फिस्किन, संस्थापक आणि माजी सीए ओ.ओ.झ - scalda zuppa. Moz चे असे दिसून आले आहे की सिलिकॉन व्हॅली किती पारंपारिक आहे जे \"बुद्धी\" भ्रामक वाटतो त्यांची कंपनी, Moz, विपणन सॉफ्टवेअरचे निर्माते, आता प्रति वर्ष 45 कोटी डॉलरची व्यवसाय आहे. तो शोध इंजिन ऑप्टिमायझेशन वर जगातील आघाडीच्या तज्ञांपैकी एक आहे. परंतु त्यांचे व्यवसाय आणि प्रतिष्ठा जेलमध्ये 15 वर्षे लागली आणि त्यांचा प्रारंभ हार्वर्डच्या वसतीगृहाच्या खोलीत झाला नाही तर एका आई-आणि-पुत्राचा व्यवसाय होता जो कर्जबाजारी झाला. प्रदीप्त $ 14 99; हार्डक���र $ 28 00\n: ग्रेट उद्योजक त्यांचे व्यवसाय आणि प्रभाव कसे तयार करतात - आणि आपण कसे करू शकता, खूप गॅरी Vaynerchuk\nचार-वेळ लेखक, ईकॉमर्स बुजुर्ग, आणि मार्केटिंग गुरू गॅरी वेनरचुक डझनभर प्रभावकारी आणि उद्योजकांच्या अनुभवातून काढलेले नवीन धडे आणि प्रेरणा देतात ज्याने संपन्न उद्योग आणि असाधारण वैयक्तिक निर्मिती करून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अपेक्षित कॉर्पोरेट मार्ग नाकारले. ब्रांड 200 9 च्या आंतरराष्ट्रीय बुक क्रश इट मध्ये, व्ह्यनेरचुक यांनी जोर दिला की, एक जीवंत वैयक्तिक ब्रँड उद्योजिकतेच्या यशस्वीतेसाठी महत्वाचा होता, तो क्रशिंग झाला , तो स्पष्ट आज का अगदी आज आहे. प्रदीप्त $ 14 99; हार्डकॉव्हर $ 17 99.\nजेव्हा उडी मारली: जर आपणास नोकरी असेल तर तुम्ही जिवावर नाही माईक लुईस\nजेव्हा माईक लुईस 24 वर्षांचा होता आणि एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट नोकरीवर काम करत होते, तेव्हा त्याला उत्सुकतेने सोडून देणे आणि एक व्यावसायिक स्क्वॅश खेळाडू बनण्याचे त्यांचे स्वप्न पाठविणे होते. पण जेव्हा कामाची सोय होण्यास योग्य वेळ आहे तेव्हा आपण फक्त स्वप्न बघण्याचे धाडस केले आहे. कसे इतर लोक अशा उडी केली आहे त्या उडी करताना ते काय वाटत होते - आणि नंतर त्या उडी करताना ते काय वाटत होते - आणि नंतर जाण्याची 40 पेक्षा जास्त कथा आणि प्रेरणादायक गोष्टी घेतल्या जातात: बॉयोबोसच्या संस्थापक, द बिग शॉर्ट लेखक, लाईफट लोगोचे डिझायनर, द हॅन्स ऑफ न्यूयॉर्क या निर्माता , आणि बरेच काही. प्रदीप्त $ 13 99; हार्डकॉव्हर $ 17 10.\nआपले बेस्ट वर्अर एव्हर: मायकेल हयात\nद्वारे आपले सर्वात महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यासाठी 5-चरण योजना\nआम्ही सर्व महत्त्वाचे असलेले जीवन जगू इच्छितो आम्ही सर्व आपल्या पूर्ण क्षमतेने पोहोचू इच्छितो. पण बर्याचवेळा आपण दररोज दिवसभर दचकलो असतो. आमचे मोठे ध्येय परत बर्नरकडे ढकलले जाते - आणि नंतर बहुतेक वेळा नाही तर ते विस्मृतीत जातात. लेखक मायकेल हयात हे वाचकांना हे जाणून घ्यायचे आहेत की ते याप्रकारे असण्याची गरज नाही. आपल्या सर्वोत्कृष्ट वर्षीय , हयात हे एक शक्तिशाली, सिद्ध, संशोधन-चालविण्यायोग्य प्रणाली आहेत जे लक्ष्य निर्धारित करणे आणि प्राप्त करणे प्रदीप्त $ 14 49; हार्डकॉर्व्ह $ 16 50.\nग्रेट अॅक्ट वर्क: टॉप परफॉर्मर्स कम, वर्क बेटर आणि अॅचीव्ह मोअर मोर्टन हॅन्सन\nग्रेट बाय चॉइस च्या लेखकाने वैयक्तिक कार्यक्षमतेसाठी एक अधिकृत, व्यावहारिक मार्गदर्शक येतो. 5000 पेक्षा जास्त व्यवस्थापक आणि कर्मचा-यांचे पाच वर्ष अभ्यास केल्यानंतर Morten Hansen आपल्या \"सात काम हुबेहुब प्रयत्नांमध्ये\" मध्ये उत्तरे दर्शविते जे त्यांचे वेळ आणि कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणारा कोणीही वापरला जाऊ शकतो. काम येथे ग्रेट मध्ये, प्रत्येक अध्यायात आपल्या स्वत: च्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आपल्या कार्यक्षमतेचे आकलन करण्यासाठी तसेच आपल्या कमजोर्यांकडे प्रश्न आणि मुख्य अंतर्दृष्टी असते. प्रदीप्त $ 14. 49.\nसांस्कृतिक संहिता: डेलियल कोयल\nद्वारे अत्यंत यशस्वी गटांचे रहस्य (9 8)\nमध्ये संस्कृती संहिता , डॅनियल कोयल जगातील काही सर्वात यशस्वी संस्थांमध्ये - यू. एस. नेव्हीच्या सील टीम सहा, आयडीईओ, आणि सॅन एंटोनियो स्पर्ससहित - घेतो आणि प्रकट करते की त्यांना काय घडते. संयोग आणि सहकार्य निर्माण करणा-या तीन प्रमुख कौशल्यांची ओळख करून त्यांनी संस्कृती-निर्माण प्रक्रियेस विखुरले आणि हे स्पष्ट करते की विविध गट एका मनामध्ये कसे कार्य करू शकतात. ऑनलाइन किरकोळ विक्रेता Zappos पासून कॉमेडी मंडळाकडून सरदार नागरिक ब्रिगेड ते रत्न चोर एक धाडसी टोळी करण्यासाठी उदाहरणे रेखांकन, Coyle सकारात्मक बदल चालवा विशिष्ट धोरणे देते. प्रदीप्त $ 13 99; हार्डकॉर $ 18 30.\nउदय आणि पिळणे: डेन्डमॅन जॉन आणि डॅनियल पाईसरर\nने अधिक यशस्वी आणि फायद्याचे जीवन साठी आउटफॉर्मफॉर्म, आऊटवर्क,\nद ब्रोइचे पॉवर आणि टेलिव्हिजनच्या \"शार्क टँक'वरील पॅनेलचा सदस्य, डेमांडम जॉन यांनी लिहिलेले लेखक कसे शोधतात, कसब, हठ्ठपणा आणि कठोर परिश्रम हे प्रत्येक यशस्वी व्यवसायाचे मुख्य आधार आहेत आणि वाचकांना वाढण्यास प्रेरित करते आणि त्यांचे मार्ग सुरवातीला पीठ. जॉन आपल्या जीवनातील आव्हानांना सामोरे जात असलेल्या आणि त्यांच्या शेतातील सर्वात वरच्या रस्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांची कसून तपासणी करण्याचे कार्यकर्ते आणि जॉनचे रहस्य जाणून घेतात. वाटेत त्याचबरोबर तो कशाप्रकारे कडक व दृढता दर्शवितो हे दोन्ही जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत केली आणि शेवटी त्यांनी यश संपादन केले. प्रदीप्त $ 14 99; हार्डकॉर $ 14 85.\nकेव्हा: डॅनियल एच. गुलाबी\nद्वारे: परफेक्ट टाइमिंगचा वैज्ञानिक रहस्य\nवेळ सर्वकाह�� असू शकते, परंतु आम्ही ते कसे पूर्ण करावे याबद्दल जास्त माहिती नाही. आपले जीवन \"केव्हा\" निर्णयांचा कधीही न संपणारा प्रवाह आहे: जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करावा, एखादे वर्ग शेड्यूल करता तेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल गंभीर व्हा. तरीही आपण अंतर्ज्ञान आणि तर्कशक्तीच्या आधारावर ते निर्णय घेतो. जेव्हा , डॅनियल गुलाबी वेळोवेळी संशोधन आणि डेटा वितरण करतो आणि कथा आणि व्यावहारिक उपयोगासह एक कथा म्हणून त्यांची रचना करतो ज्यामुळे वाचकांना अफाट, अधिक व्यस्त जीवन कसे जगता येईल याचे प्रबोधन देते. हार्डकॉव्हर $ 17 11.\nसुपरकनेलक: स्टॉप नेटवर्किंग आणि बिल्डिंग बिझनेस बिझनेस रिलेशनशिप जे स्कॉट गेबर, रयान प\nकनेक्शन तयार करणे आणि वाढविण्यासाठी आणखी शक्तिशाली आणि प्रभावी दृष्टिकोनासाठी नेटवर्किंग-फायटी मानसिकता नेटवर्किंगला सोडून द्या. सुपरकनेक्टनर , स्कॉट गेबर आणि रयान प यांनी सोशल मीडियाच्या कालखंडात जन्मलेल्या नव्या श्रेणीतील व्यावसायिकांची उघडकीस केली: अत्यंत मूल्यवान समुदाय-बांधकाम व्यावसायिक जे सामाजिक भांडवलाचा बुद्धिमत्ता आणि उपयोगाद्वारे गोष्टी घडवून आणतात. गेबर आणि प यांनी उच्च सिद्ध करणाऱ्यांकडून रोस्टरमधून सुबोध भाष्य केले. प्रदीप्त $ 17 99; हार्डकॉव्हर $ 17 10.\nसत्य मशीन: पॉल ब्लॉक आणि मायकेल जे. केसी\nयांनी सर्व गोष्टींचा ब्लॉकचॅन अँड द फ्यूचर\nमध्ये सत्य मशीन , मायकेल जे केसी आणि पॉल विग्ना ब्लॉकचाॅन हटवून स्पष्ट करतात की ते आमच्या डेटा, मालमत्ता आणि ओळख यावर वैयक्तिक नियंत्रण कसे पुन्हस्थीत करू शकतात; निर्वासित लोकांच्या कोट्यवधी लोकांना जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी; आणि स्वतःच्या समाजात समाजाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शक्ती संतुलन बदलून. ते अर्थ, तंत्रज्ञान, कायदेशीर आणि नौवहन यासह उद्योगांसाठी आश्वासन देणारी व्यत्यय देखील शोधतात. प्रदीप्त $ 12 99; हार्डकॉर $ 21 86.\nप्रेरणा मिथक: जे उच्च Hadchars खरोखर जिंकण्यासाठी अप स्वतःला सेट जेफ Haden\n\"प्रेरणा\" ज्याप्रकारे आपल्याला माहिती आहे ती एक मिथक आहे. प्रेरणा विशेष चटणी नाही ज्यात आम्हाला कोणत्याही मोठ्या बदलाच्या सुरूवातीची आवश्यकता आहे. हे समजणे आपण कोणत्याही अडथळा किंवा उद्दीष्टास पोचण्याच्या मार्गावर बदलेल. द प्रेरणा मिथ , इंक. कॉमिक स्तंभलेखक जेफ हाडेन आम्हाला दाखवून देतात की यशापर्यंतच्या प्रेरणेशी संबंधित संबंधांबद्दलची आपली विचारपद्धती कशी बदलावी. प्रदीप्त $ 13 99; हार्डकॉव्हर $ 17 70.\nहार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू उद्योजकाची हँडबुक: हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू\nनुसार आपल्या नवीन व्यवसायाची सुरूवात व वाढीची गरज आहे.\nहार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू उद्योजकाच्या हँडबुक आपल्या कंपनीला ग्राउंड पासुन मिळवण्यासाठी एक बहुमोल स्त्रोत आहे. उद्योजकाच्या हँडबुक सह, उद्योजक प्रक्रियेद्वारे पाऊल-दर-चरण मार्गदर्शन प्राप्त करा, उद्योजकतेवर नवीनतम संशोधन आणि विचारांचे स्पष्टीकरण, टाइम-होर्ड सर्वोत्तम पद्धती, वास्तविक कंपन्या जसे की एअरबँब आणि ईबे सारख्या बातम्या आणि अधिक . पेपरबॅक $ 2 9. 99; प्रदीप्त $ 28 49.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/animal_husbandry/201890692494d92e93e201991a94d92f93e-92e93e92794d92f92e93e924942928-91594b90292c921940-92a93e93292893e928947-186-92e93993f93293e-92c92893294d92f93e-93894d93593e93593290292c940", "date_download": "2019-06-16T12:58:10Z", "digest": "sha1:32YAGRGX3M7NWAOQXQXZX3NURHFHLK2S", "length": 27022, "nlines": 229, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गिरीराज कोंबडी पालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / गिरीराज कोंबडी पालन\nगणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडाळा तालुक्यातील 7 गावांमध्ये गिरीराज कोंबडी पालनाचा प्रकल्प राबवून तेथील 186 महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे.\nकुक्कूटपालन हा तसा पारंपरिक व्यवसाय भारताची आर्थिक नाडी जशी कृषीवर आधारित आहे. तशी ग्रामीण भागात कृषीपूरक जोड म्हणून कुक्कूट पालन व्यवसायावर ग्रामजीवनाची आर्थिक नाडी बेतलेली असते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ सातारचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडाळा तालुक्यातील 7 गावांमध्ये गिरीराज कोंबडी पालनाचा प्रकल्प राबवून तेथील 186 महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे. परसबागेतील या कोंबडी पालनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी चांगला आर्थिक रोजगार निर्माण झालेला आहे.\nदेशी कोंबडी पालन प्रकल्प\nदेशी कोंबड्यांना व त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी असल्याचे दिसून येते. सातारा जिल्ह्यात परसबागेतील देशी तसेच गिरीराज या कोंबडीपालनास चालना देण्याच्या दृष्टीने आत्मा सातारने लाभार्थी महिलांशी चर्चा करुन हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.\nकृषी त���त्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारच्या प्राप्त अनुदानातून राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. प्रकल्पामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिके याबाबींचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पामध्ये प्रशिक्षण या बाबीवर विशेष भर देण्यात आला, जेणेकरुन अशा स्वरुपाच्या नवीन विषयाबाबत महिलांना सांगोपांग माहिती मिळेल. प्रशिक्षणासाठी या महिलांना गोंदवले ता. माण, जि. सातारा येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडी पालन प्रकल्पांच्या ठिकाणी नेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांना देशी कोंबड्यांच्या संगोपनाबाबत एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.\nएक दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल व निगा राखणे, प्रथमोपचार इ. बाबत सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांना प्रात्यक्षिक स्वरुपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची प्रत्येकी 50 पिले देण्याचे नियोजन करण्यात आले. तथापि पिलांच्या सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत ती लहान असल्यामुळे त्यांना मांजर, घार, कुत्रा इ. प्राण्यांपासून असलेला धोका विचारात घेऊन संरक्षणासाठी लोखंडी खुराड्यांची गरज असल्याचे लक्षात आले. महिलांनी स्थानिक कारागिराकडून लोखंडी खुराडी तयार करुन घेतली. या खुराड्यांचे आकारमान 5 फूट लांब, 2.5 फूट रुंद व 3.5 फूट उंच अशा प्रकारचे आहे. अशा खुराड्यासाठी प्रत्येकी 2 हजार 800 इतका खर्च आला व तो सहभागी महिलांनी केला.\nलाभार्थी महिलांना दोन आठवडे वयाची व लसीकरण पूर्ण झालेली पिले प्रत्येकी 50 या प्रमाणे देण्यात आली. पिले दिल्या दिल्या त्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थीस 25 किलो पिलांचे खाद्य (chick mash) देण्यात आले. तद्नंतर खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महिलांना स्थानिक पद्धतीने मका, गहू, ज्वारी, बाजरी इ. धान्याचा उपयोग करुन खाद्य तयार करण्याबाबत पंचायत समिती सातारा येथील पशूधन विकास अधिकारी रुपाली अभंग यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.\nमहिलांनी पिलांचे संगोपन काळजीपूर्वक केल्याने मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहिले. प्रकल्पास आत्मा सातारा, कृषी विभाग व पशूसंवर्धन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी सातत्याने भेट देऊन महिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 3 महिन्यांच्��ा कालावधीत पिलांचे सरासरी वजन दीड किलो झाले. या प्रकल्पास राज्याचे तत्कालीन पशूसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हा प्रकल्प अतिशय उत्कृष्टपणे राबविला असल्याबाबत अभिप्राय दिला. तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व महिलांचे अभिनंदन कले. अशा प्रकारचे नियोजनबद्ध व नाविण्यपूर्ण प्रयोग इतर ठिकाणी राबवले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nप्रकल्प संचालक गणेश घोरपडे, कृषी उपसंचालक विकास बंडगर, कृषी उपसंचालक प्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रदीप देवरे यांनी सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी, रेणावळे, शिंदेवाडी व आरफळ या चार गावांमधील 115 लाभार्थ्यांसाठी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महादेव माळी यांनी वाई तालुक्यातील केंजळ आणि पसरणी या दोन गावांमधील 46 लाभार्थ्यांसाठी तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोमनाथ गवळी यांनी खंडाळा तालुक्यातील अंदोरी या गावामधील 25 लाभार्थ्यांसाठी आवश्यक ते परिश्रम घेतले. सातारा, खंडाळा व वाई या तीन तालुक्यांमधील या प्रकल्पासाठी लाभार्थ्यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि अभ्यास दौरे यासाठी अनुक्रमे तीन लाख 625, एक लाख तीन हजार 700 आणि 64 हजार 375 असा एकूण चार लाख 68 हजार 700 इतका आत्माच्या माध्यमातून खर्च करण्यात आला आहे. तर पिल्लेवाटप आणि खाद्य वाटप यासाठी तीन लाख 31 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nया प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यात 115 लाभार्थी महिला, वाई तालुक्यात 46 लाभार्थी महिला तर खंडाळा तालुक्यातील 25 लाभार्थी महिला अशा एकूण 186 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गिरीराज या कोंबड्या चांगल्या प्रमाणात दररोज अंडी देतात. या अंड्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली असून सहा रुपये किंमतीप्रमाणे त्याची विक्री करण्यात येते. तर गिरीराज कोंबड्यांना 500 ते 800 रुपयांप्रमाणे त्यांच्या वजनाप्रमाणे दर उपलब्ध होत आहेत. सर्व खर्च वजा जाता प्रती महिना सरासरी दोन ते दोन हजार 500 रुपये या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना मिळत आहेत. तसेच अन्य लाभार्थ्यांसाठी प्रती पिल्ले 20 रुपये प्रमाणे विक्रीतूनही आर्थिक फायदा होत असल्याचे दिसून आले. जोडधंदा म्हणून हा प्रकल्प अतिशय उत्तम आहे. देशी कोंबड्याचे संगोपनदेखील यामुळे होत आहे.\nया प्रकल्पातील चार किलोपर्यंत वाढ झालेला गिरीराज कोंबडा कराड येथे झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वांचे आकर्षण ठरलेला होता. एकूणच काय ग्रामीण भागातील महिलांचे आत्माच्यावतीने आता सक्षमीकरण करण्यात येत असून परसातील कोंबडी पालनाने ग्रामीण भागातील विशेषत: महिलांसाठी आर्थिक रोजगाराचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.\nलेखक - प्रशांत सातपुते\nपृष्ठ मूल्यांकने (60 मते)\nगीरीराज व वनराज कोबंडी पाळन्यासाठी हिंगोलीला मिळताल का\nमला गिरीराज व वनराज कोंबडी ची पील्ले कुठुन मीलतील\nगिरीराज पिले मिळतील .\nगिरीराज पिले मिळतील .\nमला कोंबडी पालन करायचे आहे गिरीराज व वनराज कोंबडी पाळण्यासाठी यवतमाळला कोठे मिळतील का\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nनारळाच्या बागेत वराह पालन\nशेळीने दिले आर्थिक स्थैर्य\nगव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना\nपोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय\nकोंबडीपालन - महिला स्वावलंबी\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nगो संवर्धन आणि शाश्वत शेती\nलावंघरची वाटचाल \"गीर\" गावकडे..\nशेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न\nलावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार\nहायड्रोपोनिक चाऱ्यामुळे दुष्काळातही सुकर झाले पशुपालन\nशहरांशी जोडून घेताना कुकुटपालन : एक मार्ग\nलाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता\nकडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन\nमानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज\nशेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार\nआदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा\nशेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nदुष्काळाची व्यथा अन संघर्षाची कथा\nदारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले\nशेळ्यांचा गावातच होतोय प्रथमोपचार\nजांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण\nपशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट\nकुक्कुट पालनातून रोजगार निर्मिती\nसामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...\nदूधगंगेमुळे आदिवासींच्या जीवनात आर्थिक क्रांती\nकुक्कूट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार\nपशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Mar 19, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://todaybitco.in/educational-news-maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-06-16T13:34:14Z", "digest": "sha1:5CHEWXQK5Y3AD4AVYSVEOIHUU5MF4AD7", "length": 15937, "nlines": 173, "source_domain": "todaybitco.in", "title": "मनपाची माध्यमिक शाळा बंद होणार? – TodayBitco.in", "raw_content": "\nमनपाची माध्यमिक शाळा बंद होणार\nपवित्र-नागपुर निकाल… ~~~~~~~ थोडी खुशी-थोडा गम.\nशैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच वेळापत्रक\nशाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू\nपहले शिक्षक भरती, फिर सरकार…\n१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nमाध्यमिक शिक्षकांचे ‘झेडपी’त आंदोलन\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचीच सराव परीक्षा\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nमनपाची माध्यमिक शाळा बंद ���ोणार\nवाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश\nविनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन\nदप्तराचे ओझे कमी होईना\nविद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे\n‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nअतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग\nदहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश\n२ नोव्हेंबरला शाळा बंद\nप्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू; शिक्षकांसह विद्यार्थी-पालक अस्वस्थ\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nमहापालिकेची रेल्वे स्टेशन रस्त्यावरील माध्यमिक शाळा बंद करण्याचा विचार प्रशासनाद्वारे गांभीर्याने सुरू आहे. महापालिकेने आकृतीबंधात पदे नमूद नसताना या शाळेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच शिक्षक व एका शिपायाची नियुक्ती बेकायदेशीर ठरत असल्याने ती रद्द करण्याचा विचार होत आहे. येत्या आठवड्यात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, असा निर्णय झाला तर या शाळेतील शंभरावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू असताना अन्य शाळेत समायोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.\nनगरच्या रेल्वेस्टेशनसमोर महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्रमांक चार असून, याच शाळेच्या आवारात माध्यमिक विद्यालय भरते. तेथे सध्या आठवी ते दहावीचे ११५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक व एक शिपाई आहे. पण या सर्वांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची या विषयावर विशेष बैठकही झाली. महापालिकेच्या मंजूर झालेल्या आकृतीबंधात माध्यमिक शाळेसाठीची शिक्षक व अन्य पदे नसल्याने सध्या या शाळेत काम करणारे शिक्षक व शिपायांची नियुक्ती बेकायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या सर्वांना कामावरून काढून टाकणे व त्यानंतर नव्याने शासनाकडे संबंधित पदे निर्मितीचा प्रस्ताव पाठवून तो मंजूर झाल्यानंतर नव्याने नियुक्ती करण्याचा विचार या बैठकीत झाल्याचे सांगितले जाते. सध्या काम करीत असलेल्या शिक्षक व अन्य सेवकांची नियुक्ती रद्द केली तर शाळाही लगेच बंद पडणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही धोक्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांचे येथून जवळ असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबतही विचार सुरू आहे. पुढच्या आठवड्यात यादृष्टीने अंतिम आदेश जारी करण्यात येणार आहेत. त्यानंतरच प्रशासनाकडून शाळा बंद केली जाणार की नाही व शिक्षकांना नोकरीवर ठेवणार की नाही, याचे स्पष्टीकरण होणार आहे. मात्र, या बैठकीस काही शिक्षक उपस्थित असल्याने त्यांच्यात बैठकीतील चर्चेमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.\nमनपाला माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत २००९मध्ये शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार २०१०मध्ये ही शाळा सुरू केली आहे. मात्र, त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २०१३मध्ये महापालिकेने शासन मंजुरीसाठी पाठवलेल्या आकृतीबंधात या शाळेतील शिक्षक व अन्य पदांची गरज मांडली नाही. परिणामी, दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या आकृतीबंधात ही पदे नाहीत. त्यामुळे सध्या या शाळेत या पदांवर काम करणाऱ्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर झाल्या आहेत. या नियुक्त्या तत्कालीन स्थायी समितीच्या मान्यतेने झाल्या असल्याने या समितीच्या सदस्यांकडून आतापर्यंत संबंधित शिक्षकांना दिले गेलेले लाखो रुपयांचे मानधन वसुल करण्याच्य़ा दृष्टीनेही विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून कागदावर नेमके काय आदेश येतात, यावर हे सारे स्पष्ट होणार असल्याचेही आवर्जून सांगितले जाते.\n२०१०मध्ये सुरू झालेल्या या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी सुरुवातीची दोन वर्षे फुकट काम केले आहे. २०१२पासून त्यांना चार हजार रुपयांचे मानधन आता आठ हजार झाले आहे. पण मागील सात महिन्यांपासून तेही थकले आहे. सर्वांची मिळून सुमारे तीन ते साडेतीन लाखाची ही रक्कम आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे व थकीत मानधन देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याची पूर्तता करण्याऐवजी शाळाच बंद करून शिक्षकांना काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्याने याविरोधात न्यायालयात कोर्ट अवमान याचिका दाखल करण्याबाबत विधिज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले.\nया शाळेच्या दहावीच्या वर्गात २८ मुले असून, त्यांच्य��� वार्षिक परीक्षेचे अर्ज भरून घेण्याचे काम येत्या चार-पाच दिवसात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना काढून टाकले गेल्यावर या मुलांचे समायोजन व त्यांचे परीक्षा फॉर्म भरून घेण्याचे कामही अडचणीत सापडण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5118381222184655286&title='MobiKwik'%20Announces%20tie-up%20With%20ONN%20Bikes&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:50:37Z", "digest": "sha1:DLGNMHAFCZK4RCZ5SW24KNTQ3M67IN3J", "length": 12324, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मोबिक्विक’ आणि ‘ओएनएन बाइक्स’ची भागीदारी", "raw_content": "\n‘मोबिक्विक’ आणि ‘ओएनएन बाइक्स’ची भागीदारी\nनवी दिल्ली : मोबिक्विक या भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचाने लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर बनवणाऱ्या ‘ओएनएन बाइक्स’ या बाइक रेंटल प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत ट्रॅव्हल क्षेत्रातील प्रवेशाची घोषणा केली आहे.\nमोबिक्विक यूजर मोबिक्विक अॅपद्वारे बाइक, स्कूटर किंवा स्कूटी भाड्याने घेऊ शकतात. शहरांतर्गत प्रवास त्रासमुक्त, परवडणारा आणि सोयीचा बनवणे हा या भागीदारीमागचा उद्देश आहे. सध्या ही सेवा बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, कोटा, मैसूर आणि उदयपूर या सहा प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार असून, पुढील काळात आणखी काही शहरांमध्ये या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.\nवाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण पातळीत होणारी वाढ, जागेची मर्यादा या विविध कारणांमुळे भारतातील टियर एक, दोन आणि तीन नगरे आणि शहरांत दुचाकी हा प्राधान्य दिला जाणारा पर्याय आहे. आजच्या काळात स्वत:ची वाहने खरेदी करण्यापेक्षा भाडे तत्त्वावर वाहने घेण्यास पसंती देण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रारंभिक ऑफर म्हणून, मोबिक्विक यूजर सुपरकॅश मूल्याच्या पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळवण्यासाठी सुपरकॅशचा वापर करू शकतात.\nया नवीन क्षेत्रातील प्रवेशाविषयी बोलताना ‘मोबिक्विक’चे वरिष्ठ संचालक आणि व्यवसाय प्रमुख बिक्रम बिर सिंह, म्हणाले, ‘आमच्या अंतर्गत संशोधनानुसार टियर एक/दोन आणि तीन शहरांत महिला आणि तरुणांसह सर्वच युजरची रेंटल क्षेत्रात दुचाकीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आम्ही अधिकाधिक कृती आणि जेथे दुचाकी रेंटल एक आशादायी श्रेणी ठरू शकते अशा टियर-एक नगरे आणि शहरांपलीकडे असलेल्या असंख्य ���ारतीयांसाठी आर्थिक समावेशनाचा समतोल साधण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही ओएनएन बाईक्सच्या सहयोगाने ही श्रेणी सुरू करीत आहोत आणि भविष्यात या श्रेणीमध्ये प्रभावी वाढ दिसून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.’\n‘ओएनएन बाइक्स’चे मुख्य विपणन अधिकारी आणि सह-संस्थापक, आकाशदीप सिंघल म्हणाले, ‘मोबिक्विकसोबत आमच्या भागीदारीबद्दल आम्ही फार उत्सुक आहोत. हे भारताचे दुसरे सर्वांत मोठे मोबाईल वॉलेट आहे आणि ही भागीदारी शहरांमधील लाखो नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल; तसेच ही भागीदारी प्रवास करणार्यांना बाइक भाड्याने घेण्याची आणि मोबिक्विक ॲपद्वारे पेमेंट करण्याची सोय प्रदान करेल. आम्हाला भारतातील प्रमुख १० शहरांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आमच्या तीन हजार ५०० हून अधिक बाइक्सच्या मजबूत ताफ्याचा अभिमान वाटतो. मोबाईल वॉलेट क्षेत्रामध्ये ‘पसंतीचा भागीदार’ म्हणून मोबिक्विकसोबत, आम्ही अधिकाधिक युजरपर्यंत पोहोचणे आणि भारतीयांसाठी त्यांच्या पहिल्या आणि अंतिम स्थानाच्या कनेक्टिव्हिटी समस्येबद्दल संबोधण्याची आशा करीत आहोत.’\nभारत सरकारने वर्तमान आर्थिक वर्षात ३० अब्ज व्यवहारांचे भव्य लक्ष साधण्याचा मानस बाळगला आहे ज्यात मोबाइल वॉलेट कंपनीद्वारे ६.३ अब्ज व्यवहारांच्या अपेक्षांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या भागीदारीमुळे देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. अमेरिका आणि चीन या देशांपाठोपाठ ग्राहकांना डॉक-लेस सेवांचा लाभ देऊन विलक्षण अनुभव प्राप्त करण्यावर आपला भारत देश भर देत आहे.\nTags: नवी दिल्लीआकाशदीप सिंघलमोबिक्विकओएनएन बाइक्सबिक्रम बिर सिंहMobiKwikONN BikesNew DelhiAkashdeep SinghalBikram Bir Singhप्रेस रिलीज\n‘मोबिक्विक’तर्फे तीन व्यवसाय प्रमुखांची नियुक्ती ‘मोबिक्विक’ ‘बूस्ट’द्वारे ९० सेकंदांत त्वरित कर्ज ‘मोबिक्विक’ ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त नवी योजना ‘मोबिक्विक’ची ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत भागीदारी ‘मोबिक्विक’द्वारे क्रेडीट कार्डचे पेमेंट\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nअभिनय कला केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Manohar-Kinaker-resigns/", "date_download": "2019-06-16T13:07:26Z", "digest": "sha1:IVG75RVXPVS7S6DWKXSDDCOOUT4KN5IZ", "length": 8681, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनोहर किणेकर यांचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Belgaon › मनोहर किणेकर यांचा राजीनामा\nमनोहर किणेकर यांचा राजीनामा\nविधानसभा निवडणुकीचे पडसाद म. ए. समितीच्या गोटात उमटू लागले असून ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झालेले मध्यवर्ती व बेळगाव ता. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांच्याकडे दिला.\nता. म. ए. समितीची रविवारी ओरिएंटल स्कूलच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. यावेळी उपरोक्त निर्णय किणेकर यांनी जाहीर केला.व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते डी. बी. आंबेवाडीकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, जि. पं. सदस्या माधुरी हेगडे , युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक उपस्थित होते.\nकिणेकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी राजीनामा मंजूर करण्यात येेवू नये, असा आग्रह धरला. किणेकर यांनी आपल्या नेतृत्वाने समितीचा कारभार योग्य दिशेने हाकला आहे. परिणामी त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता असून राजीनामा स्वीकृत करू नये, अशी मागणी केली.\nकिणेकर म्हणाले, आजवरच्या राजकीय वाटचालीत अनेक अपशय पचविले. मात्र सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आपण कार्यरत राहिलो. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची कधीच भीती वाटली नाही. मात्र, स्वकियांनी केलेला घात पचविणे अवघड आहे.2008, 2013 मध्ये माझा पराभव झाला. मात्र त्याचे दुख मला वाटले नाही. परंतु, या निवडणुकीत 80 टक्के मतदारांनी आपल्या विरोधात मतदान केले . केवळ 20 टक्के जनता आपल्या सोबत आहे. 80 टक्के जनतेला माझे नेतृत्व मान्य नसेल तर खुर्चीला चिकटून राहण्यात मला स्वारस्य नाही. मी राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही इच्छुकाला संधी द्या. माझ्या राजीनाम्याने 80 टक्के जनतेचे भले होणार आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.राजीनामा दिलो तरी मी समितीच्या एक सच्चा सैनिक म्हणून कार्यरत राहणार आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी मनात किंतू बाळगू नये.\nएपीएमसी सदस्य आर. के. पाटील म्हणाले, किणेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत समितीचे संघटन केले . सामान्य सीमाबांधवांना त्यांचा आधार आहे. न्यायालयीन कामकाजात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पराभवाचे वादळ कितीही मोठे असले तरी भविष्यात पुन्हा झेप घेण्यासाठी किणेकर यांनी राजीनामा देवू नये. माजी ता. पं. सदस्य सुरेश राजुकर म्हणाले, समितीचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. परकियाबरोबर स्वकियांनीदेखील घात केला असून पुन्हा या परिस्थितीतून सावरण्यासाठी किणेकरांनी पदाचा राजीनामा देवू नये.\nबेकीचा संदेश पोहोचविण्यात यशस्वी\nयावेळी किणेकर यांनी एकीच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला आम्ही साथ दिली. मात्र दुसर्या गटाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले. यातून बेकीचा संदेश जनतेत गेला. परिणामी मराठी मते राजकीय पक्षाकडे वळल्याचे सांगितले.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Arpita-Tiwari-murder-case/", "date_download": "2019-06-16T13:01:04Z", "digest": "sha1:FVH5ZKIKEF2HDHT2MHCQ44YRV35DJGDY", "length": 5185, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्पिता तिवारी हत्याप्रकरण : मित्राला न्यायालयीन कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफे�� जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्पिता तिवारी हत्याप्रकरण : मित्राला न्यायालयीन कोठडी\nअर्पिता तिवारी हत्याप्रकरण : मित्राला न्यायालयीन कोठडी\nअर्पिता त्रिवेणीनाथ तिवारी या मॉडेलच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र अमित हाजरा याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. अर्पिताच्या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.\nअर्पिता तिवारी ही मिरारोड येथे राहत होती. तिचे पंकज जाधव या तरुणाशी प्रेमसंबंध होते. 11 डिसेंबरला अर्पिता ही पंकजसोबत मानवतळ सोसायटीमध्ये पार्टीसाठी आली होती. मात्र दुसर्या दिवशी तिचा मृतदेह इमारतीच्या दुसर्या मजल्यावर पोलिसांना दिसून आला होता. तिच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मालवणी पोलिसांनी मित्र अमित हाजरा याला अटक केली होती. तो 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत होता. त्याला शनिवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.\nआतापर्यंत पोलिसांनी चौदाजणांचे जबानी नोंदवले असून, तपासात अर्पिताच्या फेसबुकवर पोलिसांना काही आक्षेपार्ह संवाद दिसून आले होते. या संवादावर अमितने कमेंट दिले होते. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड वादही झाला होता. त्यामुळे अमीतने अर्पिताची हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय होता. मात्र अमितने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/One-Dead-In-Truck-accindent-In-Satara/", "date_download": "2019-06-16T13:18:57Z", "digest": "sha1:ZGYHUUL52LAPACPLPBIRHDJPNUPGVW3B", "length": 4834, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटण : टँकर दरीत कोसळून एकजण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › पाटण : टँकर दरीत कोसळून एकजण ठार\nपाटण : टँकर दरीत कोसळून एकजण ठार\nमारूल हवेली (पाटण) : वार्ताहर\nचिपळूण - पंढरपूर राज्यमार्गावरील उरूल ( ता. पाटण, जि. सातारा) घाटात खोल दरीत टँकर कोसळून एक जण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवार, २५ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडला. विकास संजय कदम (वय २७, रा. लांडगेवाडी ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर चालकाने टँकरमधून उडी टाकल्याने तो बचावला.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावरील पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरूल घाटात चिपळूणहून नगरच्या दिशेने टँकर ( क्र. एम.एच.10 ए. डब्लू.7387) निघाला होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने तो खोल दरीत कोसळला. या अपघात विकास कदम हा जागीच ठार झाला. हा टँकर कवठेमहांकाळ येथील श्री व्यंकटेश्वरा रोडलाईन्स कंपनीचा आहे.\nकेबीनमध्ये अडकलेला विकास कदम याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात चार तास प्रयत्न करूनही पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे क्रेनच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. विकास हा टँकर मालकाचा मुलगा असून तो फिरण्यासाठी टँकरमधून आला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sambhaji-briged-workers-beaten-OBC-leader-linge-who-opposed-maratha-arakshan-in-solapur/", "date_download": "2019-06-16T13:23:26Z", "digest": "sha1:ZOGSMA7HBCKI4IE7TC6V6PJR6EJGTXLL", "length": 16456, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापुरात ओबीसी नेत्यांना काळे फासले | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-��ामने\nहोमपेज › Solapur › सोलापुरात ओबीसी नेत्यांना काळे फासले\nसोलापुरात ओबीसी नेत्यांना काळे फासले\nमराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाला निवेदन देण्यासाठी जाताना ओबीसी नेते शंकरराव लिंगे व अॅड. राजन दीक्षित यांच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी घडला.\nमागासवर्ग आयोगाचे सदस्य व अधिकारी सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल झाले होते. आयोगाला मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात निवेदने देण्यात येत होती. ओबीसी नेते शंकरराव लिंगे व अॅड. राजन दीक्षित हेसुद्धा शासकीय विश्रामगृहात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, असे निवेदन ते देणार होते.दरम्यान, माउली पवार, शहाजी पवार, सोमनाथ राऊत आदी मराठा नेते व कार्यकर्ते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लिंगे व अॅड. दीक्षित यांना धक्काबुक्की करत काळे फासले व कपडे फाडले.\nदरम्यान, शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मराठा आरक्षण आयोग सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात जनसुनावणीसाठी दाखल होताच सकल मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते जमले होते. यापूर्वी नियोजन केल्याप्रमाणे आयोगाला एक लाख निवेदने देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. आयोगातील डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. रामभाऊ करपे व सचिव ए.डी. देशमुख यांच्यासमोर मराठा आरक्षण जनसुनावणी सुरू होती.\nत्यावेळी ओबीसी नेते शंकरराव लिंगे व अॅड. राजन दीक्षित आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत शासकीय विश्रामगृहात आले. त्यावेळी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी लिंगे यांना हटकले. त्यावेळी शंकर लिंगे यांनी माऊली पवार यांना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीमधील आरक्षण कमी होता कामा नये, असे निवेदन देण्यास आलो असल्याचे सांगितले. दरम्यान, मराठा समाजातील नेत्यांनी तुम्हाला जे काही निवेदन द्यायचे आहे ते मागासवर्गीय आयोगाच्या मुख्य कार्यालयात जाऊन द्या, असे लिंगे यांना सूचविले. परंतु कोणीही ऐकायला तयार नव्हते. भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनीसुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.\nशेवटी संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत यांनी आपल्या ��ार्यकर्त्यांसोबत लिंगे यांच्याशी वाद घालत काळे फासले. बघताबघता लिंगे यांना खाली पाडून त्यांचे कपडे फाडले. अॅड. राजन दीक्षित यांनाही किरकोळ मारहाण करत धक्काबुक्की करण्यात आली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी ताबडतोब जादा कुमक मागवून लिंगे व दीक्षित यांना गर्दीतून बाहेर काढले व सदर बझार पोलिस ठाण्यात घेऊन गेले.\nया घटनेनंतर शासकीय विश्रामगृहात काहीकाळ गोंधळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढवला. दिवसभर शासकीय विश्रामगृहाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.\nदोन लाख निवेदने प्राप्त\nमराठा आरक्षणाच्या जनसुनावणीत तीन सदस्यीय मागासवर्गीय आयोगाला सोलापुरातून दोन लाखांवर निवेदने प्राप्त झाली असल्याची माहिती आयोगातील सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितली. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झालेल्या जनसुनावणीत सर्वात जास्त निवेदने सोलापूर शहर व जिल्ह्यातून आली. डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. रामभाऊ करपे व सचिव ए. डी. देशमुख यांच्यासमोर मराठा आरक्षण जनसुनावणी झाली.\nराज्य शासनाने नेमलेल्या मराठा आरक्षण मागासवर्गीय आयोगाने शुक्रवारी सकाळी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात जनसुनावणी घेतली. जनसुनावणीसोबत मराठा समाजबांधवांनी निवेदने देत आपल्या समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक कैफियत मांडली. निवेदने देण्यासाठी आलेल्या सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न आयोगाने केला.\nमराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने 10 सदस्यीय आयोग नेमला आहे. त्यामधून तीन सदस्यीय टीम गुरुवारी रात्री सोलापुरात दाखल झाली होती. शुक्रवारी सकाळी 11 ते 6 यावेळेत शहर व जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी शासकीय विश्रामगृहात येऊन सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक व्यथा मांडल्या. मराठा समाज कशाप्रकारे जीवन जगत आहे याची सविस्तर माहिती सांगितली.\nसोलापुरात 23 एप्रिल रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने तातडीची बैठक घेण्यात आली होती. 4 मे रोजी येणार्या मागासवर्गीय आयोगाला लाखोंच्या संख्येने निवेदने देण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणीवेळी लाखोंच्या संख्येने निवेदने देण्यात आली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतून व गाव, वस्त्यावाड्यांतून मराठाबांध�� निवेदन देण्यासाठी आले होते. ग्रामपंचायतींनी आपल्या पंचांना घेत ठराव करत तो ठराव सादर केला. शहरातील वेगवेगळ्या महिला बचत गटांनी व महिला संघटनांनी निवेदन दिले.\nराज्य शासनाने नेमलेल्या दहा सदस्यीय टीमचे मराठा आरक्षणसंदर्भात आयोगाचे कामकाज पूर्ण वेगाने केले जात असल्याची माहिती डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितली. नांदेड, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, नागपूर आदी जिल्ह्यांतून जनसुनावणी घेत सोलापुरात आलो व सोलापुरातून सर्वात जास्त सुमारे दोन लाख निवेदने प्राप्त झाली आहेत. बार्शी तालुक्यातून सुमारे 23 हजार निवेदने मिळाली.\nओबीसीमध्ये कोणत्या समाजाला घ्यायचे व कोणाला नाकारायचे हा राज्य शासनाचा विषय आहे. एस.सी. व एस.टी.संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला असल्याची माहिती जनसुनवाणी घेतलेल्या आयोगाने सांगितले. मराठा आरक्षण देताना सरकारी आकडेवारी, जनसुनावणी, सर्व्हे, ऐतिहासिक पुरावे व कोर्टाचे निवाडे या सर्वांचा अभ्यास करुन आरक्षण देण्यात येणार आहे.\nमराठा सामाजाच्या आरक्षणाच्या सर्व्हेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही संस्थांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये मराठवाड्यासाठी छत्रपती शिवाजी प्रबोधन संस्था, औरंगाबाद, कोकणसाठी रामभाऊ माळगे, पूर्ण विदर्भासाठी शारदा कन्स्लटन्सी, उत्तर महाराष्ट्रासाठी गुरुकृपा विकास संस्था, व पश्चिम महाराष्ट्रासाठी गोखले इन्स्टिट्यूट या संस्था नेमण्यात आल्या आहेत.\nसोलापुरात झालेल्या जनसुनावणीत मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवेदने स्वीकारण्यात आली. सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले व सर्वात शेवटी सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी निवेदन दिले.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-16T12:33:19Z", "digest": "sha1:YHX53T3G4WITBPAUSMIG3XXXJBCBMBEK", "length": 8601, "nlines": 126, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "(व्हिडीओ) उन्हाळ्यात आइस्क्रीम खाताय तर हे नक्कीच वाचा… – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\n(व्हिडीओ) उन्हाळ्यात आइस्क्रीम खाताय तर हे नक्कीच वाचा…\nपाणबुड्यांचा अचूक वेध घेणारी अत्याधुनिक हॅलिकॉप्टर्स येणार भारतात\nराजस्थानच्या हवाई दलाच्या तळाजवळ जिंवत बॉम्ब\nअनेक आजारांवर उपयुक्त द्राक्षे\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: व्हेनेझुएलात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झाली बिकट तर महागाईने गरीबांचा कणा मोडलाय भारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर उंचीचा रेकॉर्ड मोडलेले...\nलोकलचा महिला डबा सजणार…\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०७-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nनासाचे सूर्य अभियान “पारकर सोलार प्रोब”\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: अमेरिकेत पाकच्या अब्रूचे धिंडवडे गंगेमध्ये आंघोळ करताना सावधान…. गुलाबी सरोवर उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी उपयुक्त नारळ पाणी\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Dada-penalty-against-guardian-ministers/", "date_download": "2019-06-16T12:46:43Z", "digest": "sha1:OXKPSUOFNK2ORVQDFQFMHT26BZWU5TIC", "length": 13099, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालकमंत्र्यांविरोधात दादा थोपटणार दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Ahamadnagar › पालकमंत्र्यांविरोधात दादा थोपटणार दंड\nपालकमंत्र्यांविरोधात दादा थोपटणार दंड\nजामखेड : मिठूलाल नवलाखा\nकर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधी व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडून होणार्या चुकांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारीक लक्ष ठेवून आहेत. अजितदादांनी जम बसविण्यास सुरूवात केली आहे. दादा हेच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे समजत असून,त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.\nकर्जत-जामखेड मतदारसंघ मागील तीन पंचवार्षिकला राखीव होता. त्यानंतर मतदारसंघ खुला झाला आणि आमदारकीचे अनेकांना डोहाळे लागले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा नेते उभे राहिले आणि मतविभागचीचा फायदा राम शिंदे यांना झाला. ओबीसी मतदार एकवटला व राम शिंदे दोनदा आमदार झाले आहे. तसे पाहता हा मतदार संघ पवारांना मानणारा होता. याला खर्डा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने खिंडार पाडले आणि त्यानंतर राखीव विधानसभा निवडणुकीत तीन वेळा भाजपकडून सदाशिव लोखंडे आमदार झाले. त्यानंतर मतदारसंघ खुला झाला आणि दोन टर्मपासून राम शिंदे आमदारकी भोगत आहेत. मतदार संघाला शिंदे ��ांच्या रूपाने कधी नव्हे ते पालकमंत्री व कॅबनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे आता या दुष्काळी भागाचा चेहरा बदलला जाणार अशी आशा सर्वसामान्य माणसाला वाटू लागली. तसे या तालुक्यात पाणलोटाचे काम मोठे झाले आणि तालुका पाणीदार झाला. कृषी महाविद्यालय आले. या व्यतिरिक्त तालुक्यातील रस्ते झाले मात्र तेही निकृष्ट दर्जाचे. नेमके पाणी कुठे मुरले हे समजू शकले नाही.\nआता चार वर्षे पूर्ण होत असताना जामखेड शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत. शहरातील विकास निधी आला पण निधीचा योग्य विनियोग होताना दिसत नाही. पहिल्या पावसात शहरातील सर्व भागात पाणी शिरले. यावर काही उपाय केले नाही. यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य सेवा. येथील सेवा म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळत नाही. दररोज वाढणारे अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय किंवा अपघात कक्ष होणे आवश्यक आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केले. पालकमंत्री शिंदे यांना निवेदन दिले आहे. यावर मंत्र्यानी नियमांचा बागुलबुवा दाखवला. तसेच शहरातील टपरी धारकांचा प्रश्न देखील कळीचा मुद्दा आहे. कारण अतिक्रमण उठल्यावर यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. यावर पर्याय म्हणून नगर रस्तावर अनेक शासकीय जागा आहे. त्याठिकाणी शॉपीग सेंटर उभा राहू शकते पण याला राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. असे अनेक प्रश्न अनेक वर्षे झाले तरी सुटले नाही. मंत्र्याना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.\nया सर्व गोष्टींचा विचार करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघाकडे विशेष असे लक्ष केंद्रित केले आहे. पवार यांनी कर्जत तालुक्यात अंबालिका साखर कारखान्याच्या माध्यमातून पाय रोवले आहेत. तसेच जामखेड शहरातील राळेभात कुटुंबातील दोन तरुणांवर गोळीबार करण्यात आला होता. या दुहेरी हत्याकांडानंतर पालकमंत्री राम शिंदे राळेभात कुटुंबीयाला भेटायला देखील आले नाही परंतु अजित पवार यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली आणि दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना नोकरी देण्याची ग्वाही दिली, त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत आहे. या निमित्ताने पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारत परिस्थिती जाणून घेतली. या अगोदर त्��ांचे पुतणे देखील येऊन गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते देखील येऊन गेले आहेत. या सर्व घटनांचा विचार करता पवारांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे.\nधनगर समाजाच्या आरक्षणावरून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून देखील महाराष्ट्रभर समाज बांधवांमध्ये रोष निर्माण झाला आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी अनेक समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पालकमंत्री राम शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा फायदा विरोधी पक्ष किती उचलतात हे पाहावे लागेल.या घटनांबरोबर आठ दिवसात धनगर आरक्षण संदर्भात राजकीय वातावरण ढवळून निघाले. सर्व पक्षांनी आवाज उठविला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्याबाबत माहिती घेण्यासाठी उपनेते अनिल राठोड यांना पाठविले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. जामखेड येथील विनाअनुदानित कॉलेज मधील लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यामुळे खासगी संस्था चालकांचे धाबे दणाणले. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणजे भाजपा नेते सुरेश धस निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपचे नेते धस यांच्या स्वागतासाठी गेले होते. त्यामुळे येणार्या निवडणुकीत भाजपात दोन गट पडणार असून, याचा फटका ना. शिंदे यांना बसणार आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Empire-of-the-property-on-the-market/", "date_download": "2019-06-16T12:57:28Z", "digest": "sha1:VPKAA5QTVSNLFIGT2GA34DLGCVWIKAA5", "length": 5669, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजारपेठेतील मालमत्तांवर मनपाची टाच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर च��थ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Ahamadnagar › बाजारपेठेतील मालमत्तांवर मनपाची टाच\nबाजारपेठेतील मालमत्तांवर मनपाची टाच\nमालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेल्या जप्ती मोहिमेत काल (दि.25) बाजारपेेठेतील दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. तर सावेडी रोडवरील बालिकाश्रम रस्त्यावर दोन निवासी फ्लॅटलाही टाळे ठोकण्यात आले. मनपाच्या माळीवाडा व सावेडी प्रभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली.एम.जी.रोड वरील कस्तुरचंद परदेशी यांच्याकडे असलेल्या 1 लाख 14 हजार 902 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे. तर सारडा गल्ली येथील रतनबाई मिरांडीया यांच्याकडे 2.55 लाखांची थकबाकी असून वारंवार मागणी करुनही रक्कम न भरल्यामुळे प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, कर निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्या पथकाने त्यांच्या मालमत्तेला टाळे ठोकले.\nसावेडी प्रभाग कार्यालयाकडूनही काल बालिकाश्रम रस्त्यावरील दोन निवासी फ्लॅटला टाळे ठोकण्यात आले. प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांच्या पथकाने ही कारवाई केली. लेंडकर मळा येथील आयडीओ इन्फ्राकडे असलेल्या 1.86 लाखाच्या थकबाकीपोटी श्रीकृष्ण वृंदावन अपार्टमेंट मधील फ्लॅटवर कारवाई करण्यात आली. तर गौतम अपार्टमेंटमधील गुरुचरणसिंह सुरजसिंह पंजाबी यांच्याकडे 1.13 लाखाची थकबाकी आहे. त्यांच्या फ्लॅटलाही मनपाने सील ठोकले आहे. दरम्यान, एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर विद्यार्थी राहात होते. त्यांना बाहेर काढून मनपाने कारवाई केली. जागा मालकाने कराचा भरणा न केल्यामुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kudal-in-Matsyagandha-Express-looted-three-passengers/", "date_download": "2019-06-16T12:42:32Z", "digest": "sha1:ULHYMSGSOE3BPX5OWC4XZZDANBYGY5NI", "length": 7387, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये तीन प्रवाशांना लुबाडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये तीन प्रवाशांना लुबाडले\nमत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये तीन प्रवाशांना लुबाडले\nमत्स्यगंधा एक्स्प्रेस या कोचीवलीकडे जाणार्या रेल्वेमध्ये एकाच वेळी मध्यरात्रीच्या सुमारात तीन प्रवाशांना चोरट्यांनी लुबाडले. यामध्ये दागिने व रोख रकमेसह 2 लाख 51 हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी हस्तगत करत पळ काढला. मत्सगंधा एक्स्प्रेसमध्ये दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहेत. लाखो रुपयांचे दागिने चोरीस जाण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमंगला आचार्य (रा. बंगळूर) या महिला मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबई येथून बंगळूर येथे प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी सुमारे 1 लाख 99 हजारांचे सोन्याचे दागिने व 1 हजार रु. रोख रक्कम असा मुद्देमाल आपल्या पर्समध्ये ठेवला होता. ही पर्सच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. रेल्वे कुडाळ येथे आल्यावर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांची पर्सच चोरटा लांबवत कुडाळ स्टेशन येण्यापूवीचे रेल्वेतून पसार झाला. याच रेल्वेतून डोंबिवली येथून मडगाव येथे प्रवास करणार्या अभिषेक नायक यांचे 3 मोबाईल, ब्रॅसलेट असलेली पिशवी अशा 40 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. तर कोचीवली येथील सबिता आर. अमिन या महिलेची 10 हजार रू. रोख रक्कम असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही रेल्वे मुंबईतून सुटल्यावर पनवेल, चिपळूण, रत्नागिरी ते कुडाळ हा दोन तासांचा प्रवास असल्याने व मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रवासी यावेळी झोप घेत असतात. याचाच फायदा घेवून अज्ञात चोरटे चोरी करतात . या दरम्यान ही रेल्वे क्रॉसिंगसाठी काही ठिकाणी थांबा घेते. हे चोरट्यांना माहीत असल्याने चोरटे या मधल्या स्टेशनवर उतरून फरार होतात. मागील दोन महिन्यांपूर्वीही अशीच एकाच दिवशी तीन चोर्या याच रेल्वे��� घडल्या होत्या. ही रेल्वे मुंबईतून कोचीवलीपर्यंत प्रवास करते. त्यामुळे लांब पल्ल्याचे प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपले दागिने व रोख रक्कम दुसर्या बॅगमध्ये ठेवतात. याचाच फायदा चोरटे उठवत डल्ला मारतात. मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील या वाढत्या चोर्यांच्या विचार करून रेल्वे प्रशासनाने या रेल्वेसाठी विशेष सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Private-agent-now-for-ST-ticket-booking-in-nashik/", "date_download": "2019-06-16T13:13:38Z", "digest": "sha1:FA2CCSCBRA3ECKGF2USKGQHAQS4WDBOJ", "length": 6978, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसटीच्या तिकीट बुकिंगसाठी आता खासगी एजंट | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Nashik › एसटीच्या तिकीट बुकिंगसाठी आता खासगी एजंट\nएसटीच्या तिकीट बुकिंगसाठी आता खासगी एजंट\nरेल्वेच्या धर्तीवर एसटी महामंडळ देखील आता राज्यभर तिकीट विक्री व आरक्षणासाठी खासगी एजंट नेमणार आहे. तोट्यात असलेल्या एसटीचे या माध्यमातून उत्पन्न वाढावे, हा त्या मागचा प्रमुख उद्देश आहे. एजंटने जर पाच लाख रुपयांचा व्यवसाय दिला तर त्यास एसटी महामंडळ चार टक्के घसघशीत कमिशन देईल. 70 वा वर्धापन दिन साजरा करताना एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.\nखासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने कात टाकली असून, वातानुकूलित शिवशाही बसचा ताफा सेवेत समाविष्ट केला आहे.\nत्याच बरोबर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदींसह विविध शहरामंध्ये एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये एसटी बससेवा व बसस्थानकांचा चेहरामोहरा बदललेला दिसणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांची संख्या वाढावी याकडे देखील एसटी महामंडळाने आता लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने रेल्वेच्या धर्तीवर राज्यभरात खासगी एजंट नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार, विविध शहरांमध्ये एसटी एजंट नेमणार आहे. त्या अंतर्गत एजंट म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांना महामंडळाकडे 50 हजार रुपये डिपॉझिट व पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरावे लागेल.\nएजंटकडे संगणक अथवा लॅपटॉप, इंटरनेट व कार्यालय ही सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक राहील. यापूर्वी तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना बसस्थानकात जावे लागायचे. आता मात्र, एजंटशी फोनवर अथवा त्याच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधून तिकीट आरक्षित करू शकतात किंवा एजंटकडून तिकीट खरेदी करू शकतात. एजंटने जर पाच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा गाठला तर त्यास एसटी महामंडळ चार टक्के कमिशन देईल. तसेच, पाच लाखांच्या पुढे जसे उत्पन्न वाढेल तसे एजंटच्या कमिशनमध्ये वाढ केली जाईल. एजंटच्या माध्यमातून एसटी प्रवाशांना दिल्या जाणार्या सेवा व सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी महामंडळ करणार आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/son-in-law-attack-mother-in-law-murder-wife-injured-shivajinagar-taluka-man-satara/", "date_download": "2019-06-16T12:40:28Z", "digest": "sha1:BRCVEOQROE2T4LMEPEFMR3ULG2FNFOZO", "length": 5250, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : जावयाने सासूला तलावारीने तोडले; पत्नी गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › साता��ा : जावयाने सासूला तलावारीने तोडले; पत्नी गंभीर\nजावयाने सासूला तलावारीने तोडले; पत्नी गंभीर\nशिवाजीनगर (कुकुडवाड, ता. माण) येथे गुरूवारी रात्री जावयाने सासूसह बायकोवर तलवारीने वार केले. या घटनेत सासू ठार झाली असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, नरवणे (ता. माण) येथील आबासो बबन काटकर (वय ४०) हा ठाणे येथील दिवा परिसरात पत्नी वैशाली काटकर दोन लहान मुलांसह राहत आहे. तो बीएसटीमध्ये इलेक्ट्रीकल विभागात नोकरी करत आहे. मंगळवार तो अचानक बायको व मुलांसह गावी नरवणे येथे आला होता. पत्नी वैशाली व त्याच्यात काही वर्षांपासून वाद होता. वैशालीचा मामा नरवणे येथे असल्याने ती मामाकडे गेली. पती पत्नीमध्ये वाद झाल्याने मामाने भाची वैशालीस शिवाजीनगर (कुकुडवाड) येथे माहेरी आईकडे पाठवली. त्यानंतर गुरूवारी रात्री आबासो सासरवाडीला गेल्यानंतर त्याचे सासू आणि पत्नीसोबत भांडण झाले.\nया भांडणात आबासो याने सासू रंजना हणमंत भोसले (वय ५५ ) हिच्यासह पत्नी वैशालीवर तलवीरीने हल्ला केला. या हल्ल्यात सासू रंजना या जागीच ठार झाल्या तर वैशाली गंभीर जखमी झाली.\nया प्रकरणी म्हसवड पोलिसांनी आबासो काटकर याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Gram-Panchayat-Biometric-Machine-Decision-in-solapur/", "date_download": "2019-06-16T13:44:43Z", "digest": "sha1:U2VVVEPHRQBIBWQU6WI7QY3YZROGKYP5", "length": 9668, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक मशीनचा निर्णय धाब्यावरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Solapur › ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक मशीनचा निर्णय धाब्यावरच\nग्रामपंचायतीत बायोमेट्रिक मशीनचा निर्णय धाब्यावरच\nसोलापूर : संतोष आचलारे\nजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवून शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्रे, अंगणवाडी आदी विभागांच्या कर्मचार्यांत शिस्त निर्माण करण्याचा निर्णय मागील महिन्यात जिल्हा परिषद स्थायी समितीने घेतला होता. मात्र या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने स्थायी समितीच्या निर्णयाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.\nजिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्याा बैठकीत ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाप्रमाणे आतापर्यंत ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक मशीन बसविण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत याबाबतच्या हालचाली दिसून येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.\nसरासरी दहा हजारांचा खर्च\nग्रामपंचायत बायोमेट्रिक मशीन बसविण्यासाठी सरासरी दहा हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून मिळणार्या निधीतून हा खर्च करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. गावात ग्रामपंचायतीलगतच असणार्या शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र व दवाखान्यातील कर्मचार्यांनी ग्रामपंचायतीत येऊन बायोमेट्रिकवर हजेरी लावणे अपेक्षित आहे. बायोमेट्रिकवरील हजेरीची नोंद थेट वेतनाला घेण्याचाही निर्णय स्थायी समितीने घेतला होता. ज्या कर्मचार्यांची बायोमेट्रिक उपस्थिती दिसणार नाही त्यांची आपोआपच विनावेतन होणार आहे.\nजि.प. स्थायी समितीने ग्रामीण भागातील कारभारास गती मिळावी, शासकीय कामात शिस्त व पारदर्शकता निर्माण व्हावा यासाठी बायोमेट्रिक बसविण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणीच होत नसल्याने जिल्हा परिषद स्थायी समितीच्या निर्णयाला काही किंमत आहे की नाही, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nजिल्हा परिषद व पंचायत समितीतही बायोमेट्रिक मशीन बसवून कर्मचार्यांचे वेतन या माध्यमातून करण्याचाही निर्णय मागील जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला होता. या नि��्णयालाही प्रशासकीय यंत्रणेने खो दिला असून याप्रकरणी पदाधिकार्यांच्या निर्णयाचा अवमान झाला असतानाही पदाधिकारी अजूनही गप्प असल्याने त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\nग्रामपंचायतीचा कारभार करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक नेमण्यात आले आहेत. एकाच ग्रामसेवकाकडे अनेक गावांचा अतिरिक्त भार आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामसेवक एकाही गावाला उपस्थित न राहता फोन करणार्या नागरिकांना ग्रामसेवकांकडून खोटी माहिती देण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त होत होत्या. याशिवाय शाळेत शिक्षक उपस्थित राहत नाहीत, पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर येत नाहीत, उपकेंद्रात कर्मचारी राहत नाहीत, अशाही तक्रारी येत होत्या. त्यामुळे या सर्व तक्रारींवर उपाय म्हणून या सर्व कर्मचार्यांसाठी ग्रामपंचायतीतच बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/25-employees-of-the-corporation-arrested-in-the-bribe-case/", "date_download": "2019-06-16T13:16:12Z", "digest": "sha1:3G3A6HPRLJ5KGCXRHU24J2X66KYKZKVU", "length": 8016, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेचे 25 कर्मचारी ‘लाच’ प्रकरणात अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › पालिकेचे 25 कर्मचारी ‘लाच’ प्रकरणात अटक\nपालिकेचे 25 कर्मचारी ‘लाच’ प्रकरणात अटक\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत कामे करण्यासाठी ‘लाच’ घेण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे पालिका बदनाम होत आहे. आतापर्यंत तब्बल 25 कर्मचारी विविध कारणांसाठी ‘लाच’ घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ताब्य��त आले आहेत. कारवाईची संख्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. हे प्रकार ‘शिस्तबद्ध’ आणि ‘पारदर्शक’ कारभार करणार्या सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nपालिकेतील 17 फेब्रुवारी 1997 ते 19 मे 2018 या कालावधीत तब्बल 25 कर्मचार्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यापैकी 15 अधिकारी, कर्मचारी निर्दोष मुक्त होऊन सेवेत रुजू झाले आहेत. तर, एका कर्मचार्यांला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, गतवर्षी सर्वाधिक लाचखोर कर्मचार्यांना रंगेहाथ पकडले होते. 22 मार्च ते 22 डिसेंबर 2017 या कालावधीत पालिकेतील 8 कर्मचार्यांना लाच स्वीकाराताना एसीबीने अटक केली. या प्रकारामुळे पालिकेची स्वच्छ प्रतिमेत डाळ लागत आहेत. फेबु्रवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचा कारभार सुरू झाला आहे. भाजपने ‘शिस्तीबद्ध’ आणि ‘पारदर्शक’ कारभाराचा नारा दिला आहे. ग्रामपंचायत ते दिल्लीपर्यंत ‘ना खाऊंगा, ना खाने दुगाँ’ हे तत्व पाळले जात असल्याचे पक्षाकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. मात्र, पालिकेच भाजपच्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळातच सर्वांधिक संख्येने पालिका कर्मचारी ‘लाच’ म्हणून रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. ही संख्या वाढतच असून, त्यास रोख लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nआयुक्तांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद\nपालिकेचे कोणतेही काम करण्यासाठी किंवा फाईल व पत्रावर सही करण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी रक्कम मागत असल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेत रुजू होताना एप्रिल 2017 मध्ये केले होते. त्यानुसार तक्रारदार थेट एसीबीकडे तक्रार करीत आहेत. कामासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी नागरिकांची अडवणूक करू नये, त्यांची कामे ठरलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे सक्त आदेश त्यांनी सर्व विभागप्रमुख व शाखाप्रमुखांना बजावले होते. मात्र, त्यांच्या आदेशाकडेच अधिकारी व कर्मचारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळेच अनेक कर्मचारी एसीबीच्या कचाट्यात सापडत असल्याचे समोर येत आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता को���लीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/remember-that-game-of-Ajit-Wadekar/", "date_download": "2019-06-16T12:42:44Z", "digest": "sha1:KRKZQRNALEATWMJ6QN747ACTTOXATTHI", "length": 6372, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अजित वाडेकरांचा तो खेळ आजही स्मरणात.! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Sangli › अजित वाडेकरांचा तो खेळ आजही स्मरणात.\nअजित वाडेकरांचा तो खेळ आजही स्मरणात.\nअजित वाडेकर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन. इंग्लंड आणि वेस्टइंडिजच्या विरोधातील कसोटी सामना जिंकल्यामुळे त्यांचे चांगलेच नाव झाले होते आणि त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघातील उत्कृष्ठ विकेटकिपर नाना जोशी यांच्या गौरवार्थ सांगलीत झालेल्या दिग्गज खेळाडूंचा सामना सांगलीकरांसाठी पर्वणीच होती. वाडेकरांच्या जोरदार फटक्यामुळे सांगलीकर मात्र तृप्त झाले होते. त्याची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मरणात आहे...\nभारतीय संघाचे कप्तान म्हणून अजित वाडेकर धुरा सांभाळत होते. इंग्लंड आणि वेस्टइंडिज कसोटी सामना जिंकल्यामुळे वाडेकर यांना पाहण्यासाठी सांगलीत उत्सुकता होती. अनेक दिवस सांगलीत त्याची जाहिरातबाजी सुरू होती आणि प्रत्यक्ष सामन्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.\nसुनील गावस्कर, मन्सूर अलिखान पतौडी, चंदू बोर्डे यांच्याबरोबर भारतीय संघातील खेळाडूं सहभागी होणार होते. सुनील गावस्कर, पतौडी यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. पोलिस बंदोबस्तात खेळाडूंचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. या सामन्यात अजित वाडेकर यांनी दमदार खेळी करून प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल 1 लाख 23 हजारांचा निधी नाना जोशी यांचा सत्कार करून त्यां��्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nतत्कालीन पाटबंधारेमंत्री वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला होता.सांगलीचे तत्कालीन नगराध्यक्ष सुरेश पाटील, बापू नाडकर्णी, बॅ. शेषराव वानखेडे, माधव मंत्री, पांडुरंग साळगावकर, करसन धावरी आदी दिग्गजही उपस्थित होते. याची आठवण सांगलीकरांच्या मनात कायमची राहून गेली. आज वाडेकर यांच्या निधनानंतर क्रिकेटप्रेमींना या सामन्याची आणि त्यातील वाडेकर यांच्या खेळीची आवर्र्जून आठवण झाली.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Executive-Editor-Revoke-Crime-Against-Journalists-Otherwise-the-non-cooperation-movement-/", "date_download": "2019-06-16T13:16:50Z", "digest": "sha1:YDI5ETJQWU466YKUNTAIOG2QM6CNQM7I", "length": 11710, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कार्यकारी संपादक, पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा असहकार आंदोलन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Solapur › कार्यकारी संपादक, पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा असहकार आंदोलन\nकार्यकारी संपादक, पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा असहकार आंदोलन\nदै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक तसेच क्राईम रिपोर्टरवर पोलिस उपायुक्तांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करीत सोलापुरातील पत्रकारांनी पोलिस आयुक्तांना लेखनस्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. हे गुन्हे मागे न घेतल्यास पोलिसांशी असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. पोलिस आयुक्तालयातील वातावरण दूषित झाले असून जनता व पोलिस यांच्यातील समन्वय हरपला आहे. पोलिस आयुक्तालयात जे काही सुरू आहे ते पत्रकारांनी बाहेर आणले तर पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, असा सूचक इशाराही यावेळी पत्रकार संघटनांनी पोलिस आयुक्तांना याप्रसंगी दिला.\nपोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची बातमी प्रसिध्द केल्याने दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक व क्राईम रिपोर्टर अमोल व्यवहारे यांच्याविरोधात गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या निषेधार्थ सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, सोलापूर क्राईम असोसिएशन, सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघ, सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघ, सोलापूर प्रेस फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर संघाच्यावतीने पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष केत, क्राईम असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम, महापालिका संघाचे सचिव राजकुमार सारोळे, जिल्हा परिषद संघाचे संतोष आचलारे, दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे संजीव इंगळे यांच्यासह पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये यांनी पत्रकारांवर थेट गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची कृती ही चुकीची असल्याचे सांगितले. यावेळी राकेश टोळ्ये यांना उच्च न्यायालयातील निवाड्यांचा हवालादेखील दिला. ज्येष्ठ पत्रकार एजाज मुजावर यांनी आयुक्तालयाच्या कारभाराची घडी विस्कटल्याचे सांगून शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत व त्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवित नसल्याचे सांगितले. जर प्रसारमाध्यमांनी अवैध धंद्यांबाबत लिखाण केले तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिस अधिकारी गाडीत घालून फिरवतात व कुठे अवैध धंदे आहेत, असे विचारतात. बातमी छापून आल्यानंतर प्रशासनाकडून त्याबाबत कोणतेही उत्तर न देता थेट गुन्हा दाखल करताना पोलिस प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ज��येष्ठ पत्रकार श्रीकांत कांबळे यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये पत्रकारांनी आपली जबाबदारी पार पाडत असताना बाजू मांडण्याऐवजी त्यांच्यावर खटले दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा, असे सांगत पोलिस आयुक्त तांबडे यांना निवेदन दिले.\nयाप्रसंगी दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापक हेमंत चौधरी, सहाय्यक संपादक पुरुषोत्तम सांगळे, दरशथ वडतिले, पत्रकार संघाचे सचिव उमेश कदम, संघाचे माजी अध्यक्ष मनोज व्हटकर, प्रशांत माने, संजय पवार, आयुब कागदी, सरदार अत्तार, भरतकुमार मोरे, माधव येचे, अरूण रोटे, गणेश गुडमी, जहाकिरहुसेन पीरजादे, किरण बनसोडे, संदीप वाडेकर, मिलिंद राऊळ, प्रमिला चोरगी, सुमित वाघमोडे, रणजित वाघमारे, इरफान शेख, राहुल रणदिवे, नितीन पात्रे, सुनील कदम, वैभव गंगणे, अजित उंब्रजकर, बाळासाहेब मागाडे, चंद्रकांत मिराखोर, दीपक शेळके, महेश पांढरे, प्रसाद कानडे, रामकृष्ण लांबतुरे, सादिक इनामदार यांच्यासह शहरातील विविध दैनिकांमधील ज्येष्ठ पत्रकारांसह विविध संघटनांमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81/", "date_download": "2019-06-16T12:33:53Z", "digest": "sha1:7VGSNMD6BJFTJNBNXAGT5TQJQGPSFOZD", "length": 7667, "nlines": 133, "source_domain": "kokannow.com", "title": "कोकिसरेत भरदिवसा घरात घुसून चोरी – Kokan Now", "raw_content": "\nकोकिसरेत भरदिवसा घरात घुसून चोरी\nवैभववाडी : कोकिसरे बांधवाडी येथे आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५ वर्षे) या महिलेच्या घरात घुसून एका अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील अंदाजे एकूण १ लाख किमतीची २ मंगळसूत्रे हिसकावून घेतली आ��ि पलायन केले . ही घटना काल (मंगळवारी) १६ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.\nकाल दुपारी, जेवण आटपून आनंदी दत्ताराम नारकर व दत्ताराम गंगाराम नारकर हे दाम्पत्य विश्रांती घेत होते. २:३० वाजण्याच्या सुमारास, अचानक, हेल्मेट घातलेली एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात शिरली. आनंदी नारकर यांना काही कळायच्या आताचं त्या व्यक्तीने तिच्या गळ्यातील अडीज तोळ्यांचे १ आणि अर्ध्या तोळ्याचे १ अशी एकूण सुमारे १ लाख किमतीची २ मंगळसूत्रे हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पलायन केले. नारकर दाम्पत्याने आरडाओरडा केला पण आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीला येण्यापूर्वीच चोरट्याने धूम ठोकली होती.\nया घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बकरे, बी. बी. चौगुले, राजेंद्र खेडकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळांची पाहणी केली. दरम्यान सौ. नारकर यांनीं पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक या घटनेची माहिती मिळताच लगेच वैभववाडीत दाखल झाले. त्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत तसेच भर दिवस चोरी झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वैभववाडी.\n← फळांचा राजा हापूस यंदा नैसर्गिक संकटात\nसर्जेकोटमध्ये निलेश राणेंच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद →\nभारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भौगोलिक संकेतांक (GI) प्रमाणपत्र\nउमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार\nपोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याने निलेश राणेंवर गुन्हा दाखल\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\nकाजू जी आय मानांकनाच चांदा ते बांदा मध्ये समावेश करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F+%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%AA+%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-06-16T13:33:28Z", "digest": "sha1:SJQMVOMJYOQ34OLVYDIGKDDRMXQ7MZ4O", "length": 12413, "nlines": 81, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nबेल पडत नाहीत, बॅट्समन आऊट होत नाही आणि आय��ीसी नियम बदलत नाही\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.\nबेल पडत नाहीत, बॅट्समन आऊट होत नाही आणि आयसीसी नियम बदलत नाही\nआयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे......\nसचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nयुवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.\nसचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला\nयुवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं......\n१९९२ मधे पाकिस्तानने जे केलं, ते यंदा दक्षिण आफ्रिका करू शकते\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nयंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्���ाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.\n१९९२ मधे पाकिस्तानने जे केलं, ते यंदा दक्षिण आफ्रिका करू शकते\nयंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......\nपाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय\nपाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय\nपाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय नेमकं बिनसलंय कुठं\nआजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nइन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.\nआजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर\nइन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणा���्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tarunbharat.com/news/681696", "date_download": "2019-06-16T13:29:32Z", "digest": "sha1:TAUQYNIEPDTVCOCBH3FF63HH3XLE6LB2", "length": 2856, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अखेर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करकरेंबद्दलचे वक्तव्य मागे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अखेर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करकरेंबद्दलचे वक्तव्य मागे\nअखेर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करकरेंबद्दलचे वक्तव्य मागे\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात पीडितेचे वडिल एआयए कोर्टात गेले असून, निवडणूक थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधनाने वादळ उठले असताना भाजपने मात्र हे साध्वी यांचे वैयक्तिक मत आहे, असे स्पष्ट करत हात झटकले आहेत. दरम्यान, चौफेर टिका झाल्यानंतर प्रज्ञा सिंह साध्वी यांनी केलेले करकरे यांच्याबाबतचे वक्तव्य माघार घेतले आहे.\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T12:59:43Z", "digest": "sha1:ZJFZD27XNL7L7FBIH4Y6PJ75THF74KC5", "length": 27188, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nकर्नाटक (9) Apply कर्नाटक filter\nपत्रकार (9) Apply पत्रकार filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nमहामार्ग (5) Apply महामार्ग filter\nगणेशोत्सव (4) Apply गणेशोत्सव filter\nगुन्हेगार (4) Apply गुन्हेगार filter\nदगडफेक (4) Apply दगडफेक filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nपोलिस आयुक्त (4) Apply पोलिस आयुक्त filter\nमोबाईल (4) Apply मोबाईल filter\nविजयकुमार (4) Apply विजयकुमार filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nसंघटना (3) Apply संघटना filter\nहलगा सांडपाणी प्रकल्प विरोधात विष प्राशन करण्याचा इशारा\nबेळगाव - गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष...\nबेळगाव : पोलिस बंदोबस्तात सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू\nबेळगाव : हलगा गावातील सांडपाणी प्रकल्पाचे काम करण्यासाठी संबंधित जागी चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या कामाला स्थानिक शेतकर्यांनी आक्रमक होत विरोध केला होता. या प्रकल्पाचे काम काल (शुक्रवार) शेतकर्यांनी कर्मचार्यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात काम...\nसंतीबस्तवाड येथील ग्रामपंचायत माजी सदस्याचा बैलूरजवळ खून\nखानापूर - संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे. गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक...\nसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nबेळगाव : पोलीस बंदोबस्तात हलगा गावाजवळ सांडपाणी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस न देताच बुधवारी सकाळपासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी लावून खोदाई करण्यास सुरवात करताच मोठया संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करताच 20 हून अधिक...\nबेळगाव तालुक्यात विळ्याचा धाक दाखवून म्हैशींची चोरी\nबेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली. याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...\nबेळगाव एपीएमसीच्या नव्या मार्केटमध्ये भाजीविक्री सुरू\nबेळगाव - एपीएमसीतील नूतन भाजी मार्केटमध्ये आजपासून पालेभाज्यांच्या विक्रीस प्रारंभ झाला. सकाळी फटाके फोडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये वाहनांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी या नव्या मार्केटमध्ये बेळगाव तालुक्यातून 139 टँम्पो पालेभाज्या आल्या...\nबेळगावमध्ये बायपास रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद\nबेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक...\nloksabha 2019 : आमदार हेब्बाळकरांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा\nबेळगाव - आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर मंगळवारी (ता. २३) कॅम्प पोिलस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून...\nचोर समजून खांबाला बांधलेल्या व्यक्तीचा मृत्यू\nबेळगाव - चोर समजून खांबाला बांधून घालण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निलजीमध्ये उघडकीस आली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी (ता.11) रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला चोर समजून काहींनी खांबाला बांधून घातले होते...\nश्रीराम सेना बेळगाव जिल्हाध्यक्षांस पोलिसांची बेदम मारहाण\nबेळगाव - श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष विक्रम बनगे यांस चिक्कोडी पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. सोमवारी (ता. 11) दुपारी ही घटना घडली. या मारहाणीत बनगे जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (ता. 11) चिक्कोडी पोलीस...\nपाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणाऱ्यांना चोप\nबेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या...\nगोव्याला जातो असे सांगून गेलेला बेळगावचा तरुण बेपत्ता\nबेळगाव - कामानिमित्त गोव्याला जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी शनिवारी (ता. 23) बेपत्ता तरुणाच्या आईने कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. समीर मेहबुब बालदार (वय 24, रा. हायस्ट्रीट कॅम्प) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसातून समजलेली अधिक...\nबेळगावात दुकानांवर कानडी भाषेत फलक लावण्यासाठी दादागिरी\nबेळगाव - शहरातील विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर कन्नड भाषेतून फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करीत रविवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुकांनदारांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कन्नड संघटनांची दादागिरी वेळीच बंद करावी, अशी...\nटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी\nसावंतवाडी - सांगेली खळणेवाडी येथील काजू फॅक्टरीजवळ दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज चार वाजण्याच्या सुमारास नवीन माडखोल, सांगेली रस्त्यावर घडली. आकाश मोहन (19) असे मृताचे नाव आहे, तर जखमी रामा नारायण नानूचे (२२ रा...\nनक्षलवाद्यांकडून आणखी दोघांची हत्या\nगडचिरोली : नक्षलवाद्यांकडून आणखी 2 आदिवासींची हत्या करण्यात आली असून गागील 11 दिवसात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन 7 जणांचा बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्या करण्याचे सत्र सुरुच असून धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथे शनिवारी (ता. 2) दोन आदिवासींचा मृतदेह आढळून आले. गिरमा...\nबेळगावात एकाचा निर्घृण खून\nबेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...\nभीषण अपघातात मुंबईचे सहा जण ठार\nबेळगाव : लॉरी आणि आरामबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात मुबंईचे सहा पर्यटक जण ठार झाले. तर 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे (ता.17) भद्रापूरनजीक (ता. अनिगेरी) जिल्हा धारवाड (कर्नाटक) येथे घडला आहे. विश्���नाथ मेस्त्री (वय 76), सुमेधा जमखंडीकर (वय 65), रमेश जयपाल (वय...\nउपवनसंरक्षक अधिकाऱ्यावर खानापुरात ‘एसीबी’चा छापा\nबेळगाव - खानापूर उपविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमाननगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात...\nबेळगाव : खानापूरच्या एसीएफवर एसीबीचा छापा\nबेळगाव : खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमान नगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दुपारपर्यंत...\nबेळगावच्या बेपत्ता उद्योजकाचा मृतदेह आढळला तलावात\nबेळगाव - शनिवारी (ता.8) घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिप्पण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा मृतदेह अनगोळ येथील तलावात आढळून आला आहे. ही घटना रविवारी (ता.9) सायंकाळी उघडकीस आली असून आज सकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे. तिप्पणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=parbhabi&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aparbhabi", "date_download": "2019-06-16T13:06:08Z", "digest": "sha1:CARM6X4E7MP5MWBV4P2MH4MQQBV436EV", "length": 27091, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (50) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (41) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nऔरंगाबाद (33) Apply औरंगाबाद filter\nमहाराष्ट्र (29) Apply महाराष्ट्र filter\nउस्मानाबाद (23) Apply उस्मानाबाद filter\nसोलापूर (22) Apply सोलापूर filter\nप्रशासन (19) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (18) Apply महामार्ग filter\nहिंगोली (16) Apply हिंगोली filter\nअमरावती (14) Apply अमरावती filter\nपरभणीत मेडिकल कॉलेज न झाल्यास राजकारण सोडेन - खासदार संजय जाधव\nपरभणी - परभणी हा सर्वांत जुना जिल्हा असला, तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एखादा मोठा प्रकल्प (युनिट) सुरू करण्यासाठी प्राधान्य असेल, असे आश्वासन खासदार संजय जाधव यांनी दिले. परभणीत...\nमुंबई, परभणीत ईडीचे छापे\nमुंबई - गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई व परभणी येथील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली. याप्रकरणी ईडीने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व इतरांविरोधात...\nवळवाचा पाऊस आला रेss\nपरभणी : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यात आज (बुधवार) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे उष्णता कमी होऊन आल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा या भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कात्नेश्वर येथे...\nछावणीतील जनावरांची संख्या वाढणार\nनाशिक - गावांमध्ये छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याने छावणीतील जनावरांची संख्या दीडशे करण्यास सरकारने मान्यता दिली. मात्र त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी आणि औरंगाबादमधील सहा गोशाळांसाठी देण्यात आलेल्या १० कोटींपैकी साडेचार कोटी...\nनांदेड, हिंगोली - नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील प्रकाश अशोक जाधव (वय २५) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना उष्माघाताने मृत्यू झाला. जाधव हे जनावरांना घेऊन गुरुवारी (ता. ३०) शेतात गेले होते. शेतावर काम करीत असताना त्यांना...\nपरभणीत पारा पुन्हा 45.6 अंशांवर\nपरभणी - तापमानाने पुन्हा कहर करीत रविवारी (ता. 2) जोरदार तडाखा दिला. शनिवारी (ता. 1) ढगाळ वातावरणामुळे तापमान दोन अंशांनी घसरले होते. रविवारी मात्र वातावरण पूर्वीसारखे तप्त होऊन परभणीत कमाल तापमान 45.06 अंश नोंदले गेले. परभणी जिल्ह्यात यंदा तापमान सातत्याने वाढते आहे. मध्यंतरी पारा 47 अंशांवर गेला...\nआता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत\nहिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...\nमराठवाड्यात 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nऔरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा...\nअग्नीशमनच्या भरवशावरच परभणी बसस्थानक\nपरभणी : बसची आग शमविण्यासाठी निदान सिसफायर तरी उपलब्ध असते, परंतु बसस्थानक अथवा बसडेपोत त्याचाही पत्ता नाही. म्हणजेच अग्नीशमन दलाच्या भरवशावरच राज्य परिवहन विभाग असून त्यांच्याकडे आग शमविण्यासाठी स्वतःची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याहीपेक्षा मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानकाचे फायर ऑडीटही...\nवसमत पोलिसांनी 20 लाख रुपयांचा गुटखा पकडला\nहिंगोली : वसमत शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ( ता.२९) मध्यरात्री संशयावरून एका ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून याबाबतची माहिती परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. वसमत शहरात बुधवारी रात्री गुटख्याचा...\nपरभणीचा पारा 46.4 अंशावर\nपरभणी - जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, सलग चौथ्या दिवशी कमाल तापमान 46 अंशाच्या पुढे राहिले आहे. बुधवारी पारा 46.4 अंशावर होता. परभणी शहर व जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून तापला आहे. पारा 45 आणि 46 अंशांच्या खाली येण्यास तयार नाही. रविवारपासून तापमान 46 अंशांवर...\nपरभणी बसस्थानकातील एसटी बसने घेतला पेट\nपरभणी : प्रवाशांनी भरलेलया एसटी बसने मंगळवारी (ता.28) सकाळी अचानक पेट घ��तल्याने एसटी बसस्थानकात मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, अग्नीशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी (ता.28) सकाळी बीडहून किनवटकडे (जि.नांदेड) जाणारी (एमएच20 बीएल 1906) एसटी बस सकाळी साडेआठच्या सुमारास...\nपरभणी तप्तच, पारा 46.1 अंशांवर\nपरभणी - परभणीत उष्णतेची तीव्र लाट कायम असून, सोमवारी (ता.27) कमाल तापमान 46.1 अंश नोंदले गेले. उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात अक्षरशः अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती आहे. दरम्यान, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही उष्णतेची लाट असून, या हंगामात बीडचा पारा आज प्रथमच 44.0...\nउष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा\nपुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....\nपरभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट २९ पर्यंत\nपरभणी - जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (ता. २६) कामाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला. उष्णतेची लाट २९ मेपर्यंत कायम राहणार असून तापमान ४५ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला. वाढत्या तापमामाने दोन महिन्यांपासून परभणी...\nनऊ महापालिकांच्या रिक्त पदांसाठी 23 जूनला मतदान\nमुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली. पोटनिवडणुका...\nमराठवाडा - चव्हाण, खैरेंना पराभव धडा\nमराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....\nelection results : परभणीत शिवसेनेचे संजय जाधव विजयी\nलोकसभा निकाल 2019 प��भणी ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी 'काटे की टक्कर' झाली पण, सरतेशेवटी शिवसेनेच्या संजय जाधव यांची सरशी झालेली पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांचाही यावेळी चांगलाच जोर दिसून आला. परभणी लोकसभा मतदारसंघात ...\nबीड जिल्ह्यातील तीन अपघातांत पाच ठार\nबीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...\nसोलापूरचा पारा उच्चांकी ४५ अंशावर\nसोलापूर - अंगातून जाळ काढणाऱ्या वातावरणाचा अनुभव सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी आला. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. मे महिन्यात २००५ नंतर आज १४ वर्षांनी शहराचा पारा ४५ अंशांवर पोचला. २० मे २००५ रोजी सोलापुरात ४५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. सोलापुरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE-2/", "date_download": "2019-06-16T12:33:47Z", "digest": "sha1:5DLNGQ4HB2V6SBGXNCCYZFWC7XL4ZUTH", "length": 9167, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "जाणून घ्या ग्रहणातले तुमचे भविष्य – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\n���ाणून घ्या ग्रहणातले तुमचे भविष्य\nआज शुक्रवार 27 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री या शतकातील सर्वात मोठे म्हणजे जास्त वेळ खग्रास स्थिती असलेले ‘ खग्रास चंद्रग्रहण ‘ होणार असून ते भारतातून दिसणार आहे.\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nठाण्यात ‘मुसळधार’; पावसाची बॅटिंग सुरूच\nमुसळधार पावसाने कळवा रेल्वे ट्रॅक ‘पाण्यात’\nदिवा स्थानकात दरवाजा अडवणार्या प्रवाशांची दादागिरी\n आशिया कप स्पर्धेत खेळूच नका\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: हिंदू धर्माचा प्रसार, प्रसार करण्यास शंकराचार्य यांचे महान योगदान ईशान्य भारतातील सत्तेची समीकरणे फर्निचर बनवणारी रोबोट प्रणाली जगातील कर्करोगग्रस्तांना...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०१-२०१९)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (१८-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\n(व्हिडीओ) रेस्टॉरंटमधील पदार्थांची ‘गजब’ नावं\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (२७-१२-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (०४-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/women/articleshow/32904333.cms", "date_download": "2019-06-16T14:00:52Z", "digest": "sha1:H2YCKLCLUWBU5BASOHGZYFWQR3COQ5PE", "length": 27982, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: स्त्रीवादी विचारविश्वाची सांगोपांग चर्चा - women | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nस्त्रीवादी विचारविश्वाची सांगोपांग चर्चा\nमहाराष्ट्रातील स्त्रीप्रश्नांसह विविध सामाजिक प्रश्नांसाठी आणि स्त्रीला आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या आजवरच्या कार्याविषयीची कृतज्ञता ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्त गीताली वि. म. आणि विद्याताईंच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या सहकाऱ्यांनी एका अभिनव पद्धतीने व्यक्त केली आहे.\n>> प्रवीण दशरथ बांदेकर\nमहाराष्ट्रातील स्त्रीप्रश्नांसह विविध सामाजिक प्रश्नांसाठी आणि स्त्रीला आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या आजवरच्या कार्याविषयीची कृतज्ञता ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्त गीताली वि. म. आणि विद्याताईंच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या सहकाऱ्यांनी एका अभिनव पद्धतीने व्यक्त केली आहे. विद्याताई संपादित करीत असलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे निमित्त साधून विद्याताई आयुष्यभर ज्या स्त्रीवादी विचारांची गांभीर्याने मांडणी करीत आहेत, त्याच विचारविश्वाची सांगोपांग चर्चा करणारा ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. सुमारे ५८० पृष्ठांच्या या बृहद् ग्रंथात जवळपास बावन्न अभ्यासकांनी लिहिलेले स्त्रीवादाशी निगडित विविध विषयांची मांडणी करणारे लेख समाविष्ट करण्यात आलेत.\nआपल्याकडे आधुनिक दृष्टीने स्त्रीकडे पाहण्याची सुरुवात पाश्चात्य स्त्रीवादी विचारांमुळेच झाली असे दिसते. स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर व्यवस्थेकडून तिला स्त्री बनवले ���ाते, असे प्रतिपादन करणाऱ्या स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोवा यांच्या स्त्रीच्या विचार व भावविश्वाची पूर्णतः स्वतंत्र व आधुनिक दृष्टीने मांडणी करू पाहणाऱ्या काही संकल्पनांमुळे पाश्चात्य जगतातील स्त्रीला स्वतःकडे नव्याने पाहायला प्रवृत्त केलेले जाणवते. १९७५ मध्ये युनोने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला वर्ष व नंतरची स्त्रीदशकाची घोषणा यांमुळे स्त्रीवाद या संकल्पनेची जगभरात चर्चा होऊ लागली. भारतीय संस्कृती आणि समाजव्यवस्थेच्या संदर्भात विचार करताना मात्र आपल्याकडे अशा काही स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रीच्या अस्तित्त्वाचा, तिच्या प्रश्नांचा विचार करता येऊ शकतो, याची विशेष जाणीव असल्याचे दिसत नाही. अगदी महाराष्ट्राच्याच बाबतीत पाहू गेले तरी, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या सामाजिक प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणाऱ्या एखाद्या स्त्रीने लिहिलेल्या स्त्रीपुरुष तुलना यांसारख्या दीर्घ निबंधाचा वा पंडिता रमाबाईंसारख्या विदूषीने लिहिलेल्या स्त्रीधर्मनीतीचा अपवाद वगळता ग्रंथरूपातही स्त्रीवादी जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळत नाही. मात्र स्त्री-प्रश्नांचे, स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वा स्त्रीपुरुष समानतेचे वगैरे कसलेही प्रागतिक भान आपल्याकडे आढळत नाही, असे म्हणता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लोकहितवादी, म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे अशा कृतिप्रवण विचारवंतांनी स्त्रीप्रश्नांकडे आधुनिक विचारांनी पाहण्याची भूमिका आग्रहाने लावून धरलेली दिसून येईल. रुढीपरंपरांच्या जोखडातून स्त्रीला मुक्त करणे, स्त्रीसुधारणांसाठी शिक्षण व कौटुंबिक हक्कांचा आग्रह धरणे, नोकरी व राजकारणात स्त्रीचा सहभाग वाढवणे, स्त्री-पुरुषांमध्ये प्रगल्भ साहचर्य असणे अशा स्वरूपाची मागणी व मांडणी पुढील काही दशकांत स्त्रीसंदर्भातील विचारांमध्ये केंद्रवर्ती राहिली. या अनुषंगाने ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये वंदना भागवत यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून आपल्याकडे रुजलेल्या स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यशवंत सु���ंत, गोपाळ गुरू, विद्युत भागवत, राजा दीक्षित, जास्वंदी वांबुरकर यांनीही त्यांच्या लेखांतून आवश्यकतेनुसार कमीअधिक प्रमाणात हा धांडोळा घेतला आहे. विशेषतः आधुनिक भारताच्या राजकीय तत्त्वचिंतनातील स्त्रीप्रश्नाची जाण हा यशवंत सुमंत यांचा दीर्घ लेख या संदर्भात महत्त्वाचा आहे. इंग्रजांच्या राजवटीत भारतात सुरू झालेली वासाहतिक आधुनिकीकरणाची प्रक्रिया, पश्चिमी संस्कृतीशी वाढत गेलेला संवाद, तत्कालीन स्त्रीप्रश्नांच्या संदर्भात सुधारणावादाचे चर्चाविश्व, १९व्या शतकातील धर्म आणि समाजसुधारणा चळवळींचा स्त्रीप्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर झालेला परिणाम, फुले-आगरकरांसारख्या विचारवंतांचा समाजमानसावरील प्रभाव, स्त्रीसंघटनांचा उदय, स्त्रीहक्कांच्या चळवळी, अशा विस्तृत मुद्द्यांच्या अनुषंगाने डॉ. सुमंत यांनी चर्चा केली आहे.\nसाधारणतः विसाव्या शतकातील ७०-८०व्या दशकापासून आपल्याकडे स्त्रीप्रश्नांकडे पाहताना लिंग, वर्ग, जात, विविधांगी शोषण, सामाजिक व नैतिक बंधने या सगळ्याच्या अनुषंगाने विचार सुरू झालेला दिसतो. स्त्रीसमस्यांची चर्चा करणाऱ्या चळवळी, स्त्रीकेंद्री संस्था, साहित्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण व स्त्रीसुधारणाविषयक काही नवे कायदे इत्यादींमुळे आधुनिक स्त्रीलाही आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान येऊ लागले होते. विद्या बाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्या, स्त्री, मिळून साऱ्याजणी, बायजा, स्त्री उवाच यांसारखी स्त्रीप्रश्नांची चर्चा करणारी नियतकालिके आणि गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, नीरजा यांच्यासारख्या लेखिका यांमुळे स्त्रीविश्व आणि एकूणच संस्कृती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागलेले जाणवतात. स्त्रीकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रवृत्त करणारे हे सर्व कार्यकर्ते सिमॉन बोव्हा, बेटी फ्रिडन अशा पाश्चात्य स्त्रीवादी विचारवंत लेखिकांच्या सम्यक विचारांमुळे प्रभावित झालेले आहेत, हेही जाणवून येते. आधुनिक काळात विविध सामाजिक व राजकीय विचारधारांमध्येही स्त्रीवादी विचारांचा प्रभाव कसा दिसून येतो, याविषयी सविस्तर विवेचन करणारे लेखही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘दलित स्त्रीवाद आणि स्त्रीवादी दलितत्व’ या लेखात प्रवीण चव्हाण यांनी भारतीय समाजव्यवस्थेचा अपरिहार्य भाग बनलेल्या जातिव्यवस्थेच्या संदर्भात स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. दलित स्त्रीवाद ही दलितत्वाची वर्ग जाणीव आणि स्त्रीवादी जाणीव यांच्या एकात्मीकरणातून निर्माण झालेली एकसंध अशा स्वरुपाची जाणीव आहे आणि लिंगभाव जडणघडणीच्या गाभ्याशी असणारी जातजाणीव ही दलित स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मात्र दलित स्त्रीवादाने जाहीरपणे सैद्धांतिक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवर स्त्रीवादी दलितपणाला नाकारले पाहिजे, तसेच पितृसत्ताक व ब्राह्मणी असंवेदनशीलतेबद्दल प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे, असेही त्यांना वाटते. छाया दातार यांनीही त्यांच्या लेखात स्त्रीमुक्ती चळवळीच्या विविध संकल्पनांचा ऊहापोह करीत मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद, पर्यावरणवादी स्त्रीवाद अशा अंगांची चर्चा केली आहे.\nस्त्रीवादाचे यथामूल स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीने या ग्रंथातील जवळ जवळ सर्वच लेख अत्यंत उपयुक्त असे आहेत. लैंगिकतेच्या वा लिंगभानाच्या दृष्टिकोनातून स्त्रीचळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसुरी कथन (अनघा तांबे), विज्ञान, लिंगभाव आणि शरीर (चयनिका शहा), स्त्रियांची समलैंगिकता आणि धर्म-पितृसत्तेचे राजकारण (आनंद पवार), लिंगभाव व मानसशास्त्र (साधना नातू) यांसारखे लेख महत्त्वाचे आहेत. तर जात, धर्म, परंपरा, नैतिक बंधने, हिंसा, शोषण, पुरुषी मानसिकता यासंदर्भात स्त्रीवादाची गरज अधोरेखित करणारे हिंसा-अहिंसाः एक तात्त्विक ऊहापोह (दीप्ती गंगावणे), हिंसा आणि स्त्रीजीवन (कल्पना कन्नबिरन), हिंदु धर्म आणि स्त्री (सदानंद मोरे), बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात (संध्या नरे-पवार) हे लेख उल्लेखनीय आहेत. हिंदू धर्माप्रमाणेच जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख या धर्मातील स्त्रीप्रश्नांच्या अनुषंगानेही लिहिलेले चिकित्सक लेख यात समाविष्ट आहेत.\nआधुनिक मराठी साहित्यामध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकातील स्त्रियांच्या लेखनामध्ये स्त्रीवादी जाणिवा केंद्रस्थानी आलेल्या दिसतात. विविध सांस्कृतिक व वर्गीय स्तरातील स्त्रियांना आपले अनुभवविश्व लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करावसे वाटू लागण्यालाही सामाजिक संदर्भात एक प्रतीकात्मक अर्थ आहे. या लेखिकांच्या लेखनामागील प्रेरणा, त्यांतून व्यक्त होणाऱ्या जाणिवा, स्त्रियांचा आत्मशोध, अन्य सांस्कृतिक घटक व त्यांना उपलब्ध असलेले सामाजिक पर्यावरण यांचा, स्त्रियांच्या कथा (बंदना बोकील-कुलकर्णी), कविता (नीलिमा गुंडी), कादंबऱ्या (रेखा इनामदार-साने) व नाटकांच्या (मकरंद साठे) अनुषंगाने धांडोळा घेणारा स्वतंत्र विभाग या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रज्ञा दया पवार यांचा ‘जात, वर्ग, लिंगभाव आणि दलित साहित्यासमोरील आव्हाने’ हा लेख विशेष महत्त्वाचा आहे.\nसंपादक : वंदना भागवत, कुमार अनिल, गीताली वि. म.\nप्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई\nपृष्ठे : ५७९, किंमत : ७०० रु.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nमटा संवाद या सुपरहिट\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nचला, रणशिंग फुंकू या\nमानवी स्वभावाचा संवेदनशील वेध\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्त्रीवादी विचारविश्वाची सांगोपांग चर्चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/nalasopara-desi-bomb", "date_download": "2019-06-16T13:56:24Z", "digest": "sha1:YS22L3ARCPFOIVE27CCME2OCX2RAUJJH", "length": 16845, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nalasopara desi bomb: Latest nalasopara desi bomb News & Updates,nalasopara desi bomb Photos & Images, nalasopara desi bomb Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nnalasopara desi bomb: गोंधळेकरकडून आणखी शस्त्रसाठा जप्त\nनालासोपाऱ्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर एटीएसने आजही छापेमारी करत पुण्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. हा शस्त्रसाठा सुधन्वा गोंधळेकरने दडवून ठेवला ���ोता. त्यात अर्धवट बनविलेल्या पिस्तूलही मिळाल्या आहेत. या शिवाय गोंधळेकरच्या संपर्कातील दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून या दोघांच्या तपासातून ते पुण्यासह इतर शहरात घातपात घडविणार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या आरोपींचे पुणे आणि परिसरात असलेले जाळे उखडून काढण्यासाठी एटीएसने कसून तपास सुरू केला आहे.\nतो नेमकं काय करायचा सुधन्वाशी संबंधित पोस्ट व्हायरल\nमुंबईत नालासोपारा येथून सनातन संस्थेचा कथित साधक वैभव राऊतला दहा देशी बॉम्बसह अटक करण्यात आली. त्यानंतर सुधन्वा गोंधळेकर यालाही अटक करण्यात आली. गोंधळेकरला अटक केल्यानंतर त्याच्याबाबतच्या अनेक पोस्ट व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होत आहेत. सातारा शहरातील करंजे परिसरात असलेल्या झेंडा चौकात सुधन्वाचे घर आहे. अलीकडे तो कामानिमित्त मुंबईत गेल्याचे सांगण्यात येत होते. पण, तो नेमका काय करायचा, हे सातारा शहरातील कोणालाच ठाऊक नव्हते.\nनालासोपारा स्फोटकांप्रकरणी राज्यभरातून १४ जण ताब्यात\nनालासोपाऱ्यात जप्त केलेल्या बॉम्ब आणि स्फोटकांप्रकरणी काल तिघांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकानं आज राज्यभरातील विविध भागांतून १३ ते १४ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.\nLIVE: हुश्श...पाऊस थांबला; सामन्याला पुन्हा सुरुवात\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928/91594b915923-91592894d92f93e933-93694793394092c93e92c924-92e93e93993f924940-92694d92f93e935940", "date_download": "2019-06-16T12:54:09Z", "digest": "sha1:G3ENCP7UU43F5DOAOOVG6XS742P6DXEJ", "length": 13194, "nlines": 190, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "कोकण कन्याळ शेळीबाबत — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / कोकण कन्याळ शेळीबाबत\nयामद्धे कोकण कन्याळ शे���ीबाबत माहिती देण्यात आलेली आहे.\n1) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.\n2) ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे.\n3) एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोपर्यंत भरते.\n4) ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.\nपृष्ठ मूल्यांकने (56 मते)\nकोकण कन्याल जातीच्या शेळीची किंमत काय आहे \nराकेश पाठारे ८१०८ १९३ ७०५\nकोकण कन्याल जातीची किंमत काय आहे \nसर मी शेळी पालन करू इच्छितो मला मार्गदर्शन करावे मी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात राहतो,आणि अर्ध बंदीस्त करावे कि बंदीस्त\nसर मला शेळी पालन करायच आहे. मी संगमेश्वरला राहतो जिल्हा रत्नागिरी येथे राहतो तर मला कोणत्या जातीच्या शेळ्या पाळल्या पाहिजेत आणि ४ ते ६ महीन्याची एक शेळी कितिला मिळेल त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनांची गरज आहे प्लीज हेल्प करा सर माझा फोन नंबर ८६५२११८९३९ आहे आणि email id :- *****@gmail.com तरी डिटेल्स सेंड करा प्लीज\nसर मला शेळी पालन करायचे आहे ,रायगड पेन , मला शेळ्या कुठून मिळतील तसेच कोणत्या प्रकारच्या शेळ्या मी पालन केल्या पाहिजे . फोने नंबर : ९०४९०३४६१७ ,ई-मेल : *****@gmail .com .\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nअशा आहेत शेळ्यांच्या जाती\nअसे ठेवा करडांचे व्यवस्थापन\nशेळीच्या प्रजाती होताहेत लुप्त\nशेळ्यांची निवड कशी करावी\nशेळ्यांमधील लाळ्या खुरकूत, देवी आजारांवर उपचार\nशेळ्यांचा गोठा स्वच्छ ठेवा, पुरेसा आहार द्या\nकरडांना जपा शेळीपालनातील नफा वाढवा...\nकरडांना द्या सकस आहार\nशेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन\nहिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी\nकरडांच्या वजनावर ठेवा लक्ष\nशेवगा शेळीपालकांना ठरतोय वरदान\nशेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Jun 12, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/90590193894d915945921-92f94b91c92893e/login", "date_download": "2019-06-16T12:57:44Z", "digest": "sha1:4FBGSRFUUHUGYQHIJWHQ6LQPHRGJANTA", "length": 5125, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अँस्कॅड योजना — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना / अँस्कॅड योजना\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (96 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉ���िक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/politics/atal-bihari-vajpayees-poem/photoshow/65425439.cms", "date_download": "2019-06-16T13:53:22Z", "digest": "sha1:ZTTMZYRN42MXNKPEGCMSE32GX77VN4HI", "length": 39444, "nlines": 348, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "atal bihari vajpayee's poem- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\nअटलबिहारी वाजपेयींच्या प्रेरक कविता\n1/8अटलबिहारी वाजपेयींच्या प्रेरक कविता\nअटलबिहारी वाजपेयी यांचं राजकीय कार्यकर्तृत्व उत्तुंग होतंच, पण ते एक प्रतिभावंत कवीही होते. ते नेमके राजकारणी होते की साहित्यिक, असा प्रश्न पडावा इतकं दर्जेदार साहित्य त्यांनी निर्माण करून ठेवलं आहे. वाजपेयींनी शब्दरूप दिलेल्या कविता राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पथदर्शी अशा आहेत. निराश मनात नवी उमेद जागवणाऱ्या आहेत. वाजपेयींच्या कवितेतील अशाच काही निवडक ओळी...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/8दूध में दरार पड़ गई\nख़ून क्यों सफ़ेद हो गया\nभेद में अभेद खो गया\nबँट गये शहीद, गीत कट गए,\nकलेजे में कटार दड़ गई\nदूध में दरार पड़ गई\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हे��िफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआज़ादी का दिन मना,\nसूखी धरती, सूना अंबर,\nएक-एक कर बुझे दीप,\nन अपना छोटा जी कर;\nचीर निशा का वक्ष\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक��षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमौत से ठन गई\nजूझने का मेरा इरादा न था,\nमोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,\nरास्ता रोक कर वह खड़ी हो गई,\nयों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाल�� सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/8गीत नया गाता हूं\nटूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर\nपत्थर की छाती मे उग आया नव अंकुर\nझरे सब पीले पात कोयल की कुहुक रात\nप्राची मे अरुणिम की रेख देख पता हूं\nगीत नया गाता हूं\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rolkingfelt.com/mr/news/rolking-attend-international-home-housewares-showiha", "date_download": "2019-06-16T14:02:59Z", "digest": "sha1:6DYBXJNE66LFVQUTJYTGF4BMWNZUUQWJ", "length": 6715, "nlines": 204, "source_domain": "www.rolkingfelt.com", "title": "चीन Rolking उपस्थित आंतरराष्ट्रीय घर + Housewares दर्शवा (IHA) उत्पादक आणि पुरवठादार | Rolking", "raw_content": "\nपांढरी लोकर ड्रायर बॉल्स\nग्रे लोकर ड्रायर बॉल्स\nरंग लोकर ड्रायर बॉल्स\nलोगो लोकर ड्रायर बॉल्स\nवाटले डायपर चहा ठेवण्याची लहान पेटी\nएकल रंग डायपर चहा ठेवण्याची लहान पेटी वाटले\nडबल वाटले डायपर चहा ठेवण्याची लहान पेटी\nमिक्स करावे ग्रे लोकर वाटले\nस्क्वेअर पत्र मंडळ वाटले\nगोल पत्र मंडळ वाटले\nषटकोन पत्र मंडळ वाटले\nविशेष वाटले पत्र मंडळ\nवाटले दुमडलेला मांजर हाऊस\nहार्ड मांजर हाऊस वाटले\nकार आयोजक आसन वाटले\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउपस्थित आंतरराष्ट्रीय घर + Housewares दर्शवा (IHA) Rolking\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउपस्थित आंतरराष्ट्रीय घर + Housewares दर्शवा (IHA) Rolking\nजर्मनी आणि शिकागो अमेरिकेतील समाप्त व्यापार शो केल्यानंतर, आम्ही येत कॅन्टोन सामान्य हजर करू.\nआपण तेथे असाल तर, आमच्या बुथ स्वागत आहे.\nआपण तेथे तुम्हांला भेटेल शुभेच्छा.\nपोस्ट केलेली वेळ: Mar-27-2019\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nRolking आंतरराष्ट्र��य घर + हाऊस उपस्थित ...\nकोणत्या देश परिणाम वाटले मार्केट वर\n© Copyright - 2010-2019 : All Rights Reserved. मार्गदर्शक , हॉट उत्पादने , साइटमॅप , मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nसुगंधी ड्रायर बॉल्स , हाताने तयार केलेला बॅग वाटले , वाटले बॅग, Merino लोकर Hat , विंडो रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे , Lambswool Polishing Pad,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%AC/", "date_download": "2019-06-16T13:39:02Z", "digest": "sha1:KSDW37Y4M7VERP3PR2I25LCLMTCOURFG", "length": 13866, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "एसबीआय,आयसीआयसीआय सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nएसबीआय,आयसीआयसीआय सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका\nनवी दिल्ली – डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. तर, अनेकदा यामुळे गैरव्यवहार झाल्याचे प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.\nनुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, अँड्रॉईड युजर्सला अलर्ट करण्यात आले आहे. जर तुम्हीही अँड्रॉईड युजर आहात आणि बँकेचे व्यवहार करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करता तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. ही बातमी वाचून तुम्ही येत्या काळात तुमच्या बँक खात्याच्या माध्यमातून होणारे पैशांचे नुकसान टाळू शकता. जर तुमचे अकाऊंट SBI, ICICI किंवा HDFC बँकेत आहे आणि तुम्ही संबंधित बँकेचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे तर तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे.\n*मोबाईल अॅप वापरताना अश्याप्रकारे काळजी घ्या-\nया बँकांचे मोबाईल अॅप वापरताना काळजी घ्या अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. ग्लोबल आयटी सिक्युरिटी कंपनी क्विक हिल सिक्युरिटी लॅबने एक अँड्रॉईड बँकिंग ट्रोजन व्हायरसबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती देखील चोरी हो�� शकते. या खरतनाक ट्रोजनने २३२हून अधिक बँकिंग अँड फायनान्स अॅपला टार्गेट केलं आहे. याचं नाव अँड्रॉईड.बँक.ए९४८० (Android.banker.A9480) आहे. हा व्हायरस तुमची गुप्त माहिती चोरी करण्यासाठी एसएमएस आणि फेक नोटिफिकेशनचा वापर करत आहे. हा व्हायरस तुमचं इंटरनेट बँकिंग लॉगइन आयडी आणि पासवर्डची माहिती चोरी करु शकते. रिपोर्टनुसार, फेक फ्लॅश प्लेअर अॅपच्या माध्यमातून तुम्हाला नुकसान पोहचवू शकते. या व्हायरसने HDFC, ICICI, IDBI, SBI आणि अॅक्सिस बँकेसोबतच इतरही बँकेच्या अॅपला टार्गेट केले आहे. रिपोर्टमध्ये १२ मोठ्या बँकेंचे अॅप असल्याचं म्हटले आहे. बँकिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सला टार्गेट केल्यानंतर हा व्हायरस ट्रोजनच्या माध्यमातून फेक नोटिफिकेशन लॉगिन आणि पासवर्ड इंटर करण्याचे निर्देश देतं. याच्या माध्यमातून हॅकर तुमच्या लॉगइनच्या संबंधित माहिती सहज चोरी करु शकतात. यामुळे युजर्सला सल्ला देण्यात येत आहे की, थर्ट पार्टी अॅप, एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून येणाऱ्या कुठल्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नका.\nबिग बॉस स्पर्धक शिल्पा शिंदेवर ९०० कोटींचा सट्टा\nहुक्क्यामुळेच लागली ’मोजोस बिस्ट्राे’मध्ये आग\nमुख्यमंत्री सभागृहात खोट बोलतात – अशोक वालम\nनागपूर – नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री सभागृहात खोट बोलत असून ज्या अडीच हजार एकर जमीन मालकाची त्यांना परवानगी मिळाली आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांनी नावं जाहीर...\n…तर इतिहास कधीच माफ करणार नाही – राहुल गांधी\nनवी दिल्ली – काल राज्यात मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आली. या संतापजनक प्रकारचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. जळगावच्या घटनेवर राहुल...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nमराठा समाजाचे धरणे आंदोलन घोषणाबाजीने आझाद मैदान दणाणले\nमुंबई – राज्यभर सकल मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला होता. मुंबईत आज मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आझाद मैदानात येऊन धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार...\nमोदींना सत्तेवर बसवून घोडचूक, जेठमलानींकडून पंतप्रधान लक्ष्य\nपुणे – देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर आणून देशाची धुरा त्यांच्याकडे सोपवली. मात्र, आता आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विधीज्ञ...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/548233", "date_download": "2019-06-16T13:06:49Z", "digest": "sha1:KBACIADCOP3KI3LSVDUWZQKDCMOLYLDS", "length": 3626, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सरिता, सोनिया उपांत्य फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » सरिता, सोनिया उपांत्य फेरीत\nसरिता, सोनिया उपांत्य फेरीत\nमाजी वर्ल्ड चॅम्पियन एल. सरिता देवी (60 किलो गट) व आशियाई रौप्यविजेती सोनिया लाथेर (57 किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरीत सहज विजय मिळवित राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.\nऑल इंडिया पोलीसचे प्रतिनिधित्व करणाऱया सरिता देवीने अरुणाचल प्रदेशच्या ऍक्विलिया दुपकचा पहिल्याच फेरीत पराभव करून पदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला. रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱया सोनियाने उत्तराखंडच्या कमला बिश्तचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अन्य नामवंतापैकी माजी कनि÷ वर्ल्ड चॅम्पियन निखात झरीनने 51 किलो वजन गटात छत्तीसगडच्या आभाचा पराभव करून सलग दुसरे पदक निश्चित केले. प���ित्राने 60 किलो गटात मणिपूरच्या छावबा देवीचा, सर्जू बालाने 48 किलो गटात मध्यप्रदेशच्या दीपा कुमारीचा 5-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या शिक्षाला मात्र 54 किलो गटातील लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. तिला पंजाबच्या शविंदर कौर सिधूने हरविले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-129/", "date_download": "2019-06-16T13:33:02Z", "digest": "sha1:ODU6ZQHDHBC73UJH7JZUZL7Y4KVQO6ZL", "length": 9317, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०९-२०१८) – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०९-२०१८)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०७-२०१८)\nप्रियांकाचे सासरे झाले कर्जबाजारी\nसोमालियात सरकारी कार्यालयावर हल्ला 14 जणांचा मृत्यू\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n (१९-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२१-०७-२०१८) बिगबॉस फायनलिस्ट सई लोकूरच्या आईची...\n(व्हिडीओ) #NoDietDay : ‘डायट’ म्हणजे नेमकं खाणं, कमी खाणं नाही\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) जर्मनीत कोळसा उत्पादन बंद होणार कसा आहे तुमचा आजचा दिवस (०१-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस (०१-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस \nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०८-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्युज बुलेटीन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (०४-०२-२०१९) (व्हिडीओ) ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल – प्रेम म्हणजे काय (व्हिडीओ) ‘सेल्फी’साठी शस्त्रक्रिया\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://steroidly.com/mr/pheraplex/", "date_download": "2019-06-16T12:35:03Z", "digest": "sha1:Z5ZM6ZLPF6YG2KEEBS7MOBOPR3UCSVVT", "length": 22797, "nlines": 206, "source_domain": "steroidly.com", "title": "Ferapleks (पी-Plex) Prohormone परिणाम (अगणित सत्य) - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / स्टिरॉइड्स / Ferapleks (पी-Plex) Prohormone परिणाम (अगणित सत्य)\nडिसेंबर 28 अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\n4. डोस & हाफ-लाइफ\nआधी आणि परिणाम केल्यानंतर\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n Pheraplex ज्ञात आहे एक जलद मसल bulking औषध म्हणून.\nस्नायू वस्तुमान नफ्यावर जलद देखावा साध्य करण्यासाठी शोधत मिळवली औषध वापर मोह होऊ शकते, पण मोठ्या प्रमाणावर सर्वात झाले आहे याची जाणीव असावी स्नायू पेशी मध्ये द्रवपदार्थ धारणा आणि स्नायू मेदयुक्त तंतू आसपासच्या.\nसर्वाधिक मिळवली कारण त्याच्या साक्षात्व तोंडी फॉर्म प्रती स्टिरॉइड्स injectable फॉर्म कल. तोंडी औषधांचा bioavailability अनेकदा योग्य पाचक प्रक्रिया कमी आहे.\nहे जरी खरे असले तोंडी deoxymethyltestosterone (Ferapleks / पी-Plex, Madol) अंदाजे रेट आहे 1200 त्याच्या अॅनाबॉलिक गुणधर्म आणि 185 androgenic संभाव्य मध्ये, की सामर्थ्य सर्वात वेळ कमी औषध प्रत्यक्षात रक्तात पोहोचते.\nअजूनही, वाढ क्षमता आहे यकृत विषाच्या तीव्रतेचे प्रमाण धोका उत्पादन अनेक चढ यकृत सुरक्षित वातावरणात प्रोत्साहन सुधारित केले गेले आहेत तरी.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nया desoxymethyltestosterone अंतर्गत तुलनेने अल्प अर्धा जीवन आहे 10 तास.\nतोंडी टॅबलेट फॉर्म घेतले (Madol), त्याच्या bioavailability अंदाजे एवढे आहे 40%.\nडोस शिफारसी पी-Plex वापरासाठी वैयक्तिक प्राधान्ये आणि इच्छित परिणाम अवलंबून भिन्न.\nपी-Plex वापर विषयी अनेक वेबसाइटवर आढावा, संभाव्य वापरकर्ता शोधू शकता:\nसरासरी प्रभावी डोस: 5 मिचेल 15 एक दिवस मिग्रॅ\nफक्त वापरले जाते, तेव्हा, मिळवली द्वारे वापरले सरासरी डोस श्रेणी दरम्यान आहे 40 मिग्रॅ आणि 60 मिग्रॅ दररोज\nइतर घटक रचलेल्या तेव्हा, एक दरम्यान च्या डोस कमी 10 मिग्रॅ आणि 30 मिग्रॅ एक दिवस शिफारस केली आहे\nडोस विषयी वैद्यकीय भेद म्हणून औषध वैद्यकीय उपचार वापरासाठी मंजूर कधीच उपलब्ध नाहीत.\nएक काटेकोरपणे म्हणून भूमिगत आणि काळा बाजार औषध, ग्रॅमचा शक्ती मूळ आणि निर्माता देश अवलंबून वेगळा असू शकतो.\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि आपल्या व्यायामाचा घेऊन & अत्यंत ऊर्जा. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nPheraplex aromatize किंवा वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक आणि विवाहासाठी रूपांतर करण्यासाठी ज्ञात नाही आहे. त्याचा अर्थ असा की:\nशरीर सौष्ठव प्रवेश करणे आणि स्नायू इमारत मंच बोर्ड चर्चा थ्रेड या तसेच डोस सूचना मते विन्यास चालवा. तो एक प्रयत्न न देता सत्य ठरवणे कठीण असू शकते.\nअसे करण्यापूर्वी, प्रत्येक व्यक्ती वेगळ्या प्रतिक्रिया आणि काही इतरांपेक्षा Pheraplex सारखी उत्पादने आढळले रसायने जास्त संवेदनशील आहेत शकतात, याची जाणीव असू नका.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nFerapleks, काही होणारी ठिकाणी देशातील अवलंबून मध्ये आढळू शकते की असूनही, आणि व्यापारी नावे अनेक अंतर्गत, काळजी आणि समज वापरली पाहिजे.\nसाइड इफेक्ट्स संख्या Pheraplex वापर संबंधित आहेत आणि सर्वात अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स संबंधित त्या असतात. अशा दुष्परिणाम समावेश:\nकोलेस्ट्रॉल पातळी नकारात्मक परिणाम हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढवू शकतो की,. कोलेस्ट्रॉल स्तर (lipids) शरीर काळजीपूर्वक देखभाल करणे आवश्यक आहे.\nHGH उच्च स्तर (हाय डेन्सिटी रक्तस्थित चरबीयुक्त प्रथिनाच्या गटांपैकी एक) कमी घनता रक्तस्थित चरबीयुक्त प्रथिनाच्या गटांपैकी एक च्या पातळी (LDL) कोलेस्ट्रॉल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्य संरक्षित करू शकता. विक्री पातळी वाढवू शकता नगराचा Plex सारखी उत्पादने “वाईट” किंवा LDL कोलेस्ट्रॉल.\nहा धोका वाढतो या अवस्थेत रक्तवाहिन्यांत ऍथरोमातील चरबीच्या नाशवंत ठिगळांबरोबर आर्टिरिओस्क्लेरोसिसही होतो किंवा गोठण्यास होऊ रोहिणी भिंती आत प्लेग buildup आणि रक्त प्रवाह गती मंदावली होती, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका योगदान.\nPheraplex देखील रक्तदाब प्रभावित करू शकता, आणि एक चांगला मार्ग नाही मध्ये. रक्तदाब वाढ हृदय आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी त्याच्या क्षमता अधिक ताण ठेवते.\nपी-Plex, Ferapleks Clones, Superdrol, आणि अॅनाबॉलिक androgenic स्टि��ॉइड्स म्हणून काम इतर औषधे पचन समावेश धातवीय कार्य हस्तक्षेप, उत्पादन आणि मधुमेहावरील रामबाण उपाय च्या विमोचन, आणि म्हणून चयापचय आणि शरीर रसायने तराजू.\nसावधगिरीने Pheraplex / पी-Plex वापरा.\nKohtz म्हणून इत्यादी . वर्तणुकीशी Dissociating, स्वायत, प्राणी मॉडेल नरामध्ये आढळणारी विशिष्ट हॉर्मोन्स स्टिरॉइड्स आणि neuroendocrine प्रभाव. पद्धती mol Biol. 2012;829:397-431. doi: 10.1007/978-1-61779-458-2_26. पुनरावलोकन.\nSvare ब्रॅन्डन. अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स आणि वर्तन: एक preclinical संशोधन प्रॉस्पेक्टस. निदा द्यावे Monogr. 1990;102:224-41. पुनरावलोकन. गोषवारा उपलब्ध नाही.\nUmehara सी इत्यादी . [प्रथिने, अॅनाबॉलिक स्टिरॉइड]. Horumon करण्यासाठी Rinsho. 1971 ऑक्टोबर;19(10):776-9. पुनरावलोकन. जपानी. गोषवारा उपलब्ध नाही.\nAM खालच्या मर्यादा इत्यादी . अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स अवलंबून वजन lifters स्वयंस्फूर्त दृढावरणाखाली रक्ताबुर्द: दोन्ही खटले अहवाल आणि साहित्य पुनरावलोकन. नोंदी Neurochir (Wien). 2005 जानेवारी;147(1):85-7; चर्चा 87-8. पुनरावलोकन.\nडॉज टी इत्यादी . अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स आणि एकाच वेळी अनेक औषधे घेण्यास सांगणे वापर: साहित्य आढावा. औषध मद्यार्क अवलंबून. 2011 एप्रिल 1;114(2-3):100-9. doi: 10.1016/j.drugalcdep.2010.11.011. epub 2011 जानेवारी 12. पुनरावलोकन.\nPiacentino डी इत्यादी . खेळाडूंनी मध्ये अॅनाबॉलिक-androgenic स्टिरॉइड वापर आणि मनोविकृतिच्या. एक पद्धतशीर पुनरावलोकन. Curr Neuropharmacol. 2015 जानेवारी;13(1):101-21. doi: 10.2174/1570159X13666141210222725. पुनरावलोकन.\nउच्चार Luigi एल इत्यादी . पुरुषांमधील Androgenic-अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स दुरुपयोग. जॉन Endocrinol गुंतवणूक. 2005;28(3 Suppl):81-4. पुनरावलोकन.\nMelloni आरएच जूनियर इत्यादी . अॅनाबॉलिक / androgenic स्टिरॉइड्स करण्यासाठी किशोरवयीन असुरक्षितता आणि आक्षेपार्ह आगळीक न्युरोबायोलॉजी: pubertal सीरियन हॅम्स्टर निष्कर्ष आधारित hypothalamic मज्जासंस्थेसंबंधीचा मॉडेल. Horm Behav. 2010 जून;58(1):177-91. doi: 10.1016/j.yhbeh.2009.11.002. epub 2009 नोव्हेंबर 12. पुनरावलोकन.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nमिळवा 20% आता बंद\nकाय आपल्या मुख्य ध्येय आहे\nस्नायू तयार फाडून टाकले करा चरबी बर्न शक्ती वाढवा गती & तग धरण्याची क्षमता वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवा वजन कमी\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/comment/18110", "date_download": "2019-06-16T12:40:52Z", "digest": "sha1:BFPZWL5YCQLISILNVHCZVRBKEP7ALQEI", "length": 12712, "nlines": 199, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " स्वामी समर्थ आहेत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवेळच्या वेळी सग्गळं काही\nशेवटी नातू होऊदे म्हणजे झालं\nपण विडीओ च्याट लावून देई\nईश्वरा सोडव रे बाबा\nआता काही इच्छा नाही राहिली\nमाझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या\nलव्ह अॅड लेट लव्ह\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकविता कळली नाही. कळण्याचं एक\nकळण्याचं एक वेळ सोडून देता येईल, तसं फारसं काहीच कळत नाही म्हणा मला - पण पोचलीही नाही ती माझ्यापर्यंत\nमीही कवितेच्या बाबतीत अर्थापेक्षा काय (अॅबस्ट्रॅक्ट)जाणवतंय याला महत्व देतो. तरीही माझ्या कपॅसिटीत ही कविता नाही जाणवू शकली..\nकाही घटना किंवा तत्सम संदर्भ असू शकेल जो तुम्हाला, मला माहीत नाही..\nकविता एखाद्या विशिष्ठ व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे असे वाटते.\nआणि तसेही कुठलेही 'स्वामी' सगळ्याच बाबतीत समर्थच असतात\nदणदणीत दीर्घ कविता होवू\nदणदणीत दीर्घ कविता होवू शकते.\nहे तर केवळ जोत आहे . ज्यावर एक बुलंद इमारत उभी राहू शकते .\nहे पटलं. मात्र श्रद्धा-अंधश्रद्धा यापेक्षा एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्रणातून एकंदरीत आज्जीबाईंचं चित्रण यातून होऊ शकेल. सुरूवात उत्तम झालेली आहे. मला वाटतं ही कविता अनेक भागांची व्हावी. या आजींचा भूतकाळ काय होता याचंही चित्रण केलं तर त्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसून येऊ शकतील.\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शा��रियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/In-Mumbai-one-lakh-farmers-will-be-given-long-march-Raju-Shetty/", "date_download": "2019-06-16T12:44:42Z", "digest": "sha1:BOJ3P5QR2H6BAJ4F5Q534TGMOMAPIK5R", "length": 8409, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासनाच्या निर्णयांमुळे संविधानच धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Nashik › शासनाच्या निर्णयांमुळे संविधानच धोक्यात\nशासनाच्या निर्णयांमुळे संविधानच धोक्यात\nकेंद्र शासन अनेक घटनाविरोधी निर्णय घेत आहे. यामुळे संविधान धोक्यात आले असून, त्याविरोधात दि. 26 जानेवारीला मुंबई विद्यापीठ ते गेट वे ऑफ इंडिया असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. तसेच शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा आणि शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव मिळावा यासाठी येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांतर्फे राज्यात विविध ठिकाणी तसेच मुंबईत एक लाख शेतकर्यांचा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nरविवारी (दि.21) शेतकरी मेळावा आणि चर्चासत्रासाठी नाशिक येथे खा. शेट्टी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाने आतापासूनच कांदा निर्यातमूल्य शून्य करावे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला भाव चांगला आहे. यासंदर्भात आपण संसदेत पाठपुरावा करणार आहे. कांद्याची आवक वाढून भाव घसरून शेतकरी उद्ध्वस्त होण्यापूर्वीच शासनाने निर्यातमूल्याविषयी निर्णय घ्यावा. सहकार चळवळ मोडीत काढून साखर कारखाने अत्यंत कमी दरात घेणार्यांच्या हातात बेड्या पडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.\nकिसान मुक्ती यात्रेच्या माध्यमातून 22 राज्यांचा दौरा केला. शेतकरी चळवळ आजवर केवळ प्रादेशिक स्वरूपात होती. यामुळे एकजूट कधी झालीच नाही. किसान मुक्तीच्या माध्यमातून प्रथमच शेतकरी एकवटला असून, किसान मुक्ती संसदेत सातबारा कोरा झाल्याशिवाय आणि दीडपट हमीभाव मिळावा यासाठी मसुदा तयार करण्यात आला असून, त्याचे रूपांतर विधेयकात होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, असे सांगत शेतीचे अर्थशास्त्र शासनाने समजून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, युवा शाखेचे अध्यक्ष हंसराज वडघुले, दीपक पगार, दीपक भदाणे, संदीप जगताप तसेच युवा शाखेचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर आदी उपस्थित होते.\nसध्या साखर आणि उसाला हमीभावाएवढी रक्कम मिळत असली तरी मका, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, तूर या पिकांना अद्यापही हमीभाव सोडा योग्य किंमतही मिळत नाही. शासनाने दिलेलेे समर्थन मूल्य आणि बाजारातील आजची किंमत पाहिली तर आजवर शेतकर्यांचे साडेचौदा लाख कोटींचे नुकसान शासनाने केल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी तुलनेने देशातील शेतकर्यांना सुमारे पाच लाख कोटींचे कर्ज अधिकचे काढावे लागले. यामुळे या कर्जाची नैतिक जबाबदारी शासनाने स्वीकारून सातबारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Birth-anniversary-Ahilya-Devi-Holkar-in-pune/", "date_download": "2019-06-16T12:41:41Z", "digest": "sha1:2DNJZNEUIIVMQXKCK63CYKWPHMQFSCUK", "length": 7738, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन\nअहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन\nशहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विविध संस्था, संघटना तसेच राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देण्यात आला; तसेच विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली.\nसंत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज देशमुख ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. दिनेश गाडेकर, ��ुग्णालयाच्या मेट्रन आदी उपस्थित होते. बालरोग आंतररुग्ण विभागात मुलांना खेळण्यासाठी खेळणी भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रभा दुर्गे, गणेश एकळ, आशुतोष मरळे, तानाजी गवंड आदींनी परीश्रम घेतले. आभार डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी मानले.\nपिंपरी ः चिंचवड अजंठानगर पुण्यश्लोक प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरी मोरवाडी चौक येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अशोक उकले, भाऊ उगडे, अशोक ठोंबरे, सचिन कोळेकर, औंदुबर सरक, राजू मारकड आदी उपस्थित होते. विलास महानवर यांनी, ‘अहिल्याबाई होळकर या योग्य न्यायदानासाठी सुप्रसिध्द होत्या.अहिल्यादेवींनी भारतभर विविध हिंदू मंदिरे व नदीघाटांची निर्मिती केली. त्यांचा जीर्णोद्धारही केला. महेश्वर व इंदूर हि गावे तर त्यांच्यामुळेच सुंदर बनलीत. अनेक देवळांच्या त्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई उत्तम शासक व संघटक होत्या अशा शब्दांत त्यांचा जीवनकार्याचा गौरव केला.\nपिंपरी : छावा संघटनेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सल्लागार मच्छिंद्र चिंचोळे यांनी उपस्थितांना अहिल्यादेवींचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे कार्याध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाला शहराध्यक्ष नानासाहेब बालघरे, मोहन सगर, संदिप डाके आदी उपस्थित होते.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/nathuram-godse-was-biggest-terrroist-india-till-now-said-asaduddin-owaisi-in-pune/", "date_download": "2019-06-16T12:43:37Z", "digest": "sha1:WJLVNOVQGNLJPZPQQXVWRPBP5IOG6P3K", "length": 7356, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिहेरी तलाक विधेयकाला विरोध : ओवैसी | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › तिहेरी तलाक विधेयकाला विरोध : ओवैसी\nतिहेरी तलाक विधेयकाला विरोध : ओवैसी\nतिहेरी तलाक कायद्याने सर्वात जास्त अन्याय हा महिलांवर होणार आहे. आमचा विरोध हा तिहेरी तलाकविरोधातील सुधारणांनी नाही. तर, सरकार आणत असलेल्या विधेयकाला आहे, असे मत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले. तर, पंतप्रधान मोदी यांनी स्वताच्या डोळ्यावरची व बुद्धीवरील झापड दूर करावीत. तुम्ही शरियतमध्ये ढवळाढवळ करून आमचा रोष ओढळून घेत असल्याचे हल्लाही यावेळी ओवैसी यांनी केला.\nऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने शनिवारी पुण्यात तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी ओवैसी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी व्यासपीठावर आमदार इम्तियाज जलील, मौलाना आयुब अशरफी, अशरफ अली वारसी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला तसेच मुस्लिम नागरिक उपस्थित होते.\nते म्हणाले, आमचा विरोध हा तिहेरी तलाकविरोधातील सुधारणांना नाही, तर तो मोदी सरकारच्या विधेयकाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात तिहेरी तलाकचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या 3 लाख 40 हजार 206 फतव्यांपैकी फक्त 650 फतवे हे तिहेरी तलाकचे होते. कायदा करून तिहेरी तलाकसारख्या प्रथांना आळा बसणार असेल तर मग हुंडाबळी आणि इतर वाईट प्रथांविरोधातील कायद्यांचे काय केवळ कायदा केल्याने गुन्हे थांबतात का केवळ कायदा केल्याने गुन्हे थांबतात का, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. आज आमच्या भगिनींनी आंदोलन करून सरकारला आणि मुस्लिम पुरूषांना इशारा दिला आहे. जेणेकरून मुस्लिम पुरुष शरियतच्या रक्षणासाठी उभे राहतील, असे ओवेसी यांनी सांगितले.\nओवेसी यांच्या सभेआधी पोलिसांनी त्यांना एक नोटीस पाठवून, जास्त भडकाउ भाषण न कल्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरही त्यांनी टीका केले. ओवेसी म्हणाले, “���ी भाषण करायचे म्हटले तर पोलिसांकडून मला नोटीस पाठवली जाते. उद्या याच ठिकाणी अन्य कोणी भाषण करत असतील तर पोलिस दुरूनच त्यांना पाहून निघून जातील. सरकार सध्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. त्यासाठी सरकारने 2020 सालचा मुहूर्त निश्चित केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांना शेतकर्यांच्या आत्महत्या आणि बँकांना लुटून फरार होणारे उद्योगपती दिसत नाहीत.’’ अशी टीकाही ओवेसी यांनी केली.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pandharpur-vari2018-mauli-mauli-indapur-tokoba-palakhi-ringan/", "date_download": "2019-06-16T13:01:32Z", "digest": "sha1:J67ZKOB4GEMXKK5THAL6MAXRBH6Y4IP6", "length": 3505, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › पुणे : इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण\nपुणे : इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण\nपुणे जिल्ह्यातील बेलवडी (ता.इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पाहिले गोल रिंगण सुरू आहे. लाखो वैष्णवांच्या साक्षीने आनंदी सोहळा सुरू झाला असून टाळकरी, विनेकरी, पाखवाजी, झेंझेकरी यांचे रिंगण उत्साहात सुरू आहे.\nइंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम संपवून पालखी निमगाव केतकीकडे प्रयाण करत आहे. त्या प्रवासात हे बेलवडी येथील रिंगण आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शि���सेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Minor-girl-raped-One-arrested/", "date_download": "2019-06-16T13:29:17Z", "digest": "sha1:7EXK24ZCFEGDZ2MPH2RH4276ON5DDDJS", "length": 5912, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक\nपिंपोडे बु॥ : वार्ताहर\nसोनके (ता. कोरेगाव) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेतील संशयित आरोपी श्रीकांत जालिंदर शिंदे हा आज स्वतः वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात हजर झाला. बुधवारी (दि.29) रोजी पहाटेच्या वेळी ही घटना घडली होती. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.\nपीडित मुलगी व आरोपी एकाच गावातील आहेत. पीडित मुलगी आपल्या घरात झोपलेली असताना आरोपी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरवाजाच्या फटीतून हात घालून कडी काढून घरात घुसला. तिने विरोध केला असता तिचे तोंड व गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत झोपलेले तिचे आई- वडील जागे झाले.\nत्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी घटना घडल्यापासून फरार झाला होता. दोन दिवसांनंतर आज सकाळी सात वाजता श्रीकांत जालिंदर शिंदे हा स्वतः वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी दिली.\nतळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या\nवाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न\nकोल्हापूर, रत्नागिरीचे एकतर्फी विजय\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक\nवाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न\nकराड : नामांकित कबड्डीपटूंच्या उपस्थितीत शोभायात्रा (व्हिडिओ)\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Washing-of-105-hydraulic-devices-in-the-district/", "date_download": "2019-06-16T12:42:48Z", "digest": "sha1:HAIHHZWHHTCBNMYRFKN36637JI44VS67", "length": 8398, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील 105 जलमनी यंत्रे धुळखात | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › जिल्ह्यातील 105 जलमनी यंत्रे धुळखात\nजिल्ह्यातील 105 जलमनी यंत्रे धुळखात\nसातारा : प्रवीण शिंगटे\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे व जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवता यावे. यासाठी राज्य शासनाने पाण्यासारखा पैसा खर्च करून शाळांमध्ये जलमनी पाणी फिल्टर सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, त्या यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न उद्भवल्याने ही लाखो रूपयांची यंत्रणा पाण्यात गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अशुध्द पाणी पिवून आपली तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील 193 पैकी 105 शाळांमधील ही यंत्रणा बंद पडली आहे.\nसातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुध्द मिळावे व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी राज्य शासनाने महत्वाकांक्षी अशी जलमनी योजना सुरू केली. निर्जंतुक तसेच क्षारविरहीत पाणी पुरवण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार शाळांना पाणी शुध्दीकरण यंत्रांचे वाटप करण्यात आले होते.\nसातारा तालुक्यात 19 शाळांमधील सर्वच्या सर्व यंत्रे बंद पडली आहेत. कोरेगावमधील 30 पैकी 12 बंद आहेत. जावलीमधील 13 पैकी 10, खटावमधील 29 पैकी 16, महाबळेश्वरमधील 10 पैकी 9, खंडाळा 13 पैकी 6, वाईमधील 12 पैकी 5, कराडमधील 36 पैकी 23, पाटणमधील18 पैकी 5 यंत्रे बंद पडली आहेत. ही यंत्रे दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून न दिल्याने ही यंत्रे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये धुळखात पडली आहेत. त्यामुळे लाखो रूपये खर्चून शासनाने स्वच्छ आणि शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जे फिल्टर दिले होते ते आता भंगारात जमा होण्याची वेळ आली आहे.\nहे फिल्टर बंद पडल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत तात्पुरती डागडुजी, दुरूस्ती करून ही यंत्रे पुन्हा सुरू होवू शकतात. मात्र, ज्या ठेकेदाराकडे या यंत्रांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या ठेकेदाराकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे तर यंत्र दुरूस्तीसाठी संबंधित विभागाकडून याचा पाठपुरावा घेतला असल्यास संबंधित ठेकेदाराचा फोनच बंद येत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांमधील ही यंत्रणा बंद पडल्याने शाळेतील शिक्षकांनी जलशुध्दीकरण यंत्र काढून ठेवले आहे. जलमनी कार्यक्रमाअंतर्गत बसविलेल्या जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षास जूनपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून तरी शालेय विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/mule-ekadam-hinsak-ka-hotat", "date_download": "2019-06-16T13:48:26Z", "digest": "sha1:PMDA4I46CEGXCBN5CDRR6NBKVRKEQ5DF", "length": 12438, "nlines": 230, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलं एकदम हिंसक का होतात ? - Tinystep", "raw_content": "\nमुलं एकदम हिंसक का होतात \nभरपूर वेळा आ��ल्याला आपल्या बाळांमध्ये अधीरेपणाची आणि संतापाची भावना निदर्शनास येते. बहुतेकजण याला हट्टीपणाचे वा बालिशपणाचे नाव देतात. तरीही कधीकधी हे अधिक प्रमाणात उफाळून येते. हे तुमचे बाळ अधिक रागीट बनत चालले आहे, याचे लक्षण असू शकते. पण वास्तवात तसेच आहे का आणि असल्यास ते का बरे होत आहे\nपालक म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी करत असाल, ज्यांचा तुमच्या मुलांवर नकारात्मक प्रभाव पडतो. प्रथम अशा गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ.\n१) काही करण्यापासून थांबवणे\nजेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला त्यांनी जी गोष्ट करू नये, ती करण्यापासून थांबवता; तेव्हा त्यांना वाटू शकते की, तुम्ही त्यांचे ऐकूनच घेत नाहीय आणि त्यांच्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाहीय. हे त्यांच्या निराशा आणि चिंतेचे कारण बनू शकते; जे नंतर रागामध्ये परावर्तित होते.\nखूप वेळा तुम्ही तुमच्या बाळाभोवती त्याला चिडवत वा त्याची नक्कल करत खेळत असता. जरी हे सर्व गंमत आणि खेळ म्हणून चाललेले असते; तरी कधीकधी त्यांना राग येतो आणि त्यांना वाटते की, तुम्ही त्यांची कदर वा किंमत करत नाही. हे निराशा, संताप आणि नंतर नकारात्मक परिणामाकडे झुकू शकते.\nभरपूर नकारार्थी वाक्ये वापरणे- जसे की 'हे करू नको' आणि 'तुझे हे वागणे वाईट आहे' हे खूप वेळा तुमच्या बाळाच्या आत्मजाणिवेला हानी पोहचवते. हे त्यांच्यात नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते; जे नंतर तुम्हाला तुमच्या बाळाला सांभाळणे अवघड करून टाकते.\nजेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला काय करायचे ते सांगता; तेव्हा त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, असे वाटू शकते. हे त्यांना चिंताग्रस्त करते आणि ते शक्तिहीन आहेत, असे त्यांना वाटू लागते. यामुळे ते ही भावना आक्रमकपणात आणि संतापात व्यक्त करू लागतात.\nआपल्याला आपल्या मुलांनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगायची सवय लागलेली असते. तरीदेखील हे आपल्याला एकदाही लक्षात येत नाही की, आपण जे सांगतोय; ते का सांगतोय हे त्यांना स्पष्ट करून सांगावे. यामुळे त्यांना बहुतेक वेळा त्यांनी जे केले, ते चुकीचे आहे आणि ते जे करताहेत, ते का बरे करत आहेत; हे समजत नाही. या संभ्रमाचे नैराश्यात रूपांतर होते आणि ते नंतर बाळाच्या स्वभावावर आणि पूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते.\nहे घडणे आपण कसे रोखू शकतो\nजर तुम्ही आताच तुमच्या बाळाला काहीतरी चुकीच�� केल्यावरून खडसावले असेल किंवा तुम्ही त्यांना विशिष्ट पद्धतीने वागण्यास सांगत असाल; तर त्यांना तुम्ही तसे का करत आहात, याचे स्पष्टीकरण द्या. यामुळे त्यांचे काय चुकत आहे आणि तुम्ही त्यांना विशिष्ट पद्धतीनेच वागण्यास का सांगत आहात; हे त्यांना कळण्यास मदत होते आणि नंतर ते आपोआप तुम्हाला पाहिजे तसेच भविष्यात वागू लागतात. तसेच हे त्यांचे संभ्रमितपणा आणि नैराश्यही टाळू शकते आणि तुमच्याबरोबर त्यांचे वागणे सुधारू शकते.\nकधीकधी हे घडताना तुमच्या लक्षातही येणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला काय म्हणता आणि ते कसे म्हणता; हेदेखील महत्त्वाचे असते. मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात; म्हणून त्यांच्यावर योग्य ते संस्कार होत आहेत ना, याची खबरदारी घ्या. तुमच्या बाळाबरोबर ती जास्तीची काळजी आणि श्रम घ्या; कारण नंतर त्या सर्व कष्टाचे चीज होणारच आहे\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/90592493f91a93e930", "date_download": "2019-06-16T12:59:32Z", "digest": "sha1:ULNZ3CGEHQRDSMKUHVM4MPW2JDB7NFF5", "length": 20567, "nlines": 265, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अतिचार — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / अतिचार\nसमाजाची मूल्ये आणि आचारनियम यांची चाकोरी सोडून वागणे.\nसमाजाची मूल्ये आणि आचारनियम यांची चाकोरी सोडून वागणे. समाजसंमत उद्दिष्टे गाठण्याकरिता असंमत असलेल्या मार्गाचा अवलंब होऊ लागला म्हणजे समाजात अतिचार (ॲनॉमी) निर्माण झाला, असे म्हटले जाते. येथे ‘अतिचार’ ही संकल्पना मूल्ये आणि आचार-नियमाच्या अभावी समाजात निर्माण होणारी अनियंत्रितता या अर्थी वापरली आहे.\nकोणताही समाज घेतला, की त्���ाच्या घटकांमध्ये त्यांच्या परस्परभूमिकेसंबंधी काही अपेक्षा अभिप्रेत असतात. त्याचप्रमाणे व्यक्तिव्यक्तींमधील व गटागटांमधील संबंध यांविषयीही काही विशिष्ट अपेक्षा असतात. समाजरचनेचे महत्त्वाचे घटक असलेले सामाजिक संकेत, रुढी, नीतिनियम, कायदे यांवर त्या अपेक्षा आधारलेल्या असतात. त्यांनुसार सामाजिक संबंध ठेवले जातात; परंतु काही वेळा विशिष्ट परिस्थितीत दुसऱ्याकडून अपेक्षित भूमिका वठविली जात नाही, त्या वेळी साहजिकच परस्परसंबंध किंबहुना सर्व संकेत कोलमडून पडतात. त्यामुळे सामाजिक संबंधांत व नैतिक मूल्यांत एक प्रकारची पोकळी निर्माण होते. समाजात बळावणाऱ्या असंमत वर्तनाची ही शेवटची पायरी समजली जाते. अशा वेळी व्यक्ती व समाज यांची फारकत होऊन समाज विघटित होण्याची प्रक्रिया बळावते. असा प्रसंग येऊ नये म्हणून सामाजिक संकेत, रुढी, नीतिनियम, आचार इत्यादींच्या आदानप्रदानाची म्हणजे योग्य अशा सामाजीकरणाची प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे. बहुतेक समाजांतून अशा आदानप्रदानाची विशेष खबरदारी घेतली जाते; कारण समाजरचनेचा कल समाज सुसंघटित करण्याकडे असतो.\nप्रसिद्ध फ्रेंच समाजशास्त्रज्ञ द्यूरकेम याने अतिचाराची मीमांसा व्यक्तीच्या विश्लेषणातून केली आहे. त्याने असे प्रतिपादिले, की विशिष्ट परिस्थितीचा ताण विशिष्ट व्यक्तींवर अतिशय पडल्यामुळे त्या व्यक्ती अतिचारी होतात. तसेच माकायव्हर व डेव्हिड रीझमन यांनीही या दृष्टिकोनातून अतिचाराची मीमांसा केली आहे. परंतु मर्टन याने अतिचाराची मीमांसा सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात केली आहे. त्याचे म्हणणे असे, की प्रत्येक समाजात विशिष्ट उद्दिष्टांना मान्यता दिली जाते; परंतु समाजाला संमत असलेल्या मार्गाने ती उद्दिष्टे गाठणे हे सर्व स्तरांतील लोकांना शक्य होत नाही. उद्दिष्टे कोणत्या पद्धतीने गाठावयाची याविषयीही काही संकेत, नीतिनियम व कायदे असतात. उदा., संपत्ती मिळविणे हे ज्या समाजात योग्य उद्दिष्ट मानले गेले आहे, त्या समाजातही संपत्ती मिळविण्याच्या मार्गांसंबंधी काही सामाजिक संकेत, नीतिनियम, कायदे इ. अभिप्रेत असतात.\nसाहजिकच निव्वळ उद्दिष्ट गाठणे एवढाच हेतू नसून ते उद्दिष्ट विशिष्ट चौकटीत समाजाला संमत अशा मार्गानेच गाठले पाहिजे, असा समाजाचा कटाक्ष असतो. परंतु काही स्तरांतील लो��ांना समाजसंमत मार्गांनी उद्दिष्ट गाठण्यास ज्या संधी आणि सवलती लागतात त्या मिळत नाहीत, त्यामुळे व समाजात चालू असलेल्या स्पर्धेमुळे ते कोणत्याही मार्गाने उद्दिष्ट गाठण्यास उद्युक्त होतात. समाजमान्य उद्दिष्ट व समाजाला संमत अशा मार्गांचे पालन या दोन्होंच्या कात्रीत ते सापडतात. अशा परिस्थितीत ते अतिचाराकडे वळण्याची व सामाजिक उद्दिष्टे व संकेत हे दोन्हीही डावलले जाण्याची शक्यता असते.\nहा प्रकार गतिशीलतेस वाव असलेल्या समाजातसुद्धा उद्दिष्टे येनकेनप्रकारे लवकर गाठण्याच्या प्रयत्नामुळे घडू शकतो. सामाजिक व आर्थिक विषमता व त्यामुळे माणसामाणसांत पडणारी तफावत यांतूनही अतिचार उद्भवतो. या परिस्थितीस व्यक्तीपेक्षा सामाजिक परिस्थितीच जास्त जबाबदार असण्याचा संभव असतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा उद्दिष्ट गाठण्याबाबत नवी मूल्येही निर्माण केली जातात. त्यामुळे मूल्यांसंबंधी निर्माण झालेली पोकळी भरून निघत असते. अतिचारी व्यक्तींचे प्रमाण आणि समाजातील त्यांचे महत्त्व यांनुसार ही नवी मूल्ये समाजात स्वीकारली जातात. साहजिकच अतिचार उद्भवेल अशी परिस्थिती काही मर्यादित काळच टिकते व नवीन मूल्यांनुसार समाजाची संघटना होत राहते. ही सामाजिक विघटन-संघटनाची प्रक्रिया सामाजिक परिवर्तनाची द्योतक आहे.\nलेखक: य. भा. दामले\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/editorial-on-women-empowerment/articleshow/66109133.cms", "date_download": "2019-06-16T13:55:24Z", "digest": "sha1:YIUELY36NEOIMEU74UI6YMH7Z7UNSR5N", "length": 18238, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Women empowerment: महिलांच्या पंखांना बळ - editorial on women empowerment | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nरक्तरंजित हिंसाचाराला राजकीय तत्त्वज्ञानाचा कितीही मुलामा दिला तरी तो निरपराधांचे प्राण घेणारा असल्याने समर्थनीय नसतो. तरीही धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक वर्चस्ववादाच्या अहंगंडाने पछाडलेले हाती शस्त्र घेऊन, युद्धपिपासू बनून आपल्याच बांधवांच्या मुळावर उठले आहेत.\nरक्तरंजित हिंसाचाराला राजकीय तत्त्वज्ञानाचा कितीही मुलामा दिला तरी तो निरपराधांचे प्राण घेणारा असल्याने समर्थनीय नसतो. तरीही धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक वर्चस्ववादाच्या अहंगंडाने पछाडलेले हाती शस्त्र घेऊन, युद्धपिपासू बनून आपल्याच बांधवांच्या मुळावर उठले आहेत. हा हिंसाचार दहशतवाद्यांचा आहे, युद्धखोरांचा आहे, टोकादार अस्मिता असणाऱ्यांचा आहे आणि काही ठिकाणी सरकारपुरस्कृतही आहे. या हिंसाचारात सर्वाधिक नुकसान होते, ते पुढच्या पिढीचे आणि सर्वाधिक अत्याचार होतो तो महिलांवर. युद्ध असो वा यादवी; दहशतवाद्यांच्या कारवाया असोत की सरकारच्या विरोधातील लढाई; महिलांचे लैंगिक शोषणाचा शस्त्रासारखा उपयोग वाढतो आहे. अशा अत्याचारांच्या विरोधात नीडर उभे राहून आवाज उठवून हा माणुसकीशून्य प्रकार थांबविण्याचे प्रयत्न हे जग शांततेने नांदण्यासाठीचेच युद्ध आहे.\nम्हणूनच यंदाचे शांततेचे नोबेल पारितोषिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. लैंगिक अत्याचाराच्या विरोधात अविरत संघर्ष करणाऱ्या दोघा झुंजार योद्ध्यांना हे पारितोषिक देऊन नोबेल समितीने त्यांच्या कार्याची दखल तर घेतलीच; परंतु सामूहिक बलात्कारासारख्या अमानुष कृत्याच्या विरोधातील संघर्षाला मदतही केली आहे. आज जगभर पीडित महिलांची '#मी टू' चळवळ सुरू असताना या दोघांना पारितोषिक देऊन 'नोबेल'ने या चळवळीचीही दखल घेतली आहे. काँगोचे डॉ. डेनिस मुक्वेगे आणि इराकच्या नाडिया मुराद या नोबेलविजेत्यांची गोष्ट मानवतावाद रुजण्यासाठी अनमोल आहे. युद्धग्रस्त काँगोतील जखमी महिलांवर डॉ. मुक्वेगे दोन दशके उपचार करीत असून, शस्त्रक्रियेतील नैपुण्य आणि महिलांचे जीव वाचविण्याचे कौशल्य यामुळे 'डॉक्टर मिरॅकल' अशी जनपदवी त्यांना आधीच लाभली आहे. नाडिया यांनी तर 'इस्लामिक स्टेट'च्या (आयएस) दहशतवाद्यांनाच आव्हान दिले. या दहशतवाद्यांनी त्यांना पळवले.\nमहिलांना पळवून लैंगिक अत्याचार करणे, हा त्यांचा नित्याचा उद्योग. दहशतवाद्यांनी नाडिया यांचा अनन्वित छळ केला, सामूहिक बलात्कार केला; परंतु त्यांच्या तावडीतून त्या सुटल्याच. मग त्यांनी या अत्याचाराच्या विरोधात जोरकस आवाज उठविला. डॉ. मुक्वेगे आणि नाडिया मुराद यांच्या संघर्षातील समान धागा आहे, तो त्यांच्या कार्याचा; स्त्रीच्या विरोधातील अत्याचार निमूटपणे सहन न करता त्याविरोधात दिलेल्या लढ्याचा. पितृसत्ताक समाजरचनेत पुरुष हा स्त्रीला आपली मालमत्ता मानतो; त्यामुळे स्त्रीचे शील भ्रष्ट करणे हा पुरुषांच्या लढ्यातील एक शस्त्र बनते. जगभर हे होत आहे. मध्य आफ्रिकेतील काँगोत यादवी सुरू असून, बंडखोरांचे सत्तरहून अधिक गट आणि तेथील संरक्षण दले यांच्यात सतत चकमकी होत असतात. यामुळे हिंसाचार हा नित्याचा आहे. त्यात महिलांना लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात. या पीडित महिलांच्या शारीरिक आणि मानसिक जखमा दूर करण्याचे काम डॉ. मुक्वेगे निरलसपणे करीत आहेत. महिलांवर असे अत्याचार केवळ आफ्रिकेत नव्हे, तर बोस्निया, सीरिया, कोलंबिया इथेही होत असल्याकडे लक्ष वेधणारे डॉ. मुक्वेगे यांची भावना महत्त्वाची आहे. 'महिलांवर अत्याचार होत असताना मी हातावर हात ठेऊन गप्प बसू शकत नाही. मानवतेसाठी आपण सर्वांनी एकमेकांना मदत करायला हवी,' हे त्यांचे आवाहन सर्वांना अंतर्मुख करायला लावणारे आहे.\nबुकाऊ येथे ��्यांनी पंझी हॉस्पिटल सुरू केले आहे. मात्र, त्यांच्या गावातील अपुऱ्या सुविधांचा सामना त्यांना करावा लागतो. वीजही ये-जा करीत असते. भूल देण्याचे औषधही नसते. अशा स्थितीत अतिशय कौशल्याने डॉ. मुक्वेगे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन २०१५मध्ये 'द मॅन हू मेंड्स विमेन' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. नाडिया मुराद या इराकमधील याजिदी या अल्पसंख्य समुदायाच्या आहेत. 'आयएस'च्या दहशतवाद्यांनी हजारो महिला आणि मुलींबरोबर त्यांचेही २०१४मध्ये अपहरण केले होते. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्या माध्यमांना सामोऱ्या गेल्या आणि आपली कहाणी खुलेपणाने सांगू लागल्या. अशा प्रकरणांत पीडितेची ओळख लपविली जाते. मात्र, आपली ओळख लपवू नका, असा आग्रह धरून नाडिया यांनी सामूहिक बलात्काराच्या विरोधात जोरदार लढा सुरू केला. त्यांच्या लढ्याला बळ मिळत गेले आणि तो लढा जगभर पोहोचला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही त्याची चर्चा झाली. महिलांवरील अत्याचारांची अशी जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणण्यात आणि पीडितांना पुन्हा उभा करण्यात आपल्या परीने प्रयत्न करणाऱ्यांचा गौरव या शांततेच्या नोबेल पुरस्कारामुळे झाला आहे. शिवाय, लढाऊ महिलांच्या पंखांना बळही मिळाले आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&%3Bpage=1&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1239", "date_download": "2019-06-16T12:55:33Z", "digest": "sha1:33EC6WWFAUOGPSW6IV7WBS27HOMQKO44", "length": 12502, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सिटिझन जर्नालिझम filter सिटिझन जर्नालिझम\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nअब्दुल कलाम (1) Apply अब्दुल कलाम filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nजीवनशैली (1) Apply जीवनशैली filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nफास्ट फूड (1) Apply फास्ट फूड filter\nमधुमेह (1) Apply मधुमेह filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nम्हैसूर (1) Apply म्हैसूर filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nलहान मुले (1) Apply लहान मुले filter\nशिदोरी (1) Apply शिदोरी filter\nसिगारेट (1) Apply सिगारेट filter\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. अष्टांग योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू: “योगाची आठ अंगे” यम, नियम...\nganesh festival गणेशोत्सव, मोदक व डायबिटीस\nगणपतीला अनेकदा ‘विघ्नहर्ता’ असे समर्पकपणे म्हटले जाते. लाखो भाविक कोणताही नवा व्यवसाय किंवा काम सुरू करण्यापूर्वी गणपतीचे नाम जपतात व त्याचा आशीर्वाद घेतात. घरामध्ये गणपतीची लहान मूर्ती आणतात. तसेच अनेक भाविक लोकप्रिय मंडळांच्या गणपतीचेही दर्शन घेतात. मग यासाठी त्यांना अनेक तास किंवा अनेक दिवस...\nडॉक्टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता. त्यांचे ‘शतक’ हुकले याची हुरहूर कायम लागून राहील. योगप्रसारासाठी अव्याहतपणे या वयातही प्रचंड ऊर्जेने कार्यरत राहणे हे वास्तव तसे अद्भुतच होते. कारण ते...\nविषमुक्त अन्नासाठी आता उभारायला हवा लढा...\nडाॅ. अब्दुल कलाम म्हणतात की सध्या ज्या प्रमाणात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते आहे. ते असेच वाढत राहीले तर, हे शतक पृथ्वीवरील सजीवांसाठी शेवटचे शतक असणार आहे. यातून आपण काहीतरी बोध घ्यायला ��वा व त्यानुसार कृतीही करायला हवी. वेगाने वाढणारे तपमान, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा विविध कारणांमुळे माणसाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/108900-milwatt-analyica-innovan-e-transformation-digital-notro-de-groves-de-hoje", "date_download": "2019-06-16T12:46:43Z", "digest": "sha1:N76CMBLJHTW5NJONRO3UTYQX7M26EH6T", "length": 11436, "nlines": 26, "source_domain": "cuiler.com", "title": "मिल्वलेट अॅनालिटिका: इनोव्हाएन ई ट्रांसफॉर्मेशन डिजिटल नॉटो डे ग्रोव्हस दे होजे", "raw_content": "\nमिल्वलेट अॅनालिटिका: इनोव्हाएन ई ट्रांसफॉर्मेशन डिजिटल नॉटो डे ग्रोव्हस दे होजे\nडिजिटल ट्रान्सफॅक्शन डीजीटल (आपण इंटरनेटवर ट्रान्सकॅक्शन आणि कॉन्फॅक्चरिंग करू शकता) आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करणार्या ट्रान्झिसीज आणि ट्रान्झॅक्शन्सची माहिती गोळा करू शकता. डिजिटल ट्रान्झॅक्शन डिजिटल आपल्या व्यवसायाच्या आवृत्त्यांशी संबंधित आहे, विशेषत: उच्च दर्जाची उत्पादने असं असलं तरी, एक इंटरप्राईड पादर्स मदतनीस, वर्गासाठी, सॉफ्टवेअर, संदेश किंवा स्वयंव्यापी माहितीसाठी आम्ही आमच्या व्यवसायासाठी वापरल्या जाणार्या व्यवसायांचा वापर करणार्या ग्राहकांसाठी एक उत्तम शैक्षणिक व्यावसायिक संस्था आहे.\nलिसा मिशेल, एक गीरेन डे ला क्लायंट क्लायंट सेमील्ट , म्हणूनच आम्ही स्वतः बदलू शकत नाही.\nव्यावसायिक संघटनेचे प्रतिनिधीत्व करण्याकरिता व्यावसायिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणारा एक उत्कृष्ट संघ कॉर्पोरेट स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. हे डिजिटल डिजीटल डिजीटल बेसिंग चे मूलभूत स्थान आहे आणि ते ग्राहकांच्या कामाच्या प्रमाणाचे कर्मचारी म्हणून काम करत नाहीत. तथापि, डिजिटल ट्रान्झॅक्शन डिजिटल आपल्या नवीन टेक्नोलॉजिस्टसाठी योग्य आहे - boat black book values. आयोजक सोबरे कल्चर आयोजॅकिजनल.\nसंस्था म्हणून चालविल्या जाणार्या उद्योगांच्या आधारावर ��्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून आधुनिक कंपन्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्येवर मात करता येणार नाही. टीआय (टीकॅनोलॉजी अॅड इन्फर्मेशन) चे सुपुत्र (एपीसीए) म्हणूनच या प्रक्रियेत सहभागी होण्याबाबतच्या अधिकारांविषयी माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. एस्सेनशियेलमेंट, आयएसओ कॉन्टीटी ट्रान्सफॅक्शन डिजिटल - मेजर सेटर, एसीलर ऑफ एव्हरेड्ड्स कॉमर्सियास, ट्रॅफ मूडन्सॅस मॉडेलल्स ऑफ कॉस्ट्रिन्शियस, ट्रेस ट्रेडेस एज्युकेशन ऑफ मॉडर्निंग, पेस आणि प्रोग्रेसस आणि मेमोर्रॉओ ऑफ मार्केटिंग ऑफ मार्केटिंग.\nआर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणार्या आर्थिक सुधारणांसारख्या आथिर्क संस्थांची\nआर्थिक संकुचित व्यवस्था, तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक वातावरण इनोव्हॉईस टेक्नोलॉजीस म्हणून वापरण्यात येणारे ट्रांसएक्शन डेस एंटरप्राइजेस टेक्नॉलॉजीज नवीन तंत्रज्ञानाची नवीन ओळख करून देणारी नवीन तंत्रे, आरएडी, आयओटी आणि ग्रॅन्ड डेमॉजिकल एजन्सीज.याव्यतिरिक्त, इनोस्कोपी म्हणून टेक्नॉलॉजीकस प्रोव ऍनॅप्लॉन्डेन्स एन्म आयुमा आयोजॅकॅआ एक Elesmastel एक खोली, आपण परिणाम निष्कर्षांमुळे परिणाम होईल, आपण सुरक्षिततेच्या परिस्थितीत आणि ग्राहक संरक्षण प्राप्त होईल.\nआपण संकलित करू शकत नाही ते बदलून डिजिटल रूपांकडून बदलू शकत नाही. आपल्या ग्राहकांच्या अपेक्षेनुसार अपेक्षा ठेवणारे म्हणून क्वाएश्स साऊंड (ई-कॉलेजेससाठी आवश्यक असलेल्या मागणीसाठी) वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाचा वापर करणार्या मुलांचा मेमोरॅडो क्वेंटर कॅमेराडॅड वापरतात. या पुनर्विक्रेतामुळे, व्याज दर कमी करण्याच्या पद्धती म्हणून, अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पाकडे, व्यवसायातील गरजा पूर्ण करणे, नियामक मंडळे आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांची आवश्यकता असते. आपल्या क्लायंट्स आणि ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आव्हान देण्याची गरज नाही. उदाहरण म्हणून, आपल्या मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी मुलाखत घेतल्या जातात. दरम्यान, एक फॉरेस्टर कन्सल्टिंग रिसर्च, रिझिझाडे पॅला एक्सेंचर इंटरएक्टिव्ह, ग्राहकांच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांच्या संपत्तीवर अवलंबून आहेत.\nडिजिटल ट्रान्झॅक्शन प्रोव्हिजन व्हाइन्स्टाइन डेव्हलपमेंट असोसिएशन असोसिएशन ऑफ कॉमन्सॅसिअल आर्डिनेशन अँड डेमॅटिक डिजिटल Estes detalehes são destacados abaixo:\n(2 9) हे क्लायंट एक्सिज. तो मार्ग बदलू आणि त्यातून मार्ग काढणे असीम, एक असोसिएअर-से-द-यू कंपनी असोसिएशन असोसिएशन असोसिएशन असोसिएशन असोसिएशन असोसिएशन असोसिएशन\n(2 9) ओरिएन्टाकोओ प्रोसेसो डीडीओवर आधारित डेझिशनच्या आधारावर एक डिजिटल कॅमेरा प्रोसेसला देण्यात आला होता, त्यानंतर त्याचे परिणाम निष्कर्षापुरता\n(2 9) इनोव्हाओन एम्पेस्सारयल. डिजिटल उत्पादनांच्या विक्रीसाठी नवीन उत्पादनांच्या उत्पादनांची विक्री केली जाते, त्यापैकी काही नवीन उत्पादनांच्या विक्रीसाठी मागणी करतात, तर त्यांना नवीन उत्पादने आणि उत्पादनांसाठी मागणी आणि पुरवठा करणा-या सेवा पुरवल्या जातात.\nमी सांगते की, एक ट्रान्सफॉर्मेशन डिजिटल आॅफ मॅडॅन्क रिअल क्वीन स्काय नॉन प्रॉडेय कॉरपोरेटिव्हो आहे. हे कायदे बदलत चालला आहे की नाही हे आमच्या कार्यालयांकडून स्पष्टपणे सांगता येत नाही, पण आम्ही आमच्या संस्थांच्या व्यवस्थापनाशी निगडीत आहे. सीआयओ आणि ई-लिव्हरेन्स कंपनीच्या नोंदणीसाठी अर्जदारांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांचे परतावा देण्याचा अधिकार आहे, मालमत्ता व्यवसायासाठी काम करणारी संस्था, विशेषत: शस्त्रसंधी आणि व्यावहारिक उपक्रमांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=Girish+Karnad", "date_download": "2019-06-16T13:30:58Z", "digest": "sha1:4Y5CCWSCSO5MNXEVHQ2SFSEYCFEIO3QI", "length": 7348, "nlines": 55, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nगिरीश कर्नाड: आधुनिक विचारांचा अभिजात नाटककार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो.\nगिरीश कर्नाड: आधुनिक विचारांचा अभिजात नाटककार\nगिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच��या नाटकांमधे झालेला दिसतो......\nहेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nगिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.\nहेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं\nगिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....\nगिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.\nगिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी\nगिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bbc.co.uk/learningenglish/punjabi/course/how-do-i-marathi/unit-1/session-13", "date_download": "2019-06-16T13:55:20Z", "digest": "sha1:5FOYYXB7MQSBBCA3XN6RACOR43ZD2DMR", "length": 14839, "nlines": 412, "source_domain": "www.bbc.co.uk", "title": "BBC Learning English - Course: How do I Marathi / Unit 1 / Session 13 / Activity 1", "raw_content": "\nतुम्हाला कसं वाटतंय याबद्दल बोलण्यासाठी आजचा ऑडीओ ऐका.\n‘-ed’ चा वापर शब्दांच्या शेवटी जरी होत असला तरीही त्याचा उच्चार वेगवेगळ्या प्रकारे होतो.\nया शब्दांच्या शेवटी कसा उच्चार झाला आहे\nतुमची उत्तरं तपासण्यासाठी हा ऑडीओ ऐका.\nबीबीसीच्या ‘How do I…’ मध्ये तुमचं स्वागत, आज तुमच्यासोबत आहे टॉम आणि मी तेजाली.\nआपल्याला कसं वाटत आहे, हे कशा प्रकारे सांगता येईल हे आजच्या भागात शिकूया. ही वाक्य ऐका.\nकाय लक्षात आलंय तुमच्या पहिली व्यक्ती relaxed आहे, म्हणजे निवांत आहे. दुसरी म्हणाली bored, कंटाळलेली आहे, तर तिसरी excited आहे.\nपहिल्या व्यक्तीने ‘I’m’, ने सुरूवात केली. पुढे त्याने त्याला कसं वाटतंय ते सांगितलं. टॉम, हे कसं बोलायचं ते समाजावून सांगशील\nआता दुसरी व्यक्ती कसं म्हणाली ते ऐकू. शेवटचा शब्द काय होता\nआता शेवटची व्यक्ती काय म्हणाली ऐकू. काय होता शेवटचा शब्द\nशाबास, बरोबर बोललात. सर्वांनी त्यांना कसं वाटतंय त्याबद्दल सांगितलं. एखाद्या परिस्थितीमुळे वाटणाऱ्या या भावना आहेत. यासाठी त्यांनी ‘because’ हा शब्द वापरला. आता हे ऐका.\nपहिल्या व्यक्तीचा आज ‘day off’ होता त्यामुळे तो ‘relaxed’ आहे, relax निवांत. काही कारणामुळे आपल्याला काही वाटत असेल, feel होत असेल तर त्या शब्दापुढे ing वापरतात.\n आता एक प्रश्न, दुसऱ्या व्यक्तीने त्याला कसं वाटतंय हे सांगताना कुठलं विशेषण वापरलं\nआता आपल्याला वर्णन करताना ing चा वापर करायचाय, तर कसं म्हणाला \nमाझ्याबरोबर वाक्य पूर्ण करा Mondays are ________.\n आता तिसऱ्या व्यक्तीने काय बोललेलं आठवतंय तिला काय वाटत होतं\n लक्षात ठेवा की त्या घटनेमुळे तुम्हा काही भावना जाणवत असतील तर त्यासोबत ing वापरतात.\nhmm..आणि आजचा भाग संपवण्याआधी या शब्दांचे उच्चार परत एकदा ऐकू.त्यानंतर तुम्ही म्हणा. Tom, go ahead.\nशाबास आणि मला माहिती आहे की आपल्या पुढच्याexciting भागांसाठी तुम्ही नक्कीच excited असाल, पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात. Bye.\n1. आपल्याला काय वाटतंय हे सांगण्यासाठी कुठले शब्द वापरतात\nआपल्याला काय वाटतंय हे सांगताना त्या शब्दांसोबत ‘be’ ची रूपं वापरतात.‘I feel ____ ’ असं आपण म्हणू शकतो.\n2. भावना दर्शवणाऱ्या सर्वच शब्दांच्या शेवट –edने होतो का\nनाही, नेहमीच नाही, पण बरेचदा होतो.\n3. ‘-ed’ आणि ‘-ing’ यात काय फरक आहे\nवर्णन करणाऱ्या शब्दांच्या ��थवा ‘adjectives’ म्हणजे विशेषणाच्या शेवटी ‘-ed’ किंवा ‘-ing’ वापरतात.\nतुम्हाला आधीच जे वाटतंय त्याबद्दल सांगताना त्या शब्दाच्या शेवटी -ed वापरतात.\nएकाद्या परिस्थितीमुळे काही भावना निर्माण होत असेल तर त्या शब्दानंतर -ing वापरतात.\nतुम्हाला तुमच्या भावनेबद्दल बोलायचं आहे की परिस्थितीबद्दल\nतुम्हाला तुमच्या भावनेबद्दल बोलायचं आहे की परिस्थितीबद्दल\nपहिला शब्द ,ज्या परिस्थितीमुळे ती भावना निर्माण होतो तिचं वर्णन करतो.\nपहिला शब्द तुमच्या भावनेबद्दल सांगतो.\nआजचा भाग कसा वाटला आणि का हे आम्हाला फेसबुक ग्रुपवर सांगा.\nपुन्हा भेटू पुढच्या भागात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T13:59:33Z", "digest": "sha1:PKOMQQZFS2J4ZYTBVQOM2XTPQ5RMBDF6", "length": 26701, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आयसीआयसीआय: Latest आयसीआयसीआय News & Updates,आयसीआयसीआय Photos & Images, आयसीआयसीआय Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\n११ वर्षांत बँकात ५० हजार गैरव्यवहार\nगेल्या ११ वर्षांत देशात बँकांशी संबंधित पन्नास हजारांपेक्षाही अधिक गैरव्यवहार नोंदविण्यात आले. त्यामध्ये आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांशी संबंधित सर्वाधिक गैरव्यवहार झाले आहेत.\nदुष्काळाच्या झळा सोसत असताना फाटलेल्या आभाळात कर्जमाफीच्या ठिगळाची जोड असली तरी पेरणीसंबंधीची अर्थविवंचना शेतकऱ्यांसमोर आहेच. त्यामुळे पीककर्जावर सारी भिस्त आहे. १ हजार ७७३ कोटी पीककर्जाचे उद्दिष्ट बुलडाणा जिल्ह्याला मिळाले आहे.\n'ईटी मनी अॅप'ची नवी सुविधा; आता म्युच्युअल फंडात करा पेपरलेस गुंतवणूक\nम्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूक अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी 'ईटी मनी'नं मोठं पाऊल उचललं आहे. 'ईटी मनी अॅप'ने आपल्या युजर्ससाठी 'ई-मॅनडेट' ही नवी सुविधा सुरू केली आहे. याद्वारे युजर्सना म्युच्युअल फंडात कोणत्याही कागदपत्रांशिवाय एसआयपी गुंतवणूक करणं शक्य होणार आहे. नव्या सुविधेमुळं ग्राहकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.\nआठवड्याच्या अखेरच्या सत्रात, शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८६ अंकांच्या किरकोळ वाढीसह ३९६१५वर बंद झाला. सत्रांतर्गत व्यवहाराता सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला होता. मात्र उत्तरार्धात गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात समभागविक्री झाल्याने निर्देशांकाने दिवसअखेरीस माफक वृद्धी साधली.\nपीक विम्यासाठी सेना आंदोलन करणार\nसेना नेते डॉ हिकमत उढाण यांचा इशारा म टा...\nमोदी सरकार २ः ‘जीडीपी’@ ५.८ टक्के\nकेंद्रात सलग दुसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या शपथविधीला चोवीस तास उलटायच्या आतच आर्थिक आघाडीवर 'बॉम्ब' पडल्याने नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोरील आव्हानांमध्ये आणखी एका आव्हानाची भर पडली आहे.\nपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर\n-मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, चिकू व लिंबू फळपिकांचा समावेशमटा...\nबावीस लाख रुपयांच्यानुकसानभरपाईचा आदेश\nशेअर बाजारांनी केले मोदी विजयाचे स्वागत\nस्मॉलकॅप, मिडकॅप कंपन्यांसह बँकिंग क्षेत्रातील समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये व्यवहारांच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दोन्ही निर्देशांक तेजीवर स्वार झाले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ६२३ अंकांची कमाई करून ३९,४३४.७२ची नवी विक्रमी पातळी गाठली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १८७ अंकांसह ११,८४४च्या पातळीवर स्थिरावला.\nनिकालपूर्व उत्साहाने निर्देशांक वधारला\nवृत्तसंस्था, मुंबईलोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधल्या दिवशी, बुधवारी समभागखरेदी व नफेखोरी हे दोन्ही प्रकार पहाण्यास मिळाले...\nनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) स्पष्ट बहुमताचे सरकार केंद्रात पुन्हा स्थानापन्न होण्याचा अंदाज देशातील प्रमुख एग्झिट पोलनी वर्तवल्याचे पडसाद सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारातही उमटले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) शुक्रवारी आगामी वनडे वर्ल्डकपसाठी समालोचकांची यादी जाहीर केली...\nकोचर यांची ईडीकडून आठ तास चौकशी\nआयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी आठ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या दोघांची सुटका रात्री आठपूर्वी झाली.\n१.६ लाख कोटींचा अव्वल कंपन्यांना फटका\nभारतीय शेअर बाजारांनी गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या खराब कामगिरीचा आघाडीच्या १० कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यातील या पडझडीमुळे प्रमुख कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल १ लाख ६० हजार कोटी रुपयांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर बाजाराचे नेहमी नेतृत्व करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल सर्वाधिक म्हणजे सुमारे एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले.\nस्विम स्वॅप : खात्यावरून पाच लाख गायब\nस्विम सॅप करून बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे. स्किमरने डेबिट कार्ड डेटा चोरी करून हे पैसे काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nस्विम सॅप करून खात्यावरून पाच लाख गायब\nम टा खास प्रतिनिधी, मुंबई स्विम सॅप करून बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे...\nवृत्तसंस्था, मुंबईअमेरिका व चीनमधील वाढत्या व्यापारसंघर्षामधून भारतीय शेअर बाजार अद्याप सावरल्याचे दिसत नाही...\nसिम स्वॅप करून खात्यावरून पाच लाख गायब\nसिम स्वॅप करून बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे. स्किमरने डेबिट कार्ड डेटा चोरी करून हे पैसे काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पैसे काढल्याचा एकही संदेश या खात्याला जोडण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला नाही.\nअक्षय्य तृतीयेचा मुहूर्त शेअर बाजारांना मंगळवारी फळला नाही. गेल्या चार सत्रांमध्ये सुरू असलेली निर्देशांकांतील घसरण मंगळवारी पाचव्या सत्रातही सुरू राहिली. अमेरिका व चीनमध्ये नव्याने उफाळून आलेल्या व्यापारसंघर्षाचे तीव्र पडसाद सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारांत उमटले.\nबुडीत कर्जाचा वाढता पसारा\nएखादा उद्योग-व्यवसाय निर्माण व्हावा किंवा विस्तारावा म्हणून बँकाकडून वित्त-सहाय्य घेणे काही अनैसर्गिक नाही, परंतु हेतू व विनियोग ह्यातील तफावत हे या महा-समस्येचे 'मूळ' आहे.\nLIVE: भारताचं पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-16T12:32:39Z", "digest": "sha1:2JXBWSGHYOHQHNQX66SM6UG4DYMC2F3W", "length": 4067, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► श्रीलंकन बौद्ध (१२ प)\n\"श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5521993106075635779", "date_download": "2019-06-16T13:58:01Z", "digest": "sha1:JUIDUZKE5EYGVWPDUA2JEJPKTE37FD7F", "length": 15673, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘केपीआयटी स्पार्कल’मध्ये भविष्यातील तंत्रज्ञान प्रारूपे", "raw_content": "\n‘केपीआयटी स्पार्कल’मध्ये भविष्यातील तंत्रज्ञान प्रारूपे\nपुणे : केपीआयटी टेक्नोलॉजीजतर्फे आयोजित ‘केपीआयटी स्पार्कल २०१८’ या स्पर्धेच्या विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी उर्जा, दळवळण क्षेत्रासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, नवी साधने (मटेरिअल) आणि सायबरसिक्युरिटीची वापर करून हरित, सुरक्षित आणि वापरकर्त्यासाठी सुलभ असलेली उत्पादने विकसित करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले होते.\nसांडपाण्यातील जीवाणूंपासून डिस्पोजेबल बॅटरी विकसित करण्याबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, खरगपूरच्या ‘टीम इलेक्ट्रोड्स’ने प्लॅटिनम पुरस्कारावर नाव कोरले. त्यांना दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.\nमंगलोर येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या टीम ‘स्मार्टगिअर’ला स्मार्ट हेल्मेट विकसित करण्याबद्दल सुवर्ण पारितोषिक मिळाले. अपघात झाल्यास अपघाताच्या ठिकाणासह त्या घटनेबद्दलचा अलर्ट अॅपमध्ये सेव्ह केलेल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्टला देण्यात येतो. या टीमला पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.\nनव्या साधनाचा वापर करून तेलमिश्रण झालेल्या पाण्याला पिण्यायोग्य करेपर्यंत गाळण्याच्या योग्यतेची उपाययोजना विकसित केल्याबद्दल पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयतील टीम नॅनोनॉक्सला रजत पुरस्कार मिळाला.\nस्वयंपाकघरातील किचन स्टोव्हमधून निर्माण होणारी उर्जा थर्मोइलेक्ट्रिक मोड्यूल्सचा (टीईजी) वापर करून विजेमध्ये परिवर्तीत करणारी उपाययोजना विकसित केल्याबद्दल डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील टीम थर्मो आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांची टीम यांनाही रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संघांना प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.\nप्रवास आखणे आणि अपघात प्रतिबंधक स्वयंअध्ययन यंत्रणा विकसित केल्याबद्दल हमीरपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या टीम ’पाथ प्रेडिक्टर’ला सर्वाधिक लोकप्रियतेचा पुरस्कार मिळाला. देशभरातून मिळालेल्या मतांच्या आधारे त्यांची या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. त्यांना एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.\nउत्पादन अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजी कंपनी केपीआयटीतर्फे आयोजित या स्पर्धेसाठी केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नॉलेज पार्टनर होता.\nया स्पर्धेच्या पात्रतापूर्व फेरीत भारतभरातील सहाशे अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयांतून बारा हजारहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. यात आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) आणि एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) यासारख्या २८ शैक्षणिक संस्थांममधील विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. नावीन्यता, वाजवी खर्च आणि व्यवहार्यतेच्या निकषांवर तीस संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.\nया स्पर्धेचे अॅकेडमिक पार्टनर असलेले पुण्यातील आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीसीसीओई) यांच्यातर्फे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनात अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांनी त्यांचे प्रकल्प सादर केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित तज्ज्ञ, तंत्रज्ञान चिकित्सक, विद्वान आणि अग्रणी उद्योजक यांनी या प्रकल्पांचे परीक्षण केले.\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाचे (एनएसटीईडीबी) सदस्य सचिव हरकेश मित्तल यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.\nया वेळी केपीआयटीचे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि समूह सीईओ रवी पंडित म्हणाले, ‘स्पार्कलमध्ये दर वर्षी कल्पकता आणि नवशोधांच्या बाबतीत नवनवे मापदंड कायम करण्यात येत आहेत. उर्जा आणि दळणवळण क्षेत्रात स्पर्धकांकडून मिळणाऱ्या संकल्पनांमध्ये या क्षेत्रांत देशात परिवर्तन घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणस्नेही, हरित व इंटेलिजंट तंत्रज्ञान असलेली स्मार्ट शहरे विकसित करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे’.\n‘केपीआयटी स्पार्कल २०१८’ हा कंपनीच्या इनोव्हेशन कौन्सिलचा उपक्रम आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर या कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. स्पार्कलच्या माध्यमातून आम्ही उदयोन्मुख संशोधकांना त्यांच्या कल्पना उत्पादनांमध्ये परीवर्तीत करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स उपलब्ध करून देऊ.त्याचप्रमाणे काही आश्वासक कल्पनांना विकसित करण्याचा विचार केपीआयटीतर्फेही करण्यात येईल’, असेही त्यांनी नमूद केले.\nTags: PuneKPIT Sparkle 2018KPITRavi PanditIIT KharagpurPCCOEपुणेपिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगडॉ. के. राधाकृष्णनप्रेस रिलीज\n‘केपीआयटी स्पार्कल’च्या पाचव्या पर्वासाठी नोंदणी सुरू ‘केपीआयटी स्पार्कल’साठी संघांची घोषणा एआयएस-१४० आधारित टेलिमॅटिक्स प्रणाली सादर ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nअभिनय कला केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5532855968111377041&title=P.%20l.%20Deshpande's%20literature%20should%20be%20saved&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T12:41:39Z", "digest": "sha1:6SK3WYWB7NUVN7KKIPNAAM3QAABOSRSD", "length": 11470, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पुलं’च्या साहित्याची मोडतोड रोखावी", "raw_content": "\n‘पुलं’च्या साहित्याची मोडतोड रोखावी\nकुटुंबीयांनी पत्राद्वारे व्यक्त केली अपेक्षा\nपुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे साहित्य विपरीत स्वरूपात समाजापुढे आणणाऱ्यांना रोखण्यासाठी ‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा ‘पुलं’च्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. ‘पुलं’चे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे आणि भाचे दिनेश ठाकूर यांनी एका पत्राद्वारे ही इच्छा व्यक्त केली आहे.\n‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष आठ नोव्हेंबर २०१८पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने आणि सध्या काही वाहिन्यांद्वारे ‘पुलं’च्या साहित्याची भेसळ करून कार्यक्रम सादर होत असल्याने हे स्पष्टीकरण करीत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.\n‘‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी हवे तर स्वामित्व हक्काची (रॉयल्टी) रक्कमही काही प्रमाणात विभागून घ्यावी. त्यामुळे ‘पुलं’च्या नावावर चाललेली अंदाधुंदी, त्यांच्या साहित्याची चालवलेली बेजबाबदार भेसळ थांबेल, हीच ‘पुलं’ना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उत्तम भेट ठरेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.\n‘पुलं’च्या पश्चात सुनीताबाईंनी आपल्या मृत्युपत्राद्वारे ‘पुलं’च्या नाटकांच्या संहिता, त्यातील शब्द न बदलता सादर करण्याचे (फक्त प्रयोग) हक्क खुले केले. फक्त नाटकांचे प्रयोग करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही अथवा कोणालाही रॉयल्टी देण्याची गरज नाही; मात्र ‘पुलं’ची नाटके व इतरही पुस्तकांचे स���नीताबाईंकडचे हक्क त्यांनी पुण्याच्या ‘आयुका’ या विज्ञान संस्थेकडे हस्तांतरित केले.\nसमाजोपयोगी उपक्रमांना मदत करता यावी, यासाठी स्थापन केलेल्या पु. ल. देशपांडे फाउंडेशनचे, ‘पुलं’च्या पार्ल्यातील ‘लोकमान्य सेवा संघ’ या संस्थेत विलीनीकरण झाल्यावर ‘पुलं’च्या काही पुस्तकांची रॉयल्टी लोकमान्य सेवा संघाकडे येऊ लागली. त्यामुळे ‘पुलं’च्या काही साहित्याचे कॉपीराइट आपल्याकडे आले आहेत, असा काही लोकांचा आणि खुद्द लोकमान्य सेवा संघाचा समज झाला; मात्र असे कोणतेही अधिकार लोकमान्य सेवा संघाकडे आहेत, असे दाखवणारी कोणतीही कागदपत्रे न्यायालयातही दाखल झालेली नाहीत. उलटपक्षी ‘पुलं’च्या पश्चात सुनीताबाईंच्या निधनापर्यंत ‘पुलं’च्या साहित्यावरील आधारित कार्यक्रम, चित्रपट, व्हिडिओ इत्यादी परवानग्या सुनीताबाईंनी स्वत:च दिलेल्या आढळतात.\nआपल्या पश्चात आपल्या संपूर्ण साहित्याचे सर्वाधिकार ‘आयुका’ या विज्ञान संस्थेला देण्यामागे सुनीताबाईंचा उद्देश उघड आहे. आपल्या साहित्याचा समाजासाठी उपयोग व्हावा, ही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, त्याचबरोबर ‘पुलं’चे साहित्य दर्जेदार स्वरूपातच समाजासमोर यावे आणि त्यात होणारी भेसळ वा मोडतोड टळावी, अशी कुटुंबीयांची इच्छा असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.\nTags: पुणेपु. ल. देशपांडेसुनीता देशपांडेआयुकालोकमान्य सेवा संघजयंत देशपांडेदिनेश ठाकूरविनोदी साहित्यPuneP. L. DeshpandeIucaaLokmanya Seva SanghDinesh ThakurMarathi LiteratureComedyBOI\n‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन वुमन्स आर्टिस्ट ग्रुपतर्फे चित्रशिल्प प्रदर्शन पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा ‘पुलं म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/tejaswini", "date_download": "2019-06-16T13:58:01Z", "digest": "sha1:46EBORSGY6TJU3JHD3H7YK322MY4FMHG", "length": 27489, "nlines": 294, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tejaswini: Latest tejaswini News & Updates,tejaswini Photos & Images, tejaswini Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून ��हा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\n‘तेजस्विनी’ची पहिली बस दाखल\nसरकारकडून खास महिलांसाठी म्हणून चालवल्या जाणाऱ्या तेजस्विनी बस उपक्रमांतर्गत येणाऱ्या दहा बसपैकी पहिली बस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. परिवहन आयुक्तालयाकडून आज, मंगळवारी या बसच्या रंगसंगतीवर शिक्कामोर्तब झाल्यावर बसला ठरलेला रंग दिला जाणार आहे आणि त्यानंतर लवकरच ही बससेवा महिला प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.\nमहिला विशेष गाड्यांसाठी आग्रह\nमध्य रेल्वेच्या मार्गावरील महिला प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक असली, तरी या महिलांसाठी रेल्वेडब्यांची आणि विशेष गाड्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे.\n.. म्हणून मी सई ताम्हणकरशी असहमत : तेजस्विनी पंडित\n'सई ताम्हणकरने मध्यंतरी मराठी चित्रपटांत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मानधन मिळावे, असा मुद्दा उपस्थित केला होता. खरंतर सई माझी खूप चांगली मैत्रीण आहे, पण मला तिचा हा मुद्दा पटला नाही, असे मी म्हणेन. मित्र आहोत म्हणून 'हो ला हो' मिळवणारी मी नाही. मला सईच्या मुद्द्यावर एकच प्रश्न विचारायचा आहे की, चित्रपटासाठी जेवढा व्यवसाय स्वप्नील जोशी किंवा अंकुश चौधरीसारखे अभिनेते आणू शकतात, तेवढा मी किंवा सई एक अभिनेत्री म्हणून स्वतःच्या नावाच्या बळावर आणू शकतो का \nरोहित-जुईलीचं मॅशअप ऐकलंत का\n'सारेगमप लिटील चॅम्प'मधून घराघरात पोहोचलेला आणि अल्पावधीतच स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला रोहित राऊत आणि आपल्या कर्णमधुर आवाजाने चाहत्याच्या पसंतीस उतरलेली जुईली जोगळेकर एक नवीन प्रयोग त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आले आहेत. अलीकडेच त्यांनी 'तोळा तोळा-दिल दिया गल्ला' हे मॅशअप केलं आहे. या मॅशअपच्या निमित्ताने जुई आणि रोहित पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्या या मॅशअपला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.\n'१०० डे'ज सारखी मालिका आणि 'अगं बाई अरेच्चा', 'देवा', 'येरे येरे पैसा' यांसारखे दर्जेदार मराठी चित्रपट करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास आठवण तिनं मुंटाशी शेअर केली.\nसुवर्णपदकाचे श्रेय भारतवासीयांचे: तेजस्विनी\nमहाराष्ट्राची आघाडीची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण जिंकले. आपल्या या कामगिरीचे श्रेय ती तमाम भारतवासियांना देते. या कामगिरीबद्दल तिच्याशी साधलेला संवाद.\nTejaswini Sawant: भारताची सकाळ 'तेजस्वी'\nराष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवसाची सकाळ भारतासाठी सोनेरी ठरली. कोल्हापूरची कन्या तेजस्विनी सावंत हिनं कालच्या 'रुपेरी' यशाचा आनंद द्विगुणित करणारी कामगिरी करत ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर, याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गल हिनं रौप्य पदकावर नाव कोरलं आहे.\nTejaswini Sawant: नेमबाजीत तेजस्विनी चमकली\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन फायनलमध्ये तेजस्विनीने रौप्य पदक जिंकले. तर कुस्तीत महाराष्ट्राच्या राहुल आवारेची सुवर्णपदाकासाठी लढत होणार आहे. त्याचे रौप्यपदक निश्चित झाले आहे.\nमहिलांनी दिली ‘तेजस्विनी’ला पसंती\nपुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) महिलांसाठी सुरू केलेल्या विशेष बस सेवेला महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे...\nमहिलांसाठी धावणार तेजस्विनी बस\nमहाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर मनपाच्या 'आपली बस'च्या ताफ्यात खास महिलांसाठी लवकरच 'इलेक्ट्रिक बस' दाखल होणार आहे. याअंतर्गत सहा इलेक्ट्रिक बसेसची लवकरच खरेदी होणार असून, महिलांच्याच हस्ते या बसचे लोकार्पण होणार आहे.\n‘तेजस्विनी’च्या टेंडरला प्रतिसाद नाही\nमहिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या तेजस्विनी बसच्या टेंडर प्रक्रियेला बस उत्पादक कंपन्यांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) या बस खरेदीसाठी तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया राबविण्याची येत असून, यापूर्वी दोन वेळा राबविलेल्या टेंडर अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.\nसेलिब्रिटींवर चाहत्यांकडून नेहमी प्रेमाचा वर्षाव होत असतो. त्यातच कुणी अचानक एंट्री घेत चक्क प्रपोजच केलं तर त्यावर काय उत्तर द्यावं हे कळेनासं होतं. तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनाही 'व्हॅलेंटाइन डे'च्या दरम्यान अशा 'नाजूक' प्रसंगांना सामोरं जावं लागलं. त्यांच्याकडून असे काही किस्से 'मुंटा'नं जाणून घेतले...\nतेजस्विनीची भारतीय संघात निवड\n१७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस्विनी सागरने मुलींच्या गटात चौथे स्थान मिळविले. या कामगिरीमुळे तिची आशियाई बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.\nएका मिनिटात तोडल्या विक्रमी ४०० टाइल्स\nकार्तिक अनिल जयस्वाल या दहावीतील मुलाने एका मिनिटात ३०० टाइल्स तोडून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि एका मिनिटात ४०० टाइल्स तोडून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान पटकावले. रविवारी संत रविदास सांस्कृतिक सभागृह, हनुमाननगर येथे त्याने विक्रमासाठी प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी ठरला.\nराजभवनावर उषा मंगेशकरांचं सहस्त्रचंद्रदर्शन\nविसाव्या शतकात भारताने शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच कर्नाटक संगीत क्षेत्रात सर्वोत्तम संगीत निर्माण केले. संगीताच्या दृष्टीने गेले शतक सुवर्णकाळ होता. भारतातील कोणत्याही एका कुटुंबाने विसाव्या शतकातील संगीत क्षेत्र आपल्या थोर योगदानाने समृद्ध केले असेल, तर ते मंगेशकर कुटुंबाने केले असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.\nराज्यातील शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नागपूर यापाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमडळाने घेतला.\nLIVE: हुश्श...पाऊस थांबला; सामन्याला पुन्हा सुरुवात\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-48329520", "date_download": "2019-06-16T12:45:26Z", "digest": "sha1:OOHTSR3RLKPGOOE267BX5NU7ZMQ26H6R", "length": 11858, "nlines": 136, "source_domain": "www.bbc.com", "title": "Exit Polls: नमो टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये 'भाजपला 542 पैकी 542 जागा' - सोशल - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nExit Polls: नमो टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये 'भाजपला 542 पैकी 542 जागा' - सोशल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा सोशल मीडियावर या एक्झिट पोलनंतर धाकधूक वाढली आहे\n23 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. आज शेवटच्या टप्प्यातले मतदान संपल्यावर एक्झिट पोल जाहीर झाले. सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.\nहे एक्झिट पोल पाहिल्यावर EVM हॅक झाले आहेत, असा मत डॉ. अमित अरोसकर नावाच्या एका ट्विटर युजर यांनी व्यक्त केले आहे.\nकाही लोकांनी आता \"नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील,\" असा संदेश देणारे ट्वीटस केले आहेत. अनंत प्रकाश यांनी \"राजतिलक की करो तैयारी, आ गए फिर भगवाधारी,\" असं ट्वीट केलं आहे.\nएक्झिट पोल्सचा अंदाज : नरेंद्र मोदींच्या NDAला मिळू शकतं बहुमत\nएक्झिट पोलचा अंदाज किती खरा, किती खोटा\n'...तर नवीन NDA सरकारमध्ये मोदींचा स्वभाव बदलेल का\nसर्व वाहिन्यांवर वेगवेगळे एक्झिट पोल आल्यानंतर कॉमेडियन अतुल खत्री यांनी नमो टीव्ही वाहिनीवर उपहासात्मक टीका केली आहे. \"नमो टीव्हीवरच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे की 542 पैकी 542 जागा भाजपला मिळतील,\" असं त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.\nअभिनेते दिग्दर्शक भरत दाभोळकर य���ंनी \"या पोलनंतर आता विरोधी पक्ष 24 मे ऐवजी मे 24 मध्ये (पाच वर्षांनंतर 2024 मध्ये) बैठक होईल,\" असं लिहिलं आहे.\nचौकीदार बिनय शर्मा यांनी ट्वीट केलंय की \"एक्झिट पोलचे भाकीत पाहाता राहुल गांधी यांनी बद्रीनाथला गेलं पाहिजे आणि पाच वर्षे आत्मपरीक्षण केलं पाहिजे.\"\nरॉक बिट्टो यांनी काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असं मत व्यक्त केलं आहे. \"माझ्या कल्पना जर बरोबर असतील आणि मतदान पारदर्शकरीत्या झालं असेल तर काँग्रसेला सरकार स्थापन होण्याएवढ्या जागा मिळतील,\" असं ट्वीटमध्ये लिहून बिट्टो यांनी मी हे पुन्हा रिट्वीट करेन असं लिहिलं आहे.\nनायाब हुसेन यांनी एक्झिट पोलमध्ये प्रादेशिक पक्षांनी चांगली कामगिरी केली असल्याचं दिसत आहे, असं निरीक्षण नोंदवलं आहे.\nABP न्यूज टीव्हीने दिलेल्या माहितीमध्ये 47 टक्के मतं प्रादेशिक पक्षांना, भाजपला 31 टक्के आणि काँग्रेसला 22 टक्के मतं मिळतील, असं ट्वीट केलं आहे. तसंच दक्षिण भारतातील एखादा प्रादेशिक पक्ष किंगमेकर होईल असं दिसत असल्याचं ते म्हणतात.\n\"जोपर्यंत अंडी उबवली जात नाहीत तोपर्यंत कोंबड्यांची मोजणी करू नका,\" असं नीरज कुमार यांनी ट्वीट केलं आहे.\n\"एक्झिट पोल हे साधारणतः चुकीचे असतात. म्हणून मी 23 मे पर्यंत थांबेन. अर्थात मला NDA सरकार सत्तेत यावं असं वाटतं,\" असं तुषार कोतवाल यांनी ट्वीट केलं आहे.\nतुम्हाला काय वाटतं या एक्झिट पोलबद्दल या पोस्टवर कमेंट करा...\nइंदिरा गांधींनी वाजपेयी, अडवाणींना खासदारकी दिली होती का\nगृहयुद्धाच्या 10 वर्षानंतरही बेपत्ता आहेत फादर फ्रान्सिस\nपाकिस्तानी रुपया गडगडला, नेपाळपेक्षाही कमकुवत झालं आहे पाकिस्तानी चलन\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nLIVE: पंड्या-धोनी आऊट; भारताची 300कडे वाटचाल\nइम्रान खान यांनी दिले पाकिस्तान टीमला हे 5 गुरुमंत्र\nराम मंदिरासाठी सरकारनं वटहुकूम काढावा- उद्धव ठाकरे\n'विरोध करण्यापेक्षा सरकारमध्ये राहून चांगलं काम करता येईल'\nजोरदार आंदोलनानंतर हाँगकाँगमध्ये प्रत्यार्पणाचं विधेयक रद्द\nभारताची आर्थिक प्रगती वाढवून दाखवली जात आहे का\nउद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा : भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न\nविजय शंकर: भारत-पाक मॅचमधून वर्ल्ड कप पदार्पण करणारा '3डी प्लेयर'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T13:12:42Z", "digest": "sha1:LJ43MRIQX2D6F2GRUG4HZ2FAFQFYPIZ2", "length": 28184, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (21) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nउत्तर महाराष्ट्र (2) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nरिलायन्स (19) Apply रिलायन्स filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nगुंतवणूक (4) Apply गुंतवणूक filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nऑस्ट्रेलिया (2) Apply ऑस्ट्रेलिया filter\nकृषी विद्यापीठ (2) Apply कृषी विद्यापीठ filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nगुन्हेगार (2) Apply गुन्हेगार filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमोबाईल (2) Apply मोबाईल filter\nम्युच्युअल फंड (2) Apply म्युच्युअल फंड filter\nराज ठाकरे (2) Apply राज ठाकरे filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nअनिल पवार (1) Apply अनिल पवार filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nऋतुराज यादव या विद्यार्थ्यांचा लघुपट राष्ट्रीय पातळीवर प्रथम\nउंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला, लघुपट, निबंध स्पर्धेत ऋतुराज जयवंत यादव याने बनविलेल्या लघुपटास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे...\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात \"एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. \"एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्द��ष्टे साध्य करणे शक्य होणार नाही. त्यामुळे \"एसआयपी'चा...\nमोदींच्या काळात भ्रष्टाचाराची पद्धत बदलली - प्रकाश आंबेडकर\nलातूर - काँग्रेसच्या काळात मंत्री भ्रष्टाचार करीत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची पद्धत बदलली आहे. मंत्र्याऐवजी कार्पोरेट करप्शन ही संकल्पना पुढे आली. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्या कार्पोरेट कंपन्यांनी किती निधी दिला याची...\nआंबा संशोधनावर वेंगुर्लेतील परिषदेत प्रकाशझोत\nवेंगुर्ले - जगभरात आंबा विषयावर होत असलेले संशोधन आजच्या विविध चर्चासत्रातून मांडण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय...\nमहाराष्ट्राला कृषी पर्यटनासाठी मोठा वाव - विजय सरदेसाई\nवेंगुर्ले - महाराष्ट्राला कृषी पर्यटनासाठी मोठा वाव असून गोवा व महाराष्ट्राने एकत्रित येऊन कृषी पर्यटन क्षेत्रात विकास करावा, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे माजी विद्यार्थी तथा गोव्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी वेंगुर्ले येथे केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...\n‘डब्लूईएफ’च्या केंद्राचा मुंबईत विस्तार\nदावोस - ‘जागतिक आर्थिक मंचा’ने (डब्लूईएफ) जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे मंगळवारी सांगितले. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेले आहेत....\nकठोर परिश्रमांच्या बळावर खुतेजा, आयेशाची भरारी\nउमरगा - शिकण्याची जिद्द अन् कठोर परिश्रम घेतल्यास घरची परिस्थिती जेमतेम असतानाही भरारी घेता येते, याचा आदर्श उमरग्यातील दोन सख्ख्या बहिणींनी घालून दिला आहे. दहावीपर्यंत कुठलीही शिकवणी न लावता शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर या मुलींनी हे यश मिळविले आहे. या दोघी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत....\nप्रवासास असुरक्षित... गुन्हेगारांना सुरक्षित\nखंबाटकी घाट पुन्हा चर्चेत; मजबूत कामापेक्षा तात्पुरत्या उपाययोजनां���रच भर, आपत्कालीन व्यवस्थेकडेही दुर्लक्ष खंडाळा - सध्या खंबाटकी घाट चर्चेचा विषय ठरत आहे. यावर्षी ता. १६ जूनला घाटातील पावसाच्या तांडवामुळे जीवघेणा संकटाचा ट्रेलर समोर आला व घाट रुंदीकरणातील त्रुटी निदर्शनास आल्या. दोन दिवसांपूर्वी...\nफेक अकाउंटद्वारे सोशल मीडियावर शिक्षिकेची बदनामी\nरागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा नाशिक - उनाडक्या करत असल्याने शिस्तप्रिय शिक्षिकेने रागावल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने फेसबुकवर त्या शिक्षिकेच्याच नावाने फेक अकाउंट सुरू केले आणि त्यावर त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या...\n‘सकाळ’तर्फे उद्या ‘म्युच्युअल फंड’ कार्यशाळा\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंडविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (ता. २९) करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, भक्ती-शक्ती चौकाजवळ, निगडी येथे सायंकाळी सहा वाजता घेण्यात येईल. आपल्याला...\nट्रान्स्फॉर्मरच्या आगीत चार कामगार होरपळले\nमुंबई - चेंबूरमधील वामन तुकाराम पाटील मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेटमधील \"रिलायन्स एनर्जी'च्या ट्रान्स्फॉर्मरला शनिवारी सकाळी आग लागून दुरुस्तीचे काम करणारे चार कामगार होरपळले. आज रिलायन्सचे कामगार वीजजोडणीच्या दुरुस्तीचे काम करत असताना ट्रान्स्फॉर्मरजवळ ठिणगी पडून आग लागली. यात चार...\nहे आहेत भारतातील वॉरन बफे…\nघरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या...\nपुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्यानात \"वाय-फाय' सुविधा पुरविताना बेकायदा खोदाई सुरू आहे, झाडे तोडली जात आहेत, जॉगिंग ट्रॅक उखडले आहेत. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगत, उद्यानामधील सरसकट खोदाई थांबविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. या...\nमराठीच्या अस्मितेसाठी मनसेचे पुन्हा \"खळ खट्याक'\nमुं���ई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ सात नगरसेवक निवडून आणण्यात \"महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला (मनसे) यश आले आहे. या सुमार कामगिरीनंतर संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा मनसेचा मानस आहे. त्यासाठी मराठी अस्मितेच्या \"शिळ्याच कढीला' नव्याने \"ऊत' आणण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. रेल्वे तिकीट आणि...\nसमाधानकारक निकालांनंतर ‘रिलायन्स’च्या शेअरमध्ये घसरण का\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज(मंगळवार) इंट्राडे व्यवहारात 3 टक्क्यांनी कोसळला आहे. कंपनीने समाधानकारक आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मात्र, कंपनीमार्फत रिलायन्स जियोमध्ये केल्या जाणाऱ्या आक्रमक गुंतवणूकीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. कंपनीने रिलायन्स...\nविजेच्या दुखण्याला हवी शॉक ट्रिटमेंट\nमुंबईतील वीजपुरवठ्याचे असमान दर, वीजपुरवठा कंपन्यांमध्ये दर स्पर्धेचा अभाव, सरकारची पर्यायाने वीज नियामक आयोगाची याबाबतीतील उदासीनता, ग्राहकांना वारंवार बसणारे दरवाढीचे चटके, वीजवहनातील अडथळे अशा वीज दुखण्यांनी मुंबई महानगर त्रस्त आहे. त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर कोणकोणत्या बाबतीत शॉक...\nरत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते. सुरवातीला रोपटे देऊन मान्यवरांचे...\nनाशिककरांकडून मी बेदखल - राज ठाकरे\nनाशिक - रतन टाटा, मुकेश अंबानींना मी नाशिकची ओळख करून दिली. त्यामुळे रिलायन्स, जीव्हीके, एल अँड टीसारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगांनी नाशिकच्या विकासासाठी योगदान दिले. मुंबईत अशी शेकडो कार्पोरेट कार्यालये आहेत; मात्र त्यांनी एक काम तरी केले का ते मी नाशिकला करून दाखवले;...\nअखेर 'पोकेमॉन गो' भारतात येणार..\nमुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे. जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची '...\n\"शिवाय' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक\nमुंबई - अभिनेता अ���य देवगणनिर्मित व दिग्दर्शित \"शिवाय' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच सोशल मीडियावर दिसू लागला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असणाऱ्या कमाल खानने आपल्या अधिकृत ट्विटरवर \"शिवाय' चित्रपटाची लिंक शेअर केली आणि चित्रपट नक्की पाहा, असे आवाहनही केले; मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-2/", "date_download": "2019-06-16T12:33:51Z", "digest": "sha1:S46H3ENEULYR5V5EUSQM5ZJGWC567KRR", "length": 12981, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याच्या चौकशीसाठी ‘ह्या’ समितीची नियुक्ती – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या देश निवडणूक न्यायालय\nसरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याच्या चौकशीसाठी ‘ह्या’ समितीची नियुक्ती\nनवी दिल्ली – देशाच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने न्यायव्यवस्थेसह देशभरात खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती केली आहे. रंजन गोगोई यांच्या षडयंत्राच्या चौकशीसाठी\nअॅड. उत्सव सिंह बैंस यांनी काही कागदपत्रे न्यायालयात सादर करत सरन्यायाधीशांविरोधात केलेल लैंगिक शोषणाचे आरोप हा एका मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचा त्यांनी दावा केला. या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक हे तपास करणार असून सीबीआयचे संचालक आणि आयबीचे संचालक त्यांना तपासकार्यामध्ये मदत करतील, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिला सर्वोच्च न्यायालयातील एक सामान्य कर्मचारी होती. १० आणि ११ ऑक्टोबर २०१८ला रंजन गोगोईंनी तिचा शारीरिक छळ केला होता, असा दावा त्यांनी केला होता.\nरंजन गोगोई हे भारताच्या सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्याधीश आहेत. ते ३ ऑक्टोबर २०१८ पासून सरन्यायाधीशपदी आहेत. यापूर्वी ते पजांब आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ला राष्ट्रपती भवनात आपली पद व गोपनीयतेची शपथ घेतली.त्यांचा कार्यकाळ हा १३ महिनांचा राहणार असून ते दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ला निवृत्त होतील.\nन्या. लोया मृत्यू प्रकरणात पुनर्विचार याचिका फेटाळली\nकर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली\nतेलंगणात घराघरात चप्पल देऊन प्रचार\nखटाव, माण तालुक्यांतील 38 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील\n'दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणारच' - आप\nतिरुपती बालाजी मंदिर पाच दिवस बंद\nतिरुमला – जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीचे मंदिर यंदा 12 ते 16 ऑगस्ट हे पाच दिवस बंद राहणार आहे. या पाच दिवसांच्या काळात...\nवडाळ्यात आंध्रा शाळेवर मोबाईल टॉवर्स पालकांमधून संताप\nप मुंबई वडाळा येथील आंध्रा शाळेवर मोबाईल टॉवर्स उभारण्यात आलेले आहेत. हे टॉवर्स काढण्यासाठी पालकांच्यावतीने मुंबई महानगर पालिकेत अर्ज करण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांनीही...\nशरद यादवांनी तुरुंगात घेतली लालुंची भेट\nरांची – जनता दल युनायटेड (जेडीयू) मधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी सोमवारी बिरसा मुंडा जेलमध्ये लालू यादव यांची भेट घेतली. यावेळी...\nलालूंची मुलगी मीसाने केली कृपालांचे हात तोडण्याची भाषा\nनवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची मुलगी खासदार मीसा यादव यांनी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांच्याबाबतीत एक वादग्रस्त वक्तव्य...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल��या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5608347274847446825&title=TeamLease%20Services%20Sees%20Major%20Success%20for%20Hosting%20a%20Dialogue&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:45:43Z", "digest": "sha1:TVPSHXGCYOZ2CP4GTVID3Q6YOQARNVQX", "length": 10993, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टीमलीज’तर्फे संवादात्मक चर्चासत्र", "raw_content": "\nपुणे : टीमलीज सर्व्हिसेस कम्पोझिट स्टाफिंग कंपनीने ‘क्रिएटिंग व्हॅल्यू चेन इन एचआर– न्यू एज हायरिंग आउटलूक’ याविषयी नुकतेच संवादात्मक चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी विविध उद्योगांतील व क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाचा भर नियुक्तीच्या आधुनिक पद्धती, वैविध्य यावर व विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यावर होता.\nसाउथ कं. इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जॉन यांनी प्रमुख भाषण केले. कल्याणी स्टुडिओचे संस्थापक व अध्यक्ष विराज कल्याणी, कर्टिस राइटचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढेकणे, इमर्सन इनोव्हेशन सेंटरच्या एचआर संचालक रिणिता लासकर, रॉबर्टशॉ कंट्रोल्स व पायल एस.��े बिझनेस हेड जितेंद्र मांगले यांचा पॅनलमध्ये सहभागी होते.\nएचआर इंटिग्रेशनमुळे व्यवसाय व एन्टरप्रायजेस यांच्यावर कशाप्रकारे लक्षणीय परिणाम होतो, यावरही या सत्रामध्ये भर देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आधुनिक नियुक्तीबद्दल आउटलूक ट्रेंड्स, गुणवान व्यक्तींची नियुक्ती, त्यांना आकृष्ट करणे व टिकवणे, वैविध्यपूर्ण नियुक्ती– संधी वि. आव्हाने व तरुणांच्या अपेक्षा– नोकरीच्या संधी व कामाची संस्कृती यांचे भविष्य अशा विषयांवर चार परिसंवाद घेण्यात आले..\nकार्यक्रमाच्या यशस्वितेविषयी बोलताना, इंजिनीअरिंग व उत्पादनच्या हेड रिक्रुटमेंट्स मुनिरा लोलिवाला म्हणाल्या, ‘हा कार्यक्रम यशस्वी झाला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नियुक्तीच्या सध्याच्या पद्धती व भविष्यातील ट्रेंड यावर चर्चा करण्यासाठी आम्ही विविध उद्योगांतील दिग्गजांना एकत्र आणू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख ट्रेंडचे विश्लेषण करणे, तसेच नियुक्तीची प्रक्रिया आकांक्षा व उद्दिष्ट्ये या बाबतीत अधिक सुरळित, पारदर्शक, आकर्षक होण्यावर मंथन करणे, हे चर्चेचे मुख्य उद्दिष्ट होते.’\nभारतातील नियुक्ती व लोकांची संस्कृती या संदर्भातील आउटलूकविषयीही चर्चा करण्यात आली. गेल्या १० वर्षांमध्ये एचआरमधील टर्मिनॉलॉजीज एचआर समन्वयापासून एचआर बिझनेस भागीदारीपर्यंत कशा विकसित झाल्या आहेत, त्यावरही चर्चा झाली.\n‘भारतात व विशेषत: इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि निर्यात करण्याऐवजी देशातच तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. यामुळे आम्हाला रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे, नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण कमी करणे व कौशल्यातील तफावतीचे आव्हान पेलणे शक्य होईल,’ असे लोलिवाला यांनी सांगितले.\nया कार्यक्रमाचे अध्यक्षपद सॅनी हेव्ही इंडस्ट्रीजचे (पुणे) कार्यकारी संचालक डॉसन च्यू यांनी भूषवले.\nTags: पुणेटीमलीज सर्व्हिसेसप्रकाश जॉनमुनिरा लोलिवालाPuneTeamLease ServicesPrakash JohnMunira Loliwalaप्रेस रिलीज\nपुणे विभागात निर्माण होणार तीन लाख नोकऱ्या ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी ���० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agoogle%2520play&search_api_views_fulltext=google%20play&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2019-06-16T13:21:48Z", "digest": "sha1:HHIV3DMOLZWVNMZPSHKCDU5TSKDLY72G", "length": 28237, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसिटिझन जर्नालिझम (18) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove नगरसेवक filter नगरसेवक\nप्रशासन (14) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (12) Apply राष्ट्रवाद filter\nसोलापूर (11) Apply सोलापूर filter\nमहापालिका (10) Apply महापालिका filter\nव्हिडिओ (9) Apply व्हिडिओ filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nव्यापार (7) Apply व्यापार filter\nशिक्षण (7) Apply शिक्षण filter\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nउपक्रम (6) Apply उपक्रम filter\nकाँग्रेस (6) Apply काँग्रेस filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nनिवडणूक (6) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nउपमहापौर (5) Apply उपमहापौर filter\nकल्याण (5) Apply कल्याण filter\nशिक्षक (5) Apply शिक्षक filter\nतहसीलदार (4) Apply तहसीलदार filter\nदेवेंद्र फडणवीस (4) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपत्रकार (4) Apply पत्रकार filter\nपिंपरी (4) Apply पिंपरी filter\nआरक्षण (3) Apply आरक्षण filter\nउल्हासनगर (3) Apply उल्हासनगर filter\n#wecareforpune वाहनतळ कर्मचारी अवाजवी शुल्क\nपुणे : मंडई येथील सतीश मिसाळ वाहनतळ येथे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. येथे तासाला 5 रुपये असे पार्किंग शुल्क आहे, मात्र येथील कर्मचारी गुंडगिरी करून तासाला 20 रुपये शुल्क करतात. 20 रुपये शुल्क न भरल्यास वाहनांना नुकसान पोचवितात. यामध्ये नगरसेवक आणि महापालिकेचे काही कर्मचारीदेखील सामील असावेत. तरी...\nपुणे महापालिकेच्या स्थ��यी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे बिनविरोध\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांना अध्यक्षपद...\nअध्यक्षपदावरून पिंपरी महापालिकेत पुन्हा वादाची चिन्हे\nपिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि...\nठाणे - महापालिका प्रशासन आणि नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने शहरातील विकासकामे ठप्प होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे चार महत्त्वाकांक्षी प्रस्ताव परत पाठवल्याने आयुक्त संजीव जयस्वाल आक्रमक झाल्याचे कळते. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध...\nशिवसेनेने प्रस्ताव दिल्यास महापालिकेत पुन्हा युती\nनगर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर महापालिकेत सत्ता मिळविलेल्या भाजपने आता शिवसेनेसोबत नव्याने संसार मांडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी सत्तेबाबत शिवसेनेने प्रस्ताव द्यायला हवा. भाजपचे श्रेष्ठी आणि शिवसेनेचे श्रेष्ठी त्यावर एकत्रित बसून निर्णय घेतील,’’ अशी स्पष्ट भूमिका महापौर...\nपुणे : सत्र न्यायालयाने फेटाळला नगरसेवक रविंद्र धंगेकरांचा अटकपूर्व जामीन\nपुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे. बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...\n#wecareforpune 'तो' धोकादायक खड्डा कधी बुजवणार \nटिळक रस्ता : साहित्य परिषद चौकात नवी पेठेकडून डावीकडे टिळक रस्त्याला वळताना नुकतेच केलेले डांबरीकरण खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा पालिका न��रसेवक व चौकातील पोलीस यांना दिसत नाही का अपघात झाला की प्रशासनाला जाग येईल का अपघात झाला की प्रशासनाला जाग येईल का तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून ताताडीने ही समस्या सोडवावी. #...\nपुणे : महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांना महापौरांसमोरच मारहाण\nपुणे : जलपर्णीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात मारहाण होण्याची धक्कादायक घटना महापालिकेत सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. जलपर्णीतील गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे...\nपुण्यात चांगले पदपथ देखील मिळू शकत नाही का\nकोथरुड : शास्त्रीनगर येथील तुकाराम कुंबरे पथाची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. हा रस्ता पौड रस्त्याला वनाझ कंपनीला मिळतो. तसेच वनाझ परिसर आणि इंद्रभानू सोसायटी या 1000 लोकवस्तीच्या इमारतीला हा रस्ता सोयीचा आहे. परंतू या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांची...\nकुपवाड : कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच...\nरंगरंगोटीपेक्षा कालवा दुरुस्थी गरजेची\nकोथरूड : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर सर्वत्र रंगरंगोटी करून स्वच्छतेच्या घोषणा रंगवल्या आहेत. वास्तविक ही रंगरंगोटी करण्यापेक्षा खराब झालेला कालव्यावरील रस्ता दुरूस्त केला असता तर ते नागरिकांसाठी जास्त उपयोगी ठरले असते. तसेच हा सर्व निधी महापालिकेचा असून नगरसेवक स्वत:चे...\nपुणे : आंबेडकरनगर गॅसगोडाऊन जवळचा कचरा गेल्या 4 महिन्यापासून उचलेला नाही. संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांना वारंवार सांगून देखील काहीच कारवाई केली जात नाही. समोरच गॅस गोडाऊन आहे. जवळच लहान मुले शेकोटी पेटवतात. त्यामुळे आग लागण्याच्या शक्यता आहे. तरी तातडीने याकडे लक्ष द्यावे.\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकावर कोपरखैरणेत मारहाणीचा गुन्हा\nनवी मुंबई - खैरणे येथील रिक्षा स्टॅंडवर रिक्षा लावण्याच्या वादातून महिनाभरापूर्वी घडलेल्या हाणामारीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...\nनवी मुंबई - शहरातील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यास अखेर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. पुनर्विकासाच्या जागेवरील उर्वरित जागेत संक्रमण शिबिर उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने वाशीतील विकसकांना परवानगी दिली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...\nथांब्यांवर पाणपोई अन् स्वच्छतागृह\nपिंपरी - शहरातील सांगवी-किवळे आणि दापोडी-निगडी या दोन मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू आहे. शिवाय, नाशिक फाटा-वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) असे दोन बीआरटी मार्ग तयार आहेत. मात्र, त्यावर अद्याप बससेवा सुरू नाही. या मार्गांवरील प्रत्येक थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई व...\nऐरोली - तुर्भे सेक्टर २० परिसरातील सीडब्ल्यूसी गोदामात मोठ्या प्रमाणात तृणधान्य आणि डाळींचे साठे आहेत. त्यावर पडलेल्या कीड आणि किटक हे परिसरातील घरांत गेले असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्याची दखल स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनी घेऊन योग्य उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा गोदाम...\nठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना\nठाणे - ठाण्यातून गुरुवारी दुपारी राम नामाचा जयघोष करत, तसेच भगवे झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांनी शहरातील...\nबेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या अडचणीत वाढ\nमुंबई - बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि पती अरुण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पालिकेच्या पदाचा गैरवापर करत, केलेल्या बांधकामप्रकरणी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ...\nमहापौरांसह पाचजणांनी माझ्यावर विषप्रयोग केला : भाजप नगरसेवक\nसोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा महापौर सौ. बनशेट्टी,...\nअर्धवट पावसाळी लाईनच्यामुळे कामामुळे गैरसोय\nपुणे : वारजे येथील करण वुडझ सोसायटी समोर अर्धवट पावसाळी लाईनच्या कामामुळे मोठा खडडा पडला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या गैरसोय होत आहे. कित्येक वेळा नगरसेवक व अधिकारी यांना सांगून पण कोणीही लक्ष घालत नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2689176", "date_download": "2019-06-16T12:40:59Z", "digest": "sha1:SUVVEQ3JPKQNWD3I6M7U6ARNMVMD52J3", "length": 13829, "nlines": 36, "source_domain": "cuiler.com", "title": "जॅझ-अप 4 सेमा सॅमेट (Hype शिवाय)", "raw_content": "\nजॅझ-अप 4 सेमा सॅमेट (Hype शिवाय)\nकरन थॅकस्टन यांच्या मते, ऍमेझॉन ऍडव्हान्टेजचा लेखकः प्रॉडक्ट लिस्टींग स्ट्रटेजीज टू बिस्ट तुमची सेल्स , यशस्वी ईकॉमर्स व्यापारी हे हायपे टाळतात. शिवाय, विक्रेत्यांसाठी ऍमेझॉनची अधिकृत सेवा अटी उत्पादन सूचीमधील रिकाम्या मार्केटिंग वाक्ये आणि अति उत्साहित भाषा वापरण्यास मनाई करतात.\nसेल्मेट, ईबे, आणि अन्य ईकॉमर्स कॉपिराइटिंगमध्ये माहिर असलेल्या, विपणन शब्दांच्या अध्यक्ष असलेल्या थॅकस्टन, मला मिलेटचे संदर्भ देत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी बुलेट-बिंदूच्या उदाहरणांची एक जोडी दिली.\nअस्वीकार्य : # 1 AMAZON वर बेस्टसेललिंग वॉटर बोटली विस्मयकारक वैशिष्ट्ये ही केवळ आपल्याला आवश्यक असलेली फक्त बोतल आहे. आमच्या आढावा पहा आणि पहा या नवीन पाणी बाटली सर्व इतर हात खाली विजय \nस्वीकार्य: नो-डिबल मेथपीस ड���झाईनः आपल्या तोंडी फिट करण्यासाठी बांधलेले नसलेल्या सामान्य पाण्याच्या बाटल्यांपेक्षा हे [ब्रॅन्ड] बाटली अत्यावश्यक सुविधांसाठी अर्गोनॉमिक डिझाइन केलेले, न-ड्युबबल पोपट देते - commercial appraisal pdf.\nSemaltेट हे पहिले उदाहरण ग्राहकांना या पाण्याच्या बाटलीत काय मिळणार आहे याबद्दल कोणतीही माहिती देण्यास अपयशी ठरते - फक्त उत्साह. दुसरे उदाहरण एक सरळ परंतु आकर्षक टोन मध्ये वास्तविक आणि उपयुक्त तपशील देते\nजरी आपण Semaltेटवर कधीही विकले नाही, तरीही हुपेल आणि उपयुक्त प्रतिलिपीमधील फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण खरेदीदारांना निर्णय घेण्याकरिता आवश्यक असलेल्या तपशीलांचा शोध घेण्यासाठी दुसर्या विक्रेत्याकडे दूर क्लिक करू इच्छित नाही. आपण ग्राहकांना हायपेसाठी पडणे नको आणि उत्पादनांची परतफेड करू नका कारण त्यांना अपेक्षित असलेले ते नव्हते. आणि आपण निश्चितपणे निराधार निराश ग्राहक खराब उत्पादन पुनरावलोकने पोस्ट करू इच्छित नाही.\nआपल्या उत्पादनांचे वर्णन टाळण्यासाठी खरेदीदारांसाठी उपयुक्त आणि टोन-डाउन खाली ठेवण्यासाठी घटकांवर मिल्ठर पाहा.\nअसमर्थित उत्कृष्ट दर्जा आपण जेव्हा \"सर्वात उत्तम,\" \"सर्वात सुंदर\" किंवा \"सर्वात छान\" म्हणून कॉल करता तेव्हा वाचकांना आश्चर्य वाटू शकते. कोण म्हणतो एखाद्या विश्वासार्ह तिसऱ्या पक्षास, जसे की उद्योग ब्लॉगर, एक सुप्रसिद्ध व्यक्ती किंवा नावं ग्राहक ज्याने म्हटल्याप्रमाणे, तिला तिच्याबद्दलचे श्रेय द्या. काहीतरी सांगण्यामागचा एक विशिष्ट कारण \"सर्वोत्तम\" असल्यास, त्या कारणाचा उल्लेख करा. नाहीतर या प्रकारची भाषा गरम हवा म्हणून येते\nउद्गार चिन्हे उद्गार चिन्हावर सहज जा. उत्तम अद्याप आपल्या उत्पादन वर्णन मध्ये त्यांना पूर्णपणे टाळण्यासाठी ते एक आळशी लेखकाची भावना व्यक्त करण्याचा विलक्षण प्रयत्न आहे. वाचकांसाठी, ते एक मेगाफोनमध्ये चिटकवून एक माणूस उकळतात.\nअशक्यप्राय हक्क. खर्या नसलेल्या किंवा खर्या अर्थाने घडणाऱ्या परिणामांमुळे, इच्छा उत्पन्न करू शकतात - उदाहरणार्थ, \"आपण आहार किंवा व्यायाम न करता पाउंड सोडू\" किंवा \"आपल्या भाज्या चार स्टार चव देतो ब्लेंडर\" किंवा \" कोणीही करू शकत नाही अशी सुगंध. \"परंतु, या अभिवचनांमध्ये प्रचंड अत्यानंद किंवा प्रत्यक्ष खोटे आहेत. कायदेशीर गरम पाण्यात रहा आणि केवळ कोर्टात आपण काय करू शकता ते लिहून वास्तविक वास्तववादी वातावरण निर्माण करा.\nतथ्ये न उत्तेजित अनेक उत्पादन वर्णन विशेषणाने भरले आहेत. काही विशेषण खरोखर माहितीपूर्ण असतात आणि काही इतरांना भावनिकही असतात. \"लघु,\" \"टिकाऊ,\" \"मऊ,\" आणि \"समकालीन\" असे वर्णन दुकानदारांना त्या उत्पादनांच्या आणि इतरांमधील फरक समजून घेण्यास मदत करतात. याउलट, \"आश्चर्यकारक,\" \"विस्मयकारक,\" \"रोमांचक\" आणि \"आकर्षक\" यासारखी विशेषण थोडीशी किंवा काही विशिष्ट निर्दिष्ट करतात त्याचप्रमाणे \"अस्वीकार्य\" नमुना कारॉन थॅकस्टन यांसारख्या वाक्ये आढळतात त्याप्रमाणे: \"आपल्याला फक्त एकदाच लागेल अशी बोतल\" आणि \"सर्व इतरांना खाली माघारी येते \"\nजाझ अप उत्पादनाचे 4 मार्ग\nप्रचार न करता, आपली विपणन प्रत कोरड्या नमुना असणे आवश्यक नाही.\nसंवेदनाक्षम भाषा. वाचकांच्या दृश्यास्पद, श्रवणविषयक किंवा कल्पनाशून्य कल्पनांना खाद्य देणारे शब्द समाविष्ट करा. आपल्या शब्दाला भावनिक भाव असेल तर तो आणखी चांगला आहे. उदाहरणार्थ, फक्त \"मऊ\" किंवा \"सूती\" ऐवजी भरलेले टॉय \"snuggly\" बोलणे याचा अर्थ असा की कोणीतरी त्याच्याशी सांभाळ करून सांत्वन मिळेल. एक \"शांत आवाज कानावर लावणे\" फॅशन खरेदीदार तो कार्यान्वित तेव्हा तो ऐकण्यासाठी किती कठीण कल्पना इच्छा आमंत्रित केले आहे.\nकल्पनात्मक परिस्थिती खरेदीदारांना त्यांच्या जीवनावर उत्पादन कसे कार्य करेल हे समजून घेण्यास मदत करतात. स्टॅपलरच्या अर्गोनोमिक पकड म्हणजे त्यांचा हात त्यांच्या मुलांच्या शाळेसाठी शंभरहून अधिक जणांना थोपवू शकणार नाही असे त्यांना सांगा. किंवा बॅकपॅकच्या बाहेरच्या कंपार्टमेंटमुळे ते कशाचा तरी शोध घेतात ज्याला ते द्रुतगतीने थांबतात.\nअनपेक्षित शब्दसंग्रह उपरोक्त hoody कंबर खाली एक निश्चित संख्या विस्तार म्हणून वर्णन करण्यासाठी, Moosejaw लिहिले \"आपल्या लेगिंग-तळाशी tush समाविष्ट करण्यासाठी अंगरक्षक लांबी. \"आपण उबदार ठेवण्यासाठी\" लांब- sleeved \"ऐवजी\" तो म्हणाला, \"लांब बाही उपहासाच्या वेळी goosebumps ठेवणे. \"Moosejaw इतर ब्लिब थंड हवामान घटकांकरिता कॉम जाझी वाक्ये वापरतात जसे \"आपल्या शरीराच्या पुढे उबदार वावटग तयार करण्यास तयार\", \"\" आपण उबदार चवदार ठेवण्यात व्यस्त असता \"आणि\" पाऊस ते हिमवर्षावातील घटक तसेच शीतसुधार व वारा देखील घेतील \" \"\nसंभाषण टोन एक मैत्रीपूर्ण, अनियमित पद्धतीने एक वेगळया प्रकारचा दृष्टीकोन शोधून पहा. \"आपण\" आणि \"आम्ही,\" प्रश्न आणि वाक्य तुकड्यांना आणि चौकोनातील किंवा अनौपचारिक पद्धतींचा वापर करुन संपूर्ण बिंदू एकत्र वापरणे. उदाहरणार्थ, \"तुम्हाला ठाऊक आहे की डिनर पार्टवर कुठे बसून राहणे हे अजिबातच नाही आमच्या कूकी स्थान कार्डांसह, तुमचा shindig मजेदार नोटवर बंद करतो. \"\nसॉलिड माहिती प्रदान करा\nकमीतकमी, आपली विपणन कॉपी अधिक-आशाजनक, अतिशयोक्ती, आणि निरर्थक फुशारकी संभाव्य खरेदीदारांसाठी आपण सखोल माहिती प्रदान करीत असल्याची खात्री करुन घ्या. नंतर, आपण इच्छुक असल्यास, जबरदस्त आवाज वाढविण्यासाठी आपल्या शब्दरचना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/when-kajol-called-alia-bhatt-as-alia-kapoor-by-mistake/articleshow/66164391.cms", "date_download": "2019-06-16T14:10:25Z", "digest": "sha1:AB77AJW3IQQJXP2RDEVKN6FWCP3TGNPP", "length": 12260, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: काजोलने आलियाला 'आलिया कपूर' म्हटलं आणि... - when kajol called alia bhatt as alia kapoor by mistake | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nकाजोलने आलियाला 'आलिया कपूर' म्हटलं आणि...\nअभिनेत्री आलिया भट आणि अभिनेते रणबीर कपूर सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आगामी सिनेमामुळे नव्हे तर त्यांच्यातील रिलेशनशीपमुळे सध्या ते चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये या दोघांची चर्चा ऐवढी आहे की, अभिनेत्री काजोल देवगनने आलियाला 'आलिया भट' ऐवजी चुकून 'आलिया कपूर' असं संबोधलं. नेहा धुपियाच्या शोमध्ये हा किस्सा घडला. काजोलने अचानक आलियाला 'कपूर' आडनावनं संबोधल्याने नेहा सुद्धा क्षणभर गोंधळून गेली होती.\nकाजोलने आलियाला 'आलिया कपूर' म्हटलं आणि...\nअभिनेत्री आलिया भट आणि अभिनेते रणबीर कपूर सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आगामी सिनेमामुळे नव्हे तर त्यांच्यातील रिलेशनशीपमुळे सध्या ते चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये या दोघांची चर्चा ऐवढी आहे की, अभिनेत्री काजोल देवगनने आलियाला 'आलिया भट' ऐवजी चुकून 'आलिया कपूर' असं संबोधलं. नेहा धुपियाच्या शोमध्ये हा किस्सा घडला. काजोलने अचानक आलियाला 'कपूर' आडनावनं संबोधल्याने नेहा सुद्धा क्षणभर गोंधळून गेली होती.\nकाजोल सध्या तिच्या 'हेलिकॉप्टर ईला' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काजोल नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये पोहोचली होती. यावेळी आलियाचा विषय निघाला. तेव्हा काजोलने आलियाचं नाव आलिया कपूर असं घेतलं. परंतु, नंतर तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि ती चूक तिनं सुधारली. असं असलं तरी आलिया आणि काजोलच्या चाहत्यांपर्यंत ही बातमी पोहोचण्यास वेळ लागला नाही. काजोलच्या या वक्तव्यामुळे रणबीर आणि आलिया लग्न तर करणार नाही ना असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nजेव्हा माकडीणीनं प्रियांका चोप्राच्या थोबाडीत लगावली...\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन\nआधी नेता, मग अभिनेता\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा खुलासा\nमहेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंना खडसावले\nअखेर शिवानी सुर्वेला बिग बॉसमधून डच्चू\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाजोलने आलियाला 'आलिया कपूर' म्हटलं आणि......\nकोणत्याही महिलेशी गैरवर्तणूक होऊ नये: अमिताभ बच्चन...\nसाउथ चित्रपटात अमिताभ बच्चन; टीझर प्रदर्शित...\nMe Too मोहिमेमुळं इम्रान हाश्मी झाला सावध...\nफॅण्टम फियास्को पदाचा गैरवापर करणाऱ्यांसाठी धडा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/tennis/wimbledon-serena-williams-enter-womens-singles-final/articleshow/64965440.cms", "date_download": "2019-06-16T14:08:56Z", "digest": "sha1:UG7EELYZSEPSQSRFGW53CTCV4753CZTR", "length": 14507, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "wimbledon: विम्बल्डन: सेरेना विल्यम्सची फायनलमध्ये धडक - wimbledon: serena williams enter women's singles final | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाह��ः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nविम्बल्डन: सेरेना विल्यम्सची फायनलमध्ये धडक\nअमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जर्मनीच्या ज्युलिया जियॉर्जिसचा पराभव करून विम्लडनच्या महिला एकेरी स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेरेनाने ज्युलियाचा ६-२, ६-४ असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेना विल्यम्सची आता फायनलमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरशी लढत होणार आहे.\nविम्बल्डन: सेरेना विल्यम्सची फायनलमध्ये धडक\nअमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जर्मनीच्या ज्युलिया जियॉर्जिसचा पराभव करून विम्लडनच्या महिला एकेरी स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेरेनाने ज्युलियाचा ६-२, ६-४ असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेना विल्यम्सची आता फायनलमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरशी लढत होणार आहे.\nसेरेना विल्यम्सने क्वार्टर फायनलमध्ये इटलीच्या केमिला जियॉरजीचा तीन सेटमध्ये ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला होती. एक तास ४३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सेरेनाने पहिला सेट गमावला होता. परंतु, २३ वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या सेरेनाने दमदार पुनरागमन करीत पुढील दोन सेटमध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती.\nआज सेमीफायनलच्या सामन्यात सेरेना फार आक्रमक खेळताना दिसली. तिनं ज्युलियावर ६-२, ६-४ अशी मात करीत फायनलमध्ये धडक मारली.सेरेना विल्यम्सची आता फायनलमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरशी लढत होणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nआज भारत विरुद्ध पाकिस्तान लढत\nपाकिस्तानला कमी लेखू नका \nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉ��्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n...आता जिंकले की बारा \nटेनिस: राफेल नदालने जिंकली फ्रेंच ओपन\n...आता जिंकले की बारा \nटेनिस: राफेल नदालने जिंकली फ्रेंच ओपन\nफ्रेंच ओपन: अॅश्ले बार्टीने जिंकला पहिला ग्रँडस्लॅम\nफ्रेंच ओपनः जोकोविच पराभूत; थीम अंतिम फेरीत\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याचे अपडेट्स\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविम्बल्डन: सेरेना विल्यम्सची फायनलमध्ये धडक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/students-protest-in-convocation-ceremony-in-pune-university-on-pagdi-issue/articleshow/67485342.cms", "date_download": "2019-06-16T13:58:46Z", "digest": "sha1:HSDP6TBNT3LPAAG2TCYO6VY4HKNOUUA2", "length": 14146, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "university convocation: पुणेरी पगडीवरून पदवीप्रदान सोहळ्यात गोंधळ - students protest in convocation ceremony in pune university on pagdi issue | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nपुणेरी पगडीवरून पदवीप्रदान सोहळ्यात गोंधळ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज पुणेरी पगडीवरून जोरदार गोंधळ झाला. पदवीदान समारंभात पुणेरी पग��ी घालण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सोहळा सुरू असताना निदर्शनं सुरू केली व पुणेरी पगडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुरक्षारक्षकांनी निदर्शकांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम पार पडला.\nपुणेरी पगडीवरून पदवीप्रदान सोहळ्यात गोंधळ\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज पुणेरी पगडीवरून जोरदार गोंधळ झाला. पदवीदान समारंभात पुणेरी पगडी घालण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सोहळा सुरू असताना निदर्शनं सुरू केली व पुणेरी पगडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुरक्षारक्षकांनी निदर्शकांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम पार पडला.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवीदान समारंभासाठीचा ब्रिटीशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटीशकालीन काळा घोळदार गाउन व गोल टोपीऐवजी कुर्ता, पायजमा व उपरणे असा पोशाख निश्चित करण्यात आला होता. मात्र, डोक्यावर काय घालायचे यावरून गोंधळ होता. काही विद्यार्थी संघटनांनी डोक्यावर पुणेरी पगडी घालण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, हा विरोध डावलून सोहळ्यात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी पुणेरी पगडी घातल्याचं दिसून आलं. त्यामुळं वातावरण तापलं.\nसोहळा सुरू असतानाच विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी कुलदीप आंबेकर, दयानंद शिंदे आणि शर्मिला येवले यांनी व्यासपीठाच्या दिशेनं जात पुणेरी पगडीच्या निषधाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे-पाटील आणि कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून एका खेचराला पुणेरी पगडी घातली. सुरक्षारक्षकांनी तातडीनं हालचाल करून निदर्शकांना ताब्यात घेतलं आणि चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचं समजतं.\n#update #पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११४वा पदवीप्रदान समारंभ सोहळा #pune #convocationceremony… https://t.co/rtdaemLKLg\nया सोहळ्यात १ लाख ३ हजार १२४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र तर, ४३९ विद्यार्थ्यांना पी.एचडी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्न���त वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\nवीजेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यास प्राधान्य\nसंत साहित्य येणार ‘ऑडिओ’ रूपात\nपंधरा हजार रोपांचे वाटप\nपुण्यात मान्सूनची आठवठाभर प्रतीक्षा\nराष्ट्रवादीच्या ८० जागा निश्चित, रोहित पवारही रिंगणात\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं निधन\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुणेरी पगडीवरून पदवीप्रदान सोहळ्यात गोंधळ...\nबिइंग ह्युमन करणार बारामतीत सामाजिक काम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/467700", "date_download": "2019-06-16T13:06:45Z", "digest": "sha1:JHQFIO2ZBDJBRO4UXSU5X7TC67RJOXGO", "length": 5111, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांचा मदतीचा हात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांचा मदतीचा हात\nमुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांचा मदतीचा हात\nऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :\nसध्या शिक्षणाचे महत्त्व वाढत चालले आहे. तरूण-तरूणींनी शिक्षण घ्यावे, यासाठी सरकारदेखील अनेक योजना राबवत आहे. तसेच गरिबांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सदैव तत्पर असतात. गेल्या काही दिवसांपासून गरिबीमुळे एमएबीएचे शिक्षण घेण्यात अडचणी येत असलेल्या 21 वर्षीय सारा या मुस्लिम मुलीला पंतप्रधानांकडून शिक्षणासाठी मदतीचा हात देण्यात आला आहे.\nमदत मिळावी यासाठी त्या तरुणीने पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. माझ्या वडिलांना आठ महिने पगार मिळाला नाही. त्यामुळे एमबीएची फी भरण्यासाठी मला पैशांची गरज आहे. असे तिने पत्रात नमूद केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांच्या आत त्या मुस्लिम तरुणीला प्रतिसाद दिला असून, तिला 1.5 लाखांचे एज्युकेशन लोनही मंजूर झाले आहे.\nकर्नाटकमधील मांडय़ा येथे राहणाऱया सारा या मुलीचे वडील एका कारखान्यात कामाला आहेत. मात्र, कारखानदारांनी त्या तरुणीला आठ महिन्यांचा पगारच दिला नाही. तिला एमएबीएचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज हवे होते. मात्र, बँकांनी तिला हप्ते भरण्यास कार्यक्षम नसल्याने कारण देत कर्ज नाकारले होते. त्यामुळे साराने पंतप्रधानांना पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. पंतप्रधानांनी साराच्या पत्राची दखल घेत तिला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे.\nयाबाबत सारा म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठय़ा आशेने पत्र पाठवले होते. मात्र, त्याला एवढय़ा लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा नव्हती. मोदींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 10 दिवसांत पत्राला उत्तर दिले. मोदींच्या मदतीमुळे माझे एमबीएचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.\nPosted in: विशेष वृत्त\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/578888", "date_download": "2019-06-16T13:45:42Z", "digest": "sha1:K4ABFVK6VUTKPXDFFOY47TSUQ6KAMXXK", "length": 3962, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » अभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक\nअभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक\nमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कलावंत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांची प्राणज्योत आज मालवली. सयाजी शिंदे यांच्या सातारा शाहूपुरी येथील राहत्या घरी त्यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. कामथी परिसरासह चित्रपट क्षेत्रातील कलावंतांमध्ये त्या माई म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.\nत्यांचे माहेर हे भोर परिसरातील वीर धरणानजिक असलेले हरगुडे हे गाव होते. आज त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या मूळ गावी वेळेकामथी पंचक्रोशीवर शोककळा पसरली. अभिनेते सयाजी शिंदे चित्रिकरणाच्या निमित्ताने हैद्राबादमध्ये होते. आईच्या निधनाचे वृत्त त्यांना कळताच ते तातडीने विमानाने सातारला येण्यासाठी रवाना झाले होते. सायंकाळी 7 च्या सुमारास ते साताऱयात आले. त्यांच्या निवासस्थानी त्यांचे साताऱयातील नाटय़क्षेत्रातील मित्रपरिवार तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत तंत्रज्ञ तसेच चाहत्यांनी गर्दी केली होती. रात्री 8 च्या सुमारास माहुली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-48236663", "date_download": "2019-06-16T13:15:37Z", "digest": "sha1:DKYDSIFLULZVF3GOKK2TEOY24MOCP6W6", "length": 16007, "nlines": 135, "source_domain": "www.bbc.com", "title": "IPL 2019: दिल्लीला नमवत चेन्नई पुन्हा IPL फायनलमध्ये, रविवरी मुंबईशी लढत - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nIPL 2019: दिल्लीला नमवत चेन्नई पुन्हा IPL फायनलमध्ये, रविवरी मुंबईशी लढत\nआदेशकुमार गुप्त क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा चेन्नई सुपरकिंग्स\nIPL 2019 मध्ये शुक्रवारी विशाखापट्टणमला झालेल्या क्वॉलिफायर-2 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गड्यांनी पराभव केला. आता जेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपरकिंग्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल.\nविशाखा���ट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.\nप्रथम फलंदाजी करताना दिल्लीने नऊ गडी गमावत 147 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 19व्या षटकात चार गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. आणि याबरोबरच तब्बल सात वर्षांनंतर आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये खेळणाऱ्या दिल्लीचं अंतिम फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं.\nIPL 2019: ऋषभ आणि पृथ्वीमुळे हैदराबाद सनरायजर्स स्पर्धेबाहेर\nIPL @ 11: फास्टफूड क्रिकेट, चीअरलीडर्स आणि खेळाचं एंटरटेनमेंट करणारा अध्याय\nदिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या मते कोणतीही मोठी भागीदारी न झाल्यामुळे दिल्लीला पराभव पत्करावा लागला.\nप्रथम बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा केल्या.\nदिल्लीच्या वतीने ऋषभ पंतने काही प्रमाणात चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याने 25 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या.\nत्याशिवाय कोलिन मुनरोने 27 आणि शिखर धवनने 18 धावा केल्या. दिल्लीच्या संपूर्ण खेळीत ते चेन्नईच्या गोलंदाजांसमोर अतिशय दबावात होते, हे दिसत होतं.\n12.5 षटकात अवघ्या 80 धावा काढत दिल्लीने पाच गडी गमावले. चेन्नईतर्फे दीपक चहर, हरभजन सिंह, रविंद्र जडेजा आणि डॅन ब्रावोने दोन दोन गडी बाद केले.\nवॉटसन आणि डू प्लेसी\nशेन वॉटसन आणि फॉफ डुप्लेसी यांनी संपूर्ण सामन्याचा चेहरामोहराच बदलला आणि सामना एकतर्फी झुकवत त्यांना विजय मिळवून दिला. या जोडीने मैदानात येताच दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.\nया जोडीने पहिल्या विकेटसाठी 10.2 ओव्हरमध्ये 81 धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी स्वतःच्या 50-50 धावाही पूर्ण केल्या.\nसामन्याच्या सुरुवातीलाच ही जोडी फोडण्याची चांगली संधी दिल्लीकडे चालून आली होती. दुसऱ्या षटकात दोन्ही फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात एकाच दिशेने धावत सुटले. मात्र दिल्लीच्या खेळाडूंना या संधीचा फायदा घेता आला नाही.\nप्रतिमा मथळा शेन वॉटसन आणि डू प्लेसी\nनंतर मात्र या दोघांनीही मागे वळून पाहिलं नाही. आधी त्यांनी योग्य चेंडू येण्याची वाट पाहिली आणि पाचव्या षटकापासून वेगाने धावा केल्या.\n12व्या शतकात वॉटसनच्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या. कीमो पॉलच्या गोलंदाजीवर या षटकात वॉटसनने 25 धावा केल्या. या षटकात वॉटसनने तीन षटकार आणि एक चौकार लगावला.\nत्यानंतर पुढच्या षटकात शेन वॉटसन आणि अमित मिश्राच्या गोलंदाजीवर ट्रेट बोल्टकडे अलगद झेल दिला. मात्र तेव्हापर्यंत त्याने चेन्नईला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवलं होतं.\nआपल्या खेळीबाबत बोलताना वॉटसन काहीसा नर्व्हस झाला होता. डु प्लेसीने त्याला प्रेरणा दिली असं तो म्हणाला.\nजेव्हा वॉटसन माघारी परतला तेव्हा चेन्नईचा स्कोर दोन गड्यांच्या मोबदल्यात 109 होता. सुरेश रैना केवळ 11 आणि धोनी नऊ धावांवर माघारी परतले तेव्हा सामन्यात उत्कंठा निर्माण झाली होती. मात्र उरलंसुरलं काम रायडू ने 20 धावा आणि ड्वेन ब्रावोने चार धावा करत पूर्ण केलं.\nदिल्लीच्या ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आणि अक्षर पटेलने एक एक गडी बाद केला.\nसामना संपल्यावर चेन्नईचा कर्णधार धोनी म्हणाला की सामन्यात त्यांनी अनेक झेल सोडले, क्षेत्ररक्षणात चुका केल्या तरीही अंतिम सामन्यात पोहोचल्याचा आनंद आहे.\nचेन्नईला यावेळी क्वॉलिफायर-2 मध्ये खेळावं लागलं. अंतिम सामन्यात पोहोचण्याचही हाही एक मार्ग आहेच, असं धोनी म्हणाला.\nअंतिम सामन्यात पोहोचण्यासाठीच्या कामगिरीसाठी त्याने गोलंदाजांचे आभार मानले.\nगेल्यावेळी चेन्नईने पहिल्या क्वालिफायर मध्ये सनराईजर्स हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर हैदराबादलाच अंतिम सामन्यात नमवत आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं.\nत्या सामन्यातही शेन वॉटसनने 112 धावा करत चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळीही त्याने हैदराबाद विरुद्ध 96 धावा केल्या तर दिल्लीविरुद्ध हे त्याचं दुसरं अर्धशतक होतं. यावेळीही त्याने 16 सामन्यात 318 धावा केल्या.\nआता अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हैदराबादला होईल. यंदाच्या हंगामात मुंबईने चेन्नईचा दोनदा पराभव केला. इतकंच नाही तर पहिल्या क्वालिफायरमध्येही त्यांचा पराभव केला.\nआता अंतिम सामन्यात या पराभवांचा वचपा घेईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.\nआयपीएल 2019: चेन्नईला त्यांच्याच होम ग्राऊंडवर नमवून मुंबई फायनलमध्ये\nमुंबईने कोलकात्याचं IPL प्लेऑफ्सचं स्वप्न मोडलं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्या\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nLIVE: भारत तीनशेपार पण पावसाचं आगमन\nइम्रान खान यांनी दिले पाकिस्तान टीमला हे 5 गुरुमंत्र\nराम मंदिरासाठी सरकारनं वटहुकूम काढावा- उद्धव ठाकरे\n'विरोध करण्यापेक्षा सरकारमध्ये राहून चांगलं काम करता येईल'\nजोरदार आंदोलनानंतर हाँगकाँगमध्ये प्रत्यार्पणाचं विधेयक रद्द\nभारताची आर्थिक प्रगती वाढवून दाखवली जात आहे का\nउद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा : भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न\nविजय शंकर: भारत-पाक मॅचमधून वर्ल्ड कप पदार्पण करणारा '3डी प्लेयर'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/flutop-p37079821", "date_download": "2019-06-16T13:25:04Z", "digest": "sha1:X3CMLW5XXW62V3JK2BOTNLCLUJRQWNAL", "length": 17443, "nlines": 274, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Flutop in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Flutop upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nFlutop खालील उपचारासाठी वापरले जाते -\nऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर मुख्य\nपॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर\nFluoxetine मस्तिष्क में, serotonin के स्तर में वृद्धि करता है यह अवसाद में मूड और शारीरिक लक्षणों और आकस्मिक भय विकार और जुनूनी विकारों (panic and obsessive disorders) के लक्षणों को राहत देता है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें तनाव डिप्रेशन (अवसाद) चिंता बाइपोलर डिसआर्डर बुलिमिया नर्वोसा ओसीडी (मनोग्रसित बाध्यता विकार) प्रीमेंसट्रूअल सिंड्रोम (पीएमएस) मेनिया (उन्माद रोग) पैनिक अटैक और विकार\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Flutop घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Flutopचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Flutop मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Flutop तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Flutopचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Flutop घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nFlutopचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Flutop च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nFlutopचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Flutop चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nFlutopचा हृदयावरील परिणाम काय आहे\nFlutop हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nFlutop खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Flutop घेऊ नये -\nFlutop हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Flutop घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nFlutop घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Flutop तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Flutop सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, हे Flutop मानसिक विकारांवर काम करते.\nआहार आणि Flutop दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Flutop घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Flutop दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Flutop घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nFlutop के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Flutop घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Flutop याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Flutop च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Flutop चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Flutop चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सु���ह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/91594b91592e-92a94d93091594d93093f92f93e-915936940-91593093e935940/login", "date_download": "2019-06-16T13:21:01Z", "digest": "sha1:MNEYMJMDTNP24WOXSV7QQ366PJGFDKTA", "length": 5154, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "कोकम प्रक्रिया — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / कोकम प्रक्रिया\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (112 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 28, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4635446561466415221&title=Dahihandi%20celebrartions%20in%20Ratnagiri&SectionId=4981685121170806106&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-16T13:00:23Z", "digest": "sha1:7G4D5CEPUHZ2EZZQCI7SJZZF4OQZJVA7", "length": 9398, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून", "raw_content": "\nरत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून\nरत्नागिरी : पाच ते आठ थरांपर्यंतच्या मोठमोठ्या हंड्या रत्नागिरीसारख्या शहरात होऊ लागल्या आहेत; मात्र राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिरात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी आजच्या आधुनिक युगातही टिकून आहे. मंदिरातील भोवत्या, पारंपरिक कृष्णनृत्य आणि तिसऱ्या थरावर हंडी फोडायची, विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण आणि राधेचं रूपं लावायचं, असा हा पारंपरिक उत्सव अजूनही साजरा केला जातो.\nसोमवारी (तीन सप्टेंबर) दहीकाल्याच्या दिवशी ‘मच गया शोर सारी नगरी रे,’ ‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला’ या जुन्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. शहरात पाच-सहा थरांच्या दहीहंड्या सुरू झाल्या असल्या, तरी विठ्ठल मंदिरातील पारंपरिक उत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरीकरांची भरपूर गर्दी झाली. इथली हंडी फुटल्यावर शहरात अन्यत्र हंड्या फोडण्यात आल्या.\nगोकुळाष्टमीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण-राधेची रूपं लावण्यात आली. विठ्ठल मंदिरात नटून थटून आलेल्या कृष्णाच्या वेषातील मुले व गोपिकांनी कृष्णगीतांवर नृत्ये सादर केली. त्यानंतर आरत्या, भजने म्हणत पाच भोवत्या घालण्यात आल्या. ‘एक, दोन तीन चार विठ्ठल मंदिरातील पोरं हुश्शार’ असे म्हणत मंदिरातील हंडी फोडण्यात आली. त्यानंतर दही-पोह्यांचा प्रसाद वाटण्यात आला.\nत्यानंतर गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, राम मंदिर या मार्गावरील हंड्या दुसऱ्या-तिसऱ्या थरावर फोडण्यात आला. या वेळी ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर करण्यात आला. गोखले नाक्यावरील हंडी प्रति वर्षीप्रमाणे गोपिकेने फोडली. या वेळी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. कृष्णाचा सजवलेला लाकडी रथ ओढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली.\n(दहीहंडीच्या वेळच्या उत्साही वातावरणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: Ratnagiriगोकुळाष्टमी २०१८गोकुळाष्टमीGokulashtamiDahihandiदहीहंडीरत्नागिरीदहीकालाDahikalaRadhakrishna Mandirराधाकृष्ण मंदिरBOI\nआनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी उत्साहात गोविंदांना संरक��षण देणारी दहीहंडी रमणीय रत्नागिरी – भाग ६ (दापोली तालुका) कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Movement-for-Independent-North-Karnataka/", "date_download": "2019-06-16T12:41:52Z", "digest": "sha1:K23FTWSNSDSQ7VFJ3OX4T4X7QZBJCOU4", "length": 9426, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर स्वतंत्र उ. कर्नाटकसाठी आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Belgaon › ...तर स्वतंत्र उ. कर्नाटकसाठी आंदोलन\n...तर स्वतंत्र उ. कर्नाटकसाठी आंदोलन\nउत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केल्यास स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागनूर रूद्राक्षीमठाचे सिद्धराम स्वामींनी दिला.मठाधीशांच्या पत्रकार परिषदेत स्वामी बोलत होते. याआधी अखंड कर्नाटकासाठी उत्तर कर्नाटकातील लोकांनी आंदोलन केले होते. येथील लोकांचा वेगळ्या राज्याचा आग्रह नाही. पण, गेल्या काही वर्षांपासून अनुदान मंजूर करण्यात सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकचा बहुतेक भाग विकासापासून वंचित राहण्याची भीती आहे. आगामी काळात याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा वेगळ्या राज्यासाठी आंदोलन हाती घेण्याची वेळ येणार असल्याचे सिद्धराम स्वामी म्हणाले.\nस्वामी म्हणाले, याआधीच्या सरकारांनी उत्तर कर्नाटककडे लक्ष दिले नव्हते. आता काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात आले तरी फार मोठा बदल झालेला नाही. केवळ चिकोडीतील प���णीपुरवठा योजनेला अनुदान मंजूर करण्यात आले आहे. इतर कोणत्याही नव्या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुकीआधी राजकीय पक्षांनी आश्वासने दिली. पण, निवडणूक झाल्यानंतर आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे.\nया भागातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाटबंधारे योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करावी. पायाभूत सुविधा पुरवाव्यात. हा अन्याय आणखी किती दिवस सहन करणार. आगामी काळात वेगळ्या राज्याच्या आंदोलनासाठीचे आंदोलन तीव्र झाल्यास त्यास सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही सिद्धराम स्वामींनी दिला.हुक्केरीतील हिरमठाचे स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य म्हणाले, बेळगावात 400 कोटी रुपये खर्चून सुवर्णसौधचे निर्माण करण्यात आले. मात्र, वर्षातील केवळ 10 दिवस त्याचा वापर होतो. काही सरकारी कार्यालयांचे स्थलांतर सुवर्णसौधमध्ये केल्यास इमारतीचा विनियोग होईल.\n31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सुवर्णसौधसमोर मठाधीशांकडून धरणे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. उत्तर कर्नाटकाचा विकास करा, अन्यथा वेगळ्या राज्यासाठी आंदोलनाचा इशारा याद्वारे दिला जाणार आहे.\nवेगळ्या राज्याचा खर्च पेलवणार का\nभाजपचे काही नेते वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याची मागणी करत आहेत. पण वेगळे राज्य निर्माण झालेच तरी त्या राज्याला स्वतःचा खर्च निभावून नेण्याची ताकद आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.निजदतर्फे चन्नपट्टण येथे आयोजित सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. भाजप नेते श्रीरामुलू आणि उमेश हुक्केरी वेगळ्या राज्याची मागणी करत आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माझ्या कार्यकाळात उत्तर कर्नाटकासाठी काय देण्यात आले, याची जाहीर चर्चा करण्याची तयारी असल्याचे आव्हान त्यांनी दिले. बेळगावात 450 कोटी खर्चून सुवर्णसौध निर्माण करण्याचा निर्णय आपल्या कार्यकाळात झाला. तेथे अधिवेशन भरवण्याचा निर्णयही आपलाच होता. यंदा शेतकर्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक लाभ बेळगाव आणि त्यानंतर बागलकोट जिल्ह्याला होणार आहे. तरीही उत्तर कर्नाटकावर अन्याय झाल्याचा आरोप केला जाणे योग्य नसल्याचे कुमारस्वामी म्हणाले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर���याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dombivali-in-betvde-godown-fire/", "date_download": "2019-06-16T13:00:01Z", "digest": "sha1:BU4URUYDUS35UVF4ONREME5235G5C35N", "length": 4793, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक\nडोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक\nडोंबिवली जवळच्या संदप-बेतवडे येथील रूनवाल ग्रुपच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत सदर गोडाऊन खाक झाले असले, तरी या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.\nडोंबिवली जवळच्या ग्रामीण भागातील संदप-बेतवडे येथील रूनवाल या टोलेजंग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बिल्डिंग मटेरिल, पेंट आणि इलेक्ट्रिक सामनाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तेथील साहित्य आणि अन्य बांधकामांचे साहित्य जळून खाक झाले. सर्वत्र धुर पसरल्याने मोठी दुर्घटना वा स्फोट सारखी घटना घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली होती. घटनास्थळी डोंबिवली फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र गोडाऊनच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तथापी संध्याकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पा��वणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://arranyadiaries.wordpress.com/", "date_download": "2019-06-16T13:25:35Z", "digest": "sha1:DRWXH2VVB7QC53OMFAJNQ3UQZNBS7J7C", "length": 42676, "nlines": 119, "source_domain": "arranyadiaries.wordpress.com", "title": "\" ARRANYA DIARIES \" – || त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं ||", "raw_content": "\n|| त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं ||\nशिवराय एक श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ ……\nछत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.\nशिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यावरणपूरक शौचालय बांधण्याचा आग्रह आज सरकार करते आहे, तसे ४० शौचकूप या जलदुर्गावर बांधलेले आहेत.\nकोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची तटबंदी मरीन आर्किआॅलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे क���ास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे.\n‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.\nमराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.\nआदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, तसेच २ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. शिवकाळात दगडधोंड्याचा वापर करूनही शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे.\nआजच्या सारखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात.\nशिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन संत तुकाराम म���ाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळÞून येते.\nआजच्या काळात शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना खऱ्या अर्थाने ते अभिवादन ठरेल.\nपाणी यायचं बंद होईल..हे खरंच होऊ शकतं..\nपाणी यायचं बंद होईल..हे खरंच होऊ शकतं..\nपाच-सातशे वर्षांपूर्वी अकबर, शहाजहान ने काय केले आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला..त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात Water Management हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे..\nतुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं..\nआज इजरायेल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं..ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं..हे आपण अमलात का आणू शकत नाही \nआपण स्वतःला ‘शेती प्रधान ‘देश म्हणवतो..आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाउस पडूनही, आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही \nपाउस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची ‘हवा टाईट’ होईल ही परिस्थिती येतेच कशी \nस्वतंत्र मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप-लाईन्स ह्या गळक्या किंवा फुटक्याच..एक पाईप लाइन फुटली तर लाखो लिटर पाणी, गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही..एकाचाही जीव जळत नाही..\nजपान मध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे का\nते अमलात कोण आणणार\nइथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का\nआज आपल्याला बटन दाबलं कि वीज मिळते, आणि नळ सोडला कि पाणी पडतं ह्याच वाईट आकलन होतंय असं मला आता वाटतं..\nगणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात, कुठलेतरी पांचट विनोद मारणारे कलाकार बोलावण्यापेक्षा, किंवा कुठल्यातरी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, ‘पाणी वर्षभर कसं वाचवता येईल ‘ह्यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा..\nसण-वार-उत्सव साजरा करताना सुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी.\nप्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या स���ाला हे पाळायलाच हवं.\nगणपती असो कि बकरी-ईद, कुणीही ह्याला अपवाद असता कामा नये..\nशेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे..ती वाचवायलाच हवी..\nआज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय.. उद्या पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी यान सोडावं लागेल…..\nबघा विचार करा अणि कृतीतून दाखवा…..\nराजकीय गप्पा मारून कोणी पाणी नाही देत पाणी आपणच वाचवलं पाहिजे\nया वर्षी येणारा उन्हाळा सर्व लोकांना पाण्याची जाणीव करून देणारा असणारा आहे\nत्याकरिता आत्ताच पाणी वाचावा व जीवन जगवा…..\nनिसर्गसेवेचे द्योतक … आम्हीच\nभारतीय संस्कृती … म्हणजेच अरण्य संस्कृती. आदी अनादी काळी आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी जो संस्कृतीचा पाया रचला तो अरण्यांत वसून रचला म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला ‘अरण्य संस्कृती’ असे म्हणतात. अत्यंत विचारपूर्वक, विज्ञानाच्या कसोटीवर तोलून मापून आणि पर्यावरणपूरक अशीच सर्वी कर्मकांडे ही त्यांची महानता. त्याचे शाश्वत परिणामदेखील पिढ्यान पिढ्या अनभवू शकता येणे अशी रचना उभी करणे म्हणजे फार मोठ्ठी विद्वत्ता लागते. आज होणारे निर्माण कार्य म्हणजे अनिश्चितकालीन होणारा विकास जो नक्कीच पर्यावरणपूरक नाही. अशातच आपली जवाबदारी इथेच वाढते ती ठेविले अनंते जपण्याची, त्यात वृद्धी करण्याची, त्याला निस्वार्थ सेवेची साद देण्याची.\nआपण आज फार संकुचित विचारसरणीला जोपासणारे झालो आहोत कारण २००० वर्ग. फूट. असलेले माझे घर आणि त्यात राहणारी २-३ व्यक्ती एवढीच माजी जवाबदारी एवढेच माझे जग , बाकी त्याच्या बाहेर मला काही घेणे-देणेच नाही. वसुधैव कुटुंबकम च्या मारे गोष्टी करायच्या; परंतु वैश्विकतेचा भाव स्वतः आत्मसात नाही करायचा, कारण त्याला भले मोठे धाडस लागते हो. अशाने कसे चालेल. ‘जे चित्ती ते वृत्ती’ असे म्हणतात तेव्हा आधी मनात मी गृहवासी किवा अमुक शहरवासी किवा तमुक देशवासी नाही तर मी “विश्वावासी” आहे, हा भाव धारण केला की तो कुठेतरी निश्चितच वृत्तीत आणि कृतीत येईल. अहो … साधे आपल्या घरच्या विहिरीतील पाणीच ५०० वर्षे जुने असलेले आपण काढतो, आज आमच्या विहिरी आटत चालल्या आहे मग पुढच्या पिढीसाठी काही वाचवायचे तर दूरच ; पण साधे आम्ही जतन सुद्धा करत नाहीय, तर या पापाचे धनी पुढच्या पिढ्या का असा नेहमी विचार मनात येतो. ही वसुंधरा दरव��्षी लाखो लिटर अतिशय शुद्ध पाणी अगदी मोफत दारात आपल्याला देत असते, ते जमा करणे, जमिनीत मुरवणे, अडवणे व जिरवणे साधे एवढे जरी केले तरी फार मोट्ठे पुण्य पदरी पडेल; पण शहरात विकासाच्या नावावर माती लुप्त करून टाकली आणि सिमेंट चे आवरण चढवून एवढे बिसलरी पेक्षा हे शुद्ध पाणी गटारात सोडण्यास आम्ही निर्लज्ज झालो आहे.\nधार्मिकतेच्या नावावर दगड धोंड्यांपुढे खूप सोंगे करायला आपण शिकलो आहे, भगवंताची व्याख्या करताना निर्गुण, निराकार, अनंतकोटी, ब्रम्हांडनायक व जिथे जिथे भगवंत आहे तिथे तिथे जीवश्रुष्टी आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे आकारीत मूर्तीची किवा व्यक्तीची पूजा करायची असे आमचे धोरण. अरे पण या श्रुष्टीत निर्गुण निराकार असे आही तरी काय तर ती हवा. जिला कुठलाच गुण नाही आकार नाही. हवेतील मुख्य घटक म्हणजे प्राणवायु, ‘जो वायूच प्राण आहे’ असे ओळखून बहुतेक आमच्या पुर्ख्यानी त्याला अत्त्योग्य नाव ठेवले असेल “प्राणवायू”. साऱ्या ब्रम्हांडाचा तोल पृथ्वीवरील प्राणवायू मुळे सावरला आहे तर हा येथील निसर्गात मुबलक असल्यामुळे अनंतकोटी आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की प्राणवायू पूजक किती व मारक किती तर ती हवा. जिला कुठलाच गुण नाही आकार नाही. हवेतील मुख्य घटक म्हणजे प्राणवायु, ‘जो वायूच प्राण आहे’ असे ओळखून बहुतेक आमच्या पुर्ख्यानी त्याला अत्त्योग्य नाव ठेवले असेल “प्राणवायू”. साऱ्या ब्रम्हांडाचा तोल पृथ्वीवरील प्राणवायू मुळे सावरला आहे तर हा येथील निसर्गात मुबलक असल्यामुळे अनंतकोटी आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की प्राणवायू पूजक किती व मारक किती तर मारकच सापडतील. वृक्षपूजा काळाची गरज असताना वृक्षाला हळद-कुंकू-अक्षदा-हार-बेल-फुल एवढे अर्पून पूजन न करता जास्तीत जास्ते झाडे लावून, त्यांना दत्तक घेऊन पोटच्या मुला-बाळांप्रमाणे सांभाळ केला तर आम्ही खरे उपासक होऊ.\n६० वर्षे आयुष्य जगण्यास आयुष्यात १७ वृक्ष्यांची गरज एका व्यक्तीला असते. नागपूरचा आभास केला तर लोकसंख्या ३० लाख, अस्तित्वात झाडे १८ लाख; म्हणजे एकाचे धड अर्धेही झाड नाही. लोकं आयुष्यभर एकही झाड लावत नाही नि अंत्यसंस्काराला त्यांच्यासाठी २ वटवृक्ष तोडून त्यावर जाळावे लागते, तेव्हा आज अग्निसंस्कार कितपत योग्य आहे आणि तो कितीकाल आणखी जोपासत राहायचा याचाही विचार करा. रोज जी फळे खातो त्याच���या बिया कचऱ्यात फेकून तिचे अस्तित्व संपवन्यापेक्षा तिला मातीत पुरा, जीवनदान देण्याचा संस्कार जोपासण्यास मदत होईल. पक्ष्यांना खायला फळझाडे असतील तर त्यांच्या संख्येचा मेळ साधता येईल, जमिनीत पाण्याची पातळी वाढेल, मृदेचे संवर्धन होईल, पक्ष्यांना घरटी बांधून आपला संसार थाटता येईल, मुंग्या-माकोद्यांचे वारुळे बनतील, वातावरणातील हवा शुद्ध होईल, गार वारा मिळेल जेणेकरून पंखेच्या विजेची बचत होईल सावली मिळेल, त्याच्या वाळलेल्या पाना-फांद्यापासून खत बनवता येईल आणि प्राणवायूचा कळस होईल.\nव्यक्तीला आजकाल व्यक्ती तितका महत्वाचा उरलेला नाही, इंटरनेटच्या, संगणकाच्या आणि इलेक्ट्रोनिक च्या जगात कुणाला कुणावर निर्भर राहण्याची गरजच भासत नाही, प्रेत्येकजन आत्मनिर्भर झाला आहे, मनुष्यसेवेचा काळ लोटतोय; अशात आपली गरज या काळ्या आईला आहे, धरणी मातेला आहे, या निसर्गाला आहे, सध्या ती संकटात आहे, निसर्गसेवक व्हा, निसर्गपूजक व्हा. पूजा तर आपण निस्वार्थ भावाने करतो पण निसर्वापूजेत जरी स्वार्थ ठेवला तरी तुम्हाला बेरीज करून नव्हे तर गुणाकार करूनच परतफेड मिळेल. निसर्ग हाच माणसाचा सच्चा मित्र आहे, गुरु आहे, तेव्हा ही गुरुसेवा करण्यासाठी धडपडणे म्हणजे खरे पुण्यकार्य आहे असे मला वाटते.\nबघा विचार करा आणि एक जरी विचार आला असेल तर कृती करा. आपल्या आईची काळजी ही आपली काळजी बनवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1339", "date_download": "2019-06-16T14:16:21Z", "digest": "sha1:BA66HNYKLVSHKZDMMLWNZAIOREVZIBXR", "length": 11397, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आनंदयात्री चकोर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाणसाच्या चित्तवृती चांगली कलाकृती वाचल्यावर स्थिरावतात. मनाला प्रसन्नता येते. अंत:करणातील सत्प्रवृत्तींना पालवी फुटू लागते. वृत्ती अंतर्मुख परंतु आशायुक्त बनते. माणसाला या जाणिवांपासून आनंद मिळतो. वाचकाला असा आनंद द्यायला नवा काव्यसंग्रह आला आहे. त्याचं नाव आहे ‘चकोर’ आणि कवी आहेत नागपूरचे बुजूर्ग कवी शंकर विटणकर. संग्रहाला राम पंडित यांची प्रस्तावना आहे. संग्रहात सुरुवातीला ते ईश्वराविषयी म्हणतात,\nजिथे राहतो, तुला पाहले कसा म्हणू सांगाती नाही\nआणि अशा, सर्वदूर भरलेल्या ईश्वराला ते मागणं मागतात\nदे मला देवा कविता,\nकवी एक आनंदयात्री आहेत ह्याचा प्रत्यय प्रत्येक कव���ता वाचताना येतो. त्या आनंदात आहे अखंड नवोन्मेष फुलवण्याची शक्ती. संग्रहात एकूण एकशेअडतीस रचना आहेत. त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात आणि तरीही त्यातील सर्वस्व ग्रहण केलं गेलं आहे असं वाटत नाही. काही ओळी पाहा,\nराधा गोरी काळा शाम\nकविता म्हणजे शब्दांची जुळवणूक; पण ती आंतरिक आणि आत्मिक स्वरूपाची असते. शब्द कवितेत एकत्र येतात तेव्हा त्यांना तीन अवस्थांतून जावं लागतं. वाक्पुंीज, वाक्संधी आणि वाग्बंध. त्यानंतर शब्दांचं शब्दत्व उजळून निघतं. सार्थ होतं. पाहा-\nधर्म आवडे मनास माझ्या\nजो प्रीतीला स्वर्ग मानतो\nमाय जो भरवी पिलाला\nकाव्य ही एक समस्या आहे. एक नवसृष्टी आहे. प्राण, शरीर व आत्मा ही जशी सृष्ट पदार्थांची अंगें, तसंच भावना हा काव्याचा प्राण, यथातथ्यता हे शरीर आणि गूढदर्शन हा आत्मा. काव्य ह्या तिन्ही कसोट्यांना उतरलं पाहिजे. काव्याचे अनेक प्रकार आहेत. जसे अभंग, लावणी, पोवाडा, सुनित, गीत-गझल...प्रत्येकाचे स्वत:चे असे नियम आहेत आणि त्याबरहुकूम ते लिहिले जावेत. मग ते रसिकांना खटकत नाही.\nसाहित्यिक हा दार्शनिकांचा दार्शनिक आहे. अस्सल काव्य हा काही लौकिक चातुर्याचा उद्गार नव्हे, की केवळ उत्कट भावनेचा उद्गारही नव्हे. तो एक उत्कट मंत्रोद्गार आहे. भारलेला, तसाच भारणारा. तो आंतरिक भूक भागवू शकतो. म्हणूनच विटणकर म्हणतात,\nवाचित जावे ग्रंथ मनाचा\nदेवही लिहितो तयात काही\nप्रत्येक गोष्टीत परमेश्वराचं अधिष्ठान आहे-असतं ही खुणगाठ मनाशी बांधून कलाकार-साहित्यिक आपलं सर्वस्व पणाला लावत असतो. त्यात प्रेम ओतत असतो आणि ते प्रेम रसिकांना जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रेमानं तर जग जिंकता येतं; पाहा;\nजिंकले ज्याने जगाला लाखदा तो\nमित्र माझा, प्रेम त्याचे नाव आहे\nप्रत्येक माणूस सुखाच्या मागे लागलेला असतो, पण हे सुख कसं असतं\nहसून फसवी, रुसून फसवी\nसुखासारखी दुष्ट न राणी\nमानवी संस्कृतीची वाढच मुळी सौंदर्य-प्रेमातून झाली आहे. शुभत्वाच्या आणि मांगल्याच्या कल्पनेत आकर्षकता, उचितता आणि अर्थपूर्णता यांचं अपूर्व मिश्रण असतं. विटणकरांच्या संग्रहात मिश्रण अचुकपणे झालेलं दिसतं. सर्व रचनांमध्ये प्रासादिकता गुण आवर्जून पाळला गेलेला आहे. संग्रहाची बांधणी, मुखपृष्ठ, कागद उत्कृष्ट. आतील रेखाचित्रंही छान. संपूर्ण आनंदासाठी तो मुळातून वाचायला हवा. तर हा काव्यसंग्रह ‘चकोर’ चंद्रासारखा रसिकांच्या आणि त्यांच्या चांदण्यासारख्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे. शेवटी त्यांच्याच तरल ओळींनी समारोप\nतोच पाहिना वळून मागे\nशंकर विटणकर – ९८६००२४६२९\nलीला प्रकाशन, नागपूर -२२\nपृष्ठे, १८४, मूल्य, १९० रूपये\nए/२. अंबर अपार्टमेंट, उर्दू शाळेजवळ, पाटकरवाला दर्गा जवळ, पनवेल.\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nश्रीधर फडके - नव्या पिढीतील प्रज्ञावंत कलाकार\nसंदर्भ: संगीतकार, श्रीधर फडके, चित्रपट गीते\nअरूण काकडे - पडद्यामागचा निष्ठावंत सूत्रधार\nवंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T13:33:06Z", "digest": "sha1:BKKLCRX3GVKDQPONMMMGFESPD62U3XWH", "length": 11211, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "अनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी डीवायएसपींचा विनंती अर्ज – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nअनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी डीवायएसपींचा विनंती अर्ज\nसांगली:अनिकेत कोथळेच्या 3 वर्षाच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी आपण तयार असल्याची माहिती हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी दिली आहे. तसा विनंती अर्जही त्यांनी आयजी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केला आहे.\nमृत अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजल हिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा सर्व खर्च करण्याची तयारी सुजाता पाटील यांनी दाखवली आहे. अनिकेत कोथळेचा मृत्यू सांगलीतील पोलीस कोठडीत झाला होता.\nअनिकेत कोथळेवर चोरीचा आरोप लावून पोलिसांनी गेल्या महिन्यात त्याला अटक केली होती आणि कोठडीत त्याला जबर मारहाण केली होती त्यातच त्��ाचा मृत्यू झाला होता. पोलिसांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मृतदेह जळत नाही हे पाहिल्यावर परत दुसर्यांदा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.\n\"शारदाश्रम विद्यामंदिर,\" गुणवंत विद्यार्थ्यांचे माहेर घर...\nजम्मू-काश्मीरला पुन्हा भूकंपाचे हादरे\nकणकवली निवडणुकीचे उद्या निकाल लागणार\nमुंबई – कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या, गुरूवारी जाहीर होणार आहेत. नारायण राणे यांची नवनिर्मिती असलेला ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या निवडणुकीत पहिल्यांदाच सामोरा गेला आहे....\nखचलेल्या मुंब्राबायपासची पीडब्ल्यूडी विभागाकडून पाहणी\nठाणे – मुंब्रा बायपास दुरवस्थेमुळे दुरुस्तीसाठी दोन महिने वाहतूक बंद करण्यात आली असतानाच सतत तीन दिवस मुसळधार सातत्याच्या पावसाने बायपासची जमीन खचल्याची घटना घडली....\nज्येष्ठ संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे निधन\nमुंबई – ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘पंचमदा’ म्हणजेच...\nकांदिवली पूर्व; संभाजीनगर येथील संघर्ष क्रीडा समितीच्या वतीने शिवजयंती जल्लोषात साजरी\nकांदिवली- सालाबादप्रमाणे याही वर्षी संभाजीनगर संघर्ष क्रीडा मंडळ आणि डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती कांदिवली (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठ��ड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/cisteen-p37084988", "date_download": "2019-06-16T12:50:09Z", "digest": "sha1:5INGVYWNUPNFJ6M5PRSHDHIJAJP6AN57", "length": 17827, "nlines": 271, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Cisteen in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Cisteen upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nCisteen खालील उपचारासाठी वापरले जाते -\nडोक आणि मानेचा कर्करोग\nसिस्प्लैटिन दवाओं के एक वर्ग के अंतर्गत आता है जिसको स्टॉस्टटीक्स बुलाया जाता हैं यह कैंसर कोशिकाओं में डीएनए (DNA) संश्लेषण को रोकता है, जिससे कोशिकाओं के समग्र कार्य प्रभावित होते है और कोशिकाएं नष्ट हो जाती हैं\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें ब्लैडर कैंसर ब्रेन कैंसर सर्वाइकल (गर्भाशय ग्रीवा) कैंसर योनि का कैंसर लंग कैंसर (फेफड़ों का कैंसर) सिर और गर्दन का कैंसर ओवेरियन कैंसर वृषण (अंडकोष) कैंसर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Cisteen घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Cisteenचा वापर सुरक्षित आहे काय\nCisteen घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Cisteenचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Cisteen घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत क��ल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nCisteenचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCisteen घेतल्यावर तुमच्या मूत्रपिंड वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nCisteenचा यकृतावरील परिणाम काय आहे\nCisteen यकृत साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nCisteenचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCisteen हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nCisteen खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Cisteen घेऊ नये -\nCisteen हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nCisteen ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nCisteen घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Cisteen तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Cisteen केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Cisteen मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Cisteen दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Cisteen घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Cisteen दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Cisteen घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\nCisteen के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Cisteen घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Cisteen याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Cisteen च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Cisteen चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Cisteen चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डा��नलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/93593e93893093e902924940932-93091594d200d924940-939917935923940935930-91593e92f-90992a93e92f-91593093e935947924", "date_download": "2019-06-16T13:08:13Z", "digest": "sha1:3YWUHPWF2CMBHC6PLOXXXYXBDQJLKOGG", "length": 15570, "nlines": 232, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वासरांतील रक्ती हगवणी — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / वासरांतील रक्ती हगवणी\nगाई- म्हशींच्या वासरांमध्ये लहानपणी माती चाटण्यास सुरवात झाल्याबरोबर आदिजीवींची अंडी वासरांच्या पोटात प्रवेश करतात\nगाई-म्हशींच्या वासरांमध्ये लहानपणी माती चाटण्यास सुरवात झाल्याबरोबर आदिजीवींची अंडी वासरांच्या पोटात प्रवेश करतात, त्यामुळे या रोगाची लागण होते. आतड्यामध्ये हे आदिजीवी प्रादुर्भाव करतात. आतड्यातील पेशींना इजा पोचल्यामुळे त्यांचे आतड्यातील आवरण बाजूस होऊन यातून रक्तस्राव होतो.\nवासरे माती चाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. माती चाटावयास सुरवात केल्यानंतर शिफारशीत औषधीची मात्रा द्यावी. खनिजयुक्त वीट (मिनरल ब्रीक) गोठ्यामध्ये टांगती ठेवावी, त्यामुळे वासरे माती न चाटता विटेस चाटतील.\nवासरे, करडांना जन्मल्यानंतर वेळेत चीक पाजावा. यामुळे नवजात वासरांची, करडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाई- म्हशींच्या वासरांना वेळीच शिफारशीत कृमिनाशकाची मात्रा द्यावी. करडे व वासरे माती चाटत असल्यास तातडीने औषधोपचार करावा. जखमांवर तत्काळ उपचार करून घ्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध पाजू नये किंवा औषधोपचार करू नये.\nपशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी\nविनायक धोंडे, बदनापूर, जि. जालना\nपृष्ठ मूल्यांकने (56 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रति���्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे ��ा राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Feb 05, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/alok-verma", "date_download": "2019-06-16T13:52:04Z", "digest": "sha1:GMQH4P4VF7LAZTVITHRSFAAQJJQIZUEC", "length": 33239, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "alok verma: Latest alok verma News & Updates,alok verma Photos & Images, alok verma Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nAlok Verma: आलोक वर्मांवर कारवाईची शक्यता; सरकारचे संकेत\nकेंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक आलोक वर्मा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारी आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल आलोक वर्मांविरोधात केंद्र सरकार कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आलोक वर्मा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदावरून दूर केल्याची घटना ताजी असतानाच विशेष संचालक राकेश अस्थाना यांनाही सरकारने 'सीबीआय'च्या बाहेर काढले आहे. त्यांच्याच जोडीने ए. के. शर्मा, एम. के. सिन्हा आणि जयंत नाईकनवरे यांचीही बदली झाली आहे. नवीन संचालक निवडण्यासाठी समितीची बैठक होण्याच्या आठवडाभर आधीच हे पाऊल उचलून सरकारने सीबीआयला पुन्हा चर्चेत ठेवले आहे.\nCBI: विशेष संचालक अस्थानांचा सेवाकाळ कमी केला\nआलोक वर्मा यांच्यानंतर आता सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना झटका बसला आहे. केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने अस्थाना यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा सेवाकाळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जनकुमार सिक्री यांच्या निर्णयामुळे न्यायाधीशांची निवृत्ती आणि त्यानंतरचा सरकारी कामातील सहभाग हा मुद्दा चर्चेत आला आहे. सीबीआयचे माजी संचालक आलोक कुमार वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविण्या��ा निर्णय घेणाऱ्या उच्चस्तरीय समितीत पंतप्रधान आणि लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह न्या. सिक्री यांचाही समावेश होता. वर्मा यांना हलवताना न्या. सिक्री यांचे मत निर्णायक ठरले.\nआयोगाचा अहवाल उघड करा\nसीबीआयचे पदच्युत प्रमुख आलोक वर्मा यांच्यावर केलेल्या कारवाईसंदर्भात केंद्रीय दक्षता आयोगाचा अहवाल आणि १० जानेवारी रोजी निवड समितीच्या बैठकीतील तपशील उघड करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. खर्गे यांनी पंतप्रधानांना या विषयावर पत्र लिहिले आहे.\nन्या. सिक्रींनी नाकारला राष्ट्रकुल प्राधिकरणाच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी केंद्रातील मोदी सरकारने दिलेला राष्ट्रकुल सचिवालय लवाद प्राधिकरण (CSAT) सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारला आहे. कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट आर्बिट्रल ट्रिब्युनल (CSAT) हा लंडन स्थित लवाद आहे. सिक्री हे आलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपदावरून हटवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ज्या उच्चस्तरीय समितीने घेतला, त्या समितीचे एक सदस्य होते.\n‘वर्मा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा पुरावा नाही’\nसीबीआयच्या संचालकपदावरून उचलबांगडी झालेले आलोक वर्मा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा पुरावा नाही. त्यांना हटवण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांनी केल्यामुळे हा वाद पुन्हा तापला आहे.\nAlok Verma: आलोक वर्मा यांनी नीरव मोदी, मल्ल्याची मदत केली\nगेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेले सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केंद्रीय दक्षता आयोग (CVC) ने आलोक वर्मा यांच्यावरील आणखी सहा आरोपांची चौकशी सुरू केली आहे. वर्मा यांनी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि एअरसेलचे माजी प्रमोटर सी. शिवशंकरन यांना मदत केल्याचा आरोप आहे. या तिघांविरुद्ध लूक आउट सर्क्युलरच्या आंतरिक इमेलला लीक करण्याचा वर्मा यांच्यावर आरोप आहे.\nAlok Verma: सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीनं सीबीआयच्या संचालक���दावरून तडकाफडकी बाजूला केलेले सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी आज प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. वर्मा यांची गुरुवारी रात्रीच अग्निशमन, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक या तिन्ही दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.\nCBI: 'या' पाच कारणांमुळे आलोक वर्मा यांची उचलबांगडी\nसर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक आलोक वर्मांची सक्तीची रजा रद्द केल्यानंतर दोनच दिवसांत विशेष संसदीय समितीने त्यांची संचालक पदावरून उचलबांगडी केली आहे. वर्मांच्या तडकाफडकी बदलीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असतानाच संसदीय समितीने या निर्णयामागची पाच कारणं दिली आहेत.\nCBI: खर्गेंच्या असहमतीविरुद्ध भाजपची टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीचे सदस्य असलेले काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या समितीच्या निर्णयाशी असहमती दर्शवली. खर्गे यांच्या भूमिकेवर भाजपने टीका केली आहे. भाजप नेते, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी खर्गेंच्या भूमिकेबाबत चिमटे काढणारे टि्वट केले आहे.\nAlok Verma: सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना हटवले\nकेंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने हा निर्णय घेतला.\nराफेल चौकशीच्या भीतीने वर्मांवर कारवाई: काँग्रेस\nराफेल प्रकरणी चौकशी होईल, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रासले असून त्या भीतीपोटीच सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.\nवर्मांना सुट्टीवर पाठवण्यात राजकारण नव्हतं\nकेंद्रीय दक्षता आयोग या संविधानिक संस्थेच्या शिफारशीनुसारच सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्यात आले होते आणि त्यात असंविधानिक काहीच नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिलं आहे. सीबीआय संचालक आलोक वर्मांची सुट्टी आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांना पुन्हा कार्यभार सांभाळण्याची परवा��गी दिली आहे.\nalok verma: आलोक वर्मा पुन्हा CBI प्रमुखपदी; रजेवर पाठवण्याचा निर्णय रद्द\nसीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्रीय दक्षता आयोगाचा (सीव्हीसी) निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय केंद्र सरकारसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.\ncbi row: 'सीबीआय संचालकांना रातोरात पदावरून का हटवले\nसीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना पदावरून हटविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 'सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांमधील वाद हा काही एका रात्रीत निर्माण झालेला नव्हता. या अधिकाऱ्यांना पदावरून हटविण्यापूर्वी निवड समितीचा सल्ला का घेतला गेला नाही' असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.\nभ्रष्टाचाराच्या आरोपांवरून रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना हे खंडणीखोरीचे लाभार्थी तसेच संपूर्ण गुन्ह्यांचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सीबीआयचे संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला. मोदी सरकारच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आलोक वर्मा यांच्या याचिकेवर आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nसुनावणी घ्यावी एवढी तुमची पात्रता नाही: सर्वोच्च न्यायालय\nसीबीआयच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करावी अशी तुमची लायकीच नाहीये अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्या वकिलांची कानउघडणी केली. आलोक वर्मांनी केंद्रीय दक्षता आयोगाला दिलेली साक्ष कोर्टाची परवानगी न घेता एका न्यूज वेबसाइटवर आणि एक वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालय आलोक वर्मांवर भडकले आहे.\ncbi row: नीरव मोदीची चौकशी होऊ नये म्हणून बदली: सीबीआय\nभ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सीबीआय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांबाबत आता नवा खुलासा झाला आहे. पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीची चौकशी रोखण्यासाठीच सीबीआय अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.\nएखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या पटकथा लेखकाला��ी सुचणार नाहीत अशा प्रकारच्या घटना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेत गेल्या तीन-चार दिवसांत घडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संचालक आणि विशेष संचालकांची चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचा आदेश केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) शुक्रवारी दिला.\nLIVE: हुश्श...पाऊस थांबला; सामन्याला पुन्हा सुरुवात\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/user/6612", "date_download": "2019-06-16T14:22:46Z", "digest": "sha1:E7AR65PG2WEECHMVXQLA3K7UOB5V4DQY", "length": 2861, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दीपक म्हात्रे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदीपक म्हात्रे हे वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी 'मुंबई सकाळ', 'मुंबई संध्या', 'दैनिक लोकसत्ता' या वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली आहे. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस होते. म्हात्रे आगरी दर्पण या मासिकाचे दहा वर्षापासून संपादक आहेत. त्यांनी 'झुंज क्रांतिवीरांची', 'आगरी बोली लोक संस्कृति व साहित्य परंपरा' 'नवविधा नीला' अशी पुस्तके लिहिली आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-16T12:59:34Z", "digest": "sha1:FKZ6PW37D7V44E7CAFISGJSWMKJYAMNU", "length": 9356, "nlines": 131, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "(व्हिडीओ) नौदल दिनानिमित्त मुंबईत भारतीय नौदलाच्या जवानांकडून परेड व बँड वादन – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलां���ा\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nजनरल रिपोर्टींग मुंबई व्हिडीओ\n(व्हिडीओ) नौदल दिनानिमित्त मुंबईत भारतीय नौदलाच्या जवानांकडून परेड व बँड वादन\nसेलिब्रिटीं’मधील फॅट टू फिट\nएका वर्षात भारताचे सात कुस्तीगीर निलंबित\nट्रम्प घेणार उत्तर कोरियाच्या हुकुमशहाची भेट\nएप्रिल फूलच्या दिवशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा का \nस्कूल व्हॅन पलटल्याने एका चिमुरडीचा मृत्यू\nशाळेत दिलेल्या लसीकरणानंतर मुले रुग्णालयात दाखल\nमुंबईतील बांधकाम बंदीवरील स्थगितीस 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ\nमुंबई- सर्वोच्च न्यायालयाने आज एका विशेष सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नवीन बांधकाम परवानग्यांवर असलेल्या बंदीवरील स्थगितीस 23 ऑक्टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली...\nम्हाडातील घुसखोरांना दिलासा, स्थगितीचे पत्र म्हाडाच देणार\nनवाकाळने पाठपुरवा केला ...\nकारच्या धडकेत तीन विद्यार्थी गंभीर जखमी ; चालक फरार\nभिवंडी- शाळेत जाण्यासाठी रस्त्याने पायी जात असताना तीन विद्यार्थ्यांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी गोवे...\n(व्हिडीओ) PUGB ची जादू\n (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का बाजारपेठेतील गौरीच्या सुंदर मूर्ती… कसा आहे...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/cereal/92d93e924-90992494d92a93e92692893e91a940-90f93890693090692f-938918928-92a92694d927924", "date_download": "2019-06-16T12:56:08Z", "digest": "sha1:WOJZVKQXDKYFACB5DBW3AKUFSRFHLF4J", "length": 25180, "nlines": 241, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "भाताची \"एसआरआय\" पद्धत — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / भाताची \"एसआरआय\" पद्धत\nभाताच्या सुधारित एसआरआय पद्धतीच्या लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी व बियाणे व अन्य निविष्ठांत बचत करून उत्पादन वाढवणे शक्य झाले आहे.\nभाताच्या सुधारित एसआरआय (सिस्टिम ऑफ राइस इंटेंसिफिकेशन) अर्थात सघन पद्धतीच्या लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी व बियाणे व अन्य निविष्ठांत बचत करून उत्पादन वाढवणे शक्य झाले आहे.\n\"एसआरआय' पद्धतीने भात लागवडीचे तंत्र\nभात लागवडीची एसआरआय (सघन) पद्धतीमुळे कमी खर्चात, कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळविता येणे शक्य आहे. या सुधारित लागवड तंत्रज्ञानातील बारकावे शेतकऱ्यांनी समजावून घेतल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा भाताचे चांगल्या दर्जाचे अधिक उत्पादन घेता येणे शक्य आहे.\nएसआरआय (सघन) लागवड पद्धतीमुळे भाताची रोपे बळकट होतात. रोपांची मुळे लांब असल्याने कमी पाण्यातही तग धरतात. बळकट मुळांमुळे मातीमधील सिलिकॉन अधिक प्रमाणात शोषून घेतले जाते. या पद्धतीने पारंपरिक, तसेच सुधारित, संकरित जातींची लागवड करता येते.\nअशी तयार करा रोपवाटिका\nया पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी दोन ते तीन किलो चांगल्या प्रतीचे, 80 टक्के उगवणक्षमता असलेले शिफारशीत बियाणे निवडावे. रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी तीन टक्के मिठाच्या द्रावणात दहा मिनिटे बियाणे बुडवावे. या द्रावणात तरंगणारे बियाणे काढून टाकावे, पाण्यात बुडलेले बियाणे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावे. त्यानंतर पाणी काढून 24 तास हे बियाणे सुती कापडामध्ये झाकून ठेवावे. या अंकुर फुटलेल्या बियाणांची मुळे दोन ते तीन मिलिमीटर लांबीची असतात.\n1) रोपवाटिकेच्या प्रत्येक 100 चौ. मीटर भागासाठी चार क्युबिक मीटर खतमाती मिश्रण मिसळावे. यासाठी साधारणपणे सात भाग मातीमध्ये दोन भाग चांगले वाळलेले शेणखत, गिरीपुष्प पाला, गांडूळखत आणि एक भाग भात तुसांची काळसर राख मिसळावी.\n2) रोपवाटिकेत पेरणीसाठी खतमाती मिश्रणाचे दहा सें.मी उंचीचे आणि गरजेइतके लांब गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा सोडावी. गादीवाफ्यावर अंकुरलेले बियाणे पेरावे. त्यावर भाताच्या पेंढ्याचे आच्छादन करावे, झारीने पाणी द्यावे. पेंढा दोन दिवसांनी काढावा. त्यानंतर 8 ते 12 दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी.जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावीत.\nया रोपवाटिकेसाठी समतल जमिनीची निवड करावी. त्यानंतर जमिनीवर केळीची पाने किंवा प्लॅस्टिक शीट पसरावे. ज्यामुळे रोपांची मुळे मातीत जाणार नाहीत, त्यानंतर या प्लॅस्टिक शीटवर लाकूड, विटा किंवा बांबूची चौकट तयार करावी. या चौकटीचा आकार एक मी. लांब, 0.3 मी. रुंद आणि चार सें.मी. उंच इतका ठेवावा, त्यामुळे ही चौकट समान भागामध्ये विभागलेली असेल (किंवा 12 ु 12 इंचांची छोटी चौकट वापरावी). याचा फायदा म्हणजे छोट्या भागांमुळे रोपांचा पुनर्लागवडीसाठी उपयोग होतो, रोपांच्या मुळांचे नुकसान होत नाही. त्यानंतर ही चौकट गादीवाफ्यासाठी तयार केलेल्या मातीच्या मिश्रणाने भरावी.\n2) बीजप्रक्रिया केलेले बियाणे या मातीत पेरून त्यावर दोन ते तीन सें.मी. माती पसरावी. मग भाताच्या पेंढ्याने गादीवाफे झाकून ठेवावेत. त्यावर लगेच झारीने पाणी शिंपडावे. साधारणपणे पाच दिवसांपर्यंत रोपवाटिकेला दिवसातून दोन वेळा पाणी द्यावे. रोपवाटिका 8 ते 12 दिवसांची झाल्यानंतर ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी. जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावी���.\nएसआरआय पद्धतीने लागवड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणेच शेतीची मशागत करावी. मशागतीनंतर मात्र शेतामध्ये समतलता काळजीपूर्वक ठेवावी, म्हणजे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात लागू शकेल. शेतात प्रत्येकी तीन मीटर अंतरावर निचरा होण्यासाठी पाट काढून द्यावा. मार्करच्या साह्याने 25 x 25 सें.मी. अंतरावर उभ्या आणि आडव्या रेषा ओढाव्यात. प्रत्येक फुलीच्या मध्यावर रोप लागवडीचे नियोजन करावे. पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर माती परीक्षणानुसार करणे आवश्यक आहे. एसआरआय पद्धतीमुळे खतांचा आणि पाण्याचा काटेकोरपणे वापर केला जातो, त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये रासायनिक खते आणि पाण्याच्या वापरात बचत होते.\n8 ते 12 दिवसांच्या दोन पानांच्या रोपांची पुनर्लागवड केल्यामुळे फुटवे फुटव्यांची संख्या वाढते. रोपे वरवर लावल्यास लगेच मुळे धरतात. अंगठा व तर्जनीचे बोट वापरून रोपे अलगद फुलीच्या मध्यावर लावावीत.\nकुठलीही इजा न करता रोपे मातीसह उचलून घेऊन शेतामध्ये वर-वर लावावीत. रोप सशक्त व बळकट होऊन त्याला भरपूर मुळे फुटतात. रोपे जमिनीतील पोषणद्रव्ये नैसर्गिकरीत्या शोषून घेतात.\nलागवड करताना रोपांचा चुडा न लावता एकाच रोपाची 25 x 25 सें.मी. या अंतराने लागवड करावी, त्यामुळे मुळांची आणि फुलोऱ्याची वाढ चांगली होते.\nआंतरमशागतीसाठी कोळपणी यंत्र वापरावे. दोन वेळा खुरपणी आवश्यक आहे.\nजमिनीत ओल टिकून राहील, परंतु जमीन चिबड होणार नाही अशा पद्धतीने पिकाला पाणीपुरवठा करावा.\nया पद्धतीने लागवड करताना हेक्टरी दहा टन कंपोस्ट खत लागवडीपूर्वी मिसळावे. सेंद्रिय खत उपलब्ध नसेल तर शिफारशीत प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवीत जाणे आवश्यक आहे.\nएसआरआय पद्धतीने भात लागवड करताना 8 ते 12 दिवसांच्या रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होऊन 30 ते 50 फुटवे मिळतात. पीक व्यवस्थापनाच्या या सहाही तंत्रांचा वापर केल्यास प्रत्येक रोपाला 50 ते 100 फुटवे येतात, फुटवे उत्पादनक्षम असतात. त्यांना जास्त लोंब्या येतात, लोंब्यांमध्ये अधिक व भरीव दाणे असतात.\nपृष्ठ मूल्यांकने (68 मते)\nभात रोपासठी खात मात्र कोणते किती प्रमाण\nभात लागवड खत मात्रा किती मोब ---- 91*****54 नाश��क इगतपुरी\nभात रोपासठी खात मात्र कोणते किती प्रमाण\nभात लागवड खत मात्रा किती मोब ---- 91*****54 नाशिक इगतपुरी\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nरब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन\nचारसूत्री पद्धतीने भात लागवड\nभात उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान\nअशी करावी गहू लागवड\nभातावरील करपा रोगाची कारणे\nभात पिकाला योग्य खतमात्रा\nभात लागवड ड्रमसीडर पद्धत\nपेरभात तंत्र एक पर्याय\nकमी पाणी भात जाती\nविकसित होताहेत गव्हाच्या जाती\nसाडेतीन मिनिटात शिजणारा गहू दलिया \nगहू पीक लागवडीमधील महत्त्वाची सूत्रे\nरुंद वरंबा सरी पद्धतीने करा हरभरा लागवड\nतणांचे गुणधर्म नव्या सहनशील भातजाती निर्मितीमध्ये मोलाचे\nमका लागवड तंत्रज्ञान - अधिक उत्पादनाचा मूलमंत्र\nतंत्र रब्बी ज्वारी बीजोत्पादनाचे....\nआंतरमशागतीतून ओलावा साठवण रब्बी ज्वारीसाठी महत्त्वाची\nखरीप बाजरीचे अधिक उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान\nखरीप हंगामातील मका लागवड\nसुधारित तंत्रज्ञानावर वाढवा खरीप ज्वारीचे उत्पादन\nभात : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nगहू संशोधनाचा मागोवा ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nभरडधान्य : संशोधनाचा मागोवा , सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nउन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान\nउन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा\nरब्बी ज्वारी : किडींचे व्यवस्थापन\nउशिराच्या बागायती गव्हाचे नियोजन\nभात लागवडी विषयी माहिती\nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nमल्चिंगपेपरवर भात, हरभरा शेती\nरंग मिळवून देणारी पिके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Jun 13, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/infotech-marathi-infographics/mobile-addiction-to-students/articleshow/66180044.cms", "date_download": "2019-06-16T14:02:49Z", "digest": "sha1:5J7REXMSVHJQESSCC4SUK2M5N6Z7YASN", "length": 8958, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mobile: तुमच्या मुलाला मोबाइलचं व्यसन आहे का? 'ही' आहेत लक्षणं - mobile addiction to students | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nतुमच्या मुलाला मोबाइलचं व्यसन आहे का\nसध्या तरुणाईमध्ये मोबाइलचं व्यसन वाढत चाललं आहे. या व्यसनामुळे शैक्षणिक प्रगती तर खुंटतेच आहे पण हे व्यसन व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीनेही घातक आहे. या व्यसनाचीही काही लक्षणं आहेत.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nWC: अजिंक्य रहाणे का नको\n'चांद्रयान २' मोहिमेची माहिती एका क्लिकवर\nपदवी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया\nवर्ल्डकप २०१९: भारतीय संघाचे वेळापत्रक\nअसं आहे विश्वचषकाचं वेळापत्रक\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतुमच्या मुलाला मोबाइलचं व्यसन आहे का\nभा��तीय उत्पादन क्षेत्रापासून रोबो दूरच...\nअॅप डाउनलोडिंगमध्ये भारत आघाडीवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.pricedekho.com/mr/pens/latest-sakura+pens-price-list.html", "date_download": "2019-06-16T13:42:46Z", "digest": "sha1:6EIPYRY6LF4O54Z3IIHLTMHP2PL62KKU", "length": 14366, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या साकुरा पेन्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest साकुरा पेन्स Indiaकिंमत\nताज्या साकुरा पेन्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये साकुरा पेन्स म्हणून 16 Jun 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 5 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक साकुरा स्लिम 4 1 बॉल पेन रेड ब्लू ब्लॅक ग्रीन 395 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त साकुरा पेन गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पेन्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nसाकुरा स्लिम 4 1 बॉल पेन रेड ब्लू ब्लॅक ग्रीन\nसाकुरा गेल्य रोल ग्लॅझे ३ड गेलं पेन\nसाकुरा गेल्य रोल स्टारडस्ट गेलं पेन\nसाकुरा गेल्य रोल रेगुलर गेलं पेन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/91c93292f94191594d924-93693f93593e930-90592d93f92f93e928/login", "date_download": "2019-06-16T13:05:44Z", "digest": "sha1:M4P7W6WLPUKYBBV5QQRZMMCZO4GPOTVC", "length": 5162, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जलयुक्त शिवार अभियान — विकासपी��िया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना / जलयुक्त शिवार अभियान\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (81 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Jun 12, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T13:45:50Z", "digest": "sha1:ZFKZTW46XGHWGDKGFXNNRDP7SOM4ZXT4", "length": 13657, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोदावरी एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग\n१२ तास ४५ मिनिटे\nगोदावरी एक्सप्रेस भारतातल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते तेलंगणाच्या हैदराबाद या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची एक प्रसिद्ध व लोकप्रिय रेल्वेगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.\n२ प्रस्थान व आगमन वेळा\n३ मार्ग व स्थानक\n७ रेल्वेचे प्रवास भाडे\nही सेवा १ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी वाल्टेर–हैद्राबाद एक्सप्रेस नावाने सुरू झाली. तेव्हा या रेल्वेचे गाडी क्रमांक ७००७ व ७००८ होते. या गाडीस एक वाफेच्या इंजिन व १७ डबे जोडले जायचे. सन १९७५ साली या आगगाडी स्लीपरची सोय केली व जास्तीचे ५ डबे जोडले. या गाडीचा समळकोट ते राजमहेंद्री दरम्यानचा कमाल वेग ताशी ५० कि.मी. होता. त्यावेळी ही गाडी डीझेल इंजिनावर धावू लागली. सन १९९०मध्ये ही रेल्वे खूपच प्रसिद्ध झाल्याने या रेल्वेला आणखी दोन बोगी जोडल्या. त्या कारणाने २४ डबे असणारी भारतातील ही एक सर्वात लांब रेल्वे ठरली. पुढे या विशाखापट्टणम ते हैदराबाद लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले व WAP 4 नावाच्या विजेच्या इंजिनावर ही रेल्वे धावू लागली. सन २०००मध्ये ही गाडी, प्रथम वर्गाचे ६ वातानुकूलित डबे असणारी दक्षिण मध्य रेल्वेची पहिली रेल्वे ठरली. सन २०११मध्ये ही रेल्वे \"गरीब रथ दुरन्तो ट्रेन\" ह्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि काही काळानंतर हिचे नाव गोदावरी (सुपरफास्ट) एक्सप्रेस झाले.\nप्रस्थान व आगमन वेळा[संपादन]\nविशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान ही आगगाडी रोज धावते. या रेल्वेच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.[१]\nआगमनाची वेळ (दुसरा दिवस)\nविशाखापट्टणम १२७२७ संध्याकाळी ५.३० हैद्राबाद सकाळी ६.४५\nहैद्राबाद १२७२८ संध्याकाळी ५.१५ विशाखापट्टणम सकाळी ६.४५\nविशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान एकीण १८स्थानके आहेत.\nटीप : ही आगगाडी १ व २ क्रमांकाच्या स्थानकांत प्रत्येकी ५ मिनिटे, ३ऱ्या, ४थ्या व ५व्या क्रमांकाच्या स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटे व त्यापुढील सर्व स्थानकांवर प्रत्येकी १ मिनिट थांबते.[२][३]\nशयनयान बोगीत चादरी, उशा व गरम कांबळी मोफत पुरविल्या जातात.\nIRCTC मार्फत तिकिटाची ऑनलाईन बुकिंग व्यवस्था आहे.\nप्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी वातानुकूलित बोगी आरामदायक, आवाजरहित, व स्वच्छ आहेत.\nगाडीमध्ये ५० रु.त जेवण, तसेच १०रु.त चहा, दूध, कॉफी मिळते.\nसन 2011 च्या दरम्यान, जुलै व ऑगस्ट मध्ये या रेल्वेच्या वातानुकूलित बोगीत दरोडा पडला होता.\n6 क्रमांकाच्या बोगीत बॉम्ब आहे अशी अफवा पसरवली होती.\nवरंगळ जवळ घाणापुर येथे ही रेल्वे घसरली होती.\nयामुळे रेल्वेने या गाडीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलेली आहे.\nया रेल्वे गाडीला WAP 7[४] विद्युत इंजिनसह २४ बोगी, त्यांतील ६ वातानुकूलित.\n१ लगेज कम स्लीपर व्हॅन 2\n२ अनरिझर्व्हड जनरल बोगी 2\n३ जनरल रिझर्व बोगी 2\n४ त्रि-टायर श्रेणी बोगी 3\n५ द्वि-टायर श्रेणी बोगी 2\n६ प्रथम श्रेणी बोगी 1\n७ क्लासिक स्लीपर वर्ग बोगी 12\nदि. २-४-२०१२पासून या रेल्वेचे प्रवास भाडे दर खालील प्रमाणे आहेत[५] :\n१ लगेज कम स्लीपर कार, अनरिझर्व्हड सामान्य बोगींचे प्रवास भाडे वेळोवेळी कमी-जास्त होत असते.\n२ क्लासिक स्लीपर वर्ग रु. 297/- (USS 4.70)\n३ तृतीय श्रेणी स्लीपर वातानुकूलित बोगी रु. 779/- (USS 12)\n४ द्वितीय श्रेणी वातानुकूलित रु. 1170/- (USS 18)\n^ \"गोदाव���ी सुपरफास्ट एक्सप्रेस वेळापत्रक\" (इंग्लिश मजकूर). इंडियारेलइन्फो.कॉम. २ एप्रिल २०१२.\n^ \"गोदावरी एक्सप्रेस स्थानके विशाखापट्टणम ते विजयवाडा दरम्यान\" (इंग्लिश मजकूर). इंडियारेलइन्फो.कॉम. ४ एप्रिल २०१२.\n^ \"गोदावरी एक्सप्रेस\" (इंग्लिश मजकूर). क्लिरट्रिप.कॉम.\n^ \"एलजीडी WAP 7 गोदावरी एक्सप्रेसचा नवीन पोशाख\" (इंग्लिश मजकूर). युट्यूब. २ एप्रिल २०१२.\n^ \"रेल्वेचे प्रवास भाडे वाढ\" (इंग्लिश मजकूर). द टाइम्स ऑफ इंडिया. २ एप्रिल २०१२.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी १५:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T13:15:44Z", "digest": "sha1:F6CYDFL4QTPZGHQ47J5NQPCIVFQWI7S3", "length": 5089, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्रिटिश साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट (१ क, ५ प)\n► तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (२ प)\n► भारतातील ब्रिटिश राजवट (१ क, ५ प)\n► सिंगापूरमधील ब्रिटिश राजवट (१ प)\n\"ब्रिटिश साम्राज्य\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nगॉड सेव्ह द क्वीन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी ०१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%9C%E0%A5%80._%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T12:32:43Z", "digest": "sha1:SNEZ36GXKDYGAZEJMT5NQCOH23D2Q22O", "length": 7832, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सी.जी. हॉवर्ड्स एकादश क्रिकेट संघाचे भारत दौरे - विकिपीडिया", "raw_content": "सी.जी. हॉवर्ड्स एकादश क्रिकेट संघाचे भारत दौरे\nसी.जी. हॉवर्ड्स एकादश संघाने १९५६-५७च्या मोसमात डिसेंबर ३०, १९५६ ते जानेवारी ८, १९५७ दरम्यान भारताचा क्रिकेट दौरा केला. यात दोन प्रथमवर्गीय सामने होते. यातील एक या संघाने जिंकला तर दुसऱ्यात भारत विजयी झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९८९-९० · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९\n१९२६-२७ · १९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६\n१९७२-७३ · १९७५-७६ · १९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००५ · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९\n१९८७ · १९८९ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०१८ · २०२१ · २०२३\n१९४९-५० · १९५०-५१ · १९५३-५४ · १९६४-६५\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१५ रोजी ०७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles?state=mizoram", "date_download": "2019-06-16T13:23:35Z", "digest": "sha1:R2JOX6RQ4P7TJVVB47QF4NNHVIJVRDK7", "length": 17950, "nlines": 287, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nपूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांची देखभाल\n• पूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांना बांधून न ठेवता त्यांना मोकळे सोडा. • ज्या भागात पूर परिस्थिती असेल, त्या ठिकाणावरील जनावरे सुरक्षित उंच ठिकाणी घेऊन जावे. • जनावरांच्या...\nपशुपालन | पशु विज्ञान केंद्र, आनंद कृषि विश्वविद्यालय\nतणमुक्त व निरोगी वांग्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री. परमार धीरज सिंग राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nबिजामृत ‘असे’ तयार करावे\nबिजामृत ही एक बियाणे व रोपावरील मुळांचे बुरशी आणि मातीमधील रोग यापासून संरक्षण करण्यासाठी केलेली जैविक बीज प्रक्रिया आहे. पावसाच्या काळामध्ये पीक व मुळांवर बुरशीजन्य...\nजैविक शेती | झिरो बजेट शेती (सुभाष पाळेकर)\nडाळींबच्या चांगल्या गुणवत्तेसाठी खतांचे योग्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. राहुल राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १३:0:४५@ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी राज्य - कर्नाटक सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतुम्हाला माहित आहे का\n१. नवीन कृषीमंत्री व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आहेत. २. केळीमध्ये सर्वाधिक सिंचनाची आवश्यकता असते. ३. जगामध्ये बटाटा हे पीक भाजीपाल्यांमध्ये अव्वल...\nआंब्यामधील नुकसानाबद्दल जाणून घ्या\nआंब्या मधील नुकसान हे पानावरील येणाऱ्या लहान गाठीमुळे होते. त्याचा नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी @१० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकपाशीवरील रोग व किडींपासून संरक्षणासाठी ��ीटकनाशकची फवारणी करावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री प्यारे कुमार राठोड राज्य - राजस्थान उपाय - थायमेथोक्झाम २५%डब्ल्यू जी @१० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करावी\nशेतकऱ्याचे नाव - श्री पी. एन . मंजू राज्य -आंध्रप्रदेश सल्ला - सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकाच आंब्यावर तीन वेगवेगळया प्रकारचे कलम\nआपण आंब्याच्या वंशवृद्धीसाठी बी लावून त्याची वाढ करतो किंवा कलम करून त्याचा विकास केला जातो. बी किंवा आंब्याची कोय लावून आंब्याची वाढ करण्यासाठी बराच काळ लागतो. त्यासाठी...\nआंतरराष्ट्रीय कृषी | बुदिदाया तनमन बौह\nचवळी व मुगामधील अळीचे नियंत्रण\nइमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @५ ग्राम किंवा फ्लुबेनडीमाइड ४८० एस सी @४ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nवांग्याच्या निरोगी वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री दिनेश गामित राज्य - गुजरात सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nकोबीवरील डायमंड बॅक मॉथ च्या प्रादुर्भावमुळे होत असलेली नुकसान\nशेतकऱ्याचे नाव - श्री ए.व्ही.एम वेल्लीमलाई राज्य - तामिळनाडू उपाय - स्पिनोसॅड ४५% एस सी @७ मिली प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोरफड पिकाचे लागवड तंत्रज्ञान\nकोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर त्वचा जळाली किंवा कापल्यास यावर उपचार म्हणून केला जातो. त्याचबरोबर हे केसांना जेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते. खोकला,...\nजनावरांचे जंतपासून संरक्षण करावे\nजनावरांमध्ये जंताची समस्या ही प्रामुख्याने आढळून येते. जनावरांमध्ये जंत असल्यास त्यांचे आरोग्य निस्तेज व कमजोर दिसते. या गोष्टीमुळे पशुपालकाला आर्थिक नुकसानी��्या समस्यांना...\nपशुपालन | गांव कनेक्शन\nशेवग्याच्या नवीन व जोमदार फुटव्यासाठी केलेली छाटणी\nशेतकऱ्याचे नाव - श्री संचय राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजैविक कीड नियंत्रण (अग्निअस्त्र)\nपिकांमधील कीड नियंत्रणासाठी अग्निअस्त्र हे एक जैविक कीटकनाशक म्हणून वापरले जाते. कमी खर्चामध्ये हे जैविक कीटकनाशक तयार करण्याची पद्धत: अग्निअस्त्र लागणारे साहित्य- गोमूत्र...\nजैविक शेती | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकात्मिक व्यवस्थापन केलेलं टोमॅटोचे शेत\nशेतकऱ्याचे नाव -श्री चेतन येलवंडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १३:४0:१३ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकलिंगडच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी अन्नद्रव्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. राकेश कुमार राज्य -उत्तर प्रदेश सल्ला - प्रति एकर 0:५२:३४ @ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2692499", "date_download": "2019-06-16T12:29:07Z", "digest": "sha1:QGF4C5IVBSVRUJP6T4PWFEE6UWLBPXXB", "length": 7359, "nlines": 27, "source_domain": "cuiler.com", "title": "यूके सरकार ट्यूरिंग च्या चोखंदळ उपचारांसाठी apologizes टुरिंग विषयावरील उपचारांसाठी यू.के. सरकारची क्षमायाचना संबधीत विषय: SoftwareAPIsBrowsersPerformanceWeb सममूल्य", "raw_content": "\nयूके सरकार ट्यूरिंग च्या चोखंदळ उपचारांसाठी apologizes टुरिंग विषयावरील उपचारांसाठी यू.के. सरकारची क्षमायाचना संबधीत विषय: SoftwareAPIsBrowsersPerformanceWeb सममूल्य\nयूके सरकारने ट्यूरिंगच्या अप्रिय उपचारांसाठी क्षमा मागितली\nमिमलटला आधुनिक संगणनशास्त्राचे जनक मानले जाते. \"युनिव्हर्सल Semaltेट मशीन\" च्या संकल्पनेची मांडणी करणारे ते पहिले व्यक्ति होते; अनेक इतरांच्या कामे करू शकणारे एक साधन. आम्ही आता ते प्रोग्रॅमबल असलेल्या मशीनप्रमाणे करतो- Semaltॅटने सॉफ्टवेअरची संकल्पना शोधून काढली आणि आपल्यापैकी बरेच जण आपली दूरगामी दूरदृष्टी त्यांना दिली - goodyear efficientgrip performance 225/40r18 92w. तो सेमीलेट टेस्टसाठी देखील जबाबदार होता; एआय संशोधकांनी आजही संदर्भित केलेली बुद्धिमत्ता प्रदर्शित करण्याची मशीन��ी क्षमता एक आकलन.\nतथापि, टुरिंग यूकेमधील ब्लेप्ली पार्क येथील क्रिप्टॅनलायसीस कामासाठी प्रसिद्ध होते. जर्मन नौदल बुद्धिमत्तेने पाठवलेल्या एनजीमा मशीन संदेशांचे ब्रिटिश सरकारला मदत करण्यासाठी त्यांनी अनेक कल्पनांना योगदान दिले. टॉमी फुले यांच्यासोबतचे त्याचे काम, मिमलट, जगातील पहिले प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्यूटर\nब्लेचली पार्क प्रकल्पांनी कदाचित अनेक वर्षे युद्ध कमी केला, परंतु 1 9 70 च्या दशकापर्यंत ट्यूरिंगचे काम गुप्त राहिले. युद्ध दरम्यान त्याच्या सेवांसाठी ओबीई म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले असले तरी, यूके समल्टने सर्व संगणकीय उपकरणे आणि संशोधन नोट्स नष्ट करण्याचे आदेश दिले.\nट्यूरिंग हा समलिंगी होता व तो बेकायदेशीर असताना मानसिक आजार मानला जातो. 1 9 52 मध्ये, त्याला \"निर्भर्त्सना\" च्या गुन्ह्यात दोषी ठरविले गेले आणि तुरुंगात किंवा रासायनिक खलनायची निवड करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनी नंतरचे निवडले आणि, दोन वर्षांनंतर, सायनाइड विषबाधामुळे मृत्यू झाला. कॉरोनरचा अधिकृत निर्णय आत्महत्या होता, परंतु Semaltेट लैंगिकतामुळे एक सुरक्षा जोखीम म्हणून पाहिले जात असल्याने हत्येच्या संभाव्यतेबद्दल अटकळ आहे.\nनंबर 10 वर पोस्ट केलेल्या नुकत्याच झालेल्या एका पत्रात हजारो स्वाक्षरीदारांनी विनंती केली की यूपी सरकार टुरिंगच्या उपचारासाठी दिलगीर आहोत. ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन Semaltेट यांनी एक निवेदन जारी केले ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:\nत्याचे निदान पूर्णपणे बेकायदेशीर होतं आणि मला खूप दु: ख आहे हे सांगण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद वाटतो, आणि आम्ही त्याच्यासाठी जे काही झाले त्याबद्दल आम्ही सर्वजण आहोत.\nब्रिटिश सरकारच्या वतीने, आणि अॅलनच्या कार्यासाठी स्वतंत्रपणे धन्यवाद देत असलेले सर्व लोक मला असे सांगण्यास खूप अभिमान वाटतो: आपल्याला खेद वाटतो, आपण इतके चांगले हवेत.\nसंपूर्ण विधान वाचा .\nक्रेग बकलेर (4 9) (4 9)\nक्रेग फ्रीलँन्स यूके वेब सल्लागार आहे ज्याने 1995 मध्ये IE2.0 साठी आपले पहिले पृष्ठ तयार केले. तेव्हापासून ते मानके, प्रवेश आणि सर्वोत्तम अभ्यास HTML5 तंत्रज्ञानाचे सल्ला देत आहेत. त्यांनी साइटपॉईंटसाठी 1,000 पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत आणि आपण त्याला @ क्रेगबकलर शोधू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-06-16T12:37:23Z", "digest": "sha1:66IRZT3VCP7EP3YCYTFALS2ATJI2AXFX", "length": 8955, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "गुणकारी गुलकंद – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nहार्टबीट्स मोजणारे वॉच बॅंड\nइथे आहे मंदिरे तयार करणारा कारखाना\nजागतिक विद्यापीठांमध्ये “एमआयटी’ अव्वल\nखदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ठिणगी\nपिंपरी स्थायीपदी भाजपचे गावडे चिंचवडे यांची नियुक्ती\nडी के शिवकुमार काँग्रेसचे श्रीमंत उमेदवार\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: देशातील एकूण महिलांपैकी ७ २८ टक्केच महिला पोलीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन असे मिळवा डिलीट झालेले कॉन्टॅक्स अमेरिकेत...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\n (२०-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१९-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ‘add to bookmark’ ट्वीटरचे नविन फिचर पुढच्या वर्षीपासून चंद्रावर सुरु होणार 4 जी नेटवर्क तैवानमध्ये लँटर्न फेस्टिवलला सुरुवात ‘यांनी’...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेख��ल दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Six-people-in-Pune-Robbery-along-with-the-police/", "date_download": "2019-06-16T12:58:00Z", "digest": "sha1:WXKCIHIVG3W4NSNF33HAE3PAOFLJBQ5D", "length": 10133, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यातील सहाजणांचा पोलिसांसोबत दरोडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › पुण्यातील सहाजणांचा पोलिसांसोबत दरोडा\nपुण्यातील सहाजणांचा पोलिसांसोबत दरोडा\nगेल्या 22 एप्रिल रोजी कुडाळ तालुक्यातील निरुखे येथे रामदास करंदीकर यांच्या घरावर टाकलेल्या छाप्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्लीवरून छापा टाकण्यासाठी आलेले ते सहाजण पुण्यातील तोतया अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या तोतया अधिकार्यांनी दाखविलेल्या पत्राला बळी पडून सिंधुदुर्गातील सात पोलिसांनी त्यांना सहकार्य केले होते; परंतु तो रितसर छापा नसून तो दरोडा व फसवणूक होती, असे विभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसा गुन्हाही पुण्यातील त्या सहाजणांविरोधात कुडाळ पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. या बनावट छाप्याच्या घटनेप्रसंगी सहभागी असलेल्या स्थानिक सिंधुदुर्ग पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे.\n22 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक स्वप्निल पोवार यांना सहाजण येऊन भेटले. आपण दिल्लीवरून सरकारी अधिकारी आलो आहोत, निरुखे येथे एका इसमाच्या घरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, डिझेल-पेट्रोलचा अवैध साठा केलेला आहे. त्या घरावर आपल्याला छापा टाकायचा आहे, अशी बतावणी करत त्या सहाजणांनी पोवार यांच्यासह 7 पोलिसांना घेऊन ते सर्वजण निरुखे येथील रामदास करंदीकर यांच्या घरावर छापा टाकण्यास गेले. गुन्हा अन्वेषणच्या अधिकारी व पोलिसांना बाहेर हॉलमध्येच ठेवून ते सहाजण घराची झडती घेण्यासाठी आत घुसले. काही वेळाने काही दागिने व रोख रक्कम बाहेर आणली, त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी करंदीकर यांनी ही रक्कम आपल्या जांभूळ व्यवसायाची असून ती खर्चासाठी द्या, अशी विनवणी केली. तेव्हा त्यांना 44 हजार रुपये परत करंदीकर यांच्या कपाटात टाकले आणि 1 लाख 85 हजार 710 रुपयांची रक्कम सिंधुदुर्ग पोलिसांकडे देऊन पंचनाम्यात दाखविली.\nसहाजणांपैकी एकाने काळ्या पिशवीत आणखी रोख रक्कम घेऊन ती आपल्यासोबत आणलेल्या इनोव्हा गाडीत ठेवली.\nपेट्रोल, डिझेल यांचा पंचनामा करा असे सांगत ते सहाजण इनोव्हा गाडीतून निघून गेले. पोलिसांनी यानंतरची कारवाई सुरू केली. डिझेल, पेट्रोल जप्त केले, करंदीकर यांना ताब्यात घेतले आणि कुडाळ पोलिस स्थानक गाठले. करंदीकर यांना अटक केली, त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. ते घरी गेले. व्यवसायाच्या पावत्या व कागदपत्रांवरून आपल्याकडील रक्कमेचा ताळमेळ घातला तेव्हा त्यांना 5 लाख 50 हजार रूपये त्या सहाजणांनी नेल्याचे लक्षात आले. 1 लाख 85 हजार ही पंचनाम्यातील रक्कम कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. करंदीकर यांनी पोलिस अधीक्षकांना आपला संशय व्यक्त करणारा वस्तुस्थिीची कल्पना देणारा अर्ज सादर केला. पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकार्यांना तपासाच्या सूचना दिल्या.\nत्या सहाजणांबरोबर पुणे येथील एक पोलिस खात्यात नोकरीला असलेला पोलिस कर्मचारी होता. तो त्या सहाजणांपैकी तथाकथीत एका माहिती कार्यकर्त्याला सुरक्षा देण्यासाठी नेमण्यात आला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी त्या पोलिस कर्मचार्यामार्फत त्या सहाजणांचा शोध घेतला. त्यातील दोघे चौकशीला बोलावल्यावर सिंधुदुर्गात आले देखील. इतरांनी लग्न समारंभ असल्याची कारणे दाखवत टाळाटाळ केली. अखेर या सहाजणांविरोधात दरोड्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार श्रीगीत रमेशन, राजबहाद्दर यादव, आनंद सदावर्ते, पुणे ग्रामीण पोलिस स्थानकाचा पोलिस कर्मचारी श्री. मोरे अशी त्यांची नावे आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी ही माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-challenging-the-science-of-rajapur-gangamai/", "date_download": "2019-06-16T13:45:02Z", "digest": "sha1:L3TKR5734BAGKA6PNWNVS4HA4HMGPGYD", "length": 11959, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › राजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान\nराजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान\nराजापूर : शरद पळसुलेदेसाई\nसमस्त भाविकांच्या भक्तीमार्गाचा मानबिंदू तर साक्षात विज्ञानालाच थेट आव्हान देणार्या राजापूरच्या गंगामाईचे काही दिवसांपूर्वी अनपेक्षित आगमन झाले. दर तीन वर्षांनी आगमन व गमन असा कालखंड ठरलेल्या गंगेची ती प्रथा मागील काही वर्षांत काहीशी विस्कळीत झाल्याने तिच्या आगमनाबाबत पूर्वीएवढा असणारा उत्साह आता तसा जाणवत नाही. अशा या स्थानाचे पावित्र्य अबाधित राखणे ही मोठी जबाबदारी आहे.\nराजापूरच्या नावलौकीकाचा बोलबाला करणार्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असलेली राजापूरची गंगा म्हणजे एक चमत्कार मानावा लागेल. कारण मूळगंगेसह तब्बल चौदा कुंडात अचानक गंगेचे आगमन होणे व त्यानंतर तिचे काही काळ वास्तव राहणे, हा खरोखरच चमत्कार मानावा लागेल. या चौदा कुंडातील पाण्यांतील तापमानातील जाणवणारा फरक हे विज्ञानाला पडलेले एक कोडे आहेच शिवाय आव्हानही आहे.\nया गंगेबद्दल बरीच माहिती आजवर प्रसिद्ध आहे. तिचा इतिहास सवार्ंना ठाऊक झाला आहे .एकूणच या क्षेत्राबद्दलची माहिती व महती दुरवर पोहचली आहे. या क्षेत्रावर���ल असलेली कुंडे, त्यांची नावे, दर तीन वर्षांनी होणारे गंगेचे आगमन व गमन असा तिचा एक अपवाद वगळता नियमित राहिलेला कालखंड, छत्रपती शिवाजी महाराज, कवी मोरोपंत या व अशा थोर व आदर्श युगपुरुष मंडळींनी गंगास्थानाला दिलेल्या भेटी, येथील विधीवत होत असलेल्या पुजाअर्चा, गंगापुत्रांची घराणी या सर्वांची साक्षीदार असलेली गंगा पवित्र मानली गेली आहे.\nराजापूरची गंगा अनेक वर्षे दर तीन वर्षांनी प्रकट होत होती. साधारणतः तिसर्या वर्षी ती अवतीर्ण व्हायची. तिचा वास्तव्याचा कालावधी हा शंभर दिवस व त्याच्या आसपास तर कमीतकमी कालावधी हा एक आठवडा किंवा त्यापेक्षाही कमी राहिला आहे. मात्र मागील काही वर्षांत तिचे आगमन व गमन या प्रक्रीयेत विस्कळीतपणा आला आहे. मागील काही वर्षांत या गंगेचे आगमन झाल्यानंतर काही अपवाद वगळता तिचा प्रवाह हा वाहता राहिला आहे. फार पूर्वी तब्बल अठरा वर्षे गंगा प्रकट झाली नव्हती, असेही सांगितले जाते. यापूर्वी10 फेब्रुवारी 2011 ला ती तिच्या नियमानुसार तिसर्या वर्षी प्रकट झाली होती व 5 जून 2011 ला अंतर्धान पावली होती. त्यानंतर सन 2012 ला सलग दुसर्या वर्षी गंगा प्रकट झाली व सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण गंगा अशी सलग दुसर्या वर्षी प्रकटल्याची घटना तिच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती . त्यावेळी 11 एप्रिल 2012 आलेली गंगा 23 जून 2013 ला अंतर्धान पावली होती. हा तिचा कालावधी खूपच प्रदीर्घ राहिला होता. आजवर ती एवढा कालावधी कधीच वास्तव्यास राहिली नव्हती. हा सुध्दा गंगेचा एक अनोखा विक्रम झाला होता.\nपुढे दिनांक23 जून 2013 ते 31 जानेवारी 14, दिनांक 23 जुलै 14 ते 30 ऑक्टोबर 14, दिनांक 27 जुलै 15 ते 5 नोव्हेंबर 15, दिनांक 31 ऑगस्ट 16 ते 17 नोव्हेंबर 16 असा आगमन व गमनाचा तिचा कालावधी राहिला होता व त्यानंतर ती 7 मे 2017 ला अवतीर्ण झाली होती. तो कालावधी कमी राहिला होता. दिनांक 19 जून 2017 ला ती अंतर्धान पावली होती. दर तीन वर्षांच्या आगमन व गमन अशा तिच्या नियमिततेचे गणित बिघडले होते. यानंतरच्या कालावधीत ती आपला नेम कायम ठेवील, असे वाटत असताना सहा महिन्यांचा कालावधी लोटतो न लोटतो तोच 6 डिसेंबर 2017 ला सकाळी गंगेचे आगमन झाले.\nयापूर्वी दर तिसर्या वर्षी गंगेच्या आगमनाचे वेध लागायचे. पावसाळा समाप्त होताच सोसाट्याचा वारा सुटायचा व यथावकाश गंगा अवतिर्ण व्हायची. गंगेचे आगमन झाल्याची खबर ��ा - हा म्हणता शहरासह संपूर्ण तालुक्यात व त्याच्याबाहेर पसरायची व सर्व भाविक गंगास्नानासाठी त्या क्षेत्रावर धावून जायचे, मात्र अलिकडच्या काही वर्षांत दर तीन वर्षांच्या तिच्या आगमन व गमन या प्रक्रीयेत मोठा फरक पडला. त्यामुळे तिच्या आगमनाबाबत पूर्वी जी उत्सुकता असायची ती कमी झाली आहे. तरीदेखील भाविक गंगा आली हे पाहून दररोज स्नानासाठी जात असतात. भाविकांनी गंगेचे पावित्र्य राखून स्नान उरकणे आवश्यक आहे मात्र तसे चित्र दिसत नाही.\nराजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान\nसिंधुदुर्गातील रस्त्यांसाठी १०४६ कोटी\nसिंधुदुर्ग : किल्ले होडी वाहतूक होणार\nसिंधुदुर्ग : आगीत ७५० काजू कलमे भस्मसात\nशेखर सिंह यांची गडचिरोली जिल्हाधिकारीपदी बदली\nकोकण रेल्वेमार्गावर अज्ञाताचा मृतदेह\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chief-Minister-Devendra-Fadnavis-questioned-Uddhav-Thackeray/", "date_download": "2019-06-16T13:22:09Z", "digest": "sha1:SP7R7BW45R5C6AL5MOOV55IENZORM5N6", "length": 8085, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाठीत वार करणारी ही कोणती सेना? | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाठीत वार करणारी ही कोणती सेना\nपाठीत वार करणारी ही कोणती सेना\nबाळासाहेबांची शिवसेना समोरून लढणारी होती. मात्र, सध्या पाठीत वार करणारी ही कोणती सेना आहे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला. ते गुरुवारी (काल) जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियमवर भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेत बोलत होते.\nफडणवीस म्हणाले, चिंतामण वनगांच्या मृत्यूनंतर मी स्वतः उद्धव आणि स���भाष देसाई यांना फोनवरून आम्ही श्रीनिवासलाच उमेदवारी देणार असून तुम्ही सहकार्य करा असे सांगितले होते. त्यांनी त्याला होकार देऊनही पाठीत खंजीर खुपसला. आम्ही खर्या अर्थाने वनगा कुटुंबाला आधार दिला आहे, कारण वनगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू दिसण्यासाठी शिवसेनेला 3 मेची वाट का पाहावी लागली, असा सवालही त्यांनी केला.\nआदिवासींना न्याय मिळवून देणारे कमळाचे फूलच आहे. पालघर जिल्ह्यातील जनतेला भाजपशिवाय पर्याय नसून जनतेची साथ आम्हाला आहे. शिवसेनेने वनगांच्या अश्रूंचे भांडवल केले आहे. त्यामुळे आदिवासी जनता त्यांना माफ करणार नाही. तसेच आम्ही गरिबांसाठी वनजमिनीचा कायदा तयार केला आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील आदिवासींना वनजमीन मालकी हक्कपट्टा देणार आहोत. त्यांच्या वनपट्ट्यासाठी समृद्धी विकास शेतीसाठी जल आराखडा तयार करण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात शेती व भाजी लागवड करून या भागातील स्थलांतर थांबेल, असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी, गरीब, मागासवर्गीय कुटुंबांना घरकुल योजने मार्फत अनेक कुटुंबांना घरकुले देण्यात आली आहे.\nम्हणूनच पालघर जिल्हा शौचालययुक्त झाला आहे. उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेतून जिल्ह्यात 22 हजार कुटुंबांना उज्वला गॅस कनेक्शन दिले. जव्हार, मोखाड्यातील गर्भवती आदिवासी महिलांसाठी बालविकास प्रकल्पा मार्फत योजना सुरू असून या भागातील कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न करू. तसेच ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामुळे आदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्हा असला तरीही जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालघर जिल्हाधिकार्यांना आठवड्यातून दोन दिवस जव्हारच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात बसून या भागातील कामेयाच ठिकाणी करायला लावू, असे आश्वासन यावेळी दिले.\nयावेळी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, पास्कल धनारे, किसन कथोरे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहित��े हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Lonavla-accident-6-people-dead/", "date_download": "2019-06-16T12:40:55Z", "digest": "sha1:AWP5FGMMVJDWNJ5FCOFEJ2YLILWK6Z4K", "length": 6348, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोणावळा अपघातातील मृत्यूची संख्या सहावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › लोणावळा अपघातातील मृत्यूची संख्या सहावर\nलोणावळा अपघातातील मृत्यूची संख्या सहावर\nशहरात जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर हॉटेल साई मोरेश्वर समोर एका रिट्झ कारला (एम.एच.०४.डी. वाय.६३४६) भरधाव वेगातील आयशर टेम्पो ( एम.एच.०९.बी. सी.८२७८) ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार मध्ये बसलेल्या एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.\nरिमा रामचंद्र बजाला (वय २२, रा.मिरारोड, ठाणे) या तरुणीचा उपचारदरम्याम मृत्यू झाला. पुजा किशोर गायकवाड (वय २३, रा. भोरेश्वर वसाहत, भोर, पुणे), पिस्तला तसलीमोंग सगतम (वय २१, रा.किपोनिग्या, नागालँड), सविता राय (वय २६, रा.सिक्कीम), सोबित राय (वय २१, रा.सिक्कीम) व झोहेब गुलाम मोहम्मद मेमन (वय ३०, रा. खातीमा मंजिल, महागिरी, ठाणे पश्चिम) अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत. मोनिका आनंद लाल (वय २७, रा.लोणावळा) हिची प्रकृती गंभीर आहे.\nअपघातातील सर्व मृत आणि जखमी मुली ह्या लोणावळ्यातीलच एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. कामाचे तास संपल्यामुळे त्या एका रिट्स कार मधून हॉटेलच्याच खंडाळा येथील स्टाफ रूम ला चालल्या होत्या. साधारण रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील पोलीस ट्रेनिंग स्कूल जवळ हॉटेल साई मोरेश्वर समोर मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जाणारा एक आ��शर टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की गाडीच्या चालकासह चार मुली जाग्यावरच मृत झाल्या तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या. मृतांमधील एक मुलगी ही नागालँड येथील असून दोन जणी सिक्कीम राज्यातील आहे.\nयाशिवाय टेम्पो चालक देखील या अपघातात जखमी असून त्याचा पायाला मार लागला आहे. सर्व जखमींना तळेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3146", "date_download": "2019-06-16T14:22:27Z", "digest": "sha1:FVM7ZOCLQMTHOJYYHN46KNB4U2ZOE3WR", "length": 6343, "nlines": 98, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भांगी भरती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुंबई शहर सखल भागात नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे असल्याने काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. मुंबईत पाणी तुंबण्यामागील ‘भांगी भरती’ या नव्या कारणाची भर पडली आहे. समुद्रात भरती आणि ओहोटीमध्ये लाटांची उंची दोन मीटरपेक्षा कमी असते तेव्हा ‘भांगी’ भरतीची स्थिती निर्माण होते. ‘भांगी भरती’ हा शब्द पारंपरिक आहे. महिन्यातून एकदा तशी भरती येते. भांग खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे झिंग येते, तशी झिंग भरतीच्या पाण्याला येते. मोठ्या भरतीच्या वेळेस लाटा जलदगतीने फुटतात तशा ‘भांगी भरती’त फुटत नाहीत. लाटा खूप वेळ तरंगत राहतात. ती भरती कितीही वेळ राहते. त्यामुळे बाहेरून आलेले पाणी समुद्र आत घेत नाही. अशा वेळी मुसळधार पाऊस पडला तर जिकडे तिकडे पाणी तुंबणे अपरिहार्य आहे. हा शब्द कोळी समाजात प्रचलित आहे.\n- सुभाष कुळकर्णी, 9820570294\n(साहित्य मंदिर – ऑगस्ट 2018 संपादकीयामधून)\nसंयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nनेत्रहीन अनुजाचे नेत्रदिपक यश\nवसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा \nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nसंदर��भ: शब्दशोध, वाक्यप्रचार, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, वाक्यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2454", "date_download": "2019-06-16T14:18:13Z", "digest": "sha1:4SDWOAYILU66WUU35OFKALML3OQQU64Z", "length": 22842, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला औषधोपचार करण्यात. होळकर मूळ आहेत शेतकरी. त्यांच्या चेहऱ्यावर गाईच्या प्रकृतीची काळजी दिसत होती. त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे व त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची शेती दहा एकर आहे.\nहोळकरांचा जन्म ५ मे १९६३ चा. त्यांचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण लासलगावलाच झाले. त्यांनी एम.ए. नाशिकमधून केले. घरात साहित्यिक वारसा जरी नसला तरी कुटुंबावर लोकसंस्कृतीचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी एम. ए. (इंग्रजी) आहेत. त्या घर सांभाळून होळकरांना शेती व्यवसायात सहकार्य करतात. त्यांनाही साहित्याची जाण व आवड आहे. मुलगी सृष्टी दहावीमध्ये व मुलगा सृजन नववीमध्ये शिकत असून दोघेही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.\nते शेतीत प्रामुख्याने कांदा, मका व सोयाबीन ही पिके घेत असतात. त्यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. ते कुक्कुटपालन व पशुपालन हेदेखील पूरक व्यवसाय म्हणून करत असतात. कुक्कुटपालनासाठी त्यांच्याकडे पंधराशे कोंबड्या होत्या. ते तो व्यवसाय नवीन तंत्रज्ञान वापरून करत असत. कुक्कुटपालन यशस्वीही झाले होते. पण कांद्याच्या खळ्यामुळे व तेथे वावरणाऱ्या मजुरांमुळे कोंबड्या रोगाला बळी पडू लागल्या, म्हणून तो फायदेशीर व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. सध्या त्यांच्या डेअरीमध्ये नऊ जर्सी, कंधार व गिर जातीच्या गाई आहेत. त्यात दोन संकरीत गाई आहेत. त्यांचा तो व्यवसायही चांगला नफा मिळवून देतो.\nप्रकाश होळकर हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. मात्र विशेष करून ते कवी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक कवी संमेलनांत सहभाग घेतलेला आहे. प्रथम त्यांनी लोकगीताच्या अंगाने लेखन केले. त्याचे कौतुक झाल्याने ते त्याच पद्धतीने लिखाण करत राहिले. अर्थात तो प्रारंभीचा काळ होता. नंतर त्यांना त्यांची वाट सापडत गेली. ज्येष्ठ लेखकांनीही त्यांना अवतीभवतीच्या वास्तवाकडे बघण्याचे भान दिले व त्यातूनच केवळ स्वैर कल्पनाविलास व मुक्त भावनाविष्कार यांना प्राधान्य देणारे लेखन न करता त्यांनी भोवतलाकडे नजर वळवली व ती जाणीव कवितेतून व्यक्त होऊ लागली.\nत्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड १९९० मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त प्रथमच कविता वाचण्यासाठी नीरजा, महेश केळुस्कर आदी कवींबरोबर झाली. तेव्हापासून त्यांना अनेक कवी संमेलनांत सहभागी होण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यांना ‘साहित्य अकादमी’मार्फतही काही कवी संमेलनांत सहभागी करून घेण्यात आले.\nत्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘साहित्य परिषदे’च्या ‘लासलगाव’ शाखेची स्थापना केली. त्यासाठी त्यांना मुख्यत: विजय काचरे यांचे सहाय्य लाभले. शकुंतला परांजपे, अ. ना. कुलकर्णी यांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी त्या शाखेमार्फत वेळोवेळी व्याख्याने व कवी संमेलने आयोजित केली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी लासलगावला मराठी कवी व इतर भाषिक कवी यांची ‘कवी संमेलने’ ‘साहित्य अकादमी’ उपक्रमांतर्गत घेतले; तसेच, नवकवी कार्यशाळा घेतली. त्यांनी सौमित्र, श्रीधर तिळवे, दासू वैद्य व प्रफुल्ल शिलेदार यांच्या समवेत बाहेरच्या राज्यांमध्ये देखील वीस ठिकाणी कवितावाचनाचे कार्यक्रम केले.\nत्यांची ‘वाकल्या झाडाचा पाचोळा भुईला फाटल्या भुईचा आधार राईला’ ही पहिली लोकगीतासारखी कविता ‘अनुष्टुभ’ या अंकात १९८४-८५ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रकाश होळकरांची ‘कोरडे नक्षत्र’ (काव्यसंग्रह), ‘मृगाच्या कविता’ (काव्यसंग्रह), ‘रानगंधाचे गारुड’ (महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ) ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांचा ‘कोरडे नक्षत्र’ हा पहिला कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला. त्यांच्या ‘रानगंधाचे गारुड’ या ग्रंथाला भा.ल.भोळे यांची प्रस्तावना लाभली आहे.\nत्यांनी ‘सर्जेराजा’ या ग्रामीण कथानक असलेल्या मराठी चित्रपटासाठी प्रथमच गीतलेखन केले. त्या चित्रपटाच्या गीतांना उत्कृष्ट गीतलेखनाचा ‘गदिमा’ हा पुरस्कार २००० मध्ये मिळाला. गीतलेखक म्हणून त्यांच्याकडे या चित्रपटामुळे चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधले गेले व त्यांना ‘टिंग्या’ या चित्रपटाचे गीतलेखनाचे काम मिळाले. ‘टिंग्या’ या चित्रपटाच्या गीतलेखनास २००८ मध्ये ‘गदिमा’ पुरस्कार; तसेच, ‘महाराष्ट्र शासना’चा ‘राज्य’ पुरस्कार व ‘व्ही शांताराम’ नामांकन मिळाले. त्यानंतर आलेल्या ‘बाबू बेंडबाजा’ या चित्रपटाच्या गीतलेखनासही २०११ मध्ये पुन्हा ‘गदिमा’ व ‘राज्य’ पुरस्कार मिळाले. त्याच चित्रपटाच्या गीतलेखनास म.टा. सन्मान, मिर्ची रेडिओ पुरस्कार, फिल्म फेअर अॅवॉर्ड असे बहुमान मिळाले. शिवाय, सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीची नामांकनेही मिळाली. त्यांना ‘टपाल’ या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासही ‘राज्य’ पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘चिनू’, ‘प्रियतमा’ अशा वीस चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांना लेखक व साहित्यिक विजय तेंडुलकर, ना.धों. महानोर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली. पाडगावकर, सुर्वे अशा दिग्गज कवींचा त्यांना सहवास मिळाला. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’वर नऊ वर्षें काम केले आहे.\nलासलगावसारख्या छोट्या गावात व शेतीसारख्या व्यवसायात राहूनही प्रकाश होळकरांची साहित्यिक कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांनी साहित्यिक वर्तुळाबाहेर राहूनही, साहित्य-व्यवहार गांभीर्याने घेतल्याचे ते द्योतक आहे. त्यांची वाटचाल ना.धों. महानोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू आहे असेच म्हटले जाते.\nसरोज जोशी स्वत: कवयत्री आहेत. त्यांनी समकालीन कवींच्या कवितांचा अभ्यास केलेला आहे. त्या म्हणतात – प्रकाश होळकरच्या कवितेतून शेताचा स्वर स्पष्टपणे ऐकू येतो. त्याने एम.ए. पर्यंत शिकूनदेखील नोकरीधंदा न करता, पिढीजात शेतीचा व्यवसाय सुरू केला आहे, कारण त्याला त्याच्या मातीची ओढ आहे. प्रकाशच्या लासलगावचा निसर्ग रुखासुखा असल्यामुळे पावसाचे नक्षत्र कोरडे गेले, की शेतीची धुळदाण होते. सर्व भिस्त पावसावर. कोरडवाहू शेतीचा उदासीन पसारा प्रकाशला घेरू लागला. ओलीताची जमीन आणि बागायती पिके कमी झाल्यामुळे अभयारण्याकडे जाणरे करकोचे लासलगावला नुक्काम न करता गोद���वरीच्या तीराला वेगाने जाऊ लागले, तेव्हा प्रकाशच्या तोंडून सहजोद्गार आले, ‘मी उधळून देतो नभाला पाचूच्या ओंजळीत.’\nमनात दाटलेली करूणा शब्दरूप झाली. कवितेतून व्यक्त होणारा कवी व कवीचे लौकीक जीवन यांत काहीच अंतर उरले नाही. प्रकाशची कविता नुसती पारदर्शी व बोलघेवडी नाही, तर परिसरासाठी सक्रिय होण्याचा प्रकाशचा विचार आहे.\nप्रकाशची व्यथा ही वैयक्तिक व्यथा नाही, तर सर्वच शेतकऱ्यांच्या व्यथेचा जाहीर उच्चार प्रकाशच्या काव्यात होतो. ‘कविता विसाव्या शतकाची’ (संपादक प्र.ना. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके व नीलिमा गुंडी) या संग्रहात प्रकाशच्या कवितेचा समावेश झाला आहे.\nग्रामीण भाषेबाबत मोटेच्या गाण्यात वापरली जाणारी लय आणि तुटणाऱ्या आतड्यांचा चित्कार यामुळे प्रकाशची कविता वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. प्रकाशच्या कवितेत चघलचावळ्या पोरी भिजपावसाची गाणी गात रानोमाळ भटकू लागल्यामुळे त्याच्या ‘कोरडे नक्षत्र’मधील कविता एकसुरी, एकरेषीय झालेल्या नाहीत.\nत्यांना अनेकदा सा वा ना मध्ये एैकले आहे .\nरसिकांच्या मनाची चांगलीच पकड घेतात हे अनुभवले आहे.प्रकाशाच्या वाटा अशाच ऊजळून निघोत .हीच शुभेच्छा\nअनुराधा काळे या मूळच्या चिपळूणच्या. त्यांनी पुण्यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 'स्टेट गव्हर्नर स्टॅटिस्टीस्क डिपार्टमेन्ट' (Economics) मध्ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्न आहेत.\nमैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी\nसंदर्भ: आदिवासी, मेळघाट, कुपोषण, बचावकार्य\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्याख्यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nअविनाश दुसाने - शब्द कमी कार्य मोठे\nसंदर्भ: विंचूर गाव, ग्रामविकास, निफाड तालुका, ग्राम स्वच्छता\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे\nसंदर्भ: कवी, गीतकार, मुर्तीकार, छायाचित्रकार\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nविंदा - दा ऽ दीड दा ऽ\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-16T12:34:54Z", "digest": "sha1:WPWVZHR7WBZOCDILWBY7ZOVOST4M7KZF", "length": 12122, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "वाड्यात २४ कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nवाड्यात २४ कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न\nवाडा- गायत्री परिवार, वाडाच्या वतीने शुक्रवार ते रविवार दरम्यान २४ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवस झालेल्या धार्मिक कार्यक्रमात प्रबोधन, मार्गदर्शन व संस्कार विषयक कार्यक्रम, ध्यान, प्राणायाम, योगासने, ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विद्यारंभ संस्कार व समाजातील विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.\nपरमार्थाच्या प्राप्तीसाठी केला जाणारा सर्वोत्तम पुरुषार्थ म्हणजे यज्ञ. या उक्ती प्रमाणे यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. मानवी जीवनात पुंसवन संस्कारापासून अंत्येष्टी संस्कारापर्यंत प्रत्येकाशी यज्ञमय अग्नी संस्कार जोडलेला आहे. यज्ञ म्हणजे जगाच्या कल्याणासाठी केला जाणारा आत्मत्याग होय. कलियुगात संस्कार लोप पावल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत. आजच्या काळात प्रदुषण निवारण, आपत्ती व्यवस्थापन, संस्कार पुनरुज्जीवन, स्वास्थसंवर्धन यामध्ये यज्ञाची महत्वपूर्ण भूमिका आधुनिक वैज्ञानिकांनी सिद्ध केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे गायत्री परिवार वाडाच्या वतीने सांगण्यात आले. वाडा शहरातील गायत्री नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेद्वारे करण्य��त आली. यावेळी कलश डोक्यावर घेऊन १०८ सुवासिनींसह असंख्य महिला, नागरिक व गायत्री परिवाराचे सदस्य सहभागी झाले होते.\nडीएसके यांच्या सहा आलिशान गाड्या जप्त\nत्र्यंबकेश्वरच्या कोलंबिया देवस्थान घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल\nमुंबई – राज्यातील 16 दुध संघांनी दुधाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 16 जूनपासून दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी...\nमनपा रुग्णालयात स्वाइन फ्लू तपासणीसाठी महागडे उपचार\nनवी मुंबई – स्वाइन फ्ल्यू या संसर्गजन्य आजारावर वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार केंद्र स्थापन केले आहे. या उपचार केंद्रात पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांचे...\nडॉ. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठ कुलगुरुपदी निवड\nऔरंगाबाद – बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरु पदी मराठवाड्यातील औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉ. बी.ए.चोपडे यांची नियुक्ती झाल्याची सोशल मीडियावर...\nनाशिकमध्ये व्हेंटिलेटरमध्ये सापडले जिवंत झुरळ\nनाशिक – नाशिकमध्ये व्हेंटिलेटरमध्ये चक्क जिवंत झुरळ सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमधील व्हेंटिलेटरमध्ये चक्क जिवंत झुरळ सापडले आहे. या व्हेंटिलेटरवरील महिला रुग्णाचा...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर का���ण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T13:37:16Z", "digest": "sha1:S2B4PSMYTEKSPLBQIPPVKF6F3EPZOMFR", "length": 2189, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nएनईएफटी आणि आरटीजीएसवरचे चार्जेस रद्द नाही होणारायत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nतुम्ही सगळीकडे एक बातमी वाचली असेल ती म्हणजे आरबीआयने एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे ट्रान्झॅक्शन चार्जेस रद्द करणार आहेत. चला बरं झालं, आता आपण फ्री मनी ट्रान्सफर करू शकतो. पण असं काही नाहीय ट्रान्सफर फक्त स्वस्त झालंय, चार्जेस रद्द नाही होणार नाहीत.\nएनईएफटी आणि आरटीजीएसवरचे चार्जेस रद्द नाही होणारायत\nतुम्ही सगळीकडे एक बातमी वाचली असेल ती म्हणजे आरबीआयने एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे ट्रान्झॅक्शन चार्जेस रद्द करणार आहेत. चला बरं झालं, आता आपण फ्री मनी ट्रान्सफर करू शकतो. पण असं काही नाहीय ट्रान्सफर फक्त स्वस्त झालंय, चार्जेस रद्द नाही होणार नाहीत. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5536106281045247414&title=Devidas%20Tuljapurkar%20felicited%20in%20hands%20of%20P.%20Sainath&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T12:49:45Z", "digest": "sha1:EBIL3FJWKSHBNUK2VHOCOFOP57RI34WX", "length": 11869, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "देवीदास तुळजापूरकर यांचा पी. साईनाथ यांच्या हस्ते गौरव", "raw_content": "\nदेवीदास तुळजापूरकर यांचा पी. साईनाथ यांच्या हस्ते गौरव\nपुणे : ‘बँकांमध्ये संघटना शाबूत असल्यामुळे बँक कर्मचारी समाजामध्ये चांगले काम करून दाखवतात. संघटनांच्या व्यवस्थापनाबरोबर होणाऱ्या सेवाशर्तीच्या करारामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये स्थैर्य मिळते आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते’, असे मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री पी. साईनाथ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रातील सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित ऋणनिर्देश कार्यक्रमात ते बोलत होते.\nचलन-विमुद्रीकरणाच्या काळात बँक कर्मचाऱ्���ांनी केलेल्या कामाचे कौतुक करून, पी. साईनाथ म्हणाले, ‘वॉल स्ट्रीट क्रायसेस’ दरम्यान आपल्या देशाची अर्थव्यवस्था केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमुळेच स्थिर राहिली. राष्ट्रीयीकरणाचा आढावा घेताना शहरी आणि ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकरण-पूर्व आणि पश्चात बँकांच्या शाखा-विस्ताराची आकडेवारी देत आपल्या शेतीप्रधान देशाची अर्थव्यवस्था बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे आणि बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळेच झाली आहे. तुळजापूरकरांचा विशेष गौरवाने उल्लेख करत ते पुढे म्हणाले, ‘काही माणसे ही निवृत्त होण्यासाठी नसतात आणि तुळजापूरकर हे स्वस्थ बसणारे व्यक्तिमत्व नाही.’\nबँक कर्मचाऱ्यांची मोट बांधणारे आणि सर्वात मोठ्या ‘एआयबीईए’ संघटनेचे अध्यक्ष सुरेश धोपेश्वरकरांनी महाबँक कशी मोठी होत गेली हे सांगत, अर्थविकासाचा प्राधान्यक्रम ठरवत सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवून केल्या गेलेल्या राष्ट्रीयीकरणाबाबतची भूमिका सांगितली.\nसत्काराला उत्तर देताना तुळजापूरकर यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासात बरोबर काम करणाऱ्या सर्वांचा ऋणनिर्देश व्यक्त केला. बँकेमुळे समाजात ओळख, स्थिर आयुष्य आणि मान्यता मिळाल्याचे सांगितले. ‘समाजात बदल घडवून आणणे आणि समाजाला नेतृत्व देण्याची क्षमता ट्रेड युनियन्समध्ये आहे. कारण मानवता, बंधुता आणि शांतता हे ट्रेड युनियन्सचे उद्दीष्ट आहे आणि इतरांसाठी काम केल्यामुळेच जग बदलता येऊ शकते.’ ‘सामाजिक अभिसरणासाठी काम करणाऱ्या चळवळींमध्ये मी आता पूर्ण वेळ कार्य करेन’, असे त्यांनी सांगितले.\n‘एआयबीईए’च्या ललिता जोशी आणि बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी राजीव ताम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंप्रकाश तिवारी यांनी, तर आभार प्रदर्शन शैलेश टिळेकर यांनी केले. अखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर कुडूपले यांनी साईनाथ यांच्या उपक्रमासाठी फेडरेशनतर्फे दोन लाखाची देणगी जाहीर केली; तसेच तुळजापूरकर यांच्या भविष्यातील सामाजिक उपक्रमासाठी संघटनेतर्फे भरीव आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली.\nराज्यातून आणि राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने बँक कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.\nTags: पुणेदेवीदास तुळजापूरकरबँक ऑफ महारा��्ट्रपी. साईनाथसुरेश धोपेश्वरकरअखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनएआयबीईएPuneDevidas TuljapurkarBank Of MaharashtraP. SainathSuresh DhopeshwarkarAIBEABOI\nमहाबँकेच्या कार्यकारी संचालकपदी हेमंतकुमार टम्टा बॅंक ऑफ महाराष्ट्रला बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड पुरस्कार ‘महाबँके’चा ८४ वा व्यवसाय वर्धापन दिन साजरा ‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ‘महाबँके’ची ‘माइंड सोल्यूशन्स’सोबत भागीदारी\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nअभिनय कला केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2303", "date_download": "2019-06-16T14:25:54Z", "digest": "sha1:YWPLPDZ3VQA2PB77BDABPBVGCPDAB5AG", "length": 10080, "nlines": 101, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "घट्टकुटी प्रभात न्याय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर 'न्याय' आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘ह्यात मजेशीर ते काय ’ असा प्रश्न काहींना पडेल. तर काहींना पुलंच्या जलशृंखला योग, कनिष्ठ भगिनी योग अशा काही नवीन ग्रहयोगांतलाच हा एखादा प्रकार असावा, असे वाटेल. तसे काही नाही. घट्टकुटी प्रभात न्याय हा फार जुना, संस्कृत साहित्यातील न्याय आहे.\nघट्ट या शब्दाचा अर्थ जकात असा आहे. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकातनाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.\nसध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना गाडीचालकाला मालावर जकात द्यावी लागे. त्यावेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला.’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकवण्याची व्यापाऱ्यांची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.\nजकात चुकवण्यासाठी आताचे व्यापारी जशा अनेक युक्त्या योजतात तसेच पूर्वीचे व्यापारीही करत. पूर्वी व्यापारी त्यांचा माल बैलगाड्यातून वाहून नेत. ते जकातनाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, ते देखील आडमार्गाने. पण अनेकदा गंमत होत असे. त्यांचा आडमार्गाचा रस्ता चुकायचा. त्यांची गाडी रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकातनाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा त्या न्यायाचा अर्थ.\nआताच्या महामार्गांवरील टोलनाके म्हणजे एक प्रकारचे जकातनाकेच. तेथील टोलदेखील जबरदस्त असतात. पेट्रोलपेक्षा टोलचेच पैसे जास्त अशी परिस्थिती. त्यामुळे हे टोलनाके टाळण्यासाठी अनेक वाहन चालक आडमार्गाने वाहने नेतात आणि नेमके टोलनाक्याच्या अलिकडेच महामार्गाला लागतात. अशा वेळी हा घट्टकुटी प्रभात न्याय आठवतो आणि त्यातील गंमतही कळते.\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: न्याय, अरूंधतीदर्शन न्याय, वसिष्ठ तारा, अरुंधती तारा\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्यप्रचार, भाषा\nसंदर्भ: न्याय, अरूंधतीदर्शन न्याय, वसिष्ठ तारा, अरुंधती तारा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.wigglewires.com/mr/service/", "date_download": "2019-06-16T12:33:23Z", "digest": "sha1:RCAFRY6T3A7YSF4Z4HGB3XWASLXCDKHG", "length": 3718, "nlines": 164, "source_domain": "www.wigglewires.com", "title": "सेवा - बीजिंग Fenglong हरितगृह कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्र���्न\nआमची उत्पादने जगभरातील 64 देशांमध्ये ग्राहक सेवा करण्यात आले आहे.\nआवश्यक असल्यास, आमचे नवीन यादी आणि वापरकर्ता हस्तपुस्तिका डाउनलोड करा.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआपल्याकडे कोणताही प्रश्न असल्यास, कृपया प्रथम वारंवार विचारले जाणारे प्रश्न तपासा.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nजोडा: 3 रा मजला नॅशनल सेंटर कॉर्प Germplasm संवर्धन साठी, कृषी विज्ञान चीनी अकादमी, नाही. 12 दक्षिण Zhongguancun रस्ता, Haidian जिल्हा, बीजिंग 100081, चीन.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=Cinema", "date_download": "2019-06-16T13:34:59Z", "digest": "sha1:JTILQJWWIZ3VRAZZTWMW6IHJBHVHMCTI", "length": 20896, "nlines": 133, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nगिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा\nवाचन वेळ : १४ मिनिटं\nलेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख.\nगिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा\nलेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख......\nहेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nगिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.\nहेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं\nगिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....\nगिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.\nगिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी\nगिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....\nकॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश.\nकॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं\nजगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या ���ेसबुक पोस्टचा हा संपादित अंश......\nकोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथ्थैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. त्यांचा आज ९० वा वाढदिवस. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.\nकोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस\n१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथ्थैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. त्यांचा आज ९० वा वाढदिवस. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. .....\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची आज १०२वी जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट त्यांच्या देव्हाऱ्यात केली. त्यांचा धर्म अध्यात्मावरचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची आज १०२वी जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट त्यांच्या देव्हाऱ्यात केली. त्यांचा धर्म अध्यात्मावरचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......\nअंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय\nअंधाधूनसारखा सिनेमा ची���मधे अंधाधुंद कमाई का करतो\nआयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय\nसिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nफिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट\nसिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट\nफिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट\nमराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद.\nमराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी\nमराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/scientific-secrets-exposed-by-the-projects/articleshow/67368251.cms", "date_download": "2019-06-16T13:56:37Z", "digest": "sha1:TBI6OPULEAV4C5HT3S62ZNZPNYJ4553G", "length": 14620, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: प्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये - scientific secrets exposed by the projects | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये\nहर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामागची शास्त्रीय संकल्पना, तसेच भौतिकशास्त्राच्या निकषांवर तयार केलेली फिरती खुर्ची अशा ...\nहर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर\nपृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामागची शास्त्रीय संकल्पना, तसेच भौतिकशास्त्राच्या निकषांवर तयार केलेली फिरती खुर्ची अशा नानाविध विज्ञान संकल्पनांचा आधार घेऊन तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन आरवायके कॉलेजमध्ये भरवण्यात आले होते. आरवायके कॉलेज आणि सायन्स फोरम, नॅशनल अॅकॅडमी फॉर सायन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.\nपाण्याच्या पातळीचा व समुद्राच्या खोलीचा अंदाज घेणाऱ्या रडार यंत्रणेचे तंत्र, इलेक्ट्रॉनिकच्या आधारे पेटणाऱ्या मेणबत्या व त्यामागील वैज्ञानिक संकल्पना यांची ओळख प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना झाली. त्याचप्रमाणे शालेय अभ्यासक्रमातील भौतिकशात्राचे तत्त्व वापरून आधुनिक पद्धतीने रोबोची काम करण्याची पद्धत व त्यातील यंत्रणा यांची तोंडओळख करून देण्यात आली. वैज्ञानिक माहितीच्या आधारे रसायनशास्त्र आणि अंधश्रद्धा यांचे विद्यार्थ्यांमध्ये असलेले संभ्रम प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दूर करण्यात आले. रासायनिक प्रक्रियेमुळे लिंबाच्या रसाचा रंग बदलत असून, त्यामागे कोणतेही अंधश्रद्धा नसल्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. रोबोमध्ये वापरले जाणारे यंत्र त्यांची कार्यप्रणाली प्रदर्शनातून मांडण्यात आली. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना माहिती असून, त्याचे प्रात्यक्षिक समजावून सांगणे शक्य होत आहे. प्रात्यक्षिकाची जोड असलेल्या २५ प्रकल्पांची मांडणी यात करण्यात आली आहे. दिशादर्शकाची कार्यप्रणाली, चुंबकत्वाच्या आधारे हालचाल करणारे चेंडू भौतिकशास्त्राच्या तत्त्वांवर कसे फिरतात, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रदर्शनातील प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा वाढावी या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडील नवनवीन संकल्पना समोर आल्या. ट्रान्सफॉर्मरमधील चुंबकीय शक्तीद्वारे ऊर्जा निर्माण होण्याची प्रक्रिया सादर करण्यात आली. ऊर्जा वाढवून ठेवण्यासाठी वापरात येणाऱ्या बॅटरीमधील रासायनिक प्रक्रिया प्रदर्शनात मांडण्यात आली. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांची अनोखी सांगड प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली. दैनंदिन जीवनात हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंमागे दडलेल्या वैज्ञानिक संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक खेळणी, वैज्ञानिक उपकरणे, रोबो आणि ड्रोनचे प्रात्यक्षिक प्रदर्शनात दाखवण्यात आले. माहिती पत्रकासह एकूण चाळीस प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आले. प्रदर्शनाचे संयोजन डॉ. प्रा. पी. पी. जोशी यांनी केले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nकरिअर न्यूज या सुपरहिट\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वाचे\nविविध पर्याय आजमावून पहा\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्यांना लाभ\nकरिअर न्यूज पासून आणखी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्यांना लाभ\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वाचे\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nधमक्या देणाऱ्यांना उत्तर देण्यास समर्थ\nशिक्षणमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्��� बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये...\nएमपीएससी: प्रोफाइल करा अपडेट...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T13:30:12Z", "digest": "sha1:QXCJRKDYPDPAVNWJYSPVOQ4QGOIY6MUY", "length": 3601, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोंदवले - विकिपीडिया", "raw_content": "\nगोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१२ रोजी १९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-06-16T13:07:13Z", "digest": "sha1:6DR2AEDPMPOOZBKQDBBHFOJIGRMSO76X", "length": 3024, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेक साहित्यिक - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► चेक कवी (१ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१६ रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T12:50:16Z", "digest": "sha1:26BCVNDSNJGEUO3VW7OHYM7BTHV6D3OT", "length": 5173, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुशांत मराठे - विकिपीडिया", "raw_content": "\n) (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"missing\")\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nगोलंदाजीची ���रासरी – -\nएका डावात ५ बळी - - - -\nएका सामन्यात १० बळी - - - -\nसर्वोत्तम गोलंदाजी - -\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nमुंबई इंडियन्स – सद्य संघ\n२ सुमन • ६ ब्लिझार्ड • ९ रायडू • १० तेंडूलकर • १६ यादव • ४५ शर्मा • ७४ गिब्स • ८८ लेवी • -- शहा • -- वानखेडे • १ परेरा • ७ फ्रँकलिन • ५५ पोलार्ड • ८९ सिंग • -- नाईक • १९ कार्तिक • ८२ जेकब्स • -- तारे • -- मराठे • ३ सिंग • १३ पटेल • १४ नचिम • २३ चाहल • २५ जॉन्सन • ३० ओझा • ६९ सुयाल • ९९ मलिंगा • -- सिंग • -- कुलकर्णी • -- मॅके • -- पीटरसन • -- शुक्ला • प्रशिक्षक: रॉबिन सिंग\nमुंबई इंडियन्स सद्य खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१२ रोजी ०३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/592177", "date_download": "2019-06-16T13:05:38Z", "digest": "sha1:4YOIJYH7IKNYLDX3DFOQWN6B4ZVBERWI", "length": 6051, "nlines": 14, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन\nअटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन\nशाहूपुरीतील वि.स.खांडेकर प्रशालेमधील ‘अटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रशालेतील या लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर तर शिक्षण संचालक (पुणे) दिनकर पाटील व इस्त्रो वैज्ञानिक बी.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमंत्री पाटील यांच्याहस्ते लॅबचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या निती आयोगाने मंजूर केलेले ‘अटल टिंकरिंग लॅब’ वि.स.खांडेकर प्रशालेत सुरू केली आहे. मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टी रूजावी, त्यांना नवनविन वैज्ञानिक प्रयोग करता यावेत यासाठी विद्यार्थ्यांना लॅबचा उपयोग होणार आहे. यामुळे ���िक्षक, विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवे भांडार उपलब्ध झाले असून त्याचा योग्य वापर व्हावा, असे पाटील यांनी सांगितले. मंत्री.पाटील पुढे म्हणाले, आंतरभारती शिक्षण मंडळाने नेहमीच शिक्षणक्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सध्याच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यासाठी या रोबोटिक लॅबचा खूपच उपयोग होईल. केंद्र व राज्य शासन नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सक्रीय असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.\nयानंतर शिक्षण संचालक दिनकर पाटील व इस्त्रोचे वैज्ञानिक बी.एच.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आंतरभारतीच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर यांची स्पेनमधील मलागा येथे होणाऱया जागतिक उद्योजक परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात गीत मंचने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.लॅबविषयी माहिती भरत अलगौडर यांनी दिली. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव एम.एस.पाटोळे, पाहुण्यांचा परिचय सहसचिव वंदना काशिद तर सूत्रसंचालन नेहा कानकेकर यांनी केले. आभार विनय पाटगांवकर यांनी मानले. .\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-49/", "date_download": "2019-06-16T12:33:04Z", "digest": "sha1:32XJLFPCJOR5UMDFWXWXFJ5SABLWGWFL", "length": 9603, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कसा आहे तुमचा आजचा दिवस \n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nबॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतली कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची भेट\nक्रिकेटच्या मैदानात सहकार्याला शिवी देणे योग्य आहे का\nभारत दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत\nआज २१ मार्चला दिवस आणि रात्र सारखीच\nमराठवाड्यात 4 महिन्यात 329 शेतकर्यांच्या आत्महत्या\nरुग्ण आणि डॉक्टर दोघांचीही सुरक्षा महत्त्वाची\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-११-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-१०-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n राखीही बांधतील कसा आहे तुमचा आजचा दिवस (२८-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२८-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस \nउन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी उपयुक्त नारळ पाणी\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: फर्निचर बनवणारी रोबोट प्रणाली जगातील कर्करोगग्रस्तांना नवजीवनाची संजीवनी नविन शोधामुळे मधुमेहाचा उपचार करणे झाले सोपे महाराष्ट्राची कांची आडवाणी ठरली...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (०९-०८-२०१८) मंत्रालय कसा आहे तुमचा आजचा दिवस (३१-०८-२०१८) वैद्यकीय नोबेल विजेते जेम्स...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अ��ेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7/", "date_download": "2019-06-16T13:05:21Z", "digest": "sha1:A5ZV37SPG4WER3GOBFG7ULX6O73W47FD", "length": 11125, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र, गोव्यातील कार्यकर्त्यांशी कॉन्फरन्सिगद्वारे संवाद – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nपंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र, गोव्यातील कार्यकर्त्यांशी कॉन्फरन्सिगद्वारे संवाद\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेेंद्र मोदींनी आज दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजपच्या बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.\nविरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव आत्ताच दिसू लागला असून निवडणुकीपूर्वीच आपल्या पराभवाची कारणे शोधली आहेत. हे लोक आतापासूनच ईव्हीएमवर दोषारोप करू लागले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधकांच्या सभेचा समाचार घेताना सांगितले की, विरोधकांनी आघाडी केली असली तरी आपण देखील आघाडी केली आहे. त्यांनी राजकीय पक्षासोबत आघाडी केली आहे आणि आपण मात्र सव्वाशे कोटी भारतीयांसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे कोणती आघाडी अधिक चांगली आहे हे तुम्हीच सांगा, असे मोदी यांनी सांगितले.\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा पाठिंबा देतो \nआगामी निवडणुका लढवायच्या की नाही, हे तारखा जाहीर झाल्यावर ठरवणार\n* रजनीकांत यांनी स्पष्ट केली भुमिका * युती करण्याचे वक्तव्य आता घाईचे ठरेल चेन्नई – आगामी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवायच्या की नाही...\nएअरसेल मॅक्सिस प्रकरणी चिदंबरम पिता-पुत्राला दिलासा\nनवी दिल्ली – ए��रसेल मॅक्सिस प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा...\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरच्या धडकेत ९ ठार\nविजापूर – कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण...\nट्रिपल तलाकची याचिकाकर्ती इशरत जहाँ यांचा भाजपात प्रवेश\nनवी दिल्ली – ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक इशरत जहाँ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुस्लिम महिलांना देण्यात येणारा तोंडी तलाक हा घटनाबाह्य असून या बेकायदेशीर प्रथेमुळे...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8+%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:30:36Z", "digest": "sha1:IYZVWGL7576PUQP2ND72MAUNVCQQKMDT", "length": 2841, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nभारतात आपण हिंदू, मुस्��िम एकत्र का राहतो\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.\nभारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो\nभारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/91794b92494d930-92a94d930935930-935-91a93e92494193094d93593094d92394d92f", "date_download": "2019-06-16T13:18:39Z", "digest": "sha1:3KVKGIFJ5FIGYZVP4VOYBABVHBR3G6YF", "length": 20092, "nlines": 265, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य\nगोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य विषयक माहिती.\nऋषींची गोत्रे म्हणजे गणसंस्थेचीच रूपे होते. या गणसंस्थांचीच पुढे एक किंवा अनेक वर्णांच्या रूपाने परिणती झाली. क्षत्रियांचे ब्राह्मण व ब्राह्मणांचे क्षत्रिय बनले; एकाच ऋषिगणातून त्रैवर्ण्य व चातुर्वर्ण्य प्रादुर्भूत झाले. गोत्रप्रवराध्यायांमध्ये गोत्रे ही ऋषिगणांचा अवांतर प्रकार म्हणूनच वर्णिली आहेत. ऋषिगण ही गणसंस्थाच होत, असे अनुमान करता येते; हे पुढील प्रतिपादनावरून ध्यानात येईल.\nयासंबंधी महाभारतात व पुराणांत पुष्कळ उदाहरणे सापडतात. अंगिरस्, अंबरीष व यौवनाश्व हे क्षत्रिय होते. त्यांच्या कुळात ब्राह्मण झाले. गोत्र-प्रवरांमध्ये त्यांची गणना आहे.(विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ३). क्षत्रवृद्ध या क्षत्रियापासून सुहोत्र, गृत्समद इ. ब्राह्मणवंश झाले (विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ३). गृत्समदापासून शुनक झाला, शुनकाचा शौनक झाला व शौनक गण हा चार वर्णां��ा गण बनला (विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ८). अंगिरस् व भार्गव यांचे गणसुद्धा चातुर्वर्ण्यरूप बनले (हरिवंश, अध्याय ३२ ३९, ४०). गर्ग, राभ, हारित, मुग्दल, कपी व कण्व हे गण क्षत्रिय असून ब्राह्मण बनले (भागवत, ९ ३९, ४०). गर्ग, राभ, हारित, मुग्दल, कपी व कण्व हे गण क्षत्रिय असून ब्राह्मण बनले (भागवत, ९ २०, २१). वायुपुराणातही (३० २०, २१). वायुपुराणातही (३० ४) शौनक गण कर्मवैचित्र्यामुळे चार वर्णांचा बनला, असे म्हटले आहे. भागवतात म्हटले आहे, की ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नव्वद क्षत्रिय व दहा ब्राह्मण झाले.\nगणसंस्था हे प्राचीन भारतीयांच्या समाजसंस्थेचे पहिले स्वरूप होय. अशा अगणित गणसंस्थांचे वर्णव्यवस्थेत रूपांतर होऊन प्रथम वैदिक समाजसंस्था निर्माण झाली. अनेक वंशांच्या गणांना वर्णभेदांचे स्वरूप हळूहळू प्राप्त झाले. प्राचीन भारतीयांच्या गणसंस्थेत राजसत्ता व प्रजासत्ता यांचे गुण कमीजास्त प्रमाणात मिसळलेले होते. ब्राह्मणस्पती हा गणपती म्हणून ऋग्वेदात स्तविला आहे. विश्व हे गणराज्य म्हणजे देवगणांचे राज्य होय; कारण वरुण, मित्र, इंद्र, सविता, भग, पूषन्, विष्णू, वायू इ. देव-समुदाय विश्वाचे राज्य ऋताच्या द्वारे करतात, असे ऋग्वेदात सांगितले आहे. गणप्रमुखास प्रजापती, गणपती, व्रातपती किंवा ब्रह्मणस्पती अशा प्रकारच्या संज्ञा होत्या. यजुर्वेद, ब्राह्मणग्रंथ व पुराणे यांवरून असे दिसते, की प्रजापती हा ब्रह्मा म्हणजे पुरोहित असे; म्हणजे गणांचा मुख्य हा पुरोहित व शासक असा एकच असे. त्यात भेद नसे. प्रजापती ही कोणी एक व्यक्ती झाली नाही. प्रजापती हे प्राचीन भारतीयांच्या उच्चतम प्रशासकाचे अभिधान आहे. दक्ष, कश्यप, मनू, वसिष्ठ, अगस्त्य इ. प्रजापती होऊन गेले. ते यज्ञद्वारा किंवा मंत्रद्वारा संस्कार करून चातुर्वर्ण्याचा विभाग करीत असत. प्रजापतीच्या मुखादी अवयवांपासून चार वर्ण निर्माण झाले, ही रूपकाची कल्पना ‘पुरुषसूक्ता’त प्रथम आली. इतर वेदांमध्ये तीच थोड्याफार फरकाने पुनःपुन्हा सांगितली आहे. एकाच प्रजापतीपासून चार वर्ण निर्माण झाले, ही कल्पना वंशभेदसूचक नाही. तिच्यात केवळ कार्यभेद रूपकाच्या भाषेत सूचित केला आहे. यज्ञ किंवा मंत्र यांच्या योगाने प्रजापतीने चार वर्ण निर्माण केले, असे वेदांत पुष्कळ ठिकाणी सांगितले आहे (वाजसनेयी-संहिता, १५ २८–३०; तैत्तिरीय ब���राह्मण ३ २८–३०; तैत्तिरीय ब्राह्मण ३ १२ २; शतपथ ब्राह्मण २ १ १३). वेदद्रष्ट्या ऋषींच्या वंशात चातुर्वर्ण्य निर्माण झाले, असे जे पुराणांमध्ये अनेक ठिकाणी म्हटले आहे, ते यावरून उपपन्न होते. शतपथ ब्राह्मणात (१४ २ २३–२७) ब्राह्म प्रथम होते व त्यातून क्रमाने अधिक चांगले असे शूद्रापर्यंत वर्ण उत्पन्न झाले, असे जे म्हटले आहे, ते या मुद्याच्या योगाने स्पष्ट होते. महाभारतातील ‘शांतिपर्वा’तही (१८८ १०; १८९ ८) असे विस्ताराने प्रतिपादन केले आहे, की एकाच ब्रह्मरूप वर्णाचे चार वर्ण कर्मभेदामुळे व गुणभेदामुळे झाले आहेत.\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/basavanagudi", "date_download": "2019-06-16T14:05:37Z", "digest": "sha1:27PL4N7HXEXQN62HSAY6KQNIHNLYIP5S", "length": 13151, "nlines": 233, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "basavanagudi: Latest basavanagudi News & Updates,basavanagudi Photos & Images, basavanagudi Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हि���सा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nLIVE: भारताचं पाकसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/uri-the-surgical-strike/moviereview/67455598.cms", "date_download": "2019-06-16T13:55:43Z", "digest": "sha1:SNQOLSZHUS42TUE6Z3MS7DLYXRBS5BYX", "length": 40183, "nlines": 230, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "uri: the surgical strike, , Rating: {3.0/5} - उरी... द सर्जिकल स्ट्राईक मूव्ही रिव्यू, रेटिंग :text>{3.0/5} : विकी कौशल,मोहित रैना,यामी गौतमी,परेश रावल स्टारर 'उरी... द सर्जिकल स्ट्राईक' मूव्ही रिव्यू", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\nउरी... द सर्जिकल स्ट्राईक सिनेरिव्ह्यू\nआमचं रेटिंग: 3 / 5\nवाचकांचे रेटिंग :4 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतविकी कौशल,मोहित रैना,यामी गौतमी,परेश रावल\nकालावधी2 hrs. 18 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\nउरी... द सर्जिकल स्..\n‘उरी..द सर्जिकल स्ट्राईक’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. बॉलिवूडमध्ये काही मोजकेच सिनेमे आहेत, ज्यात आपल्या सैन्यदलाच्या शौर्यगाथा मांडण्यात आल्या आहेत. 'उरी' या सिनेमात आपल्या भारतीय सैन्याच्या साहसाची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आदित्य धर याने केला आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्यावर कुरघोडी करत दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याची परतफेड म्हणून सैन्याने घेतलेल्या बदल्याची गोष्ट ‘उरी’ मधून दिसते. सोबतच मुख्य कथानकाची पार्श्वभूमी आणि सैनिकांच्या वैयक्तिक जीवनातील चढउतार आदी सगळ्याची योग्य मोट पटकथेत बांधण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो.\n१८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मूच्या बारामुल्ला येथे उरी सैन्य शिबिरावर झोपलेल्या सैनिकांवर हल्ला दहशतवादी हल्ला झाला होता. यात १९ भारतीय सैनिकांना झोपेत जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर २९ सप्टेंबरला भारतीय सैन्याने 'पाकिस्तान व्याप्त काश्मीर' मध्ये दाखल होऊन या दहशतवादी कृत्याचे घणाघाती प्रतिउत्तर दहशतवादाला दिले. याची प्रेरणादायी गोष्ट 'उरी' सिनेमात पाहायला मिळेल. अभिनेता विकी कौशल आणि मोहित रैना यांनी सिनेमात मन जिंकले आहे. 'मसान', 'रमण राघव', 'संजू', 'मानमर्जिया' या सिनेमातून आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणाऱ्या विकी कौशलच्या रूपात बॉलिवूडला एक गुणी नट गवसला आहे. विकीचा सहजसुंदर अभिनय हीच त्याची जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी टीव्हीच्या छोट्या पडद्यावर 'महादेव'च्या भूमिकेत पाहिलेल्या मोहित रैनानं आपल्या पहिल्या सिनेमाच्या पदार्पणात उत्तम कामगिरी केली आहे.\nभारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या मुख्य कामगिरीची पडद्यावर तीव्रता वाढवण्यासाठी दिग्दर्शकाने २०१५ पासून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा पट मांडला आहे. त्यानंतर सिनेमा ताबा घेतो तो सैन्यांच्या विशेष तुकडीचे अधिकारी असलेल्या दोन साहसी सैनिकांच्या नजरेचा. सिनेमाची कथा मेजर विहान शेरगील (विकी कौशल) आणि कॅप्टन करण कश्यप (मोहित रैना) पार्श्वभूमीतून किंबहुना नजरेतून पुढे सरकते. मेजर विहान आणि कॅप्टन करण हे सैंन्यदलात एकमेकांचे सहकारी असण्याबरोबरच;करण हा विहानच्या बहिणीचा नवरा देखील असतो. मेजर विहान हा बुद्धिचातुर्य असलेला अधिकारी आहे. तळभूमीवर त्याने केलेली मोहिमांची आखणी यापूर्वी कधीच निष्फळ गेलेली नाही. आतापर्यंतचे त्याचे कोणतेही कार्य अयशस्वी झालेले नाही. पण त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळ�� तो सीमा सोडतो आणि दिल्लीमध्ये कार्यालयीन कामकाजात स्वतःची बदली करून घेतो. परंतु दरम्यान उरीमधील दहशतवादी हल्लात १९ जवान शहीद होतात; ज्यात कॅप्टन करणला देखील वीरमरण येते.\nया दहशतवादी हल्ल्याविषयी सर्व सैनिकांच्या मनात कमालीची चीड असते. त्याचप्रमाणे पीएमओ कार्यालयात देखील या हल्ल्याचे पडसाद उमटतात. यातूनच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (परेश रावल) 'सर्जिकल स्ट्राइक'ची आखणी करतात. ही जबाबदारी द्वेषाने पेटून उठलेला मेजर विहान स्वतःच्या खांद्यावर घेतो. एक एक दहशतवादी शोधून त्याला यमसदनी पाठवण्याची शपथ घेतलेल्या या वीर जवानांच्या नेतृत्वाखाली पार पाडलेले संपूर्ण 'सर्जिकल स्ट्राइक' मोहीम सिनेमांच्या उत्तरार्धात प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पूर्वार्धात दिग्दर्शकाने तयार केलेला माहोल सिनेमाचा उत्तरार्ध अधिक खुलतो. भारतीय सैन्य दलाची कामगिरी पडद्यावर पाहताना नक्कीच अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. या मोहिमेत गुप्तचर अधिकारीच्या भूमिकेत असलेली यामी गौतम आणि वायुसेना कमांडर किर्ती आखाडी यांची मदत होते. दिग्दर्शकाचे यात विशेष कौतुक करायला हवे कारण; त्याने युद्धाचे प्रसंग पडद्यावर मांडताना कुठेही अतिरंजित केलेले नाहीत. पटकथेच्या गरजेनुसार प्रसंगाची लांबी आणि संवाद लिहिले गेले आहेत. दिग्दर्शकाने यापूर्वी काही सिनेमांसाठी केलेल्या पटकथा लेखनांपैकी त्याची ही निर्मिती नक्कीच उजवी आहे. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात त्याने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे असे म्हणायला हवे. सिनेमातील काही प्रसंग आपल्या डोळ्यात पाणी आणतील तर काही द्वेषाची भावना जागृत करतील. परंतु एकदंर 'सर्जिकल स्ट्राइक'ची चित्तथरारक कामगिरी जाणून घेण्यासाठी तसेच सैनिकाच्या वैयाक्तिक जीवनाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी सिनेमा नक्की पाहण्यासारखा आहे.\nसिनेमातील सर्व कलाकारांनी शानदार अभिनय केले आहे. सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेतील विकी कौशल आणि मोहित रैना यांना भारतीय सैन्याच्या जवानांची शक्ती आणि भावना चांगली उमगलेले जाणवते. तसेच यामी गौतम हिने देखील आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने केले आहे. नेहमीप्रमाणे अभिनेते परेश रावल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सर्जिकल स्ट्राईक मास्टर माईंड असलेल्या अजित डोभाल यांनी भूमिका लीलया साकारली आहे. मितेश मिरचंदानी यांच्या छायचित्रणातून सिनेमा अधिक बोलतो. लढाईच्या दृश्यांमध्ये पीओव्ही अँगलचा (पॉईंट ऑफ व्ह्यू)चा करण्यात आलेला वापर समर्पक आहे. तसेच शिवकुमार यांनी सिनेमाला योग्य कात्री लावली आहे. लढाईच्या दृश्यांचे चित्रिकरण हे भारताबाहेर सर्बियात झाले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शकाने प्रसंग उभारण्यासाठी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. वास्तववादी चित्र निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेले व्हीएफएक्स सिनेमाच्या थरारात अधिक भर घालतात. गाण्यांना असलेले शाश्वत सचदेव यांचे संगीत श्रवणीय आणि जोशवर्धक आहे. सिनेमागृहातून बाहेर पडताना नक्कीच भारतीय सैन्यदलाविषयीचा आदर मनात उंचावल्याशिवाय राहणार नाही. सो, मस्ट वॉच फिल्म\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'लागिरं झालं जी' घेणार प्रेक्षकांचा निरोप\n'बिग बॉस'बद्दल काय सांगतेय मैथिली जावकर...\nबर्थ-डे स्पेशलः सिद्धार्थ चांदेकरः 'चॉकलेट बॉय'\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपु. ल. देशपांडेः महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व\nगिरीश कर्नाड यांना दिग्गजांची आदरांजली\nगिरीश कर्नाड: अफाट प्रतिभेचा धनी\nबॉलिवूडमध्ये सॅटीन ड्रेसचा ट्रेण्ड\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5161727875825379321&title=India%20Post%20Payment%20Bank%20in%20Pune%20inaugurated%20in%20hands%20of%20Prakash%20Javdekar&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T12:52:24Z", "digest": "sha1:22DEJGGWMP6N3524ZHY6UYEUT45HO37V", "length": 9747, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुण्यातील ‘पोस्ट पेमेंट बँके’चे जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन", "raw_content": "\nपुण्यातील ‘पोस्ट पेमेंट बँके’चे जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे : ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’च्या पुणे शाखेचे उद्घाटन शनिवारी, एक सप्टेंबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयात झाले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते. या वेळी जावडेकर यांनी पोस्टाच्या कामाचे कौतुक केले आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषतः मुद्रा योजना, सुकन्या समृद्धी योजना, जन सुरक्षा योजना यांचे फायदे त्यांनी स्पष्ट केले.\nमाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे यांनी एक सप्टेंबर रोजी ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ देशाला अर्पण केली. राष्ट्रीय उद्घाटन समारंभासोबतच, देशभरातील ६५० जिल्हा मुख्यालय शाखा आणि देशभरातील इतर तीन हजार २५० सेवा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले.\nभारतीय टपाल विभागाने ६५० शाखा आणि अंदाजे १.५५ लाख सेवा केंद्र असणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ स्थापन केली असून, ही बँक देशभरातील ग्राहकांना विविध डिजीटल पेमेंट सेवा पुरविणार आहे. याद्वारे आधार कार्ड वापरून मिनिटामध्ये विनाकागदपत्र खाते सुरू करता येईल. खातेधारक ‘क्यू आर कार्ड’ आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे डिजीटल सेवांचा लाभ घेऊ शकतील. पोस्टमन हा या बँकेच्या नेटवर्कचा सर्वत्र पोहोचणारा दूत असून, तीन लाखांपेक्षा जास्त पोस्टमन आणि ग्रामीण सेवकांद्वारे सर्वदूर या सेवा पुरवल्या जातील. बचत खाते आणि चालू खाते उघडणे, पैसे पाठवणे आणि हस्तांतरण करणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डी.बी.टी.), बिल आणि युटीलिटी पेमेंट, उद्योग आणि व्यापारी पेमेंट आदी सेवा पुरविणार आहे. या सेवा आणि उत्पादने बँकेचा उच्च दर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, घरपोच बँकिंग, काउंटर सेवा, मायक्रो एटीएम, मोबाईल बँकिंग अॅप, एस.एम.एस. आणि आय.व्ही.आर. या विविध माध्यमांद्वारे प्रदान केल्या जातील. ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँकने’ कर्ज, गुंतवणूक आणि विमा सेवा देण्यासाठी विविध आर्थिक संस्थांसोबतही भागीदारी केली आहे.\n‘जीवन शिक्षणाचा आग्रह धरणार’ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राज्यात शुभारंभ ‘आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव’ : प्रकाश जावडेकर आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे पदवी प्रदान सोहळा ‘यशासाठी गुणवत्तेला मेहनत, कल्पकता यांची जोड हवी’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.siniwo.com/mr/b664-keypad.html", "date_download": "2019-06-16T13:32:41Z", "digest": "sha1:YVX75UA7EKQACS56BB3JMLFQGJYFVCZL", "length": 11459, "nlines": 256, "source_domain": "www.siniwo.com", "title": "गोल बटणे प्रकाशित टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B664 - चीन Yuyao Xianglong", "raw_content": "\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\nप्लॅस्टिक खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\nप्लॅस्टिक खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच\nगोल बटणे प्रकाशित टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B664\nस्फोट पुरावा टेलिफोन हँडसेट-A01\nऔद्योगिक एलईडी धातू बॅकलिट खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B660\n12 की अंकीय दार लॉक खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B720\nसंख्यात्मक LED बॅकलिट खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B880\nगोल बटणे प्रकाशित टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B664\nकिंमत श्रेणी: 10-12 डॉलर्स / युनिट\nशिपिंग पोर्ट: निँगबॉ / शांघाय\nदेयक पद्धत: टी / तिलकरत्ने, पेपल, पश्चिम युनियन, व्यापार अॅश्युरन्स\nपुरवठा योग्यता: 10000PCS / महिना\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nगोल बटणे प्रकाशित टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B664\nसाहित्य झिंक धातूंचे मिश्रण\nजीवन की प्रति 2.000.000 चक्र\nसंपर्क प्रतिकार 200 Ohms Maxium\nरेटिंग संपर्क 100 मा\nपीसीबीचे दुहेरी बाजूंनी पीसीबीचे\nअंतकरणाच्या रबर सिलिकॉन अंतकरणाच्या कार्बन कण\nकी बटण निवड 0-9, *, #, सानुकूलित की\nबॅकलिट रंग निळा, पांढरा, सानुकूल\nकनेक्शन इंटरफेस XH प्लग, पिन शीर्षलेख, यूएसबी, PS2, RS232, RS485\nकलाकृतीची किंवा सार्वजनिक मालमत्तेची जाणूनबुजून वा अजाणतेपणी नासधूस करणारा पुरावा पदवी IK08\nकार्यशील तापमान -25 ℃ ~ 65 ℃\nसापेक्ष आर्द्रता 30% -90% आरएच\nमागील: 4 × 3 मॅट्रिक्स स्टेनलेस स्टील खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B703\nपुढील: सानुकूल VoIP टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B532\nबॅकलिट सार्वजनिक टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच\nसार्वजनिक फोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच\nगोल बटणे प्रकाशित खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\nYuyao Xianglong कम्युनिकेशन औद्योगिक कं., लि\nनिँगबॉ Joiwo Explosionproof विज्ञान आणि तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड\nऔद्योगिक टेलिफोन , स्टेनलेस स्टील खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच , जेल फोन, Corded टेलिफोन , मॅट्रिक्स खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच , धातू खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच ,\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/639872", "date_download": "2019-06-16T13:45:05Z", "digest": "sha1:6U7ZL5NAKTOVEUUDS6JDYY3UY3ALFAKD", "length": 8273, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आता राजू शेट्टी कसे निवडून येतात ते बघतेच ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आता राजू शेट्टी कसे निवडून येतात ते बघतेच \nआता राजू शेट्टी कसे निवडून येतात ते बघतेच \nराष्ट्रवादी कॉंगेसने माने गटाला नेहमीच गृहित धरले असल्यामुळे आमच्यावर कायमच अन्याय झालेला आहे. खासदार राजू शेट्टी हे निवडून येणारे उमेदवार आहेत असे पार्टीला वाटत असले तर ते कसे निवडून येतात हे मला बघायचच आहे. असे जाहिर आव्हान माजी खासदार निवेदिता माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील राजकीय शिवधनुष्य उचलणारच असा सुचक इशाराही त्यांनी दिली.\nयावेळी निवेदिता माने यांनी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचा खरमरीत शब्दात समाचार घेतला. कोणीतरी उठतो आणि राष्ट्रवादीकडे खासदारकीसाठी मदत मागतो. ज्या ठिकाणी मऊ लागेल त्या ठिकाणी उकरायची त्यांची प्रवृत्तीच आहे. आयत्या पिठावर रांगोळी काढणाऱयांना कोणताही संघर्ष करण्याची गरज नसते. ते केवळ लोकांच्या भावनेचे मार्केटींग करत असतात. ते दिखावा करतात व मिडीयाला सामोरे जावून केवळ तेथे शोबाजी करत असतात. आम्ही भावना, गरीबी अथवा केलेल्या कामाचे मार्केटींग कधीही केले नाही. अथवा चालून पायाला फोड उठल्याचेही कधी मार्केटींग केलेले नाही. पण या मतदारसंघातील विद्यमान खासदारांनी प्रत्येक गोष्टीचे मार्केटींग करून जो ढोंगीपणा चालवला आहे तो मोडून काढावयाचा आहे असेही माजी खासदार निवेदिता माने यांनी सांगितले.\nलोकसभेमध्ये शेतकऱयांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने मांडले होते. रानाच्या मशागतीवेळी एका बाजूला बैल व दुसऱया बाजुला शेतकऱयाच्या पत्नीला जुंपल्याचे चित्र लोकसभेत दाखवून शेतकऱयांची अवस्था दाखवली होती. यंत्रमागधारकांचा प्रश्नही मोठया जिव्हाळयाचा आहे. वस्त्राsद्योग मंत्र्यांनी वीज बिलात सवलत व कर्जावारील व्याजावर अनुदान देण्यासंदर्भात कांही महिन्यांपुर्वी आश्वासन दिले होते. पण याची पुर्तता अजुनही झालेली नाही. या वस्त्राsद्योगामध्ये जे कामगार आहेत. ते आजूबाजूच्या खेडयातूनच आलेले आहेत. त्यांचे संसार टिकवण्यासाठी इचलकरंजीतील यंत्रमाग सुरु राहिले पाहिजेत. त्यामुळे या मोर्चामध्ये आवर्जुन उपस्थित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चामुळे या लोकांच्या वेदना लक्षात आल्या. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.\nराष्ट्रवादी काँग्रेसने सुरवातीपासूनच माने गटावर अन्याय केला आहे. लाखोंचे लीड घेवून निवेदिता म���ने निवडून आलेल्या असतानाही खासदार शरद पवार यांच्या आदेशाने थांबायला लागले हे सर्व जनतेला माहित आहे. ही जागा राष्ट्रवादी ची असतानाही त्यावेळी काँग्रेसला देवून कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी माने गटाच्या पुर्नवसनासाठी विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादी पार्टीकडून मिळाले होते. पण तोही शब्द पार्टीने पाळला नाही. पण तरीही कोणतीच नाराजी व्यक्त केली नाही. पण प्रत्येक वेळी जर राष्ट्रवादी माने गटाला गृहितच धरत असेल तर या गटाचे ताकद दाखवावीच लागेल. ही ताकद आपली एकटीची नसून ती खासदार बाळासाहेब माने यांची आहे. त्यांना मानणारा जो गट आहे त्या गटाची ताकद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/690433", "date_download": "2019-06-16T13:04:11Z", "digest": "sha1:J77G6SKHNGCGTQGETLCNU2PPLZPJBSO2", "length": 6455, "nlines": 16, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एक्झॅक्ट पोल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एक्झॅक्ट पोल\nपहाट झाली. मोरु उठला. उठला म्हणजे झोपेतून नव्हे. फेसबुकवरून उठला. रात्रभर मोरु आणि नारू जागेच होते. आपल्याला घरातून बाहेर पडून दोघे एका हॉटेलात भेटून चहापान आणि धुम्रपान करून परतले. गेले दोन दिवस टीव्हीवर एक्झिट पोलचा धुमाकूळ झाला. आज एक्झॅक्ट पोल होता.\nमोऱया आणि नाऱया जिवलग मित्र, पण एकमेकांच्या विरुद्ध पक्षात होते. सोशल मीडियावर एकमेकांशी खच्चून भांडत. मोरुच्या मते इथे लिहिल्यावर नाऱयाला प्रत्येक पोस्टचे 40 पैसे मिळतात. नारुच्या मते याच कामासाठी मोऱयाला देखील पैसे मिळतात. ‘तुमच्या पक्षाने सत्तर वर्षे खाल्ले’ असं नाऱया म्हणाला की, ‘तुम्ही पाच वर्षात त्यातला किती जणांना पकडलंत’ असं मोऱया विचारायचा. दोघे मित्र असल्याने त्यांच्यातली भांडणं टोकाला गेली नाहीत. पण सोशल मीडियावर अनेकांची एकमेकांच्या मित्रांना, भांडताना, आप्तांना शिवीगाळ केली होती, कायमचे संबंध तोडले होते. एक्झिट पोलमध्ये नाऱयाची पार्टी जिंकली होती. नाऱयाने तशी पोस्�� लिहिल्यावर मोऱयाने कमेंट केली होती की, सोनोग्राफीने केलेलं गर्भाचं लिंगनिदान अचूक असतं. पण एक्झिट पोल काही सोनोग्राफीसारखे अचूक नसतात.\nकुरुक्षेत्रावर वस्त्रs टाकून हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला कृष्णाने समजावले की समोर तुझे नातलग असले तरी त्यांच्यावर शस्त्र चालव. पण मात्र तो प्रसंग वेगळा होता. पवाराच्या निवडणुकीत मात्र एरव्ही ज्यांना आयुष्ये एकत्र काढायची आहेत असे लोक एकमेकांशी भांडायला उठले. शिवीगाळ केली. एकमेकांची उणीदुणी काढली. प्रचाराची निम्नतम पातळी गाठली. नेतेदेखील यात पुढे होते. त्यांचे पाहूनच कार्यकर्ते आणि सोशल मीडियावरच्या रिकामटेकडय़ांनी आपापसात युद्धे खेळली, पैजा लावल्या. एकमेकांच्या नात्यांमध्ये विष कालवले.\nएक्झॅक्ट पोल सुरू झाल्यावर मोऱयाचा चेहरा पडत गेला. नाऱया खुशीत होता. मोऱयाला दुःखामुळे जेवण गेलं नाही. नाऱया इतका हर्षभरित-उत्तेजित होता की त्याचं जेवणाकडे लक्ष नव्हतं. काल जागरण केलेलं असूनही आणि अस्सल पुणेकर असूनही दोघे दुपारभर जागे राहिले. अंतिम निकाल ऐकल्यावर घरातून निघाले. हॉटेलात भेटले.\n‘चला आता अभ्यासाला सुरुवात, सोमवारी नोकरीसाठी इंटरव्हय़ूचा कॉल आलाय,’ मोऱया म्हणाला.\n‘मी बँकेत लोनचं प्रपोजल दिलंय, त्यांनीही सोमवारी बोलावलंय,’ नाऱया म्हणाला. दोघांच्या आयुष्यातला राजकीय चर्चांचा अनुत्पादक बोळा निघाला होता. आयुष्ये मार्गी लागत होती.\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Balu-Bhakare-Suicide-Case-should-Be-murder-Union-Demand-For-Justice/", "date_download": "2019-06-16T13:21:40Z", "digest": "sha1:6WLNQUH3YQI3SNPMF6H2LKLXHZBUDFYE", "length": 4046, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा कर्मचारी बाळू भाकरे यांनी केली होती आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Ahamadnagar › मनपा कर्मचारी बाळू भाकरे यांनी केली होती आत्महत्या\n'त्या' आत्महत्येप्रकरणी ���दोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा\nअहमदनगर : पुढारी ऑनलाईन\nमनपा कर्मचारी बाळू भाकरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनपा कर्मचारी युनियनने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विदेदी यांना निवेदन देण्यात आले असून आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी दिला. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मयत भाकरे यांना श्रध्दांजली वाहिली.\nकर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे मनपा प्रशासनाने पत्र दिले आहे. याचा कर्मचारी युनियनकडून निषेध करण्यात आला.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Construction-Technology-Superfast/", "date_download": "2019-06-16T12:44:34Z", "digest": "sha1:RZ7VUPCDDLCSD4434WEUKXNVDQMCT4WG", "length": 11283, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम तंत्रज्ञान सुपरफास्ट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › बांधकाम तंत्रज्ञान सुपरफास्ट\nकोल्हापूर : विजय पाटील\n‘घर पहावं बांधून,’ असं पूर्वी म्हटलं जात होतं. याचं कारण घर बांधणं म्हणजे दिव्यच असायचं. कारण, घर बांधणीसाठी लागणार्या प्रत्येक गोष्टीला वेळ लागायचा. कुशल मनुष्यबळ शोधावे लागायचे; पण आता गरजेतून म्हणा किंवा स्पर्धेतून, बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचा परिणाम गगनचुंबी इमारतीसुद्धा गतीने पूर्ण होत आहेत. घर असू दे किंवा व्यावसायिक कामासाठीची इमारत. बांधकाम ही गोष्ट वेळखाऊ आणि मेहनतीची आहे; पण आता नव��व्या तंत्रांमुळे कमी वेळेत बांधकाम साकारले जात आहे. तसेच मानवी मेहनतही कमी झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. याचा फायदा सर्वच घटकांना होत आहे.\nविटा बदलल्या... गती वाढली\nलाल मातीच्या विटा म्हणजेच बांधकाम हे पूर्वांपार समीकरण आता कमी झालं आहे. कारण, लाल मातीच्या विटांचा पुरवठा कमी होऊ लागल्याने त्याला पर्याय म्हणून सिमेंटच्या ब्लॉक (एएसी) विटांचा वापर सुरू झाला आहे. या विटा वजनाने अत्यंत हलक्या आहेतच, त्यापेक्षा त्यांना गिलावाही करण्याची गरज उरत नाही. तसेच त्यांचा आकार तुलनेने मोठा आणि सलग असल्याने अत्यंत कमी वेळेत बांधकाम पूर्ण केले जाते. या एका विटेच्या रचनेवरच भिंत उभी राहते.\nएखाद्या इमारतीचा स्लॅब म्हणजे लगीनघाईसारखा प्रकार दिसायचा. स्लॅबसाठी खूप आधीपासून पूर्वतयारी करावी लागे. महिनोन्महिने ही तयारी केली जात असे; पण आता रेडिमिक्स काँक्रीटमुळे ही धावपळ कमी झाली आहे. कारण, तयार काँक्रीटचा सहजपणे स्लॅब पसरला जातो. त्यामुळे यातील वेळ आता निम्म्यावर आला आहे.\nबांधकामात चौकटी आणि खिडक्या लाकडीच पाहिजेत, हे समीकरण आता संपुष्टात आले आहे. कारण, यासाठी बाजारात खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत. सिमेंटचा कलात्मक पर्याय आहे. यासह प्लायवूड आहे. लोखंडी आणि अॅल्युमिनियमबरोबरच आता यूपीव्हीसी हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.\nअनेकवेळा लाल मातीच्या विटांचा पुरवठा कमी होतो. यामुळे बांधकामे ठप्प झाली आहेत. या गरजेतूनच नवनव्या विटांचा पर्याय सुरू झाला. वाळूबाबतही आता नवनवे पर्याय वापरले जात आहेत. पारंपरिक बांधकामांचे स्वरूप नवे तंत्रज्ञान घेऊ लागले आहे. बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने ही आधुनिक पहाट मानायला हरकत नाही.\nटिकाऊपणासाठी केमिकलचा वापर वाढला\nनवनव्या तंत्रांमुळे दर्जाबाबत हयगय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला पर्याय म्हणून आता बांधकाम घट्ट आणि मजबूत व्हावे, यासाठी त्यामध्ये केमिकलचा वापर वाढू लागला आहे.\nसेंट्रिंगचे काम हे खूप उंचीवर करताना मोठी रिस्क असे. कारण, यापूर्वी अशा कामात खूप अपघात झाले आहेत; पण आता सेंट्रिंगच्या कामासाठी पूर्वीची बांबू लावून मजले करण्याची पद्धत संपली आहे. त्याऐवजी लोखंडी अडक असलेले साहित्य आले आहे. तसेच लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांचा वापरही यासाठी सुरू झाला आहे. मोठ्या ���ांधकामांना क्रेन वापरली जाते. यामुळे या कामातील रिस्क कमी झाली आहे.\nग्रीन बिल्डिंग, ग्रीन हाऊस\nपर्यावरणाबाबत आता सगळीकडेच जागृती होऊ लागली आहे. शाळेत जाणारी लहान मुले तर पर्यावरणाबाबत आपल्या आई-वडिलांना उपदेश करत असल्याचे चांगले दृश्य घराघरांत दिसू लागले आहे. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रात ग्रीन हाऊस, ग्रीन बिल्डिंग अशा संकल्पना मूळ धरू लागल्या आहेत. भरपूर प्रकाश, वृक्षारोपण, सांडपाण्याचा पुनर्वापर, कचरा प्रक्रिया आदींचा यामध्ये समावेश दिसत आहे. कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्रात हे चित्र समाधानकारक आहे.\nमागील वर्षभरापासून वाळू नसल्याने बांधकामे थांबली होती; पण आता क्रशसँड (आर्टिफिशियल वाळू) चा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाळूवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. क्रशसँड सहज उपलब्ध होत असून, त्यासाठी थांबावे लागत नाही. तसेच नदीपात्रातील वाळूचा दर्जा कमी-जास्त होत असे. त्यामुळे ही वाळू चाळावी लागे. तसेच वाळू सुकवावी लागे; पण क्रशसँडला या गोष्टींसाठी वेळ घालवावा लागत नाही.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Expansion-of-Kalamba-Jail-soon/", "date_download": "2019-06-16T12:44:30Z", "digest": "sha1:IIF2WGMLQBWVG2HPQMIF6PZENMV2QASU", "length": 6716, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कळंबा कारागृहाचे लवकरच विस्तारीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › कळंबा कारागृहाचे लवकरच विस्तारीकरण\nकळंबा कारागृहाचे लवकरच विस्तारीकरण\nकोल्हापूर येथील मध्यवर्ती कळंबा कारागृह विस्तारीकरणाचा गृह खात्याकडे प्रस्ताव दाखल झाला आहे. याबाबत लवकरच निर्णय शक्य आहे, असे मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईसाठी नव्या कारागृहाचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही ते म्हणाले.\nविशेष पोलिस महानिरीक्षक जाधव शनिवारी कोल्हापूर दौर्यावर आले होते. कळंबा कारागृहास भेट देऊन पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुणे येथील येरवडा कारागृहानंतर कोल्हापूरचे कळंबा कारागृह सुरक्षिततेच्या दृष्टीने भक्कम, बंदिस्त असल्याने देश-विदेशातील कैदी मोठ्या संख्येने कारागृहात कारवास भोगत आहेत.\nकैद्यांची सद्यस्थितीतील संख्या आणि एकूण क्षमता, सोयीसुविधांचा विचार केल्यास त्याचा प्रशासनावर ताण पडतो आहे. राज्यातील अन्य काही कारागृहांच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडे यापूर्वीच दाखल झाला आहे. वरिष्ठस्तरावर प्रस्तावाच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात येत आहे. कळंबा कारागृहाच्या विस्तारीकरणाबाबत लवकरच निर्णय शक्य आहे. भविष्यात कैद्यांना चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील.\nराज्यात आणखी काही नवीन जिल्हा कारागृहांचा प्रस्ताव आहे. पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई येथील नियोजित मध्यवर्ती कारागृहांचा समावेश आहे. राधाकृष्णन समितीमार्फत कारागृहांचा सर्व्हे अंतिम टप्प्यात आहे. समितीचा अहवाल उपलब्ध होताच नवीन दोन मध्यवर्ती कारागृहांच्या मंजुरीचा निर्णय होईल, असेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले. कळंबा कारागृहातील शिस्त, आदेशाचा काटेकोर अंमल, नेटकेपणा लक्षात घेऊन कैदी पुनर्वसन योजनेंतर्गत काही महत्त्वाचे उपक्रम राबविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/chandrkant-patil-comment-road-issue/", "date_download": "2019-06-16T13:31:06Z", "digest": "sha1:D6EWAQ2GSXFCTCNIQLP2PRW7KXG5EVKW", "length": 7489, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्र खड्डेमुक्त होणारच | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › महाराष्ट्र खड्डेमुक्त होणारच\nमहाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये हायकॉलिटीचे रस्ते न झाल्याने रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात, शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यात 40 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील आणि त्यात चौपदरी, तीन पदरी व दुपरी मार्गांचा समावेश असेल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील आढावा बैठकीत ते बोलत होते.\nमहाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत 22 हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील 10 हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि भारतमालामधून 6 हजार 500 किलोमीटरचे सहापदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. वाढत्या वाहतुकीचा भार पेलू शकेल, रस्त्यावरील अवजड वाहतूक, गौण खनिज वाहतूक यांनाही पेलू शकेल, असे रस्ते महाराष्ट्रात यापूर्वी झाले नाहीत. येत्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात दर्जेदार रस्ते करुन महाराष्ट्र रस्त्यांच्या दृष्टीने चकचकीत होईल. राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले असून 15 डिसेंबरपर्यंत ते पुर्ण होईल. त्यासाठी 34 जिल्ह्यांचा दौरा सुरु असून कोल्हापूरसह 25 जिल्ह्यांचा दौरा पुर्ण झाला आहे.\nउर्वरित जिल्ह्यांचा दौराही 6 डिसेंबरपुर्वी पुर्ण करणार असून त्यातूनच अधिकारी व कर्मचार्यांच्या कामाचा लेखाजोखा होणार आहे. गेल्या तीन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन हजार लोकांना पदोन्नती दिली आहे. नजिकच्या काळत आणखी 100 लोकांना देण्यात येणार आहे. पण 200 जणांना निलंबित ही करण्यात आले आहे. त्यामुळे जो चांगले काम करील त्यांला प्रोत्साहन व गैर प्रकार करणार्यांना शिक्षा या न्यायाने हा विभाग काम करीत आहे.यावेळी अवर सचिव आर. डी. जोशी, मुख्य अभियंता पी. एम. पिडे, अधिक्षक अभियंता एस. एस. साळुंखेंसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nगोकुळ’ला बदनाम करणार्यांविरोधात निषेध मोर्चा\nतिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब\nराजकीय आखाड्यात दोन हात करू\nदूध संघांवरील कारवाई मागे घेऊ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक\nपर्यायी शिवाजी पुलाचे काम लागणार मार्गी\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=weed&page=35&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aweed", "date_download": "2019-06-16T12:55:55Z", "digest": "sha1:OIKOWTCUMIJ64CXMANNPT63Q7462PEGP", "length": 28777, "nlines": 321, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 36 | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (57) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (66) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (52) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (29) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (10) Apply अर्थविश्व filter\nफॅमिली डॉक्टर (7) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमुक्तपीठ (5) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (5) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nमहाराष्ट्र (82) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (78) Apply प्रशासन filter\nसप्तरंग (53) Apply सप्तरंग filter\nराजकारण (52) Apply राजकारण filter\nपाकिस्तान (40) Apply पाकिस्तान filter\nदहशतवाद (38) Apply दहशतवाद filter\nव्यापार (34) Apply व्यापार filter\nनरेंद्र मोदी (33) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (33) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (32) Apply मुख्यमंत्री filter\nनगरसेवक (31) Apply नगरसेवक filter\nकोल्हापूर (30) Apply कोल्हापूर filter\nव्यवसाय (30) Apply व्यवसाय filter\nकोल्हापूर - महापालिकेने शिंगणापूर नाका येथील गवत मंडईत गेल्या ८ ते १० वर्षांपासून सि.स.नं.१२७७ या जागेत असलेली ६ अतिक्रमणे आज उद्ध्वस्त केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठे��ला होता. विरोध मोडून काढत महापालिकेने ही कारवाई केली. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज...\nसभापतींची अर्वाच्य शिवीगाळ, आर्वी पालिकेत काम बंद\nआर्वी (जि. वर्धा) : नगरपालिकेच्या आरोग्य सभापतीने नगरपालिका कर्मचारी संघटनेचे व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष संजय अंभोरे यांना बुधवारी (ता. १३) सकाळी साडेसात वाजता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने नगरपालिकेचे नगरसेवक व कर्मचारी यांच्यात बाचाबाची होऊन एका नगरसेवकास किरकोळ मार...\nकेळीतील शून्य मशागत तंत्राचे अनुभव\nखानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात केळी लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याची चांगली उपलब्धता असणाऱ्या भागात केळी लागवडीचे प्रमाण वाढत आहे. साधारणपणे १२ ते १४ महिन्यांत पीककापणी होते. पिकाचे एक दोन खोडवेही घेता येतात. यामुळे इतर जिल्ह्यांतही केळी लागवड वाढत आहे. दक्षिण महाराष्ट्रात केळीची लागवड सुरू...\nसंतप्त नागरिकांमुळे कारवाई मागे\nशिवडी - शिवडी क्रॉस रोड ते ज्ञानेश्वर नगरदरम्यान पालिकेच्या जागेत वर्षानुवर्ष भाडेकरू म्हणून वास्तव्य करणाऱ्या भाडेकरूंचा पाणीपुरवठा आणि विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी बुधवारी (ता. १३) परळ येथील एफ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी विनानोटीस अचानक हजेरी लावली. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी विरोध करीत...\nलोडशेडिंगच्या झटक्याने संतापाचा भडका\nमहावितरणच्या विरोधात नागरिक बिथरले, मुख्य अभियंत्यांच्या दालनातच गोंधळ औरंगाबाद - कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मंगळवारी (ता. १२) महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात जाब विचारून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. एका शिष्टमंडळाने तर अर्वाच्य शब्द...\nकाटेकोर नियोजनातून साधले वांग्याचे पीक\nमालवंडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील अरुण आणि गोपाळ सरवदे बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करत वांगी, पपई, झेंडू आणि कलिंगड लागवडीतून शेती किफायतशीर केली. प्रत्येक पिकाला ठिबक सिंचन, आच्छादन एकात्मिक खत व्यवस्थापन आणि वेळेवर कीड-रोग नियंत्रणातून दर्जेदार पीक उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो....\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा आटोपताना म्यानमारलाही भेट देऊन, म्यानम्यारच्या स्टेट कौ���्सिलर आंग स्यान स्यू की यांना एकत्रितपणे आव्हानांना सामोरे जाण्याचे ठाम आश्वासन दिल्यानंतर आठवडाभरातच तेथील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच या \"एकत्रित प्रयत्नां'ची कसोटी...\nदहशतवादाविरोधात नवी विचारप्रणाली हवी\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेध घेण्यासाठी ‘पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी’ (पीडीएनएस) ही राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारी आणि शनिवारी (ता. १५, १६) पुण्यात होत आहे. यानिमित्ताने परिषदेचे निमंत्रक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्याशी केलेली...\nविधवा महिलेची दोन लहानग्यांसह आत्महत्या\nनारायणगाव - मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील रेश्मा विनायक मुळे (वय ३२) या विधवा शेतकरी महिलेने गरिबीला कंटाळून सृष्टी विनायक मुळे (९) व स्वराज विनायक मुळे (६) या आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मांजरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर...\nकुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉक्टरची जळगावात निर्घृण हत्या\nजळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात कुष्ठरोग विभागाचे प्रमुख तथा आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक म्हणून नुकताच पदभार घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय 52) असे त्यांचे नाव असून, गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह...\nजयपूरमध्ये पोलिस व नागरिकांमध्ये धुमश्चक्री; संचारबंदी लागू\nएकाचा मृत्यू; संचारबंदी लागू, इंटरनेटसेवा खंडित जयपूर: रामगंज भागात किरकोळ कारणावरून पोलिस व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाला असून, येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची कारवाई...\nअभ्यासाचं टॉनिक (राजीव तांबे)\nमुख्याध्यापक म्हणाले ः ‘‘ही विषयांची गंमतही छान आहे. यासंदर्भात मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. मुलांना गणिताची भाषा, विज्ञानाचा इतिहास, भूगोलातलं विज्ञान ओळखायला प्रेरित केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला त्याचं ‘अभ्यासाचं टॉनिक’ घेण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे, तरच तो सर्व विषयांच्या भाषा आणि सर्व...\nपोलिसांच्या मध्यस्थीने शिरवलीतील जुना वाद मिटला\nलोणेरे (ता. माणगाव) - माणगाव तालुक्यातील शिरवली गावातील दोन गटांमध्ये 2010 पासून असलेला वाद गोरेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला आहे. शिरवली गावात सात वर्षांपासून दोन गटांत वाद होता. यंदा दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनादरम्यान गावाचे ग्रामदैवत काळभैरव मंदिराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले...\nकहाणी सकारात्मक बदलाची (अतिथी संपादकीय)\nगणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले, की आमचाही जीव भांड्यात पडतो. बालपणी बाप्पाचे विसर्जन झाले की अश्रू अनावर व्हायचे. आज हेच निर्विघ्नपणे पार पडले की आनंदाश्रू येतात. या वर्षी तर उच्च...\nतब्बल २३ तास मिरवणूक\nपारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...\nबेळगावः डॉल्बी बंद करण्याबरोबरच विसर्जनावरून तणाव\nबेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्वर तलावाजवळ वाद सुरू राहिला. महात्मा फुले रोड व अनगोळमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी...\nमिरज दंगलीचे जुने व्हिडिओ व्हायरल : व्हॉटस्अॅप ग्रुप अॅडमिन अटकेत\nसांगली : गणेशोत्सव काळात झालेल्या मिरज दंगलीचे आठ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन तणाव निर्माण केल्या प्रकरणी मिरजेतील एका ग्रुप अॅडमीनला अटक करण्यात आली. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तासगाव येथील एकाला या क्लीप शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली. आजवर...\nअभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात फसलेला विद्यार्थी\nअभिमन्यू- कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा. आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरा जातो. चक्रव्यूहात सगळ्या थोर, महान आणि जवळच्या नातेवाइकांविरुद्ध ���कटा लढला. मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने. अनुभवाची कमतरता, अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट. बरीच झुंज दिली; पण शेवटी गारद...\nगणेशजी का स्वागत है जालन्यात जपला गेला धार्मिक सलोखा\nवालसावंगी (जि. जालना): भोकरदन तालूक्यातील वालसावंगी येथे आज मस्जिदसमोरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करून गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच मिरवणुकीत सहभागी साई कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या मुलांना चॉकलेटचे वाटप मुस्लिम...\nसावधान... विषारी \"रॅगवीड' तणाचा राज्यात शिरकाव\nकोल्हापूर - \"रॅगवीड' या विदेशी विषारी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. सूर्यफुलांच्या बिया व पक्षी खाद्यातून होणाऱ्या आयातीतून त्याच्या बिया देशात पसरल्या असाव्यात, असा अंदाज आहे. या तणाचा प्रसार शेतातून ग्रामीण व शहरात झाल्यास माणसाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/92a93093f93594091594d93793e-92a94d93094b92c947936928", "date_download": "2019-06-16T13:26:07Z", "digest": "sha1:3JNO3R4XYQY36RUDSBWY6WKI7DDAIPKE", "length": 34922, "nlines": 276, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "परिवीक्षा (प्रोबेशन) — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / परिवीक्षा (प्रोबेशन)\nसिद्धदोषी गुन्हेगाराची शिक्षा काही अटींवर स्थगित राखण्याची गुन्हेशास्त्रातील एक आधुनिक पद्धत.\nगुन्हेशास्त्रातील एक आधुनिक पद्धत\nसिद्धदोषी गुन्हेगाराची शिक्षा काही अटींवर स्थगित राखण्याची गुन्हेशास्त्रातील एक आधुनिक पद्धत म्हणजे परिवीक्षा होय. विशिष्ट गुन्हेगारांच्या बाबतीत कारावासाचा एक पर्याय म्हणून ही पद्धत अस्तित्वात आली. ज्या गुन्हेगारांच्या बा��तीत कारावास हा घातक किंवा अयोग्य वाटतो, अशा गुन्हेगारांना गुन्हा शाबित झाल्यानंतरच न्यायालय काही अटी घालून एखाद्या परिवीक्षा अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली समाजात पुन्हा स्वतंत्रपणे वावरण्याची संधी देते. ही संधी देत असताना न्यायालय प्रामुख्याने गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीचा शास्त्रीय अभ्यास करून त्याची परिवीक्षापद्धती अंगीकारण्याची क्षमता, त्याचप्रमाणे परिविक्षा अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाची शक्याशक्यता ह्या दोन गोष्टींचा विचार करते. परिवीक्षा कार्यपद्धतीमुळे परिविक्षा अधिकाऱ्याला गुन्हेगारांकडे व्यक्तिगत लक्ष देणे शक्य होते. परिवीक्षासंबंधीच्या अधिनियमांनुसार गुन्हेगाराचे वय आणि मार्गदर्शनाचा काल हा निश्चित केला जातो. परिविक्षा पद्धतीमुळे गुन्हेगाराचा कुटुंब आणि समाज ह्यांच्याशी दृढ संबंध राहतो व कारावासामुळे लागणारा सामाजिक कलंकही टाळला जातो. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात त्याचे पुनर्वसन सुकरतेने होऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे परिविक्षाधीन व्यक्ती ही निर्दोष नसते; एवढेच नव्हे, तर न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्यास पूर्वी झालेली शिक्षा भोगण्याची कारवाई तिच्या बाबतीत करता येते.\nही पद्धत कार्यान्वित करीत असताना गुन्हेगाराचे वय, त्याने पूर्वी केलेले गुन्हे, गुन्ह्याचे स्वरूप व गांभीर्य इ. गोष्टींचा विचार करण्यात येतो. परिवीक्षा मुदतीत त्याच्याकडून काही गुन्हा घडल्यास किंवा अटींचा भंग झाल्यास, तो शिक्षेस पात्र ठरतो. म्हणून शिक्षेची टांगती तलवार गुन्हेगाराच्या डोक्यावर सततच असते. तथापि परिवीक्षा ही त्याच्यावर लादलेली जबाबदारी नसून, त्याने स्वखुषीने स्वीकारलेली जबाबदारी असते. परिविक्षा अधिकारी हा केवळ त्याच्यावर पाळत ठेवणारा नसतो, तर त्याला त्याच्या विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणारा मार्गदर्शक, मित्र आणि आदर्श सल्लागार असतो.\nइ. स. १८९८ च्या भारतीय दंडसंहितेत १९२३ मध्ये सुधारणा करण्यात येऊन ५६२ क्रमांकाचे नवीन सुधारित कलम तीत समाविष्ट करण्यात आले. या नवीन कलमान्वये गुन्हेगारांना काही शर्तींवर मुक्त करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली. या कलमान्वये गुन्हेगाराने केलेला गुन्हा पहिलाच असेल, तर त्याला वरील तरतुदीचा फायदा मिळण्याची शक्य���ा निर्माण झाली. विशेषतः या तरतुदीचा फायदा गुन्हेगार मुले व स्त्रिया यांनी प्रामुख्याने झाला. या सुधारित कलमांत पुढील तरतुदी होत्या : (१) जामीन घेऊन किंवा गुन्हेगाराकडून बंधपत्र लिहून घेऊन त्याची मुक्तता करणे व (२) न्यायालयास जरूर वाटल्यास, तीन वर्षे मुदतीपर्यंत गुन्हेगारास संबंधित न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. ह्या मुदतीत परिविक्षाधीन व्यक्तीने सामाजिक शांतता अबाधित राखणे बंधनकारक आहे. या कलमान्वये भारतात प्रथमच परिवीक्षा कार्याला सुरुवात झाली.\nया कलमाच्या आधारे भारतात मुलांसाठी वेगळे कायदे मंजूर करण्यात आले. त्यांपैकी तत्कालिन मद्रास, मुंबई व बंगाल प्रांतात अनुक्रमे १९२०, १९२२ व १९२४ साली मुलांचे कायदे करण्यात आले. १९३८ पासून तत्कालीन मध्य प्रदेश, मद्रास, उत्तर प्रदेश, मुंबई इ. प्रांतांमध्ये भारतीय दंडसंहितेतील ५६२ (४) या कलमांचा आधार घेण्यात येऊन परिविक्षा पद्धतीचा फायदा घेण्यात येऊ लागला. इतर प्रांतामध्ये त्याचा उपयोग बालगुन्हेगारांची आणि देखरेख आवश्यक नसलेल्या इतर गुन्हेगारांची मुक्तता करण्यासाठी होऊ लागला.\n१९५८ मध्ये मध्ययवर्ती परिविक्षा अधिनियम मंजूर होण्यापूर्वी मुंबई, मद्रास, उत्तर प्रदेश व पं. बंगाल या प्रांतात कायदे अस्तित्वात होते. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : (अ) ताकीद देऊनगुन्हेगारीची मुक्तता करणे: न्यायालयाच्या कक्षेत येणाऱ्या गुन्हेगारांपैकी पहिला गुन्हा केलेल्या आणि ज्या गुन्हेगारांना दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षा मिळेल, अशांनाच या सवलतींचा फायदा देता येतो. (आ) गुन्हेगाराचे सद्वर्तन लक्षात घेऊन योग्य देखरेखीखाली मुक्तता करणे : या कलमान्वये कोणत्याही प्रकारची गुन्हेगार स्त्री आणि फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा न मिळालेला पुरूष गुन्हेगार या तरतुदीचा फायदा घेऊ शकतो.\nमुंबई प्रांतातील अधिनियमानुसार परिवीक्षायोग्य वयाची मर्यादा २५ वर्षे ठरविण्यात आली. स्त्री गुन्हेगाराच्या बाबतीत गुन्ह्याच्या स्वरूपाला महत्त्व नव्हते. पुरुष गुन्हेगाराच्या बाबतीत मात्र पहिल्या गुन्ह्यापुरती तरतूद लागू होते. मद्रास प्रांतातील अधिनियमानुसार परिवीक्षायोग्य वयाची मर्यादा प्रथम २१ वर्षे ठरविण्यात आली. इतर गुन्हे सात वर्षांपेक्षा अधिक मुदतीपर्यंत शिक्षापात्र असल्यास, या सवलतीस अपात्र ठरविण्यात आले. स्त्री गुन्हेगाराच्या बाबतीत जन्मठेप अगर फाशीव्यतिरिक्त सर्व स्त्री गुन्हेगारांना पात्र ठरविण्यात आले. उत्तर प्रदेशातील अधिनियमानुसार वयाची मर्यादा २४ वर्षे ठरविण्यात आली. परिवीक्षेची तरतूद पहिल्या गुन्ह्यापर्यंतच मर्यादित होती. मात्र हा गुन्हा जर फाशी अगर जन्मठेप अशा शिक्षापात्रतेचा असेल, तर त्यास ही तरतूद लागू नाही. प. बंगालमधील अधिनियमात वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती; इतर सर्व तरतुदी उत्तर प्रदेश अधिनियमानुसारच होत्या.\n१९५८ च्या मध्यवर्ती परिवीक्षा अधिनियमाची प्रमुख वैशिष्ट्ये\n१९५८ च्या मध्यवर्ती परिवीक्षा अधिनियमाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होत : या अधिनियमामुळे अगोदरचे सर्व प्रांतिक अधिनियम रद्दबातल ठरविण्यात आले. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये जे गुन्हेगार नशाबंदी अधिनियमाखाली शिक्षेस पात्र होतात, त्यांना परिवीक्षा सवलतीचा फायदा मिळू शकत नाही.\nअधिनियमातील तरतुदी: (अ) वयोमर्यादा २१ ठरविण्यात आली. (आ) फाशी अगर जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र असलेला गुन्हा या तरतुदीतून वगळण्यात आला. (इ) उपर्युक्त वयोमर्यादेतील फाशी आणि जन्मठेप शिक्षेस पात्र गुन्हेगार वगळून इतर सर्व गुन्हेगारांच्या बाबतीत परिवीक्षा अधिकाऱ्याचा अहवाल आवश्यक ठरला. (ई) या वयोमर्यादेच्या आतील गुन्हेगारास जर बंदिवासाची शिक्षा द्यावयाची असेल, तर त्याबद्दलच्या कारणांची नोंद लेखी असणे आवश्यक ठरले. (उ) या अधिनियमातील अकराव्या कलमाने परिवीक्षा अधिकाऱ्यास अपील न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. (ऊ) कोर्टाचा खर्च आणि नुकसानभरपाई देऊन मुक्तता करण्याची सवलतही या अधिनियमाद्वारे देण्यात आली. (ए) जामीन, बंधपत्र किंवा दोन्ही घेऊन गुन्हेगाराची मुक्तता देखरेखीखाली करण्याची तरतूद करण्यात आली. (ऐ) ह्या तरतुदीचा फायदा गुन्हेगाराला देताना त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा विचार अधिनियमात अंतर्भूत केला गेला.\nबालगुन्हेगारांसाठी परिवीक्षा तरतूद: १९६० च्या मध्यवर्ती मुलांच्या सामाजिक अधिनियम अस्तित्वात नाही, तेथे परिवीक्षा अधिनियम लागू करण्यात आला. त्यात पुढील तरतुदी आहेत: (अ) सर्व बालगुन्हेगारांना संरक्षण देण्यात आले. आईवडील, पालक अगर इतर जबाबदार व्यक्ती ह्यांच्या देखरेखीखाली किंवा जामीन घेऊन अगर जामीनाशिवाय सदवर्तनाची हमी घेऊन, मुलांची मुक्तता करण्याची तरतूद करण्यात करण्यात आली. (आ) ही कालमर्यादा तीन वर्षांची ठरविण्यात आली. (इ) बालन्यायालयाने मुलाची योग्य ती आणि इतर सर्व चौकशी करून मगच त्याला परिवीक्षापात्र ठरवावे, असे ठरले. (ई) प्रत्येक बालगुन्हेगाराच्या बाबतीत सर्वंकष अहवाल. वेळच्या वेळी बालन्यायालयात सादर करणे बंधनकारक ठरविले.\nपरिवीक्षा यंत्रणा: भारतात तीन पद्धतींच्या परिवीक्षा यंत्रणा सध्या अस्तित्वात आहेत : (१) राज्यशासनाधीन अशा परिवीक्षा यंत्रणा; उदा., तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश. (२) राज्यपातळीवर परिवीक्षा संघटना असून तिची प्रशासनव्यवस्था निमसरकारी संघटनेकडे आहे; उदा., महाराष्ट्र स्टेट प्रोबेसन अँड आफ्टरकेअर असोसिएशन. (३) खाजगी संस्थेमार्फत संघटित आणि प्रशासित अशी स्थानिक परिवीक्षा व्यवस्था यंत्रणा; उदा., चिल्ड्रेन्स एड सोसायटी, मुंबई.\nमहाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात परिवीक्षा कार्यपद्धती एकसूत्री आणि सुसंघटित असल्यामुळे जिल्हानिहाय शाखांची उभारणी केली आहे. तमिळनाडू राज्यात परिवीक्षा संघटना शासनाधीन असून प्रत्येक जिल्ह्यात एक वरिष्ठ व एक कनिष्ठ असे दोन परिवीक्षा अधिकारी नेमले जातात. तमिळनाडू राज्याचे कारागृह महानिरीक्षक हे या परिवीक्षा विभागाचे प्रमुख असतात.\nमहाराष्ट्रात बालगुन्हेगारांच्या परिवीक्षा यंत्रणेची देखरेख समाजकल्याण संचालनालयाकडे असून गुन्हेगार परिवीक्षा यंत्रणा ही कारागृह महानिरीक्षकाधीन आहे.\nभारतात ह्या कार्याची देखरेख, मार्गदर्शन आणि विकास यांची सर्व जबाबदारी ही कारागृह विभागाकडे असून कारागृह महानिरीक्षक हे ह्या विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांना मदतनीस म्हणून उपकारागृह महानिरीक्षक आणि परिवीक्षा अधीक्षक आहेत. जिल्हा पातळीवरील परिवीक्षा अधिकारी या कामाची कार्यवाही करतात. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ ह्या राज्यांतही कारागृह विभागाने परिवीक्षा कार्याच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले आहे. उत्तर प्रदेशात परिवीक्षा यंत्रणा ही महसूल विभागाकडे सुपूर्द केलेली दिसते आणि जिल्हापातळीवरील जबाबदारी ही उपजिल्हाधिकाऱ्याकडे आहे व प्रत्यक्षात हे कार्य परिवीक्षा अधिकारी पार पाडतात.\nकर्नाटकात या यंत्रणेच्या देखरेखीची, कार्यवाहीच�� व विकासाची सर्व जबाबदारी समाजकल्याण संचालनालयाची असून संचालकाच्या वतीने उपसंचालक, परिवीक्षा विभाग हे काम पाहतात. त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर परिवीक्षा अधिकारीही असतात. राजस्थानात आणि मध्य प्रदेशात समाजकल्याण संचालनालयात एक वेगळा परिवीक्षा विभाग आहे आणि विभागाची कार्यवाही ही थोड्याफार फरकाने वरीलप्रमाणेच आहे.\nगुजरातमध्ये मात्र सामाजिक संरक्षण संचालनालयाची स्थापना करण्यात आली असून परिवीक्षा कार्याचे सर्व कामकाज ह्या संचालनालयामार्फत पाहिले जाते.\nपॅरोल हा संस्थांतर्गत उपचारपद्धतीचा पुढील भाग आहे. हा उपचार व्यक्तीला समाजात राहून देऊन त्याचेवर योग्य देखरेखीद्वारे केला जातो. याउलट, परिवीक्षा पद्धत ही स्वतंत्रपणे आणि स्वयंपूर्णपणाने अवलंबली जाते. त्यामुळे पॅरोल पद्धतीमध्ये आढळणारे संस्थांतर्गत उपचाराचे परिणाम परिवीक्षा पद्धतीमुळे आढळून येत नाहीत.\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तं���्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.iffcotokio.co.in/marathi/specialty-insurance/comprehensive-general-liability-cgl", "date_download": "2019-06-16T13:28:00Z", "digest": "sha1:VEYNXSFKRE7YD5CFMNJ3RTAIM34NITVP", "length": 15982, "nlines": 208, "source_domain": "www.iffcotokio.co.in", "title": " व्यापक सामान्य दायित्व| भारतातील इफ्को टोकिओ जनरल इंशुरन्स कंपनी", "raw_content": "\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nव्यापक सामान्य दायित्व (सीजीएल)\nतृतीय पक्षांना अपघाती मृत्यू / शारीरिक दुखापत झाल्यास किंवा / किंवा तृतीय पक्षाच्या मालमत्तेचे नुकसान किंवा नुकसान झाल्यास नुकसानभरपाई म्हणून विमाधारक म्हणून नुकसान भरपाई देण्यास कायदेशीरदृष्टया उत्तरदायी ठरतील अशा सर्व गोष्टी समाविष्ट केल्या जातील.:\nअशा उत्पादनांनी उत्पादित केलेल्या आणि पॉलिसी अंतर्गत अंतर्भूत असलेल्या उत्पादनांमध्ये झालेल्या कोणत्याही त्रुटीमुळे विमाधारकांच्या परिसरातून बाहेर पडले आहेत\nविमाधारक परिसरात होणा-या अपघातांमधून उद्भवणारी आणि आपल्या नावाच्या इमारतीव्यतिरिक्त जिथे जिथेही विमा काढला जातो त्याचा व्यवसाय / परिचालन\nहे धोरण अतिरिक्त विस्तारांसह उत्पादन आणि आवारात संरक्षणाचे संयोजन आहे जे हे जगभरातील सर्वात पसंतीच्या उत्तरदायित्व धोरणांपैकी एक बनते, धोरणाची मूळ रचना खालीलप्रमाणे आहे:\nसामान्य दायित्व संरक्षण - नामित इमारतींमध्ये आणि नामित इमारतींच्या बाहेर (स्थान स्वतंत्र संरचनेची तरतूद)\nउत्पादन उत्तरदायित्व + पूर्ण केलेले ऑपरेशन - आपल्या उत्पादनास केवळ कव्हर केले जाऊ शकते परंतु कार्यव��ही केलेली यंत्रणा जसे पूर्ण केले गेले आहे आणि आपल्या क्लायंट्सकडे सुपूर्द केले आहे अशा कार्य पूर्ण केले जाऊ शकते.\nवैयक्तिक आणि जाहिरात दुखापत समावेश निष्ठुर, निंदा - प्राथमिक शारीरिक इजा आणि मालमत्ता नुकसान पलीकडे वाढवा व्याप्ती. हे वैशिष्ट्य तृतीय पक्षांना प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवते\nफायर डॅमेझ - आपल्या व्यावसायिक ऑपरेशन दरम्यान आग झाल्यामुळे उद्भवणारे पहिले आणि तृतीय पक्ष नुकसान.\nवैद्यकीय खर्च - अपघाती जखमांसाठी प्राथमिक वैद्यकीय मदत पुरवण्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही\nउत्पादन / सार्वजनिक साठी समान म्हणून\nवैयक्तिक आणि जाहिरात विस्तार साठी मीडिया कंपन्या\nरेल्वे आणि एअरक्राफ्ट, वॉटरक्राफ्ट किंवा कोणत्याही उत्पादनाची कोणतीही जबाबदारी सुरक्षा यंत्रणेत वापरली जाते\nतंबाखू आणि ईएमएफ दायित्वे\nअन्न उत्पादने (मांस, प्रक्रिया केलेले अन्न, दुग्धजन्य पदार्थ इ.)\nसंचालक आणि अधिकारी वगळताना\nइव्हेंट / प्रचारांसाठी स्वयं-कव्हर\nइतर उत्पाद / सार्वजनिक म्हणून समान\nअमर्यादित उत्तरदायित्वासह कोणतेही सीजीएल धोरण जारी करण्यास परवानगी नाही. नुकसान भरपाईची मर्यादा कोणत्याही एका वर्षात एखाद्या एका अपघातात १: ४ पेक्षा जास्त नसावी. आम्ही जास्तीत जास्त सुमारे ३५ कोटी रुपयांची एलओआय करु शकतो.\nआरोग्य आणि कारची दक्षता घेण्याच्या टिपांसाठी नोंदणी करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nखाजगी कार पॉलिसिची व्याप्ती काय आहे\nखाजगी कार पॉलिसींमध्ये अतिरिक्त पीए संरक्षण काय आहेत\nप्रवास विमा खरेदी करण्यासाठी विविध प्रकारच्या देयक पद्धती पेमेंट काय आहे\nया पॉलिसीखाली संरक्षित हानी / संकटे कोणते आहेत \nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nसर्वसामान्य प्रश्न - सामान्य\nसर्वसामान्य प्रश्न - दावे\nकॉल करू नका साठी नोंदणी करा\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nविमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे\n© कॉपीराइट 2018 इफको टोकियो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/689078", "date_download": "2019-06-16T13:57:21Z", "digest": "sha1:IKN4O5MC2HYGJUE25LAFNEV5HU4E6ZLV", "length": 5138, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वर्णे, अंगापूरच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » वर्णे, अंगापूरच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा\nवर्णे, अंगापूरच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा\nसातारा तालुक्यातील अपशिंगे (मि.)पाठोपाठ वर्णे व अंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनण्याचा बहुमान संपादन केला आहे. जिह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जात आहे.\nअपशिंगे (मिलिटरी), वर्णे त्याचबरोबर अंगापूर येथील शाळा क्रमांक एक या दहा किलोमीटर परिघातील शाळा आहेत. एकाच वेळी या तिन्ही शाळांनी संपादन केलेले हे यश कैतुकास्पद ठरणारे आहे. अलीकडच्या काळात अपशिंगे येथील शाळा प्रथम आंतरराष्ट्रीय बनली. त्यानंतर वर्णे व अंगापूर (शाळा क्रमांक एक) याही शाळा आंतरराष्ट्रीय शाळांच्या पंक्तीत जाऊन पोहोचल्या आहेत. नुकतीच याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय शाळांच्या निकषान्वये वर्णे व अंगापुरातील शाळांची पाहणी करण्यात आली होती. त्यातील सर्व मानकांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी या दोन्ही शाळांनी केली.\nसंबंधित गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पदाधिकाऱयांचे मार्गदर्शन, अधिकाऱयांनी केलेले प्रयत्नही याकामी महत्वाचे ठरल्याचे धुमाळ यांनी नमूद केले.\nआंतरराष्ट्रीय दर्जामुळे इथल्या शिक्षण पद्धतीत येत्या शैक्षणिक वर्षापासून आमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम बालवर्ग ते तिसरी इयत्तेपर्यंत शिकविला जाणार आहे. शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही उपलब्ध होणार आहेत. तालुक्यातील कोडोली व लिंब येथील प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय शाळा बनविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/satat-dhekara-yene-dhokadayk-tharu-shakte", "date_download": "2019-06-16T13:52:04Z", "digest": "sha1:XVTQFFZNWRRHLTKH2VEG4W4ZGGTFK4P2", "length": 10188, "nlines": 235, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सतत ढेकर येतायत ? हे वाचा - Tinystep", "raw_content": "\nजेवताना किंवा जेवण झाल्यावर ढेकर येणे हे पोट भरल्याची पावती समजण्यात येते. जेवल्यानंतर ढेकर जेवल्यानंतर दोन-चार वेळा ढेकर येणं समान्य गोष्ट आहे. परंतु सतत बराच वेळ ढेकर येत असतील तर ही काळजी कारण्यासाखी बाब आहे. सतत ढेकर येणे हे आरोग्यस हानिकारक ठरू शकते. सतत ढेकर का येतात आणि त्यावर उपाय काय ते आपण पाहणार आहॊत.\nअॅसिडिटीसारखे पोटाचे विकार झाले असल्यासही सतत ढेकर येण्याची शक्यता आहे. अशा आजारांवेळी पोटात हवा साचून राहते आणि ती ढेकरच्या रुपात बाहेर पडते.एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पदार्थाचे योग्य पचन न झाल्यास सतत ढेकर येण्याची शक्यता असते.काही पदार्थ खाल्याने पोटात गॅस धरण्याची शक्यता असते आणि त्यामुळे देखील सतत ढेकर येण्याची शक्यता असते.\nअनेक जणांना घाई-घाईने जेवायची सवय असते. तसेच गप्पा मारत सावकाश जेवण्याची सवय असते. तर अनेक जण जेवण उरकण्याचा मागे असतात. असे घाईने जेवल्यने आणि गप्पा मारत जेवल्याने हवापोटात जाते आणि अन्नपचनात बाधा येऊन पचनमार्गात ती हवा अडकून राहते. मग ढेकराच्या माध्यमातून ती हवा बाहेर पडते.\n३. पित्ताशयात खडे झाल्यामुळे\nपित्ताशयाशी संबंधिक एखादा आजार झाल्यासही ढेकर येतात. आणि हे आजार नंतर गंभीर स्वरूपधारण करण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत ढेकर येत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.\n४.जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक सेवनाने\nकोड्रिंक्समुळे पोटामध्ये हवा साचून राहते आणि त्यातून पोटात बबल्स तयार होतात. मगहा गॅस तोंडावाटे ढेकराच्या रुपात बाहेर पडतो. मात्र, अनेकदा फुफ्फुसाच्या पडद्याला याचा त्रास होण्याची शक्यता आहे.\n२. जेवणानंतर कमीत-कमी २ तास झोपू नये.\n३. च्युइंगम,कोल्डड्रिंक्स पिणे टाळावे.\n४. आहारात टोमॅटो, कांदा यांचे प्रमाण कमी करा���े. मुळ्याचा समावेश करावा.\n५. वजन वाढू देऊ नये.\n६. जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा, चिमूटभर सैंधवाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेलं लवकर पचते.\n७. जेवणामध्ये आल्याचा तुकडा हिंग व सैंधव घालून खावा.\n८. दिवसभर गरम पाणि प्यावे.\n९. जेवण वेळेवर करावे.\n१०. दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक, अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर सुंठ, व किंचित सैंधव टाकून घ्यावे.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-06-16T12:33:33Z", "digest": "sha1:6TVPTBQCC5YV7I6LYK5TJ2C6IUGE3P4B", "length": 11560, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "एलआयसीची गुंतवणूक ‘डुबली’, आयडीबीआयच्या तोट्यात वाढ – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nएलआयसीची गुंतवणूक ‘डुबली’, आयडीबीआयच्या तोट्यात वाढ\nमुंबई – आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने तोट्यात असलेल्या आयडीबीआय बँकेचे 51 टक्के समभाग विकत घेतले. मात्र तरीही बँकेचा तोटा कायम राहिल्याने एलआयसीची आर्थिक गुंतवणूक डुबल्यासारखीच आहे.\nआयडीबीआय बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेवून रिझर्व्ह बँकेने या बँकेला तातडीची सुधारणा करण्याचे आदेश दिले. सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेला 3,602 कोटींचा तोटा झाला होता. त्यानंतर एलआयसीने या तोट्यातील बँकेत जवळजवळ 12 हजार कोटी रुपये गुंतवून बँकेचे 51 टक्के समभाग घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र तरीही डिसेंबर 2018 च्या तिमाहीत बँकेला पुन्हा 4,185 कोटींचा तोटा झाल. परिणामी एकूण तोटा साडेसात हजार कोटींच्या वर गेला आहे. एलआयसी या बँकेच्या 51 टक्के समभागाची मालक होण्याची प्रक्रिया 21 जानेेवारीला पूर्ण झाली. त्यामुळे यापुढे बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एलआयसी आणखी गुंतवणूक करते का याकडे सर्वाचे लक्ष आहे.\n#AusvInd पुजारा ‘सुसाट’; दिवसअखेर भारत ४ बाद ३०३\n संघाचा १४ धावांत खुर्दा\nक्रिकेटची पंढरी असलेले ‘लॉर्ड्स’ बर्फाच्या चादरीखाली\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nअवनीच्या बछड्याला पकडण्यासाठी वनाधिकारी पिंजर्यात बसणार\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०२-२०१९)\nNews आघाडीच्या बातम्या देश\nनितीश कुमार एम्स रुग्णालयात दाखल\nदिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जदयु)चे अध्यक्ष नितीश कुमार यांना ताप, डोळे आणि गुडघ्यांच्या व्याधीमुळे आज सकाळी आठच्या सुमारास दिल्ली येथील...\nकेंद्र सरकारने हज यात्रेची सबसिडी रद्द केली\nनवी दिल्ली – यावर्षीपासून हज यात्रेसाठी मिळणारे अनुदान रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.आज केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेसाठीचे...\nकेंद्रीय मंत्री हेगडेंच्या ताफ्याला कर्नाटकात अपघात\nनवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अपघात झाला. कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातील हालागिरी येथे...\nईडीकडून मेहुल चोक्सीची दीडशे कोटींची संपत्ती जप्त\nनवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेच्या 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा सहआरोपी आणि या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी याची...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.���ी पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://bookhungama.com/Ayushyachi-Choti-Goshta-part-2/", "date_download": "2019-06-16T13:08:39Z", "digest": "sha1:LVMK3NIZEA2NTY7BPUXKCPE3IKSFRUJY", "length": 2794, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "Ayushyachi Choti Goshta part 2", "raw_content": "\nआयुष्याची छोटी गोष्ट - भाग २\nआयुष्याची छोटी गोष्ट - भाग २\t- भारत सासणे\nमाणसाची जटिलता कथेचं आव्हान असतं. माणसाचं जगणं गुंतागुंतीचं होत आहे हे कथेला दिसत असतं. माणसाचा शोध हे कथेच्या अंतर्गत प्रवासाचं कारण आहे. माणसाला मुक्तीचं आकर्षण आहे आणि मुक्तीचं भयही. पण अनेक धागे त्याला बांधून ठेवतात. ‘अमुक्ती’ मध्ये त्याचं मनुष्यपण आहे हे माणसाला बहुधा लक्षात येत नाही. संवेदना हरवून जाण्यापूर्वीपर्यंत माणूस आत्मशोध घेताना दिसतो.\n‘आयुष्याची छोटी गोष्ट’ या संग्रहातल्या काही कथा माणसाचा आणि त्याच्या आत्मशोधाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. शोध संपणारा नसतो, माणसाच्या जिण्याबद्दल आणि त्याच्या अंतरविश्वाबद्दलचं कुतूहलही संपणारं नसतं. म्हणून या काही कथा, शोधातल्या प्रवासातल्या. त्याचे हे ऑडिओबुक तुम्हाला नक्की आवडेल\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: आयुष्याची छोटी गोष्ट - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5522958499200356961&title=Felicitation%20of%20teachers&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T13:39:39Z", "digest": "sha1:4J4RA3HSRMV6JTJP7AN6DO2QF66QK4IW", "length": 8304, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्नेहसंमेलनात शि��्षकांचा गौरव", "raw_content": "\nराजा भगीरथ शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा ओंजळ कार्यक्रम उत्साहात\nहिमायतनगर : शहरातील राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला ‘ओंजळ’ हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. त्यात शिक्षकांचा गौरव करण्यात आला.\nराजा भगीरथ विद्यालयाच्या २००१च्या विद्यार्थ्यांच्या बॅचने पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने १३ शिक्षकांचा गौरव सोहळा व स्नेहसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक अनगूलवार होते. या अविस्मरणीय सोहळ्याला मुख्याध्यापकांसह जी. डी. कापसे, बी. आर. पवार, डी. एल. कोंडामंगल, के. आर. दिक्कतवार, प्रा. सुरेश जाधव, के. बी. शेनेवाड, श्रीमती तगडपल्लेवार, एस. टी. उत्तरवार, कै. एन. वाय. पाईकराव (मरणोत्तर), जी. एम. मुठ्ठेवार, श्रीमती पी. जी. कांबळे, वाय. एन. गवंडी आदी शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण करेवाड सिरंजनीकर यांनी केले. ‘शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पुस्तकांतून नव्हे, तर हृदयातून शिकवले. आम्ही घडलो तुमच्यामुळे. आमचा पाया प्राथमिक शिक्षणातून मजबूत झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही आपले ऋणी आहोत,’ अशी कृतज्ञता डॉ. किरण करेवाड यांनी व्यक्त केली. या वेळी शिक्षक, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आदींसह शाळेतील विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.\nTags: NandedHimayatnagarRaja Bhagirath Vidyalayराजा भगीरथ विद्यालयमाजी विद्यार्थीशिक्षक गौरवशिक्षक दिनAlumniहिमायतनगरनांदेडनागेश शिंदे\nहिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन ‘हेमंत पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू’ हिमायतनगरच्या तीन नगरसेवकांना दिलासा हिमायतनगर शहरात प्रजासत्ताक दिन साजरा हिमायतनगर ‘भाजप’ तालुकाध्यक्षपदी आशिष सकवान\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nनवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष��मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-The-murder-of-the-farmer/", "date_download": "2019-06-16T13:40:39Z", "digest": "sha1:3UAYSVMZG5ZEVB6XPH37KGVBCH6GHIHC", "length": 5990, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसप्रमुखांना ‘शोकॉज | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Belgaon › पोलिसप्रमुखांना ‘शोकॉज\nजळगे (ता. खानापूर) येथील जमिनीच्या वादातून गणपतराव पाटील या शेतकर्याच्या झालेल्या खूनप्रकरणी न्यायालयाने शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुखांना ‘शोकॉज’ (कारणे दाखवा) नोटीस बजावली.\nशेतामध्येच खून करण्यात आला होता. याप्रकरणी 11 वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मरुळसिद्धराय्या यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीला पोलिस अधिकारी समन्स बजावूनही उपस्थित राहिले नसल्याने न्या. मरुळसिद्धराय्या यांनी जिल्हा पोलिस प्रमुख रविकांतेगौडा यांना ‘तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, तुमची खातेनिहाय चौकशी का करू नये’, अशी विचारणा नोटिसीद्वारे केली आहे.\nसुनावणीला पोलिस अधिकारी हजर नसल्याचे पाहून न्यायाधीश मरुळसिद्धराय्या यांनी खून प्रकरणाचे तपास अधिकारी व अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रवींद्र गडादी यांना न्यायालयामधूनच फोन लावला; परंतु फोन घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. त्यामुळे न्यायाधीश संतप्त झाले व अखेर त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख रविकांतेगौडा यांना नोटीस काढली. या खून प्रकरणामध्ये एकूण 48 आरोपी असून त्यामध्ये 4 आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर बालसुधार न्यायालयाते खटला सुरू आहे. उर्वरित 44 आरोपींवर 11 वे अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायालयामध्ये खटला सुरू आहे.\nद्विपक्षीय चर्चेची भूमिका मागे न घेतल्यास आंदोलन\nगुळगुळीत रस्त्याची खोदाई; काम पाडले बंद\nसीमाप्रश्नी महाराष्ट्रात सर्वपक्षीयांची बैठक घ्या\n...अन्यथा सोमवारी बेळगाव बंद\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआम���ाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Distribution-of-water-fruit-and-biscuit-for-farmers-in-Mumbai/", "date_download": "2019-06-16T13:17:26Z", "digest": "sha1:3SE2HOJMDOZGBPT56KHEGPAIXZAASRHM", "length": 12224, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन्नदात्यासाठी मुंबईकरही झाले अन्नदाते | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अन्नदात्यासाठी मुंबईकरही झाले अन्नदाते\nअन्नदात्यासाठी मुंबईकरही झाले अन्नदाते\nआपल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी व त्यांचे मुंबईत स्वागत करण्यासाठी अनेक संस्थांनी आझाद मैदानात धाव घेतली व शक्य ती मदत केली. बळीराजाचा मोर्चा असल्याने विविध पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी पक्ष, जात, धर्म न पाहता निरपेक्ष भावनेने बळीराजाला सहाय्य करण्याचा निर्णय घेतला व शक्य ती सर्व मदत करण्यात आली. जमैतुल उलेमा ए हिंद या संघटनेतर्फे तसेच अनेक मुस्लिम व शीख संघटनांतर्फे शेतकर्यांसाठी पिण्यासाठी पाणी, फळे व बिस्किटांच्या पुड्यांचे व खजुराचे वाटप करण्यात आले. या शेतकर्यांना मुंबईत असेपर्यंत जी मदत लागेल ती मदत करण्याची ग्वाही संघटनेतर्फे देण्यात आली.\nशेतकरी हे आमचे बांधव असून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही मैदानात उतरल्याची प्रतिक्रिया जमैतुल उलेमाचे महाराष्ट्र अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी यांनी दिली. शिवसेनेतर्फे शेतकर्यांसाठी प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले होते त्याशिवाय सकाळच्या वेळी मोर्चेकर्यांना चहा, नाष्टा व पिण्याचे पाणी पुरवण्यात आले होते. डबेवाल्यांच्या संघटनेतर्फे चालवण्यात येणार्या रोटी बँक या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी पा��भाजी पुरवण्यात आली तर रात्री जेवण पुरवण्यात आले. गरज भासल्यास आणखी जेवण पुरवण्यात येईल, अशी माहिती सुभाष तळेकर यांनी दिली. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वडापावचे वाटप केले. माजी नगरसेवक अवकाश जाधव यांनी चहा व बिस्कीट वाटप केले. शकील पटनी यांच्या लाईफ अॅन्ड लाईट संस्थेतर्फे 25 हजार लिटर पिण्याचे पाणी वाटण्यात आले. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांच्यातर्फे चहा व नाष्टा वाटप करण्यात आले.\nमोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकर्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने सर्वांना जेवण, नाष्टा, पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुरवणे कोणत्याही एका संस्थेला अशक्य झाले असते त्यामुळे सर्वांनी आपापल्या परीने मदत करण्याची भूमिका घेऊन सहाय्य केल्याने सर्वांची गरज भागू शकली. जगाचा अन्नदाता असलेल्या बळीराजाला मुंबईत आल्यावर अन्न पुरवणे ही आपली जबाबदारी समजून अनेक संस्थांनी व वैयक्तिकरीत्या अनेकांनी शक्य ती मदत केल्याने मुंबईकरांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन या निमित्ताने घडले.\nशेतकर्यांसाठी एसटीच्या विशेष 15 गाड्यांची व्यवस्था, दोन खास रेल्वेही सोडल्या\nअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 6 तारखेपासून सुरु असलेले आंदोलन सरकारशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेण्यात आले. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शेतकरी, शेतमजुर कष्टकर्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहन मंडळाने काही विशेष गाड्या सोडल्या. त्याचबरोबर मध्य रेल्वेकडून दोन खास गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.\nआपल्या हक्क व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 6 मार्चला चालत निघालेला हजारो शेतकर्यांचा मोर्चा रविवारी रात्रीच आझाद मैदान येथे पोहचला. त्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा म्हणून एस.टी.ने विविध मार्गांवर खास गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई नाशिक मार्गाने जाण्यासाठी पैसे अधिक लागतात. त्यामुळे बरेच जण सीएसटी ते कसारा रेल्वेचा पर्याय निवडतात आणि तेथून कसारा- नाशिक किंवा शहापूर - नाशिक या मार्गावरून पुढील प्रवास करण्याची शक्यता अधिक आहे, असा अंदाज असल्याचे एस.टी. अधिकारी आर. एच. बांदल यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आझाद मैदान येथून 15 एसटी बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय नेहमीच्या वेळापत्रकानुसार कसारा ते नाशिक दरम्यान एकुण 45 गाड्या सोडल्या जातात. शेतकर्यांची गर्दी लक्षात घेऊन आणखी 45 गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी खास चालक, वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे.\nकसारा ते नाशिक किंवा शहापूर ते नाशिक अशी सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या शेतकर्यांना गावात जायचे असल्यास त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. बहुतेक सर्व गाड्यांची सोय ठाणे खोपट आगारातून करण्यात आली आहे. एका गावातील 44 शेतकरी धुळे किंवा सांगली या ठिकाणी जाणारे असतील तर त्यांच्या मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. सोमवारी तसेच मंगळवारी ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dombivali-father-leave-his-minor-girl-in-centeral-railway-junction/", "date_download": "2019-06-16T13:02:35Z", "digest": "sha1:P6PZLS2RGZEJ64LQEIBIYD3IAR53F263", "length": 8330, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन मुलींना स्टेशनवर सोडून निर्दयी बाप पळाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन मुलींना स्टेशनवर सोडून निर्दयी बाप पळाला\nदोन मुलींना स्टेशनवर सोडून निर्दयी बाप पळाला\nमध्य रेल्वेचे कल्याण जंक्शन हे त्याठिकाणी ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे नेहमीच गजबजलेले असते. अशा या जंक्शनवर रविवारी रात्री साडे आठ वाजता एकजण आला नी त्याने दोघा चिमुकल्या मुलींना सोडून पसार झाला. अवघ्या दोन आणि तीन वर्षांच्या या मुलींनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आपल्या पित्याला ओळखले आहे. सुदैवाने या दोन्ही मुली लोहमार्ग पोलिस��ंच्या हाती लागल्या. अन्यथा गर्दुल्ले किंवा भिकाऱ्यांच्या टोळीच्या हाती लागल्या असत्या तर या दोन मुलींच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.\nसोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस प्रत्येक फलाटांवर गस्त घालत होते. इतक्यात या मुली रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फलाटावर आढळून आल्या. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी या मुलींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. अखेर स्थानक परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. या मुलींना एक व्यक्ती सोडून जात असल्याचे या फुटेजमध्ये आढळून आले. हे फुटेज आणि त्यातील व्यक्तीचा चेहरा मुलींना दाखविण्यात आला. फूटेजमधील व्यक्तीचा फोटा पाहून मुली पापा पापा असे बोलू लागल्या. एकीकडे यावरून सोडून जाणारा दुसरा-तिसरा कुणी नसून तो या मुलींचा बाप असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे हा प्रकार पाहून पोलिस देखिल अवाक् झाले. मुली पोलिसांच्या ताब्यात सुखरूप आहेत. पोलीस त्यांची काळजी घेत आहे. असे काय घडले असेल, की ज्यामुळे त्या इसमावर आपल्या मुलींना रेल्वे स्थानकात बेवारस स्थितीत सोडून जाण्याची वेळ आली. एकीकडे सरकार, सामाजिक संस्था मुलगी हवीय तर मुलगी वाचवा, बेटी बचाव असा नारा देत आहे. तर दुसरीकडे आजही मुलींचा दुस्वास आणि तिरस्कार पाहायला मिळतो, हे या घटनेतून समोर आले आहे.\nया मुली गर्दुल्ले-भिकाऱ्यांच्या टोळीच्या हाती लागल्या असत्या तर...\nमुली वयाने खूपच लहान आहेत. रेल्वे स्थानकातील गर्दीमुळे त्यांच्या सुरक्षेला धोका होता. तत्पूर्वी त्या पोलिसांच्या हाती लागल्या म्हणून पुढील अनेक अनर्थ टळले आहेत. मुली इतक्या गोंडस आहेत की त्यांना कुणीही उचलून घेऊन गेले असते. भिकारी-गर्दुल्ल्यांच्या टोळीने पळवून त्यांना भिकेच्या धंद्याला लावले असते किंवा विकून टाकले असते. त्यांना सोडून पळालेल्या निर्दयी बापाचा चेहरा पोलिसांनी सर्वत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. एक ना एक दिवस या मुलींच्या निर्दयी माता-पित्याला मुलींना बेवारस सोडण्याबद्दलचा जाब द्यावा लागणार आहे. या चेहऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनीही चांगलीच कंबर कसली आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम म���दींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/first-floor-of-the-hut-ineligible/", "date_download": "2019-06-16T13:37:34Z", "digest": "sha1:JVIZG6MUQCD7WTDCAIJ2SVHFQ4ZKXDOE", "length": 10220, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झोपडीचा पहिला मजला अपात्रच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › झोपडीचा पहिला मजला अपात्रच\nझोपडीचा पहिला मजला अपात्रच\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nपहिल्या मजल्यावर राहणारे झोपडपट्टीवासीय स्थायी पुनर्वसनास किंवा पुनर्वसनासाठी पात्र ठरविणार्या फोटो आयडेंटिफिकेशनसाठी पात्र नसल्याचे सरकारचे 2001 सालचे धोरण योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने 13 जून रोजी हा निर्णय दिला. झोपड्यांवर मजले चढवून वास्तव्य करणार्या झोपडपट्टीवासीयांवर या निर्णयाचा खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nन्या. रणजीत मोरे आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्याच्या तसेच त्यांचे पर्यायी जागेत स्थायी पुनर्वसन करण्याच्या राज्य सरकारच्या 2001 च्या धोरणाला आव्हान देणार्या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 11 जून 2001 रोजी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने जारी केलेला आदेश रद्द करण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला. ज्यावेळी यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले होते, त्यावेळी 1 जानेवारी 1995 पूर्वीच्या झोपडीधारकांना दिलासा देण्यात आला होता. शिवसेना-भाजपच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी अशा झोपडीधारकांना पात्र ठरविण्यात आले होते. तसेच मे 2015 मध्ये राज्याने पुनर्वसनासाठी पात्रतेची तारीख 1 जून 2000 पर्यंत वाढविली होती.\n2015 साली रमेशकुमार सा��ू या व्यक्तीने यासंबंधीची याचिका दाखल केली होती. साहू हे मुंबई महानगरपालिकेच्या वरळी येथील भूखंडावरील झोपडपट्टीत राहत होते. याठिकाणी त्यांचे 1991 सालापासून वास्तव्य होते. 2010 साली महापालिकेने त्यांना झोपडपट्टी पुनर्विकासाठी निष्कासनाची नोटीस बजावली होती. साहू यांनी या योजनेला आक्षेप घेतला होता. न्यायालयाने याप्रकरणी उच्चाधिकार समितीची नियुक्ती केली होती. या समितीने 2014 साली साहू हे फोटो आयडेंटिफिकेशन कार्डसाठी पात्र नसल्याचा निर्णय दिला. 2001 च्या धोरणाकडे निर्देेश करीत, या समितीने साहू हे भाडेपट्ट्यावरील पर्यायी घरासाठी पात्र नसल्याचेही स्पष्ट केले. साहू यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.\nसाहू यांचे वकील आर. व्ही. गोविलकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. राज्य सरकारचे 2001 सालचे धोरण झोपडपट्टीवासियांत भेदभाव करणारे आहे. ते विसंगत आणि अतार्किक असल्याचे गोविलकर यांनी न्यायालयाला सांगितले. 2001 साली सरकारने धोरण ठरविले आहे. मात्र या झोपडपट्टीवासियांकडे त्यापूर्वीची फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड असल्याचे त्यांनी सांगितले होते. 1995 पूर्वीच्या झोपडपट्टीधारकांना हे धोरण लागू करु नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती. तसे केल्यास झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला हेतूच सफल होणार नाही, अशी बाजू त्यांनी मांडली होती. झोपडपट्टी आडवी असो किंवा उभी, झोपडपट्टीवासिय तेच आहेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. कट ऑफ तारखेपर्यंत पहिल्या किंवा त्यावरील मजल्यावरील स्वतंत्र झोपडपट्टीला अपात्र ठरविता येणार नाही, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. सहायक सरकारी अभियोक्ता ज्योती चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडताना, सरकारच्या धोरणात कोणते झोपडपट्टीवासीय पुनर्वसनासाठी पात्र आहेत, ते स्पष्टपणे नमूद केले आहे. झोडपट्ट्यांच्या विस्ताराची दिशा ठरविण्याचा इरादा नव्हता. आडव्या दिशेने सरकारी भूखंडांवरील अतिक्रमण हाच मुद्दा होता. उर्ध्व दिशेने बांधलेल्या झोपडपट्ट्या विचारात घेतलेल्या नाहीत, असे त्यांनी नमूद केले. सरकारने यासंदर्भात कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. झोपडपट्ट्यांची वाढ कुठेतरी थांबली पाहिजे, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्र���ांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Many-areas-still-need-strong-rain/", "date_download": "2019-06-16T12:57:46Z", "digest": "sha1:DQEXZQ7SS4G76C2HX4TAJHT2TB43WGG3", "length": 16124, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनेक भागांत अजूनही दमदार पावसाची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › अनेक भागांत अजूनही दमदार पावसाची गरज\nअनेक भागांत अजूनही दमदार पावसाची गरज\nपुणे : सुहास जगताप\nगेल्या आठवड्यापासून मान्सूनने जिल्ह्यामध्ये चांगलाच जोर धरला आहे. धरण परिसरात दमदार पाऊस होत असल्याने एका विशिष्ट पातळीत धरण भरल्यानंतर अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात नद्यांना पाणी असले तरी जिल्ह्याच्या मोठ्या भागांमध्ये अजूनही दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी आणि या भागातील ग्रामस्थ मोठ्या पावसाच्या आशेने आकाशाकडे पाहात आहेत. अनेक ठिकाणी अजूनही बंधारे, नाले, तलाव कोरडे आहेत. बहुसंख्य भागात भुरभुर पाऊससुद्धा झालेला नसल्याने चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये अनेक भागांत पावसाने ओढ दिलेली आहे. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास वाया गेल्यात जमा आहे.\nदौंड तालुक्यातील रावणगाव परिसरात मोठ्या दमदार पावसाची गरज असून, विहीर, कूपननलिका यांचे स्रोत वारंवार पडणार्या हलक्या पावसाने भरले जात नाही. देऊळगाव राजे परिसरातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खडकवासला धारण साखळीत व पुणे परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे भीमा नदी दुधडी भरून वाहत आहे; त्यामुळे परिसरातील शेतकर्यांची उसलागवडीसाठी लगबग सुरू आहे. पाटस परिसरातील रोटी हिंगणीगाडा, वासुदे, पडवी, कुसेगाव या भा���ांत पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत; पण अजूनही मोठा पाऊस पडला नाही. यामुळे पाऊस पडला नसल्याने या परिसरातील बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहिरी, कूपनलिकातील पाणीपातळी तळाला पोहचली आहे. त्यामुळे शेतीच्या पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत.\nतर झालेल्या पेरण्यांना पाण्याची नितांत गरज आहे. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी कमी झाल्याने शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस पडला नाहीतर जनावरांचा चारा व पिण्याचा पाण्यामुळे पशुपालन व्यवसाय करणार्या लोकांना याचा तोटा सहन करावा लागेल व पाऊस पडला नसल्याने चारा उपलब्ध न झाल्यास दूध व्यवसायात अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची मोठ्या प्रमाणात आवश्यता आहे. शिरूर तालुक्यातील बेटभागात पिंपरखेड आणि परिसरात ऐन पावसाळ्यातही पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. ओढे-नाले कोरडे असून भविष्यात पिकांना पाण्याची गरज भागण्यासाठी शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रांजणगाव परिसरात अद्यापपर्यंत पावसाने दडी दिली आहे. मात्र, चासकमान चारीला पाणी आल्यामुळे जनावरांच्या चार्याचा व पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटला आहे. निमोणे परिसरात पावसाअभावी खरिपाचा हंगाम अक्षरशः वाया गेला आहे. परिसरातील पाणवठे आटल्याने सद्य: परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. चासकमानच्या चालू आवर्तनात पूर्ण क्षमतेने टेल भागाला पाणी मिळाले तरच निभाव लागेल; अन्यथा ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंतीशिवाय पर्याय उरणार नाही. शिरूर शहर परिसरात पावसाने ओढ दिल्याने परिसरातील सर्व खरीप पेरण्या वाया गेल्या असून शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, डिंभे व चासकमानमधून येणार्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे. गोलेगाव परिसरात बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाने ओढ दिल्याने परिसरातील बाजरी, मूग या खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या. महाजनमळा येथील गावतळे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत असून येथील विहिरीचीही पाण्याची पात���ी खालावली आहे.\nबारामती तालुक्यातील जिरायती उंडवडी-सुपे परिसरात पाऊसच नसल्याने शेतीलाही पाणी नसल्याने पाण्याअभावी पेरण्याही रखडल्या असून जनावरांसाठी चारा हा बागायती भागातून विकत आणावा लागत आहे. मध्यंतरी शिरसाई कालव्याला पाणी सुटल्याने तात्पुरता का होईना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उंडवडी परिसरातील नागरिकांचा मिटला आहे. लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, कानाडवाडी परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, कधीतरी रिमझिम पाऊस पडत आहे व या पावसाने बाजरी पिकाला काहीशा प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे. पण या भागातील विहिरी, तलाव पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरल्यास बाजरी पीक नक्की हाती येईल, अशी परिस्थिती आहे.\nइंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेळगाव, गोतोंडी, व्याहाळी, पिटकेश्वर, सराफवाडी, शिरसटवाडी, कडबनवाडीसह अन्य भागांतील ओढे-नाले, बंधारे तसेच पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पावसाळा निम्मा संपत आला आहे. यामुळे या भागात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही भागात निर्माण झाला आहे. शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. सध्या निरा डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचा फायदा फक्त शेळगाव, गोतोंडीलगतच्या शेतकर्यांना होत आहे.\nकालठण आणि परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र, तरीही या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भवानीनगर परिसरात सतत होत असलेल्या कमी-जास्त पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. अंथुर्णे परिसरात अद्यापही पावसाने दडी मारली असून, शेतीपिके अडचणीत आहेत. निरा डावा कालव्याला पाणी सुरू असले तरी त्या पाण्याचा सध्या तरी फक्त कालव्या जवळच्याच शेतकर्यांना फायदा होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बावडा भागात जमिनीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भीमा व निरा नद्यांना आलेले पाणी व निरा डावा कालव्याचे सुटलेले आवर्तन यामुळे पिकांची परिस्थिती सध्या समाधानकारक असली तरीही पावसाची आवश्यकता आहे. निमगाव केतकी गावाच्या परिसरात पावसाने अद्याप दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असून, सर्वाधिक लागवड होत असलेल्या मका पिकाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भोर तालुक्यात भात लावणीचे काम सुरू असून, पाऊस कमी प्रमाणात पडत आहे. पावसाची उघडझाप असल्यामुळे पाण्याच्या पातळी कमी होत आहे. तर भात रोपांच्या तुटवडा शेतकर्यांना जाणऊ लागला आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Players-behind-sports-disciplines/", "date_download": "2019-06-16T13:49:28Z", "digest": "sha1:R6CCPRX2Y2FXBCO37LPDIIBMK47VUZAB", "length": 7832, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रीडा शिष्यवृत्तीत खेळाडूच मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › क्रीडा शिष्यवृत्तीत खेळाडूच मागे\nक्रीडा शिष्यवृत्तीत खेळाडूच मागे\nपुणे : सुनिल जगताप\nराष्ट्रीयस्तरावर विविध क्रीडा प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझपदक विजेत्यांना, तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासनाकडून क्रीडा शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन दिले जाते, परंतु या शिष्यवृत्तीमध्ये यावर्षी खेळाडूच मागे असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 60 टक्केच शिष्यवृत्तींचे वाटप झाले असून, इतर खेळाडूंच्या बँक खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत दरवर्षी राष्ट्रीयस्तरावर सहभाग आणि प्राविण्यप्राप्त खेळाडू विद्यार्थ्यास शासनातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात विजेत्यास 11 हजार 250 रुपये, द्वितीय स्थानास 8 हजार 950 रुपये, तृतीय स्थानास 6 हजार 750 रुपये तर सहभागप्राप्त खेळाडूंना 3 हजार 750 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी 2017-18 च्या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून ऑनलाइन माहिती मागविण्यात आली होती. आलेल्या अर्जांमध्ये जिल्ह्यातील 610 खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यासाठी शासनाकडून 40 लाख 94 हजार 250 रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. आतापर्यंत 385 खेळाडूंपर्यंतच हा निधी पोहोचला असून, उर्वरित 225 खेळाडूंपर्यंत अद्याप ही रक्कम पोहोचलेली नाही.\nदरवर्षी खेळाडूंना शिष्यवृत्ती देताना संबंधित शाळांकडून माहिती घेऊन, त्यांच्याकडेच शिष्यवृत्ती रकमेचा धनादेश दिला जात होता, परंतु हा धनादेश संबंधित खेळाडूंपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार क्रीडा विभागाकडे आल्याने या वर्षीपासूनच खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये थेट ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय क्रीडा विभागाच्या अधिकार्यांनी घेतला. त्यामुळे अद्यापही 225 खेळाडूंनी आपल्या बँक खात्याची माहिती क्रीडा विभागाला कळविली नसल्याने ही रक्कम तशीच राहिलेली आहे.\nयाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान म्हणाले की, ऑनलाइन पद्धतीने संबंधित राष्ट्रीय खेळाडूंची शिष्यवृत्तीसाठी माहिती मागविली होती. त्यामध्ये 610 खेळाडू या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, या खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम अदा केली जात आहे, परंतु अद्यापही 225 खेळाडूंनी बँक खात्याची माहितीच क्रीडा विभागाला दिलेली नाही. संबंधित खेळाडूंच्या शाळा, क्रीडाशिक्षक अथवा पालकांशी संपर्क साधून ही माहिती घेण्याचे काम सुरू असून लवकरच उर्वरित खेळाडूंपर्यंत हा निधी पोहोचेल.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/474098", "date_download": "2019-06-16T13:12:20Z", "digest": "sha1:55UV2KMBDWRZRYQFOWAJZVLU3KIJEL27", "length": 5086, "nlines": 16, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दापोलीत छुपी दारू विक्री ‘तरुण भारत’ कॅमेऱयात कैद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीत छुपी दारू विक्री ‘तरुण भारत’ कॅमेऱयात कैद\nदापोलीत छुपी दारू विक्री ‘तरुण भारत’ कॅमेऱयात कैद\nसर्वोच्य न्यायालयाचा आदेश मोडून दापोलीतील फॅमिलीमाळ येथील राज्य महामार्गानजीक एका हॉटेल मालकाकडून सुरू असणारी छुपी दारू विक्री तरुण भारतने उघडकीस आणली आहे. हा विक्रेता दामदुप्पट किमतीने दारूची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसर्वोच्य न्यायालयाने महामार्गावर होणारे अपघात रोखण्याकरीता राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 220 मिटरच्या आता दारू विक्री करणारी सर्व दुकाने, बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दापोली शहरही राज्य महामार्गावर येत असल्याने या आदेशानंतर दापोली शहर ‘दारू मुक्त’ झाले. तरीदेखील काही महाभाग दापोलीत छुप्या पध्दतीने व चढय़ा भावाने दारू विकत असल्याच्या अनेक तक्रारी सुरू होत्या. मात्र, पोलिसांची सोयीस्कर डोळे झाक सुरू असल्याने सामाजिक जबाबदारीतून वस्तुस्थिती पडताळून पाहीली.\nयानुसार माहिती घेतली असता दापोली शहरात फॅमिलीमाळ येथे भरलोकवस्तीत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱया हॉटेलमध्ये चोरून ग्राहकांवर दारूचा ‘वर्षा’व होत असल्याचे निदर्शनास आले. हॉटेलचा मालकच हॉटेलच्या मागील दारात उभा राहून चोरून चढय़ा भावाने दारू विकत असल्याचे निदर्शनास आले. दारू विक्री सुरू असतानाचे चित्रीकरण करण्यात आले.\nचोरून दारू विकताना पकडले गेलो आहोत हे निदर्शनास आल्यावर मग हॉटेल मालकांची पाचावर धारण बसली. मग प्रथम गयावया व नंतर आम्ही असे पुन्हा करणार नाही अशी शरणागतीची भाषा सुरू करण्यात आली. दापोली शहर हे सुसंस्कृत व कायदा पाळणाऱया लोकांचे शहर म्हणून परिचित आहे. कायद्याची पायमल्ली करणाऱया या हॉटेल मालकांवर आता संबंधित खाते कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/news-bulletin-of-enavakal-at-10-pm-06-01-2019/", "date_download": "2019-06-16T13:25:24Z", "digest": "sha1:QTPU74OKHL2PQTBA4OTU7SAR6236FZ45", "length": 9227, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या न्युज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-१२-२०१८)\nकांद्याच्या दरात सुधारणा होईना हंगामातील निच्चांकी लीलावांची नोंद\n6 वीज कर्मचारी संघटनांचा आज राज्यव्यापी लाक्षणिक संप\nवाराणसीत मोदींच्या हस्ते गंगाघाटावर महाआरती\nवाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर आणि वाराणसी या दोन मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उद्या वाराणसीतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी...\nसज्जन कुमार अखेर न्यायालयासमोर शरण\nनवी दिल्ली – १९८४ मधील शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार आज दिल्लीच्या कडकडडुमा न्यायालयासमोर शरण आले. ३१ डिसेंबरपर्यंत दिल्ली...\nनिवडणूक आयोगाची प्रचाराला कात्री प. बंगालमध्ये आजच प्रचार थांबणार\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार पाहता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. १९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार...\nदिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग\nनवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. या विमानतळावर एअर इंडियाच्या बोइंग 777 विमानात अचानक आग लागली....\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सि���न २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4996310458182209420&title=Aishwarya%20Sawant%20selected%20for%20International%20Kho%20Kho%20Competition%20at%20England&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T12:52:22Z", "digest": "sha1:U2JLNT3H6RUDMOQVBSHFBTLOWXXDEKCT", "length": 8628, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीच्या ऐश्वर्याची इंग्लंडमधील खो-खो स्पर्धेसाठी निवड", "raw_content": "\nरत्नागिरीच्या ऐश्वर्याची इंग्लंडमधील खो-खो स्पर्धेसाठी निवड\nरत्नागिरी : सप्टेंबर २०१८मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेकरिता रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या सावंत हिची निवड झाली आहे.\nइंग्लंडमध्ये दोन ते चार सप्टेंबर २०१८ या कालावधीत खो-खो खेळाची स्पर्धा होणार असून, ‘खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे ऐश्वर्याची निवड झाली आहे. ऐश्वर्या हिने मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य महिला खो-खो संघाचे नेतृत्व केले आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदके मिळविली आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा मानाचा असा जानकी पुरस्कार आणि भारतातील खो-खो खेळासाठी महिला खेळाडूंना दिला जाणारा राणी लक्ष्मी हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून तिला सन्मानित करण्यात आले आहे. तिला शासनाची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.\nऐश्वर्या हिच्या निवडीबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर व सर्व पदाधिकारी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिन्ही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे कार्यवाह संदीप तावडे, राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक पंकज चवंडे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.\nडॉ. चित्रा गोस्वामी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर ‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके ‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ ‘महिला ‘सीएं’नी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटावे’ रत्नागिरीत द्विजिल्हास्तरीय तबलावादन स्पर्धा\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.jbdmachine.com/mr/about-us/", "date_download": "2019-06-16T13:07:21Z", "digest": "sha1:2L2ZEHTPFCUPVXRCUWUBC7UHNWDY7ITQ", "length": 8763, "nlines": 181, "source_domain": "www.jbdmachine.com", "title": "आमच्या विषयी - क्षियामेन jbd यंत्राचे कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nप्लॅस्टिक मंडळ उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक प्रोफाइल उत्पादन लाइन\nWPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nमोनो किंवा मल्टी लेअर पत्रक उत्पादन लाइन\nघन आणि पारदर्शक पत्रक उत्पादन लाइन\nक्षियामेन JINBEI यंत्राचे कंपनी, लिमिटेड (देखील लिमिटेड क्षियामेन jbd यंत्राचे कंपनी म्हणतात,) वैज्ञानिक संशोधन आणि विकास, उत्पादन, तंत्रज्ञान (सल्ला), उत्पादन आणि विपणन एकत्रित एक व्यापक संस्था आहे. आम्ही कंपनी स्थापनेपासून \"गुणवत्ता उभा राहतो प्रथम तंत्रज्ञान विकसित, कस्टम्स,\" विकास निवड केली आहे. आमच्या कंपनी सुंदर शहर क्वीनग्डाओ, शॅन्डाँग प्रांत, China.The सोयीस्कर रहदारी मध्ये शोधतो आणि सुंदर दृश्य आपल्याला विकास लाभ घेते. अनेक ग्राहक आणि मित्र उत्तम समर्थन, आमच्या कंपनी पटकन विकसित आणि वैज्ञानिक संशोधन, उत्पादन, व्यापार आणि डिबगिंग एक गट कंपनी स्थापन केली आहे.\nनिर्मिती आणि नावीन्यपूर्ण नेहमी JINBEI संस्कृती कोर आत्मा आहे. JINBEI स्थापना असल्याने, आम्ही हिरव्या ऊर्जा मिशन मार्ग सुरू ठेवा. आम्ही नेहमी उच्च दर्जाचे, कमी कचरा आणि कमी प्रदूषण आग्रह नाही.\nनवीन उपक्रम तांत्रिक सल्लागार\nआम्ही खालील आवश्यकता सल्ला देतात.\nनवीन वनस्पती / प्रकल्प सुरू करण्यात तांत्रिक सल्लागार\nप्लँट व मशिनरी, प्रकल्प यशस्वीरीत्या परिचय तांत्रिक सल्लागार आणि समर्थन\nनवीन उत्पादन विकास तांत्रिक सल्ला\nवनस्पती आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मशीनवर पूर्ण त्रिमितीय मूल्यांकन काम\nआम्ही प्रथम खालील कारणांसाठी विविध क्लायंट पर्याय आहेत:\nवाइड वितरण व्यवहार नेटवर्क\nसर्व कर्मचारी, महाव्यवस्थापक प्रामाणिकपणे सर्व मित्र भेट स्वागत\nक्षियामेन JINBEI यंत्राचे कंपनी, लिमिटेड\nजोडा: No.15 Guangdong रोड, Beiguan औद्योगिक पार्क, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nक्रमांक 15, Guangdong रोड, Beiguan औद्योगिक पार्क, jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/593142", "date_download": "2019-06-16T13:18:14Z", "digest": "sha1:UGWLQ2RYPPCBCWN763KZRKOEXBIS3DZ5", "length": 3664, "nlines": 14, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजले\nमुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजले\nऑनलाईन टीम / लातूर :\nमुलानेच आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष घातल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला.यामध्ये 65 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीरआहे.\n. साधुराम कोटंबे असे या मुलाच्या वडिलांचे नाव आहे तर गयाबाई असे आईचे नाव आहे. लातूर शहरातील मोरेनगर भागात ही घटना घडली.साधुराम कोटंबे आणि गयाबाई हे 13 जूनला मोरेनगर भागात असलेल्या घराच्या अंगणात रात्री 9 च्या सुमारास बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा ज्ञानदीप कोटंबे याने त्याच्या आई वडिलांना नारळ पाणी दिले. नारळ पाणी कडवट का लागते आहे असे या दोघांनी मुलाला विचारले. मात्र ना���ळ पाणी कडवटच असते असे मुलाने आई वडिलांना सांगितले. साधुराम कोटंबे यांनी नारळ पाणी संपवले.\nमात्र गयाबाई यांनी दोन घोट नारळपाणी पिऊन शहाळे तसेच ठेवून दिले. काही वेळाने साधुराम कोटंबे आणि गयाबाई या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. या दोघांनाही लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साधुराम कोटंबे यांचा 14 जूनच्या रात्री मृत्यू झाला.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/rural-development-department/detail-04b437c9-41c8-425e-8398-e9f251d8777b", "date_download": "2019-06-16T13:40:44Z", "digest": "sha1:PHZO4MRUYRY3Z2XZ5PZLGWURPHVGDAMF", "length": 11495, "nlines": 124, "source_domain": "bidassist.com", "title": "VP/GP/WORK/2018-19/6-12 - Providing Cement Concrete Road At Wilwandi (house Holder Pandu Mauli To Hause Holder Chander Dagale) Tal Dindori Dist Nashik", "raw_content": "\nग्रामपंचायत कायाालय विळिंडी ता.व डंोरी वि.नाविक ================================================ जाहीर- ई निनिदा सूचिा /२०१८ -२०१९ प्रथम प्रनसद्धी िा.क्र / २०१९ व नांक :- २६/०२/२०१९ ग्रामपंचायत विळिंडी ता.व डंोरी वि.नाविक येथे पेसा ि १४ िा वित्त आयोग योिनेंतगातच्या कामांकररता सन २०१८- २०१९ काम कररता ई- वनवि ा टेंडररगं पद्धतीने खलु्या पद्धतीने जयांना अिाप्रकार ेकामे करता येऊ िकेल अिाकडून मागविनेत येत आहे. अ. क्र कामाचे िाि संख्या पररमाण अदंाजपत्रक रक्कम बयाणा रक्कम निनिदा फी निनिदा धारक िर्ग ओिं लाईि निनिदा प्रपत्र निक्री नदिांक ओिं लाईि निनिदा दाखल करण्याचा नदिांक निनिदा उघडण्याचा संभाव्य नदिांक १) ग्रामपचंायत विळिंडी येथील विळिंडीपाडा येथे सािािवनक विवहरी परीसर क कं्रीटीकरण करणे . ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 204754/- १% 200/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 २) ग्रामपचंायत विळिंडी येथील विठ्ठल रुवममणी मवं र ते विलास डाबल घरापयंत वसमेंट क कं्रीट रस्ता करणे. ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 249466/- १% 200/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 ३) ग्रामपचंायत विळिंडी येथील अबंा ास िाघेर ेघर ते Handpump येथे वसमेंट क कं्रीट रस्ता करणे. ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 351108/- १% 200/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 ४) ग्रामपचंायत विळिंडी येथील पांडू मौले घर ते चंद्रर डागले येथे वसमेंट क कं्रीट रस्ता करणे. ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 497736/- १% 500/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 ५) ग्रामपचंायत विळिंडी येथील विळिंडीपाडा येथे पाण्याची टाकी येथे वसमेंट क कं्रीट रस्ता करणे. ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 450745/- १% 500/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 ६) ग्रामपचंायत विळिंडी येथील सकु ेि डाबल घर ते वगरणार ेरोड येथे वसमेंट क कं्रीट रस्ता करणे. ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 309600/- १% 200/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 ७) ग्रामपचंायत विळिंडी येथील अतंगात रस्ता संरक्षण व तं बांधकाम करणे. ग्रा.प. विळिंडी ता व डंोरी वि. नाविक 357634/- १% 200/- स.ुबे.अ. वि.प. नाविक िगा ५ अ 26/02/2019 26/02/2019 ते 04/03/2019 05/03/2019 स र वनवि ा महाराष्ट्र िासनाच्या http;//mahaetenders.gov.in या संकेतस्थळा िरून डाऊनलोड करता येईल या वनवि ेसंबधीची सिा मावहती ि अटी/िथी स र संकेतस्थळािर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.वह वनवि ा फक्त इंटरनेटिरूनच खर ेी करता येईल,ि इंटरनेटिरूनच रता/ ाखल करता येईल. • वनवि ा फी रमकम वह वनवि ाकाराने internate banking द्वार े http;//mahaetenders.gov.in या संकेत स्थळािर online रने आिश्यक आहे, ग्रामपंचायत कायाालय विळिंडी ता.व डंोरी वि.नाविक ================================================ अटी/शथी ०१)वनवि ा फी रमकम वह वनवि ाकाराने internate banking द्वार े http;//mahaetenders.gov.in या संकेत स्थळािर online रने आिश्यक आहे, ०२)सिा अटी िथी http;//mahaetenders.gov.in या िेबसाईट िर उपलब्ध आहेत, ०३) निनिदा फी िबयाना रमकम rtgs /dd/ इत्या ी कोणत्याही फोमा मध्ये िमा करता येणार नाही. ०४) ोन वकंिा ोनपेक्षा अवधक समान न्यूनतम ेकार आढळल्यास system generated boq comparative chart(संगणकीकृत )न्यूनतम ेकाराची वनवि ा ननु्तम प्रमाण मानून स्िीकारण्यात येईल. ०५)वनवि ा सा रीकरण हे. ोन वलफाफा पद्धतीने (technical & financial bid )सा र करणे आिश्यक आहे. ०६)वनवि ा सा रीकरण /स्िीकृत फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करणेत येईल.कुठलेही कारण न िाविता एक वकंिा सिा ऑनलाइन वनवि ा नाकारण्याचा अवधकार विळिंडी ग्रामपचंायत राखून ठेित आहे , ०७)स र काम हे संबव त तावंिक अवधकारी याचें मागा िानाने पूणा करािे लागेल. ०८)कायाार ं आ ेि वमळाल्यापासून काम पूणा करून ेण्याची म ुत सहा मवहने असेल. ०९) कामा संबधीत पूणा चाचण्या करून ेणे,ि त्यांचे ाखले उपलब्ध करून ेण्याची िबाब ारी मके्त ार यांची राहील १०)बयांना रमकम िप्त करण्याचे अवधकार ग्रामपचंायत विळिंडी राखून ठेित आहे. ११)ग्रामपचंायत /ग्राम सवमतीचे वनणाय बधंन कारक असतील. १२)सेिाकर रणा प्रमाणपि सा र करािे लागेल .. १३) िासना कडून जया प्रकार ेवनधी उपलब्ध होईल.त्या पद्धतीनेच कामाच्या रमकम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-16T13:56:36Z", "digest": "sha1:6P2RMJQQXJHVJWKXQDNWETP4PES53OEE", "length": 10156, "nlines": 145, "source_domain": "kokannow.com", "title": "निवडणूक स्पेशल – Kokan Now", "raw_content": "\nLoksabha Election 2019 PM Narendra Modi ठळक घडामोडी निवडणूक स्पेशल बातम्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘अभिजित’ मुहूर्तावर केला उमेदवारी अर्ज दाखल\nवाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शुक्रवार दि. २६ एप्रिल) दुपारी ११:३० वाजता ‘अभिजित’ मुहूर्तावर वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज\nराज ठाकरेंचा गुगलवर देखील बोलबाला\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात झालेल्या सभेमध्ये देशभरात माझी भाषणे पाहिली जातात याचा आनंद वाटतो\nनिवडणूक स्पेशल परभणी बातम्या\nपरभणी : निवडणुकीत मतदारांच्या बोटाला शाई लावणं एका कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे दिवसभर मतदान केंद्रात शाई लावल्यानंतर रात्री या\nLoksabha Election 2019 ठळक घडामोडी निवडणूक स्पेशल बातम्या रत्नागिरी सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात सरासरी ६५% मतदान\nसिंधुदुर्ग/रत्नागिरी : शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी चुरशीने ६५ टक्के मतदान झाले. २५ हून\nLoksabha Election 2019 अहमदनगर ठळक घडामोडी निवडणूक स्पेशल बातम्या\nअहमदनगर मध्ये ईव्हीएम तोडण्याचा प्रयत्न\nअहमदनगर : ईव्हीएम विरूद्ध अनेक वर्षांपासून लढा देणारे जालिदंर चोभे यांनी मतदानाच्यावेळी ईव्हीएम यंत्रच फोडण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील बाबुर्डी\nLoksabha Election 2019 ठळक घडामोडी निवडणूक स्पेशल बातम्या सावंतवाडी सिंधुदुर्ग\nआम्ही गुंडांचा वापर कधीच केला नाही – केसरकर\nसावंतवाडी : गुंडांचा वापर मी किंवा विनायक राऊत यांनी कधीच केला नाही, या उलट नारायण राणेंचं भरसभेत धमकी देतात, असं\nLoksabha Election 2019 निवडणूक स्पेशल बातम्या सावंतवाडी\nसावंतवाडी तालुक्यात शांततेत मतदान सुरू\nसावं���वाडी : सावंतवाडी तालुक्यात लोकसभा निवडणूकीसाठी सर्व ग्रामीण भागात शांततेत मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.\nLoksabha Election 2019 कुडाळ ठळक घडामोडी निवडणूक स्पेशल बातम्या सिंधुदुर्ग\nसखी मतदान केंद्रामुळे महिलांमध्ये समाधान\nकुडाळ : महिलांचा मतदानाचा सहभाग अजून वाढविण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्गात तीन सखी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यापैकीच एक मतदान केंद्र कुडाळनजीक\nLoksabha Election 2019 देवगड निवडणूक स्पेशल\nबांदिवडेकर यांनी केले नारिंग्रे येथे मतदान\nदेवगड : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाविनचंद्र बांदिवडेकर यांनी देवगड तालुक्यातील नारिंग्रे या आपल्या गावातील मतदान केंद्रावर\nवटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बीजारोपण व वृक्षारोपण\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/47387", "date_download": "2019-06-16T12:40:43Z", "digest": "sha1:2HJ4VRII5F2M2SP3T7S6FXDNDKFTVZSP", "length": 8654, "nlines": 33, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 1 | अन्नपूर्णा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमाणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान.\nएखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच रहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका. मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवीप्रसन्न रहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो. अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रूसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्मयतो खाणे-पिणे करू नये. मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्मया प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत रहाते. स्वतःची अद्यात्मिक शक्तीही वाढते....\nमाझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही\nकृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे\nव्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही.\nसुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/dr-sneha-joshi-write-article-muktapeeth-178142", "date_download": "2019-06-16T13:07:11Z", "digest": "sha1:JFVROBPLGZLXDA6YRYU72LNCYSKMZFGD", "length": 14252, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr sneha joshi write article in muktapeeth सुखद अनुभव | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nसंवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही.\nसंवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही.\nआपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत होते. प्रभात रस्त्यावर मला घरी जायचे होते. इतक्या दूर येण्यासाठी टॅक्सीच बरी वाटते. गर्दी होती; पण रहदारी व्यवस्थित सुरू होती. उतरण्यापूर्वी पाच मिनिटे आधी मला माझ्या वहिनीचा फोन आला. फोनवर बोलतच मी टॅक्सीचे बिल चुकते केले. माझी ऑफिस बॅग घेऊन मी घरी आले. जेवण वगैरे झाल्यानंतर आपला डबा स्वच्छ करून ठेवावा म्हणून डबा-बाटलीची पिशवी बघू लागले, तर पिशवी सापडेना. मग मला आठवले की, फोनवर बोलण्याच्या नादात मी डब्याची पिशवी टॅक्सीतच विसरले होते. मनाशी म्हटले, जाऊ दे. क्षुल्लकच गोष्टी राहिल्या. एक-दोन दिवसांत आणू दुसरा डबा. कारण, आठवडा अखेरच होती त्या दिवशी. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. \"\"मॅडम, मी तुम्हाला संध्याकाळी सोडले. तुमची बॅग माझ्या गाडीतच राहिली आहे; पण मी आता लांब आहे. तुम्हाला उद्या देतो.'' मी म्हटले, \"\"ठीक आहे, काही घाई नाही.''\nदुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला माझी बॅग घरपोच मिळाली. मी चालकाचे आभार मानले. त्यावर उलट त्यांनीच \"एक दिवस उशीरच झाला. तुम्हाला डबा कामाला जाताना लागणार म्हणून मी फोन केला', असे सांगून दिलगिरी व्यक्त केली. आपण म्हणाल, की डबा विसरला होता टॅक्सीत. तो परत केला त्यात काय विशेष पण आजच्या धकाधकीच्या जीवनात माझ्यासारख्या शेकडो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या त्या चालकाला माझ्या डब्याची त्या बॅगमुळे गैरसोय होऊ नये म्हणून काळजी होती. तो त्याचे पेट्रोल जाळत माझ्यासाठी पुन्हा आला होता. ही संवेदना आजच्या काळात नक्कीच कौतुकास्पद नव्हे काय पण आजच्या धकाधकीच्या जीवनात माझ्यासारख्या शेकडो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या त्या चालकाला माझ्या डब्याची त्या बॅगमुळे गैरसोय होऊ नये म्हणून काळजी होती. तो त्याचे पेट्रोल जाळत माझ्यासाठी पुन्हा आला होता. ही संवेदना आजच्या काळात नक्कीच कौतुकास्पद नव्हे काय या चालकाचे नाव सचिन पवार.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापूर : राजेंद्रनगरात हवालाच्या १ कोटी १८ लाखांची लूट\nकोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन...\nयूथटॉक : ‘सेफ झोन’मधून बाहेर पडताना...\nपरवा आम्ही मित्र-मैत्रिणी भेटलो होतो. कश्मिरा म्हणाली, ‘‘ऐका, माझी बदली बंगळूरला झालीय. पुढच्या आठवड्यात निघतेय. म्हणून आजची ही पार्टी.’’ त्यावर...\nगडचिरोली ः सफाई कामगारावर उपासमारीची वेळ\nगडचिरोली : रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील...\nआर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना जाहीर केलेले आरक्षण मिळणारच\nकोल्हापूर - संसदेत कायदे केले जातात. सर्वोच्च न्यायालयापेक्षा संसद मोठी आहे. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, अशी जरी...\nशाहूवाडी तालुक्यात प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमलकापूर - येळाणे (ता. शाहूवाडी) येथील एसटी आगार परिसरातील दत्त मंदिरानजीक संदीप बबन पाटील (वय २५, रा. निळेपैकी भोसलेवाडी, ता. शाहूवाडी) आणि सागाव (ता...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जून\nमेष : शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळेल. साडी सेंटर, केटरर्स यांना विशेष आर्थिक प्राप्ती होईल. वृषभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटर���ॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/historic-well-built-raje-shivaji-pandharpani-187652", "date_download": "2019-06-16T13:22:21Z", "digest": "sha1:SGZXIAE34EIOM6FUS3NHIVCANXOSM6BR", "length": 17314, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Historic well built by Raje Shivaji in Pandharpani पांढरपाणी येथे शिवकालीन विहीर भागवतेय तहान | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nपांढरपाणी येथे शिवकालीन विहीर भागवतेय तहान\nमंगळवार, 7 मे 2019\nछत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन विशाळगडाकडे जात असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले असता एका चाचे अज्जीने महाराजांना भाजी-भाकरी खाऊ घातली. त्यावर महाराजांनी चाचे आज्जीला काय हवे असे विचारले असता. चाचे आज्जीने माझ्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही. राजे माझ्या गावासाठी विहीर द्या, असे सांगितले. तेव्हा महाराजांनी ही विहिरी खोदून दिली.\nबांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.\nपांढरपाणी हे गाव इतिहासात चौकीवाडी म्हणून ओळखले जायचे. त्याठिकाणी पांढऱ्या रंगाचे पाणी वाहणारा ओढा असल्याने त्या ठिकणावरुन त्यास ‘पांढरपाणी’ असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घोड्यांना पाणी पाहण्याचे ठिकाण ठरविले होते. त्यासाठी याठिकाणी मोठा तलाव बांधला होता. त्या तलाव्यातील पाण्यावर याठिकाणी मोठी पहारा देणारी चौकी होती. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन विशाळगडाकडे जात असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले असता एका चाचे अज्जीने महाराजांना भाजी-भाकरी खाऊ घातली. त्यावर महाराजांनी चाचे आज्जीला काय हवे असे विचारले असता. चाचे आज्जीने माझ्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही. राजे माझ्या गावासाठी विहीर द्या, असे सांगितले. तेव्हा महाराजांनी ही विहिरी खोदून दिली. आजहीही विहिरी शिवाजी महाराजांची विहीर म्हणून ओळखली जाते. अशी मौखिक दंत कथा येथील वयोवृद्ध सांगतात. पन्हाळगड ते पावनखिंड यादरम्यान पायवाटेने चालत जातात विहीर पाहावयास मिळते.\nत्या काळातील भूगर्भातील पाणी शोधण्याचे तंत्र, साडेतीनशे वर्षापूर्वी सापडलेला पाण्याचा उगम हा त्यानंतर कित्येक नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित आहे. परंतु आज साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या या विहीरीचे अवशेष मात्र जीर्ण झाले आहेत.\nइतिहासकालीन असे काही अवशेष सापडले आहेत पण त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्याचे दाखले व पुरावे या अभावी त्यांचे संवर्धन झाले नाही. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या विशाळगडावरील लिहिलेल्या पुस्तकात या विहिरीचा उल्लेख आहे.\nपरंतु या मौखिक पुराव्यावर अजून बऱ्याच इतिहासकालीन वास्तू आहेत. परंतु त्यांना कागदोपत्री पुरावे नसल्यामुळे पुरातत्त्व विभागाकडे त्यांचे संवर्धन झाले नाही. ही विहिरही त्याचाच एक भाग आहे. या विहिरीचा शोध अलिकडील काही वर्षात लागला आहे. त्यामुळे त्या विहिरीचे पुरातत्त्व विभागाकडे संवर्धन करण्याची जबाबदारी नाही. परंतु लोक सहभागातून या वास्तूचे संवर्धन व्हावे असे गावकऱ्यांना वाटते.\nअनेक इतिहासकालीन वास्तूंचे व ठिकाणांचे कागदोपत्री पुरावे मिळालेले नाहीत. या विहिरीची बांधकामशैली जुनीच आहे. मौखिकरीत्या या कथा जरी असल्या तरी इतिहासाच्या वारसास्थळांचे जतन व्हावे.\n- इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक.\nशिवाजी महाराजांनी बांधलेल्या या वििहरीचे जतन झाले पाहिजे यासाठी आम्ही नेते मंडळींकडे पाठपुरावा केला. पण कोणीच लक्ष घातले नाही. तरी या विहिरीचे जतन व्हावी ही अपेक्षा आहे.\n- शामराव कासार, ज्येष्ठ नागरिक, पांढरपाणी.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुतळ्याला देवपण देणारे ‘एम.जी.’\nकोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी...\nकिल्ले रायगडावर तिथीनुसार राज्याभिषेक दिन साजरा; सोहळ्याला वरुणराजाची हजेरी\nमहाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात...\nमालेगाव शहर औद���योगिक विकासाकडे झेप घेईल- उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले...\n'माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही'\nइस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि...\nसारांश : किल्ले रायगडची अवघड वाट\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले किल्ले रायगड गाठण्यासाठी हजाराच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यावरून पाय घसरण्याची भीती असते. या...\nशिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलेले औक्षण... आणि स्वराज्य गुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/tag/zeeentertainment/", "date_download": "2019-06-16T12:50:43Z", "digest": "sha1:XQCUGKHAVLOKPEFLWBPKSVYJUSJPKOPQ", "length": 3561, "nlines": 72, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआता झेंडे आणि मायरा करणार ‘कॉमेडी’\nमुंबई – ‘चला हवा येऊ द्या’चे ‘होऊ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वत तुमच्या आमच्या-सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आणि...\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\nकर्ज फेडण्यासाठी भांडवल विकण्यास ‘झी’ समूहाला ३ महिन्यांची मुदत\nमुंबई – ‘झी’ एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस या सुभाष चंद्रा यांच्या आर्थिक संकटात असलेल्या समूहाला कर्ज देणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांनी स्वत: चे भागभांडवल विकून कर्जफेड करण्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/47388", "date_download": "2019-06-16T12:34:06Z", "digest": "sha1:XAJUJDZSAQIXBF64FXR45CWOI462XCHE", "length": 7735, "nlines": 58, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 1 | कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे\nएकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- \"कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल\nया प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,\"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.\n\" असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.\nसर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.\nजेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.\nया दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.\nभीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.\nएका विहरीभोवती चार विहीरी होत्या.\nचार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.\nपण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.\nहे पाहून भीम चक्रावून गेला.\nनकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.\nजन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.\nपण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.\nखूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.\nतेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.\nहे पाहून नकूल गोंधळून गेला.\nसहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.\nती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दग���ांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.\nयावेळी सहदेवही चकीत झाला.\nया चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.\nश्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.\n\"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.\nकलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.\nश्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.\nकलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.\nकलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले.\"\nमाझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही\nकृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे\nव्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही.\nसुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/Force-Motors-Orchard-Mini/mr", "date_download": "2019-06-16T12:31:23Z", "digest": "sha1:47HOYUNAOA4XUYEMV3LS7DDE3GONCDST", "length": 11357, "nlines": 296, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Force Motors Orchard Mini Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nटर्निंग रेडियस विना ब्रेक्स :\nव्हील ट्रैक फ्रंट :\nव्हील ट्रैक रियर :\nForce Motors Orchard Mini ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी म��झ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "http://globalnagari.org/school-in-gopalpur/", "date_download": "2019-06-16T13:10:50Z", "digest": "sha1:O4TJMX6SD2LVL7BCJTT57RAX6Q2IUSG5", "length": 13054, "nlines": 30, "source_domain": "globalnagari.org", "title": "शिक्षणाचा ध्यास घेतलेली गोपाळवाडी - सत्तार शेख - Maharashtra Times- Apr 22, 2017 - GlobalNagari", "raw_content": "\nशिक्षणाचा ध्यास घेतलेली गोपाळवाडी – सत्तार शेख – Maharashtra Times- Apr 22, 2017\nपुण्याहून गोपाळवाडीस जाण्यास निघालो नगर जिल्ह्याची हद्द सुरू झाल्यावर रस्त्याची अवस्था अतिशय वाईट. गोपाळवाडी फाट्याहून गोपाळवाडीकडे जात असताना आपण इतक्या दुर्गम भागात आलोत हाच प्रश्न सतावत होता. आजुबाजूला छोटछोट्या डोंगराच्या पायथ्यापासून आमची रस्ता विचारत विचारत आगेकूच सुरू होती. गोपाळवाडीच्या अगदी जवळ आलो होतो तोच दिसलेले दृश्य मनात धडकी भरवत होते. घोडनदीच्या पात्रात वाळूतस्करांच्या अनेक गाड्या उभ्या होत्या. अनेक बोटींद्वारे वाळू उपसली जात होती. नदीपात्रातील हालचाली भयावह वाटत होत्या. तर दुसरीकडे वीटभट्यांची मोठी संख्या दिसत होती. गोपाळवाडीत प्रवेश करताना मनात विचार आला की आपण एका विलक्षण दुनियेत आलो. दहशतीखालील वातावरणाचा गंध एव्हाना आम्हाला आला होता. मातीच्या रस्त्याने अखेर गोपाळवाडीच्या शाळेत पोहचलो.\nनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. श्रीगोंदा) साधारणत: ३०० ते ४०० लोकसंख्येचे छोटसे गाव. या गावातील लोकांचा शेती, वीटभट्टी, वाळू उपसा व मजुरी मासेमारी हे व्यवसाय. भटक्या जमातीतील गोपाळ समाजाची ही वस्ती. या वस्तीत ठिकठिकाणी मोठ मोठ्या वीटभट्ट्या, छपरांची मोडकळीस आलेली घरं. पत्र्याची घरे तर मोजकीचे पक्क्या छोट्या इमारती. गोपाळवाडीसाठी सरकारने पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुर�� केली आहे. भटक्या समाजातील मुले नियमित शाळेत येत आहेत. आपली मुले शिकावीत यासाठी येथील गावकरी लक्ष देऊन असल्याचे निदर्शनास आले. गोपाळवाडी शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात मुलींची संख्या लक्षणीय. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी ९ मुले व १२ मुली शाळेत उपस्थित होते. भटक्या समाजातील मुलांमधील गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी या शाळेतील प्रयोगशील शिक्षिका शोभा कोकाटे जोमाने काम करत आहेत. या कामात मुख्याध्यापक ठुबे हेही त्यांना मदत करत आहेत. कोकाटे व ठुबे या दोन शिक्षकांनी गोपाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लोकसहभागातून शाळा डिजिटल केली आहे. तसेच वर्गाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत सुसज्ज ग्रंथालय असावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या कोकाटे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून कस्तुररत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष किर्ती ओसवाल यांच्याकडे पुस्तकांची मागणी नोंदवली होती. गोरगरिब, दिन दलित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपेक्षित समाज घटकातील मुले कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच उपेक्षितांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी कृतीशीलपणे काम करणाऱ्या कीर्ती ओसवाल यांनी तातडीने पुस्तकांची मागणी मान्य करत ग्रंथालयास पुस्तके देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसारच आम्ही गोपाळवाडी शाळेत दाखल झालो होतो.\nतब्बल एक तास मुलांबरोबर झालेल्या संवादातून कोकाटे व ठुबे या दोन शिक्षकांनी मुलांच्या गुणवत्तेवर केलेले काम पदोपदी जाणवत होते. आमच्या कुठल्याही प्रश्नांना बेधडकपणे मुले-मुली उत्तर देत होती. कुणाला डॉक्टर,पोलिस,शिक्षिका, इंजिनीअर तर कुणाला देशसेवेसाठी सैन्यात जायचयं. अल्पवयात या चिमुकल्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना घडवण्यासाठी कोकाटे व ठुबे मुलांना सर्जनशील ज्ञानाचा खजिना देऊन त्यांच्या स्वप्नांना फुलवत आहेत.\nपहिली ते चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दाणेवाडीला जावे लागते. गोपाळवाडी ते दाणेवाडी हे चार किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांना पायी जावे लागते. आठवी नंतर शिक्षणासाठी पुन्हा गोलेगावला जावे लागते. हे आठ किलोमीटरचे अंतर येथील मुलांना पायीच पार करावे लागते. गोलेगाव ते गोपाळवाडी अंतर जास्त असल्यामुळे अनेक पालक मुलींना पुढील शिक्षणासाठी पाठवत नाहीत. यामुळे आठवीनंतर शिक्षणात मुलींच्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. गोपाळवाडी शेजारी आणखी दोन वाड्या आहेत. तेथील मुलांचीही अशीच स्थिती. नगर-पुणे महामार्गापासून अवघ्या १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील गावांची अशी वाईट स्थिती असेल तर मग कधी येणार उपेक्षितांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात हा प्रश्न मात्र सतावू लागतो. गोपाळवाडी, दाणेवाडीसह या भागातील नागरिकांचे सर्व व्यवहार पुणे जिल्ह्यात होतात मात्र प्रशासकीय कामकाजासाठी येथील नागरिक, विद्यार्थी व इतर घटकांना ६५ किलोमीटर अंतर पार करत श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.\nगोपाळवाडी व दाणेवाडी या दोन शाळांचे नुकतेच संयुक्त स्नेहसंमेलन पार पडले. यातून दोन्ही शाळांना सुमारे दीड लाखाचा निधी जमा झाला. जमलेल्या निधीतून शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा राबवल्या जाणार असल्याचे शोभा कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान बोअरवेलवर वीजपंप बसवल्यास झाडांना व मुलांना पाणी देणे सोपे होईल. वीजपंप तातडीने बसवून देण्याचे आश्वासन कीर्ती ओसवाल यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षापासून येथील शाळेची मॉडेल स्कूल म्हणून नवी ओळख होईल त्यादृष्टीने शिक्षक प्रयत्नशील आहेत.\nगोपाळवाडी व दाणेवाडी या दोन शाळांचे नुकतेच संयुक्त स्नेहसंमेलन पार पडले. यातून दोन्ही शाळांना सुमारे दीड लाखाचा निधी जमा झाला. जमलेल्या निधीतून शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा राबवल्या जाणार असल्याचे शोभा कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान बोअरवेलवर वीजपंप बसवल्यास झाडांना व मुलांना पाणी देणे सोपे होईल. वीजपंप तातडीने बसवून देण्याचे आश्वासन कीर्ती ओसवाल यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षापासून येथील शाळेची मॉडेल स्कूल म्हणून नवी ओळख होईल त्यादृष्टीने शिक्षक प्रयत्नशील आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/47389", "date_download": "2019-06-16T12:31:02Z", "digest": "sha1:P2MLSVRSWMYDMNW63GXSH4DIZEWF2BT3", "length": 11214, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 1 | व्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nव्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही.\nव्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही. चिनी मालावर बहिष्कार म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अवलक्षण करण्याचा प्रकार आहे. चिनी पादत्राण ५० रुपयांत उपलब्ध असताना १०० रुपये खर्चून निकृष्ट दर्जाचे भारतीय कंपनीचे पादत्राण विकत घेतले तर एका भारतीय नागरिकाचे ५० रुपयांचे नुकसान होते. हे ५० रुपये तो भारतीय नागरिक मुलांचे शिक्षण, आरोग्य, आहार इत्यादींवर खर्च करू शकला असता. त्याशिवाय निकृष्ट आणि अकार्यक्षम उद्योगाला ५० रुपये अधिक देणे म्हणजे अकार्यक्षमतेला चालना देणे होय. त्याशिवाय प्रदूषण करणारे उत्पादन चिनी लोका कडून विकत घेणे म्हणजे भारतीय प्रदूषण चिनी देशांत निर्यात करण्यासारखे आहे. ह्यातून भरतोय लोकांचा फायदाच आहे. भारत देशांत अनेक काळा पर्यंत विदेशी दुचाकी वाहनावर बंदी होती ह्यातून भारताचेच नुकसान झाले.\nचिनी देशाला जर टक्कर द्यायची असेल तर शिक्षण क्षेत्रा पासून उद्योग क्षेत्रांत गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांच्या बरोबर स्पर्धा करावी आणि जिंकून दाखवावे.\n१९७० साली जपानी लोकांनी ह्याच प्रकारे अमेरिकन बाजारपेठ काबीज केली होती. जपानी TV, VCR , टोयोटा गाड्या ह्यांनी अमेरिकेत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काही अमेरिकन कंपन्यांनी सरकारवर ह्या मालावर बंदी घालण्यासाठी दबाव आणला आणि वरील प्रकारचीच बाजू मंडळी होती. सुदैवाने बहुतेक अमेरिकन अर्थतज्ञ् मंडळींनी त्याची खिल्ली उडवली. ते बरोबर होते. जपानी मालाने अमेरिकन लोकांचा प्रचंड फायदा झाला.\nत्यावेळचे अर्थतज्ञ् श्री मिळतां फ्रीडमन ह्यांचे व्याख्यान फार चांगले आहे वेळ मिळवून जरूर पाहावे : https://www.youtube.com/watch\n> आपण चिनी वस्तू खरेदी करतो अन काही दिवसांनी अशी वेळ येईल की आपण त्यांच्यावर अवलंबून राहू(गुलाम बनू)\nतसे कधीही होत नाही. कारण तो स्वस्त माल घेण्यासाठी पैसे लागतात आणि त्यासाठी काहीतरी व्यवसाय भारतीयांना करावाच लागेल आणि त्यांत भारतीय लोक चिनी लोकां पेक्षा पुढे असतील. ह्याला comparative advantage असे म्हणतात. ज्या प्रमाणे प्रत्यक्ष जीवनात आम्ही स्वतःचे केस कापत नाही. आम्ही नाव्ह्याकडे जाऊन केस कापतो. आम्ही आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करतो ह्यामुळे नाव्ही आणि आपण दोघांचाही फायदा होतो. आपण नाव्ह्याला १० रुपये दिले पण त्या बदल्यांत तो तुमचा फार वेळ वा��वतो.\nभारतीय लोक इंग्रजी, सॉफ्टवेअर, आऊटसोर्सिंग, हिरे व्यापार, तेल प्रोसेसिंग इत्यादी गोष्टींत पुढे आहेत. अमेरिका जवळ जवळ ८०% गोष्टी चीनमधून आयात करतो. पण त्याची वेळी अमेरिका अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेती ह्या दोन गोष्टीं फारच पुढे आहे त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही.\nसिंगापुर पिण्याचे पाणी आणि अन्न १००% आयात करतो पण जगांतील सर्वांत श्रीमंत आणि स्वतंत्र देशांपैकी एक आहे.\nनॉर्थ कोरिया काहीही आयात करत नाही. ते संपूर्ण १००% स्वदेशी आहेत. पण त्याच वेळी जगांतील सर्वांत अ-स्वतंत्र आणि दळिद्री देश आहे.\n> चीनला 70 rs चा जरी फायदा धरला तरी तो फायदाच आहे अन तोच फायदा आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाई साठी वापरला जातोय...\nनाही. चीनला ७० रुपयांचा फायदा झाला पण भारतीय लोकांना त्यापेक्षा जास्त फायदा झाला ना. कुठलेही देवघेव तेव्हांच शक्य होते जेंव्हा दोनी बाजूना फायदा होतो. हा फायदा फार वेग वेगळा असू शकतो. (Positive Sum Game)\nसमजा एक हार्ट सर्जन नाव्ह्याकडे गेला आणि त्याने आपले केस १० रुपये देऊन कापून घेतले. नंतर एक बेरोजगार युवक नाव्ह्याकडे गेला आणि त्याने आपले केस १० रुपये देऊन कापून घेतले. ह्यांत नाव्ह्याला सुमारे प्रत्येकी १० रुपये फायदा झाला पण इतर दोघांना किती फायदा झाला \nडॉक्टर ने आपली ३० मिनिटे वाचवली. डॉक्टरच्या ३० मिनिटांची किमंत ५०० रुपये होती.\nबेरोजगार युवकाने आपली ३० मिनिटे वाचवली. त्याच्या तीस मिनिटांची किंमत १२ रुपये होती (समजा).\nत्याच प्रमाणे एखादा गरीब भारतीय चिनी मोबाईल घेऊन रुपये ७० वाचवतो त्याच्या साठी त्या ७० रुपयांची किंमत फार मोठी आहे. पण भारतीय चलन चिनी कंपन्यांकडे असले आणि चीनने युद्ध वगैरे पुकारले तर चिनी कंपन्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे चिनी लोकां साठी त्याच ७० रुपयांची किंमत फार कमी आहे.\nविदेशी कंपनी आपला नफा काही आपल्या सरकारला देत नाहीत बहुतेक वेळा तो पैसे भारतांतच गुंतवला जातो. IBM असो वर Coke बहुतेक सर्व कंपन्यांनी आपला नफा आजपर्यंत भारतांतच गुंतवला आहे.\nमाझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही\nकृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे\nव्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही.\nसुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/90992894d93993e93394d92f93e924940932-91c92893e93593093e90291a947-93594d92f93593894d92593e92a928", "date_download": "2019-06-16T12:56:22Z", "digest": "sha1:5UWYOCEERPRX52JWHLY2NZABOY365YJS", "length": 25148, "nlines": 256, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन\nउन्हाळयात हिरव्या चा-याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळयामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना ब-याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खादय दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी\nउन्हाळयात हिरव्या चा-याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळयामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना ब-याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खादय दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. म्हणून दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते. अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे \"तडक्या\" सारखे चामडीचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळयामध्ये जनावरांची योग्य व्यवस्थापन करुन उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवण महत्वाच असते. जनावरांचे शरिरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरिरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आबवणक्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेल्या उर्जेचा उपयोग शरिरक्रिया चालू ठेवणेसाठी होत असतो, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावराचे शरिर वाढीसाठी व दुधउत्पादन वाढीसाठी उपयोगी असते.\nजनावरांच्या शरीरात एकुण उत्पादीत उर्जेचा बराचसा भाग शेण, लघवी [मूत्र] किंवा वाफ वायुस्वरूपात आणि घामाव्दारे शरिराबाहेर टाकला जातो व शरिराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.\nउन्हाळयामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळ जनावरांचे शरिराचेही तापमान वाढते व हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरिरातील उष्णता शरिरक्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरिर क्रियेवर ताण पडतो त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा किंवा खाद्य कमी खातात. साधारण���: जनावरांचे आरोग्य चांगले असते अशावेळेस देशी गाईचे कमाल तापमान ९५° फॅ. तर म्हशींचे कमाल तापमान १०० 'फॅ. असते.\nउन्हाळयामध्ये उन्हाच्या अती प्रखर किरणाचा संपकांमुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता,तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या [जी.आय.सीट] पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठयात जास्त जनावरांना एकत्र डांबून गर्दी केल्यास उष्माघात चा त्रास होऊ शकतो म्हणून त्यावर ऊसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.\nजनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान-भूक मंद होते.\nजनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६° फॅ.इतके वाढून कातडी कोरडी पडते.\nजनावराचा श्वासाच्छसाचा दर वाढून धाप लागल्या सारख होते.\nजनावरांच डोळ, लालसर हावून डाळयातून पाणा गळत.\nजनावरांना ८ तासानंतर अतिसार होतो. .\nजनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते. .\nजनावारे बसून घेतात. .\nगाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.\nजनावरास थंड पाण्याने स्वच्छ धूवुन काढावे, झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे व हलके पाचक गुळमिश्रित खादय दयावे.\nजनावरांच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.\nजनावरास नियमित व वारंवार [साधारणतः ३-४ वेळेस भरपूर थंड पाणी पाजावे.]\nउष्माघात झालल्या जनावराना डक्स्ट्राज सलाईन आवश्यकतनुसार शिरोद्वारे दयव व अॅव्हीलचे इंजकशन १० मिली कातडी खाली दयावे. या रोगावार कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही.\nप्रतिबंधक उपाय म्हणून जनावरांची उन्हाळयात घ्यावयाची विशेष काळजी.\nम्हशींचा निसर्गतःच रंग काळा असतो तसेच कातडीसुद्धा जाड असते. उन्हाची तीव्रता वाढली की, ती लगेच तापते. गाई पेक्षा म्हशींमध्ये घामग्रंथीची संख्या कमी असते. त्यामुळे घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही म्हणून तापलेले शरिराचे तापमान कमी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात डुबु देणे उपयुक्त ठरते.\nसंकरीत गाईच्या बाबतीत तर उन्हाळयात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.\nजनावरांना गोठयामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. गोठयाच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहातो.\nउन्हाळयामध्ये जनावरांना ३-४ वेळा थंड पाणी पाजावे.\nआहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.\nजनावरांना उन्हाळयात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी ���ाठवू नये.\nगोठयामध्ये अधूनमधून पाणी फवारावे. रात्री व पहाटेच्या समयी वाळलेली वैरण भरपूर दयावी.\nदुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वेरणा दयावी. त्यामुळ दूध उत्पादन सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.\nउन्हाळयामध्ये माजाचा कालावधी कमी असतो. ब-याच वेळा मुकामाज जाणवतो. म्हशीमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी थंड प्रहरी जनावरांचे बारकाईने निरिक्षण करुन माजाची लक्षणे पहाणे किंवा खच्चीकरण केलेला वळू जनावरामाग फिरवून माजावरील जनावरे ओळखता येतील. माजावर आलेली जनावरे दुपारच्या वेळेस न भरवता त्याऐवजी सकाळी किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर भरविल्यास गर्भधारणीचे प्रमाण वाढून जनावर उन्हाळयातही गाभण राहतील.\nखादयातून अ जीवनसत्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा दयावा.\nउन्हाळयात जनावरांना लाळखुग्कृत व फ-या या सारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घेणे गरजचे आहे.\nदुभत्या जनावरांप्रमाण लहान वासर, कालवडी, पारडया, भाकड जनावर व गाभण जनावरे यांच ह योग्य ती काळजी घ्यावी त्यामुळे निश्चितच फायदा होईल.\nलेखक - सचिन सदाफळ /अरुण देशमुख /पंडित खर्डे\nस्त्रोत - कृषी विद्यापीठ राहुरी\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ��या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 12, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93893993e-92e93993f928947-93893993e-90f915930-300-91f928-93593e902917940-72-93293e916-90992494d92a92894d928", "date_download": "2019-06-16T12:56:35Z", "digest": "sha1:6JWXRKMYZG6IS2YFZ5Q7QL6MGTEA5ELD", "length": 45017, "nlines": 526, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वांगी पिक उत्पन्न — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / वांगी पिक उत्पन्न\nजर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं.\nउस्मानाबाद: शेती म्हटलं की आपल्याकडे नाकं मुरडतात किंवा शेतीत काय मिळतं शेती करुन काय फायदा शेती करुन काय फायदा शेतमालाला भाव तरी मिळतो का शेतमालाला भाव तरी मिळतो का असे शेकडो प्रश्न विचारले जातात. अर्थात त्यातले काही बरोबरही आहेत. कारण आपल्या सरकारच्या धोरणामुळं शेतकरी शेतीपासून दुरावू लागला आहे. पण जर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं. त्यांचं नाव आहे सत्यवान सुरवसे.\nसहा एकरात, सहा महिने पिकवलेल्या वांग्यानं त्यांना ७२ लाख रुपये मिळवून दिले आहेत.\nदोन वर्षांपूर्वी दुष्काळानं त्यांच्या जमिनीला भेगा पाडल्या. तुळजापुरातल्या मोर्टा गावच्या सत्यवान सुरवसेंनी आपली 12 एकरवरची द्राक्षबाग भुईसपाट केली. वाटलं सगळं काही संपलं. पण दृष्टांत व्हावा असं काही तरी झालं आणि सत्यवान यांच्यावर दुष्काळात पैशाचा पाऊस पडला. द्राक्ष बागा मोडल्या पण बागेच्या अँगलनं वांग्याला आधार दिला. आणि वांग्यानं सुरवसेंना.\n6 एकरात मोठ्या जिद्दीनं वांग्याची रोपं लावली. घरातला प्रत्येकजण शिवारात राबू लागला. आणि 2 महिन्यांनी पहिलं फळ हाती आलं. वांगं... तेही छोट्या फणसाएवढं किंवा दुधी भोपळ्याएवढं. 6 महिने, 6 एकर, 300 टन वांगी आणि उत्पन्न तब्बल 72 लाख रुपये.\nआतापर्यंत 7 एकरच्या मालकीण असलेल्या सुरवसेताई थेट 95 एकरच्या मालकीण झाल्या आहेत.\nपण ही काही लॉटरी नव्हती. त्यामागे होते अपार कष्ट. कारण इथे ना पाणी होतं, ना काळी जमीन.\nफक्त पीक घेणं हे आव्हान नव्हतं, तर इतक्या पिकाला मार्केटही मिळायला हवं. म्हणून सुरवसेंनी थेट हैदराबादची बाजारपेठ गाठली. लग्नसराई साधली आणि मग काय 72 लाखांचा पाऊस.\nसत्यवान सुरवसे फक्त दहावी पास आहेत. पण या अवलियानं खडकाळ जमिनीत सोनं पिकवलं. आज त्यांच्याकडे गाडी आहे. बंगला आहे. जमीन जुमला आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेचं अनुकरण आता अनेकजण करताहेत.\nदुष्काळात रडणारे अनेक असतात. पण लढणारे कमी. दुष्काळाला पुरुन उरलेल्या या सत्यवानाच्या दर्शनासाठी आता राज्यभरातून लोक येत आहेत. शेतीचं वांगं कसं करायचं हे अनेकांना कळतं. पण वांग्याची शेती करावी तर ती सुरवसेंनीच.\nस्त्रो�� : ABP, माझा, ३ फेब्रुवारी २०१४\nपृष्ठ मूल्यांकने (79 मते)\nशेतीचं वांगं कसं करायचं हे अनेकांना कळतं. पण वांग्याची शेती करावी.........\nमायमराठी भाषेच्या या नखरेल अदाकारीला फार छान न्याय दिला आहे.\nसर तुम्ही वांग्याची जात कोणती निवडली आणि त्याची पाकिंग आणि कोणत्या महिन्यात लागवड केली माझा मो नो आहे ९५०३८1६२९२\nतुमी वांगे कशा पडतीने लावावी हे सागीयाल नाही ते सांगा PLEASE\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवा���\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनते���ा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवाद��चा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एक��ाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 11, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/914937927940-93592893894d92a924940-92a93f915947/90590291c928", "date_download": "2019-06-16T12:56:17Z", "digest": "sha1:VP66EB3SUW3QTMQG7KFAX7X46H6P6WIM", "length": 11464, "nlines": 182, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अंजन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / औषधी वनस्पती पिके / अंजन\nअंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नावहार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे.\nअंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नावहार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान इत्यादी देशांत हा आढळतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील वनांत हा वृक्ष आढळतो.\nअंजन हा पानझडी वृक्ष असून सुमारे २५ - ३५ मी. उंचीपर्यंत वाढतो. त���याच्या खोडावर साधारणपणे १२ - १५ मी. उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने लांब देठाची, एकाआड एक असतात. ती संयुक्त प्रकारची असून २-६ सेंमी. लांब आणि २-३ सेंमी. रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान, हिरवट-पिवळ्या रंगाच्या असंख्य फुलांचा फुलोरा येतो. या वृक्षाच्या शेंगा ६ - ९ सेंमी. लांब, चपट्या, पातळ, लवचिक असतात. शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच बी असते. ती टोकाकडून बाहेर पडते.\nअंजन या वृक्षाचा पाला गुरे खातात. तसेच या पाल्याचे खतही होते. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घरबांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर (गुप्तरोगावर) औषध म्हणून केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते.\nलेखक : नरेंद्र देशमुख\nपृष्ठ मूल्यांकने (47 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nपानवेल लागवड आणि जाती\nबाजारपेठ औषधी, सुगंधी वनस्पतीची...\nवाळा : बहुपयोगी वनस्पती\nमहत्वाच्या औषधी वनस्पतीचे गुणधर्म\nरंग मिळवून देणारी पिके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 09, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/marathi-film", "date_download": "2019-06-16T14:06:39Z", "digest": "sha1:ID6UZEWYFY5DAPMIYCZV42Z5QROKQ4SK", "length": 24830, "nlines": 295, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi film: Latest marathi film News & Updates,marathi film Photos & Images, marathi film Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्य�� पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\n२५ वर्षांनी बिग बी झळकणार मराठी चित्रपटात\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मराठी चाहत्यांनी खुशखबर आहे. 'बिग बी' तब्बल २५ वर्षांनी मराठी चित्रपटात झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या 'ए बी आणि सी डी' या चित्रपटात ते दिसणार आहेत.\nमराठीसाठी अमेरिकन अधिकाऱ्यांची 'फिल्मी डायलॉगबाजी'\n‘मराठी सिनेमांसाठी विचारणाच होत नाही’\nभाषेवर उत्तम प्रभुत्व, अभिनयाची जाण, वाचन, बोलका चेहरा आणि निखळ हास्य असणारी अभिनेत्री क्षिती जोग हिंदी मालिका, नाटकांमध्ये काम करते आहे. ‘मराठी असूनही मला मराठी सिनेमांसाठी विचारणा होत नाही.\nमराठी सिनेमांच्या अभ्यासाची पायवाट\nसाहित्य व सिनेमा ही संवेदनशील व प्रभावी माध्यमं आहेत. जगभरात कादंबरीवर आधारित सिनेमे मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाले आहेच. अशा माध्यमांतरित सिनेमांना रसिकांच्या लोकप्रियतेबरोबरच मानाचे सन्मान मिळाले आहेत.\n'वेडिंगचा शिनेमा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमराठी चित्रपट निर्मितीचा वेग दरवर्षी वाढता असला, तरी वितरण-प्रदर्शनाच्या चक्रव्यूहात निर्माते गारद होण्याचे प्रमाणही वाढले आहे. किमान परतावा मिळवून देणारी यंत्रणाच मराठी चित्रपटसृष्टीत विकसित झाली नसल्याने हा सगळा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरला आहे.\nमाधुरी दीक्षित-नेने आणखी एक सिनेमात\nमाधुरी दीक्षित-नेनेनं मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत धमाकेदार कमबॅक केलं. सध्या तिच्या हातात अनेक बॉलिवूडपट असून, या यादीत आणखीन एका चित्रपटाची भर पडणार आहे.\nबॉक्स ऑफिसवर 'या' चित्रपटांची जुगलबंदी\nबऱ्याच वर्षांनंतर यंदा दिवाळीत हिंदी चित्रपटांच्या ताब्यात असलेल्या मुंबईतील चित्रपटगृहांवर मराठी सिनेमांचे वर्चस्व दिसून आले आहे. 'मराठी सिनेमा चालत नाही, सिनेमा पाहायला लोकं येत नाही ही मराठी इंडस्ट्रीची खंत होती. त्यामुळे मला खात्री आहे की हळूहळू काळ बदलायला सुरुवात झाली आहे'...\nसिंहासन : पटावरचे प्यादे\n'सिंहासन'हा चित्रपट कोणत्याही एका पात्राचा नाही. दाभाड्यांच्या सुनेचा तर नाहीच नाही; पण 'सिंहासन'चा पुढचा डाव कधी मांडला गेलाच, तर प्याद्याचा वजीर होण्याची संधी फक्त दाभाड्यांच्या या सुनेलाच असेल. 'सिंहासन' भावतो तो या सगळ्या मनाला क्लेशदायक असल्या, तरीही पटणाऱ्या, सत्याच्या कदाचित अधिक जवळ जाऊ बघणाऱ्या घटनांमुळे.\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसचिन.... हे नाव घेतले की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.\n#MeToo: मराठी चित्रपटसृष्टीतही 'हे' घडतं\nगेल्या काही दिवसांत 'मी-टू' वादळामुळे एकीकडे अवघी हिंदी चित्रपटसृष्टी अक्षरशः ढवळून निघत असतानाच आजवर यापासून मुक्त असलेली मराठी चित्रपटसृष्टीदेखील या प्रकारांपासून सुटलेली नाही, असा मोठा गौप्यस्फोट मराठी चित्रपटसृष्टीतीलच काही कलावंत-तंत्रज्ञांनी आणि निर्मात्यांनी केला आहे.\nफिल्मफेअरध्ये डान्स करायला आवडलं: स्मिता गोंदकर\n'इफ्फी'साठी मराठी चित्रपट निर्माते उदासीन\nमराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचता यावे, त्यांना व्यवसायाच्या अधिक व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्यसरकारतर्फे दरवर्षी गोवा येथे होणाऱ्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये (इफ्फी) दहा मराठी चित्रपट खास 'फिल्म मार्केट'साठी पाठविले जातात. देशाच्या या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यामुळे मराठी चित्रपटांना देशोदेशीच्या प्रेक्षकांपर्यंत आणि वितरकांपर्यंत पोचता येते.\nअभिनेत्री ऋतुजा शिंदेनं बाप्पासाठी केले उकडीचे मोदक\nमराठी सांस्कृतिक क्षेत्र हे उत्तम विनोदाने ओतप्रोत भरले आहे मराठीत संपन्न, विविधांगी साहित्याची जशी श्रीमंत परंपरा आहे तशीच सिनेमा, नाटकांचीही आहे...\nज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nविनोदांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं. दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास ���ेतला.\nसुधीर फडकेंचं आयुष्य चित्रपटातून उलगडणार\nज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न होत आहे.\nमराठी चित्रपट अडतो कोठे\nमराठी चित्रपटांची स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. हिंदी, इंग्लिशबरोबर इंटरनेटची तगडी टक्कर आहे आणि त्याचबरोबर साडेआठ कोटी मराठी भाषकांपर्यंतही पोहोचायचे आहे. इंडस्ट्री एक होत नाही, या साऱ्यावर एकत्र मिळून उपाय शोधत नाही, तोपर्यंत आहे ती परिस्थिती बदलण्याची चिन्हे नाहीत. \nमहाराष्ट्राचा महानायक: निळू फुले\nमहाराष्ट्राचा महानायक: निळू फुले\nLIVE: भारताचं पाकसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T13:17:55Z", "digest": "sha1:ETCEIP2IJKFB3C37WSC5L4DO3Y2DKTEU", "length": 9473, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेसावे - विकिपीडिया", "raw_content": "\nवेसावे किंवा वरसोवा/वर्सोवा हा भारताच्या मुंबई शहराचा एक भाग आहे. उच्चभ्रू वस्तीत गणला जाणारा हा भाग अंधेरी उपनगरात मोडतो.\n४ संदर्भ आणि नोंदी\nयेथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. इ.स. १७३९पर्यंत हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याची नोंद आढळते. १७३९च्या वसईच्या लढाईदरम्यान मराठ्यांनी हा प्रदेश जिंकला व त्याबरोबरच तेथील किल्लाही. नंतर मुंबईतील इंग्रजांच्या अंमलाखाली आलेला हा प्रदेश १९४७मध्ये भारतात विलीन झाला.\nयेथील खाडीसदृश समुद्रकिनार्यावर अनेक लोक भेट देतात. किनार्याची झीज होण्यापासून रक्षण करण्याकरता प्रचंड आकाराचे दगड समुद्रात टाकण्यात आलेले आहेत परं���ु भरतीच्या वेळी हा सगळा किनारा पाण्याखाली जातो. वेसावे खाडीला कांदिवलीतून वहात येंणारी पोयसर नदी मिळते. वेसावे हे मासेमारीचे एक बंदर आहे.\nपोर्तुगीजांनी बांधलेला[१] वर्सोवा किल्ला किंवा मढ किल्ला येथून जवळ आहे. मालाड रेल्वेस्थानकापासून १५ किमी अंतरावर अक्सा बीचजवळ असलेला हा किल्ला बेस्टच्या २७१ मार्गाचे शेवटचा थांबा आहे. वर्सोव्याहून फेरी बोटीनेही येथे पोचता येते. येथून मुंबईपासून वसईपर्यंतचा किनारा, समुद्र तसेच मार्वे खाडी टेहळता येते. या किल्ल्याजवळ भारतीय नौदलाचा तळ असून किल्ला भारतीय वायुसेनेच्या ताब्यात आहे.\nयेथे अनेक चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांचे फिल्मीकरण होते.\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डोंबिवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ डिसेंबर २०१४ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्��� अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2019-06-16T14:11:34Z", "digest": "sha1:NWX77F7S2SZXVTXXFEC7DYSOYPXQF5M5", "length": 7879, "nlines": 131, "source_domain": "kokannow.com", "title": "स्वाभिमानच्या विधानसभा मतदार संघाच्या युवा अध्यक्षपदी अमित साटम – Kokan Now", "raw_content": "\nस्वाभिमानच्या विधानसभा मतदार संघाच्या युवा अध्यक्षपदी अमित साटम\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या युवा अध्यक्षपदी अमित साटम यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. देवगड तालुका महाराष्ट्र स्वाभिमान युवा उपाध्यक्ष असलेल्या अमित साटम यांनी ग्रुप ग्रामांचायत शिरगांव-शेवरे चे सर्वात तरूण सरपंच म्हणून सरपंचपद भुषवले आहे. ओम गणेश मंडळ, सुदर्शन प्रासादिक भजन मंडळ, हनुमान सेवा मंडळ, नाईक साटम समाजन्नोती युवक मंडळ आदी सामाजिक संस्थामध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा क्षेत्रातील संस्थांशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यांची या पदावर निवड झाल्याचे समजताच शिरगांव येथील युवकांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष केला. ओम गणेश मंडळाच्या कार्यकतर्यानी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित साटम म्हणाले, खासदार नारायण राणे यांची विचारधारा,आमदार नितेश राणे यांची मतदार संघातील विकास कामे युवकापर्यत पोहचवणार यासाठी सर्वाच्या सहकार्याने संघटना वाढीसाठी प्रयत्नशिल राहून खासदार नारायण राणे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावेन. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप साटम,विजयकुमार कदम,आबा चव्हाण,युधिराज राणे,ओमकार साटम,विशाल कुवळेकर,आदित्य तावडे,अश्विनी साटम,प्राची साटम,पसाद परब,ओमकार तावडे,ऋषिकेश माळवदे,चिन्मय तावडे,भक्ती पोरे,संगीता जामसंडेकर,श्रृतिका साटम आदीसह युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nसाईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड\n← जखमी घुबडाला दिले आचरा येथील युवकांनी जिवदान\nजि.प.खारेपाटण केंद्रशाळा नं.1 चा आदर्श शाळा पुरस्काराने गौरव →\nमालवणात उद्या पतंग महोत्सव : आमदार वैभव नाईक यांची संकल्पना\nभाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध\nआ���बा उत्पादन वाढीसाठी डॉ. देसाई यांचे सौरनेट संशोधन यशस्वी\nवटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बीजारोपण व वृक्षारोपण\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/52782", "date_download": "2019-06-16T12:31:09Z", "digest": "sha1:UGNW3O247YOORPRNKI3BTUZIQT6XORJQ", "length": 2590, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बालगीते | आई, बघ ना कसा हा दादा?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआई, बघ ना कसा हा दादा\nआई, बघ ना कसा हा दादा\nमला चिडवायचं हाच याचा धंदा\nबाहुलीचं लग्न लावता आम्ही\nम्हणतो, \"नवरदेव आहे मी\nआता मलाच मुंडावळी बांधा\nकधी मोठेमोठे करतो डोळे\nकधी उगाच विदुषकी चाळे\nभारी खट्याळ, नाहि मुळि साधा\nदादा भलताच द्वाड आहे आई\nखोड्या करून छळतो बाई\nयाला ओवाळायची नाही मी यंदा\nअग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ\nअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nसांग मला रे सांग मला\nआई, बघ ना कसा हा दादा\nआई व्हावी मुलगी माझी\nआईसारखे दैवत सार्या जगतावर नाही\nमाझ्या ताईला नवरा आणायचा\nरुसु बाई रुसु कोपर्यात बसु\nआला आला पाउस आला\nआला रे आला, आला आला फेरीवाला\nआली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात\nआवडती भारी मला माझे आजोबा\nलहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/articlelist/2499216.cms?curpg=3", "date_download": "2019-06-16T13:59:41Z", "digest": "sha1:ADPMMYTDBTT6HYY7W4SO5EPX2PC4HJU7", "length": 9061, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Careers News in Marathi: Latest Career Updates in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nफोटोग्राफी करायला तुम्हाला आवडतं मग फोटोग्राफीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची संधी तुम्हाला मिळणार एका कार्यशाळेमध्ये. एफटीपी इन्स्टिट्यूट आणि ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ यांच्यातर्फे या कार्यशाळ...\nफेसबुक लाईव्ह-दहावी परीक्षाUpdated: Mar 1, 2019, 09.54AM IST\nभाषांच्या पेपरला ३५ कॉपीबहाद्दरांवर कारवाईUpdated: Feb 24, 2019, 03.10AM IST\n‘अभाविप’तर्फे ‘स्टुडंट्स लीडर कॉनक्लेव्ह’Updated: Feb 6, 2019, 04.00AM IST\nकसोटीआधी सराव होऊ द्या\nएनडीएसटी सोसायट��चे लवकरच अॅपUpdated: Feb 3, 2019, 04.00AM IST\nएसएमआरकेत राष्ट्रीय चर्चासत्रUpdated: Feb 2, 2019, 04.00AM IST\nहॉल तिकिटात चुका असल्यास साधा संपर्कUpdated: Feb 2, 2019, 10.16AM IST\nतीन विद्यार्थ्यांना मिळाली नोकरीUpdated: Feb 2, 2019, 04.00AM IST\nइतिहास-भूगोल कृतिपत्रिकेवर उद्या मार्गदर्शनUpdated: Feb 2, 2019, 04.00AM IST\nसीएमसीएसमध्ये स्नेहसंमेलनUpdated: Feb 2, 2019, 04.00AM IST\nतंत्रज्ञानाशिवाय अस्तित्वाला अर्थ नाहीUpdated: Feb 2, 2019, 04.00AM IST\nफार्मसी अभ्यासक्रमात बदलास वावUpdated: Jan 30, 2019, 04.00AM IST\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nकरिअर न्यूज या सुपरहिट\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वाचे\nविविध पर्याय आजमावून पहा\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्यांना लाभ\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वाचे\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविविध पर्याय आजमावून पहा\nयूपीएससी पूर्वपरीक्षा-विज्ञान व तंत्रज्ञान -२\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्यांना लाभ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AC", "date_download": "2019-06-16T13:31:50Z", "digest": "sha1:JUIPNKXHYR5PAXCYPM2J457EJBM6Q75R", "length": 13953, "nlines": 93, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nभारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.\nभारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो\nभारताने आपल��� एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद......\nआपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.\nअन्न व औषध प्रशासन\nआपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन\nआजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे......\nरमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे.\nरमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा\nईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे......\nअसं झालं अंबाजोगाईचं प्रति साहित्य संमेलन\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nयवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजूनही नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचंच सावट आहे. त्याचा निषेध झाला. इतकंच नाही तर अनेक शहरांत निषेधाचे आणि भाषण वाचनाचे कार्यक्रम झाले. गेली अनेक वर्षं शहराचं साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या अंबाजोगाई शहरात तर प्रतिसंमेलनाचं यशस्वी आयोजन झालं. त्याचा हा वृत्तांत.\nअसं झालं अंबाजोगाईचं प्रति साहित्य संमेलन\nयवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजूनही नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचंच सावट आहे. त्याचा निषेध झाला. इतकंच नाही तर अनेक शहरांत निषेधाचे आणि भाषण वाचनाचे कार्यक्रम झाले. गेली अनेक वर्षं शहराचं साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या अंबाजोगाई शहरात तर प्रतिसंमेलनाचं यशस्वी आयोजन झालं. त्याचा हा वृत्तांत. .....\nशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संविधानाचं परिशिष्ट का जाळतात\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nशेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सात वर्षांपूर्वी संविधानातल्या परिशिष्ट नऊच्या प्रतींचं प्रतीकात्मक दहन केलं होतं. संविधानातल्या पहिल्या दुरुस्तीनं परिशिष्ट नऊनुसार शेतकर्यांना मालमत्ता संपादनाचा मूलभूत हक्कच नाकारून शेतकऱ्यांवर अन्याय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ राज्यघटना बाजूला पडून जणू नव्या मनुस्मृतीच्या रूपातली राज्यघटना शेतकऱ्यांवर लादली गेली. त्यामुळे परिशिष्ट नऊ वगळून मूळ राज्यघटना लागू करावी, या मागणीसह हे आंदोलन केलं गेलं.\nशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संविधानाचं परिशिष्ट का जाळतात\nशेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सात वर्षांपूर्वी संविधानातल्या परिशिष्ट नऊच्या प्रतींचं प्रतीकात्मक दहन केलं होतं. संविधानातल्या पहिल्या दुरुस्तीनं परिशिष्ट नऊनुसार शेतकर्यांना मालमत्ता संपादनाचा मूलभूत हक्कच नाकारून शेतकऱ्यांवर अन्याय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ राज्यघटना बाजूला पडून जणू नव्या मनुस्मृतीच्या रूपातली राज्यघटना शेतकऱ्यांवर लादली गेली. त्यामुळे परिशिष्ट नऊ वगळून मूळ राज्यघटना लागू करावी, या मागणीसह हे आंदोलन केलं गेलं......\n६४ वर्षांचा तरुण अमर हबीब\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकिसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ही अमर हबीबांची ओळख गेल्या तीन-चार वर्षांतली. ही चळवळ आता जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचलीय. तरुणांमधे चांगुलपणाची पेरणी करणारे अमरजी आज १० सप्टेंबरला ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने\n६४ वर्षांचा तरुण अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ही अमर हबीबांची ओळख गेल्या तीन-चार वर्षांतली. ही चळवळ आता जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचलीय. तरुणांमधे चांगुलपणाची पेरणी करणारे अमरजी आज १० सप्टेंबरला ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/comment/35305", "date_download": "2019-06-16T12:55:15Z", "digest": "sha1:R4PPLKOY25SYYXOYLKC7YM4A75IB3VNZ", "length": 65771, "nlines": 368, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " कला: एक अकलात्मक चिंतन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकला: एक अकलात्मक चिंतन\nकला: एक अकलात्मक चिंतन\nप्रामाणिकपणे सांगायचं तर कलाभान, कलाजाणीव वगैरे शब्दांनी आम्हांला गांगरून जायला होतं. हे शब्द आम्हांला घाबरवूनच सोडतात. ह्याचं मुख्य कारण म्हणजे हे शब्द वरचेवर आणि लीलया वापरणारे लोक चांगले भरभक्कम असतात. आपल्याला काहीतरी 'कळलं आहे' ह्याची खात्री असणारे असतात. मुख्य म्हणजे आत्मविश्वास असलेले असतात आणि आमच्यात आत्मविश्वासाचा दारुण अभाव आहे वास्तविक सर्व कलांत आत्मविश्वास असणं ही कला श्रेष्ठ आहे हे आमच्या लक्षात आलं आहे. ही कला असली की 'मराठी साहित्य अजून रांगते आहे', 'पंजाबी कविताच जगात श्रेष्ठ आहे', 'आयरिश लोकांइतकी विनोदबुद्धी जगात कुणालाच नाही', 'मराठी नाटक आत्ता कुठे बाळसे धरू लागले आहे', 'मराठी कादंबरी संपली आहे' अशी विधानं करण्याचं धाडस येतं. आणि आम्ही तर 'आम्हांला अमुक एक नाही आवडलं' हेही भीतभीतच म्हणतो. पाणिनीचं व्याकरण, नव्वदोत्तरी मराठी कथा (हे कालखंड कसे पाडतात एकदा आम्हांला समजून घ्यायचंच आहे. आजवर आम्ही समजायचो की, ज्या वर्षाचं 'ओ'कारान्ती रूप करता येतं त्या वर्षात कालखंड पाडतात. तीस वर्षं हा एक कालखंड धरला तर वीसशेवीसला काय म्हणणार वास्तविक सर्व कलांत आत्मविश्वास असणं ही कला श्रेष्ठ आहे हे आमच्या लक्षात आलं आहे. ही कला असली की 'मराठी साहित्य अजून रांगते आहे', 'पंजाबी कविताच जगात श्रेष्ठ आहे', 'आयरिश लोकांइतकी व��नोदबुद्धी जगात कुणालाच नाही', 'मराठी नाटक आत्ता कुठे बाळसे धरू लागले आहे', 'मराठी कादंबरी संपली आहे' अशी विधानं करण्याचं धाडस येतं. आणि आम्ही तर 'आम्हांला अमुक एक नाही आवडलं' हेही भीतभीतच म्हणतो. पाणिनीचं व्याकरण, नव्वदोत्तरी मराठी कथा (हे कालखंड कसे पाडतात एकदा आम्हांला समजून घ्यायचंच आहे. आजवर आम्ही समजायचो की, ज्या वर्षाचं 'ओ'कारान्ती रूप करता येतं त्या वर्षात कालखंड पाडतात. तीस वर्षं हा एक कालखंड धरला तर वीसशेवीसला काय म्हणणार वीसोत्तरी काही कळत नाही बुवा. एकदा विश्राम गुप्तेंशी बोललं पाहिजे), पर्शियन कादंबरी, सहाव्या शतकातील जातवास्तव, हे विश्व कसं निर्माण झालं, आधुनिक पदार्थविज्ञान, करंजी हा मुळात केरळी पदार्थ कसा आहे असा चौफेर अभ्यास करून लोक त्यावर अधिकारवाणीनं बोलू शकतात ह्याचं आम्हांला फार कौतुक वाटतं आणि स्वतःच्या बौद्धिक दौर्बल्याची कीव येते. हे लोक सतत कुठल्या ना कुठल्या चिंतेनं ग्रस्त असतात असाही आमचा अनुभव आहे. कला हा आस्वादापेक्षाही चिंतेचा विषय आहे असा आमचा ग्रह करून देण्यात अशा लोकांचा चांगला हातभार आहे. म्हणजे आपण एखाद्या विनोदाला मोकळेपणाने हसलो, तर त्याच वेळी हे चष्म्याच्या काचेतून वर बघत 'काय दिवस आलेत' असा चेहरा करतात. नाटक बघताना नाट्यकलेची चिंता, चित्राचं प्रदर्शन बघताना चित्रकलेची चिंता, गाणं ऐकताना संगीताची चिंता हा त्यांचा स्थायिभाव असतो. असो. आमची तशी तक्रार नाही, पण दोन घटका समजा कुणी आनंद घेतोय, तर तो 'आमच्याच पद्धतीने' घेतला पाहिजे हा आग्रह आम्हांला जरा कळत नाही. पुन्हा असो.\nकला म्हटलं की का कुणास ठाऊक, पण आम्हांला एकदम आमची चित्रकलेची वही आठवू लागते. त्यावर सांडलेले रंग दिसू लागतात. बालपण वास्तविक नीट कृष्ण-धवल असताना चित्रकला नामक रंगीत आपत्तीनं केलेली गोची आठवते. चित्रकलेच्या गुरुजींचा हताश चेहरा आठवतो. आपण एखाद्या विषयात अगदी म्हणजे अगदीच मठ्ठ आहोत ह्याची जाणीव कोवळ्या वयात होणं वाईट. ती आम्हांला झालेली असल्यानं हा विषय अभ्यासक्रमात घेतल्याबद्दल आमच्या मनात चांगलाच राग होता. चित्रकलेच्या संपूर्ण कारकिर्दीत एक हत्तीसारखा दिसणारा बरा हत्ती काढल्याचं आठवतं. बाकी चित्रं म्हणजे एखाद्या गणपती किंवा नवरात्र मंडळाने उगीचच आपल्या वार्षिक अहवालात पिकासोला श्रद्धांजली वाहावी तसं होतं. इतर कलांशी फार संबंध आला नाही. पेटीच्या क्लासला जायचो. पण पेटी-तबला किंवा नाच ह्या रूटीनच गोष्टी होत्या. बरीच मुलं-मुली ते करायची. ही 'कला' आहे आणि त्यातच पूर्णवेळ काम करायचं असा निश्चय कुणी केल्याचं आठवत नाही. बाकी वक्तृत्व, काव्यगायन, नाटक हेही सुरू असायचं. त्यामुळे ज्याला 'कला' म्हणतात अशा गोष्टींशी तोंडओळख होत होती. पण ह्याची विद्यालयीन कारणं बाजूला ठेवून इतर जीवनावश्यक कला कशा आत्मसात केल्या गेल्या ह्याचा शोध घेणं बहुधा अधिक रंजक ठरेल. म्हणजे एखाद्या विशेष मुलीनं विकेट काढल्यावर तिच्यावर कविताच लिही, तिला स्वप्नातच आण हे तर होतंच, पण प्रत्यक्षात तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं, आणखी पुढे जाऊन 'पटवणं' (हा शब्द सध्या रूढ आहे की नाही माहीत नाही) ही खरी कला. मनुष्यप्राणी बालपणापासून आयुष्याशी निगडित अशा ज्या मौलिक गोष्टी शिकतो त्याला कला न म्हणणं आणि मुलाला काहीही कळत नसताना उगीच त्याला पेटीच्या क्लासला घालून वर 'त्याला आवड आहे हं' असं म्हणणं ह्याला काय म्हणावं आम्हांला विचाराल तर जीवनासाठी कला की कलेसाठी कला हा वाद रोचक असला, तरी जीवन आणि कला ह्यांचं एकरूपत्व लोकांच्या लक्षात येऊ नये ह्याचा आम्हांला खेद होतो. ते लक्षात आलं, तर बहुधा हा वाद मुळातूनच संपेल. (आम्हांला आमचं कधीकधी कौतुक वाटतं. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात ते हेच. एरवी वर उल्लेखलेली चिंताक्रांत मंडळी कधी 'कलाभान' आलं म्हणून, तर कधी गेलं म्हणून अस्वस्थ होत असताना, फेसबुकी फूत्कार टाकत असताना आम्हांला हा विश्वास वाटतो म्हणजे आमची कमाल आहे.)\nशालेय जीवनात जीवनविषयक जाणिवा (मार्कांचे माहात्म्य, मार्क जास्त आहेत म्हणजे आपण उच्च आहोत ही जाणीव, रिस्पेक्टेबल प्रोफेशनच्या डोक्यात घुसवल्या जाणाऱ्या व्याख्या इ.) विकसित होऊ लागल्या तशा जीवनकलाविषयक जाणिवादेखील (घरी खोटं कसं बोलायचं, त्याला तात्त्विक मंजुरी कशी द्यायची, सुविचार गोळा करत असतानाच त्यातला एखादा मोडायची तीव्र इच्छा झाली तर ते कसं हँडल करायचं इ.) विकसित झाल्या. ह्याच विकासात कला ह्या जाणिवेची भानगड (की भानगडीची जाणीव) काहीतरी वेगळी आहे हे कळायला लागलं. अजिबात न कळणारं कथ्थक, कुचीपुडी हे ग्रेट आहे आणि गोविंदाचा 'स्ट्रीट डान्सर' वाईट आहे असं वर्गीकरण होऊ लागलं. मौजेची सुबक बांधणीची, नेटक्या मांडणीची पुस्तकं ��मोर आली आणि उत्तम उत्तम म्हणतात ते हेच हे नक्की झालं. अमुक ते चांगलं आणि तमुक ते वाईट ह्या गोष्टी मराठी मध्यमवर्गीय मार्गानं मनात येऊन बसल्या. कला हा प्रकार एकूण जबरीच होता. शिवाजीमहाराजांच्या चरित्रापेक्षा बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या सांगण्याच्या कलेनं आपण प्रभावित होत होतो हे अनेकांना अलीकडे 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बघितल्यावर मग लक्षात आलं. कला हे सुपरस्ट्रक्चर आहे असं मार्क्स म्हणतो खरा, पण कला बेसमध्ये घुसून आपल्याला हवे ते नट-बोल्ट घट्ट आणि नको ते सैल ठेवायला मदत करू शकते हा एक साक्षात्कारच होता\nआम्ही स्वतः कलेच्या बाबतीत गोंधळाच्याच स्थितीत असतो हे तर आम्ही सपशेल कबूल करतो. त्याबाबतीत शाळकरी मुलगा आणि आम्ही ह्यांत फार फरक नाही. पण कला, आस्वाद, कलेचा दर्जा आणि त्याबाबतची चर्चा आणि मत-मतांतरं हे सगळं अंतहीन आहे ह्या निष्कर्षाप्रत मात्र आम्ही आलो आहोत. आणि हा निष्कर्ष आम्ही जालीय तत्परतेनं काढलेला नसून बऱ्याच विचारांती, अगदी वैचारिक व्यायामाअंती काढलेला आहे हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. अर्थात आम्ही आमच्या वर्क-आउटमध्ये मिलिंद मालशे, सुधीर रसाळ, हरिश्चंद्र थोरात आणि इतर नामवंत ट्रेनर्सचं मार्गदर्शन अजून घेतलेलं नाही. (त्याआधी 'मुक्त शब्द' पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. वॉर्मिंग अप बाकी गेल्या वर्षात कोठावळेंनीसुद्धा चांगला व्यायाम घडवला बरं का. कथा, कविता, नाटक, कादंबरी - प्रत्येकावर एकेक मिनी दिवाळी अंकच बाकी गेल्या वर्षात कोठावळेंनीसुद्धा चांगला व्यायाम घडवला बरं का. कथा, कविता, नाटक, कादंबरी - प्रत्येकावर एकेक मिनी दिवाळी अंकच आम्हाला तर काही दिवस आमच्या जिममध्ये नेहमीच्या प्लेट्सच्या जागेवर 'ललित'चे अंकच दिसत होते आम्हाला तर काही दिवस आमच्या जिममध्ये नेहमीच्या प्लेट्सच्या जागेवर 'ललित'चे अंकच दिसत होते) पण जरी आम्ही हे ट्रेनिंग घेतलं, तरी आमचा गोंधळ संपेल असं काही आम्हांला वाटत नाही. आता कवितेचंच घ्या. एखादी कविता वाचून आम्ही अंतर्बाह्य उन्मळून पडावं आणि तीच कविता एखाद्याला स्पर्शही करायला असमर्थ ठरावी असं घडतंच. म्हणजे वसंत पाटणकर (आणि मंडळी) यांनी 'प्रवीण दवणे यांची कविता: एक आकलन' असं पुस्तक लिहिणं जितकं अशक्य, तितकंच प्रवीण दवणे यांनी प्��शांत बागड ह्यांच्या कथांबद्दल लिहिणं अशक्य) पण जरी आम्ही हे ट्रेनिंग घेतलं, तरी आमचा गोंधळ संपेल असं काही आम्हांला वाटत नाही. आता कवितेचंच घ्या. एखादी कविता वाचून आम्ही अंतर्बाह्य उन्मळून पडावं आणि तीच कविता एखाद्याला स्पर्शही करायला असमर्थ ठरावी असं घडतंच. म्हणजे वसंत पाटणकर (आणि मंडळी) यांनी 'प्रवीण दवणे यांची कविता: एक आकलन' असं पुस्तक लिहिणं जितकं अशक्य, तितकंच प्रवीण दवणे यांनी प्रशांत बागड ह्यांच्या कथांबद्दल लिहिणं अशक्य (मध्यंतरी झालेली गंमत सांगतो. आपले भालचंद्र नेमाडे (आले (मध्यंतरी झालेली गंमत सांगतो. आपले भालचंद्र नेमाडे (आले) पुण्यात येऊन ई-साहित्य संमेलनाचं उद्घाटन करून गेले आणि आम्ही गहिवरलोच. जनस्थान पुरस्कार घेताना (आणि इतर वेळीही) (कंसातले कंस फार होतायत, पण नाईलाज आहे. संपादक, कंस कमी करू नका प्लीज) पुण्यात येऊन ई-साहित्य संमेलनाचं उद्घाटन करून गेले आणि आम्ही गहिवरलोच. जनस्थान पुरस्कार घेताना (आणि इतर वेळीही) (कंसातले कंस फार होतायत, पण नाईलाज आहे. संपादक, कंस कमी करू नका प्लीज) पुण्यावर मुक्तकंठाने टीका करणारे नेमाडे गुरुजी चक्क पुण्यात आले आणि त्यांनी ई का असेना, पण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं) पुण्यावर मुक्तकंठाने टीका करणारे नेमाडे गुरुजी चक्क पुण्यात आले आणि त्यांनी ई का असेना, पण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं त्यानंतर एकदा आम्हांला नेमाडे प्रवीण दवणे ह्यांच्या सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून आले आहेत असं स्वप्न पडलं होतं. दचकून उठलोच एकदम. मग थोडा वेळ 'टीकास्वयंवर' वाचलं. शांत शांत वाटलं. मग झोप लागली.) पण म्हणून प्रवीण दवणे लोकांना आवडत नाहीत असं नाही. एवढं कशाला, एकदा आमच्या एका मित्राला आवर्जून 'कोसला' वाचायला दिल्यावर 'तू म्हणालास म्हणून वाचली मी, पण मला काही आवडली नाही' असं सांगत त्यानं ती परत केली होती. आता बोला त्यानंतर एकदा आम्हांला नेमाडे प्रवीण दवणे ह्यांच्या सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून आले आहेत असं स्वप्न पडलं होतं. दचकून उठलोच एकदम. मग थोडा वेळ 'टीकास्वयंवर' वाचलं. शांत शांत वाटलं. मग झोप लागली.) पण म्हणून प्रवीण दवणे लोकांना आवडत नाहीत असं नाही. एवढं कशाला, एकदा आमच्या एका मित्राला आवर्जून 'कोसला' वाचायला दिल्यावर 'तू म्हणालास म्हणून वाचली मी, पण मला काही आवडली नाही' असं सांगत त्या���ं ती परत केली होती. आता बोला पुढे एकदा तो मला व. पु. काळ्यांचं पुस्तक वाचताना दिसला. अशा वेळेला आमचा अहंकार गळून पडतो आणि वपुंना किंवा प्रवीण दवण्यांना इग्नोअर करता येत नाही हे जाणवू लागतं. 'ह्याचं काहीतरी वेगळंच असतं' अशा भावनेनं आमच्याकडे बघणारे आमच्या शेजारचे एक वयस्कर काका आमच्या घरून कवितांची पुस्तकं घेऊन जातात आणि अपराधी मुद्रेनं परत देतात. 'मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण काही कळलं नाही हो' अशी ती मुद्रा असते. त्यामुळे 'आम्हांला हे आवडून घ्यायचं आहे, आम्ही प्रयत्न करतो आहोत' असा आक्रोश करत जे बघून काहीही कळत नाही असं एखादं प्रायोगिक नाटक बघणारे, धापा टाकत टाकत वाङ्मयीन पोस्ट मॉर्टेम समजून घ्यायला धडपडणारे लोक दिसले की आम्ही हताश होतो आणि कला ह्या विषयाबाबत पुन्हा एकदा संपूर्ण शरणागती पत्करतो. मार्क्स सांगतो ती आर्थिक रचना आणि फ्रॉईड, डार्विन (आणि मंडळी) सांगतात ते डोक्यातल्या वायरिंगचं वैविध्य ह्या भल्या मोठ्या घुसळणीतून 'उत्तम कला, श्रेष्ठ साहित्य' असा एकच एक आऊटपुट डिफाईन कसा होणार आम्हांला कळत नाही. ह्या बाबतीत ठाम निष्कर्ष काढणाऱ्या लोकांबद्दल आम्हांला अर्थातच आदर आहे. कारण ते ठामपणे अनेक विधानं करू शकतात. (असेच एक ठामपंथी समीक्षक एकदा 'मराठीत कविता नाही' असं म्हणाल्याचं स्मरतं. त्यावर आम्ही 'नसू दे. बाकरवडी तर आहे पुढे एकदा तो मला व. पु. काळ्यांचं पुस्तक वाचताना दिसला. अशा वेळेला आमचा अहंकार गळून पडतो आणि वपुंना किंवा प्रवीण दवण्यांना इग्नोअर करता येत नाही हे जाणवू लागतं. 'ह्याचं काहीतरी वेगळंच असतं' अशा भावनेनं आमच्याकडे बघणारे आमच्या शेजारचे एक वयस्कर काका आमच्या घरून कवितांची पुस्तकं घेऊन जातात आणि अपराधी मुद्रेनं परत देतात. 'मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण काही कळलं नाही हो' अशी ती मुद्रा असते. त्यामुळे 'आम्हांला हे आवडून घ्यायचं आहे, आम्ही प्रयत्न करतो आहोत' असा आक्रोश करत जे बघून काहीही कळत नाही असं एखादं प्रायोगिक नाटक बघणारे, धापा टाकत टाकत वाङ्मयीन पोस्ट मॉर्टेम समजून घ्यायला धडपडणारे लोक दिसले की आम्ही हताश होतो आणि कला ह्या विषयाबाबत पुन्हा एकदा संपूर्ण शरणागती पत्करतो. मार्क्स सांगतो ती आर्थिक रचना आणि फ्रॉईड, डार्विन (आणि मंडळी) सांगतात ते डोक्यातल्या वायरिंगचं वैविध्य ह्या भल्या मोठ्य��� घुसळणीतून 'उत्तम कला, श्रेष्ठ साहित्य' असा एकच एक आऊटपुट डिफाईन कसा होणार आम्हांला कळत नाही. ह्या बाबतीत ठाम निष्कर्ष काढणाऱ्या लोकांबद्दल आम्हांला अर्थातच आदर आहे. कारण ते ठामपणे अनेक विधानं करू शकतात. (असेच एक ठामपंथी समीक्षक एकदा 'मराठीत कविता नाही' असं म्हणाल्याचं स्मरतं. त्यावर आम्ही 'नसू दे. बाकरवडी तर आहे' असं उत्तर देणार होतो. पण ती खुमखुमी आम्ही टाळली आणि नेहमीप्रमाणे हे मनातच म्हणून घेतलं.) ठामपंथीयांची आम्हांला जाम भीती वाटते. मराठी साहित्यात काहीच ग्रेट नाही हे ठामपंथी वारंवार सांगत असल्यानं आम्ही भांबावून जातो. ('नपेक्षा' वाचून तर आम्ही पश्चिम बंगालमध्ये स्थायिक व्हायच्या तयारीला लागलो होतो. पण 'नपेक्षा'वर एकुणात आपण खूश आहोत हां' असं उत्तर देणार होतो. पण ती खुमखुमी आम्ही टाळली आणि नेहमीप्रमाणे हे मनातच म्हणून घेतलं.) ठामपंथीयांची आम्हांला जाम भीती वाटते. मराठी साहित्यात काहीच ग्रेट नाही हे ठामपंथी वारंवार सांगत असल्यानं आम्ही भांबावून जातो. ('नपेक्षा' वाचून तर आम्ही पश्चिम बंगालमध्ये स्थायिक व्हायच्या तयारीला लागलो होतो. पण 'नपेक्षा'वर एकुणात आपण खूश आहोत हां 'लिहिलेले काहीही ते वाङ्मयच' असं चौथ्याच पानावर वाचलं आणि आमचा लेखकाविषयीचा आदर वाढला. (नपेक्षा, अशोक शहाणे. लोकवाङ्मय गृह, मुद्रक/प्रकाशक - प्रकाश विश्वासराव, मुद्रणस्थळ - न्यू एज प्रिंटींग प्रेस. मि. अशोक शहाणे - प्लीज नोट 'लिहिलेले काहीही ते वाङ्मयच' असं चौथ्याच पानावर वाचलं आणि आमचा लेखकाविषयीचा आदर वाढला. (नपेक्षा, अशोक शहाणे. लोकवाङ्मय गृह, मुद्रक/प्रकाशक - प्रकाश विश्वासराव, मुद्रणस्थळ - न्यू एज प्रिंटींग प्रेस. मि. अशोक शहाणे - प्लीज नोट) वामपंथी जितके कडवे तितकेच ठामपंथी. (वामपंथी म्हटल्याने काहीतरी घोटाळा नाही ना झाला) वामपंथी जितके कडवे तितकेच ठामपंथी. (वामपंथी म्हटल्याने काहीतरी घोटाळा नाही ना झाला आम्हांला 'डावे' म्हणायचं होतं. वाममार्गी नव्हे आम्हांला 'डावे' म्हणायचं होतं. वाममार्गी नव्हे\nतर मुद्दा आऊटपुट डिफाईन होण्याचा आहे. कलेचा आस्वाद सुदर्शन रंगमंचावरचं प्रायोगिक नाटक आणि बालगंधर्वमधलं व्यावसायिक नाटक ह्यांच्यातच जर 'डिफर' होतो, तर तो एका बाजूला सुदर्शन-बालगंधर्व आणि दुसऱ्या बाजूला दांडेकर पुलावरची वस्ती (किंवा भाऊ पाध्यांची वालपाखा���ी) ह्यांत तर केवढा तरी डिफर होईल. दुसऱ्याला काहीतरी सांगावं ह्या प्रेरणेनं जागचा उठतो तो कलाकार. लफडं सुरू होतं ते 'काय'पेक्षा 'कसं'पाशी आणि 'कसं'च्या व्याख्या, आकार, रंगरूप समस्त जनांना एकाच वेळी एकाच तीव्रतेनं भिडणं महाकठीण. जवळजवळ अशक्यच आणि 'कसं'च्या व्याख्या, आकार, रंगरूप समस्त जनांना एकाच वेळी एकाच तीव्रतेनं भिडणं महाकठीण. जवळजवळ अशक्यच म्हणजे बालपणापासून साबुदाण्याची खिचडी, वरण-भात, वपु, पुलं ह्यावर वाढलेली एक सेगमेंट; दुसरीकडे साबुदाण्याची खिचडी, वरण-भात (हे कॉमन असतं), सार्त्र, काम्यू वगैरेंवर वाढलेली एक सेगमेंट (बरेचदा पहिल्या सेगमेंटचं दुसरीत संक्रमण होतं. दुसरी कुठेही जाऊ शकत नाही. तो डिझाईन डिफेक्टच आहे म्हणजे बालपणापासून साबुदाण्याची खिचडी, वरण-भात, वपु, पुलं ह्यावर वाढलेली एक सेगमेंट; दुसरीकडे साबुदाण्याची खिचडी, वरण-भात (हे कॉमन असतं), सार्त्र, काम्यू वगैरेंवर वाढलेली एक सेगमेंट (बरेचदा पहिल्या सेगमेंटचं दुसरीत संक्रमण होतं. दुसरी कुठेही जाऊ शकत नाही. तो डिझाईन डिफेक्टच आहे) आणि तिसरीकडे श्यामची आई आत्महत्या करेल अशा पर्यावरणात वाढलेली, साबुदाण्याची खिचडी आणि वरणभात हे आजारी पडल्यावर खायचे पदार्थ आहेत हे समजणारी सेगमेंट - ह्या सगळ्या सेगमेंट्स एकाच समाजात नांदत असतात. मग सार्वत्रिकीकरण जमायचं कसं) आणि तिसरीकडे श्यामची आई आत्महत्या करेल अशा पर्यावरणात वाढलेली, साबुदाण्याची खिचडी आणि वरणभात हे आजारी पडल्यावर खायचे पदार्थ आहेत हे समजणारी सेगमेंट - ह्या सगळ्या सेगमेंट्स एकाच समाजात नांदत असतात. मग सार्वत्रिकीकरण जमायचं कसं बरं, हीन दर्जाची कला (सलमान खानचे चित्रपट) माणसाला अधोगतीकडे नेते म्हणावं, तर उच्च दर्जाची कला (सत्यजित रायचे चित्रपट) माणसाला कुठे नेते बरं, हीन दर्जाची कला (सलमान खानचे चित्रपट) माणसाला अधोगतीकडे नेते म्हणावं, तर उच्च दर्जाची कला (सत्यजित रायचे चित्रपट) माणसाला कुठे नेते म्हणजे 'वाँटेड' बघितल्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची बिघडते आणि चांगला सिनेमा मागे पडतो हे मान्यच, पण मग 'पथेर पांचाली' बघितल्यानं अभिरुची प्रगल्भ होत असेल, तरी हा अभिरुचीसंपन्न प्रेक्षक आजूबाजूच्या समाजावर नक्की काय प्रभाव टाकू शकतो म्हणजे 'वाँटेड' बघितल्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची बिघडते आणि चांगला सिनेमा मागे प���तो हे मान्यच, पण मग 'पथेर पांचाली' बघितल्यानं अभिरुची प्रगल्भ होत असेल, तरी हा अभिरुचीसंपन्न प्रेक्षक आजूबाजूच्या समाजावर नक्की काय प्रभाव टाकू शकतो कलेला मुळात काही उद्देशच नसेल, तर 'वाँटेड' काय आणि 'पथेर पांचाली' काय असा युक्तिवाद कुणी केला तर कलेला मुळात काही उद्देशच नसेल, तर 'वाँटेड' काय आणि 'पथेर पांचाली' काय असा युक्तिवाद कुणी केला तर (बाप रे इथं आमच्याही अंगावर काटा आला हे कबूल\nअसो. प्रश्नांच्या गदारोळात राहणं हा आमचा स्थायिभावच आहे. पण कला आणि जीवन ह्यांचं एकरूपत्व असं काहीसं जे आम्ही मगाशी म्हणालो, त्याबद्दल आमचा आम्हीच (दुसरं कोण) विचार करत आहोत. कलेची आस समजण्यासारखी, जीवनाचं व्यक्तिसापेक्ष आकलनही समजण्यासारखं… त्यामुळे मग उरतं काय) विचार करत आहोत. कलेची आस समजण्यासारखी, जीवनाचं व्यक्तिसापेक्ष आकलनही समजण्यासारखं… त्यामुळे मग उरतं काय आपल्या उर्मींना वाट करून देणं आपल्या उर्मींना वाट करून देणं त्यातून जी चर्चा, वाद, गोंधळ व्हायचे आहेत ते होणारच. कारण 'उद्देश' काय ह्यावर एकमत नाही, पण अभिव्यक्ती मात्र नाजूक प्रकरण होऊन बसतं त्यातून जी चर्चा, वाद, गोंधळ व्हायचे आहेत ते होणारच. कारण 'उद्देश' काय ह्यावर एकमत नाही, पण अभिव्यक्ती मात्र नाजूक प्रकरण होऊन बसतं इलाज नाही. समाज आणि सेगमेंट हे द्वैत मिटत नाही तोवर तरी. आम्ही ह्यावर आमच्या परीनं इलाज शोधला आहे. म्हणजे आम्ही 'सुदर्शन'ला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे 'बालगंधर्व'ला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान या दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार इलाज नाही. समाज आणि सेगमेंट हे द्वैत मिटत नाही तोवर तरी. आम्ही ह्यावर आमच्या परीनं इलाज शोधला आहे. म्हणजे आम्ही 'सुदर्शन'ला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे 'बालगंधर्व'ला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान या दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार सेगमेंटचं करायचं तरी काय\nमाणसानं पह���ल्यांदा जीवनातून कला 'ही कला आहे' अशी बाजूला काढून कधी ठेवली आणि पुढे तिची आराधना का सुरू केली, कशी सुरू केली ह्याचा शोध खोलात म्हणजे किती खोलात जाऊन घेणार शिवाय बाजार विकसित होत होताच. त्यामुळे दोन्ही गोष्टी लांब तरी किती काळ राहणार शिवाय बाजार विकसित होत होताच. त्यामुळे दोन्ही गोष्टी लांब तरी किती काळ राहणार कलेनं आज जीवन व्यापलं आहे असं म्हणता येईल का कलेनं आज जीवन व्यापलं आहे असं म्हणता येईल का आज कशाला, कोणत्याही काळात कलेनं जीवन व्यापलं होतं असं म्हणता येईल का आज कशाला, कोणत्याही काळात कलेनं जीवन व्यापलं होतं असं म्हणता येईल का पन्नास वर्षांनंतर अशोक शहाणे पुन्हा एकदा मराठी साहित्याबद्दल बोलताना 'आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही' (लोकसत्ता, २७ ऑक्टोबर २०१३. अशोक शहाणे, प्लीज नोट अगेन पन्नास वर्षांनंतर अशोक शहाणे पुन्हा एकदा मराठी साहित्याबद्दल बोलताना 'आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही' (लोकसत्ता, २७ ऑक्टोबर २०१३. अशोक शहाणे, प्लीज नोट अगेन) असं म्हणाले, तेव्हा आम्ही चमकलो. हे काही पूर्ण सत्य आहे म्हणून नाही, पण त्यात सत्यांश दिसला म्हणून. साहित्याची आजची जाणीव आणि मराठी मासिकं बहरात असतानाची जाणीव ह्यात गुणात्मक फरक पडला आहे हे चटकन जाणवलं म्हणून.\n'आपला कलाव्यवहार' ह्या मर्यादित शब्दांत दडलेला गुंता बहुधा अमर्यादित आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यानं ह्या अमर्याद गुंत्याबद्दल आम्ही मर्यादितच बोलू शकतो. बाकी आम्हांला वाटतं ते एकच. कला हा मामला कलाकार आणि आस्वादक ह्यांच्यामध्ये जितका राहील आणि जितका पुढे जाईल तितकं चांगलं. लेखकाला समीक्षकांची पत्रं येण्यापेक्षा (किंवा परस्पर समीक्षाच येण्यापेक्षा) वाचकांची अधिकाधिक पत्रं येवोत. जी काही पानं भरायची आहेत, ती त्या संवादाने भरोत. समीक्षक बोलते आहेतच, वाचक-प्रेक्षक बोलते होवोत. परिसंवादापेक्षा घरातूनच अधिक संवाद होवोत. कलेची ऊर्जितावस्था म्हणजे नक्की काय ह्यावरची घुसळण विशेषज्ञ मंडळींनीच करण्यापेक्षा सर्वांनीच केली, तर कदाचित कला आपलं विशेष स्थान सोडून अलगद समाजाच्या प्रवाहात येऊन बसेल आणि मग बहुधा आम्हांला कलाव्यवहार ह्या शब्दाची भीती वाटणार नाही आणि मग बहुधा आम्हांला कलाव्यवहार ह्या शब्दाची भीती वाटणार नाही प्रवासात मनमोकळ्या गप्पा मारणारा सहप्रवासी भेटला की कसं बरं वाटतं प्रवासात मनमोकळ्या गप्पा मारणारा सहप्रवासी भेटला की कसं बरं वाटतं मजा प्रवासाची असते. ठिकाण कधीतरी येणारच असतं. आणि कलेला तर डेस्टीनेशनच नाही, फक्त प्रवासच आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त गप्पा आहेत हे कळणं महत्त्वाचं\nलेखकरावांसाठी शीर्षकाबद्दलच प्रश्न आहे. शीर्षकातला शब्द अ-कलात्मक असा वाचावा का अकला-त्मक असा\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nचिमटे, कोपरखळ्या, विनोद वगैरे तुमच्या शैलीने सजविलेला दिमाखदार लेख नेहेमीप्रमाणे मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडतोच आणि विचारही करायला लावतो. रंजक आणि वैचारीक हे सहजासहजी एकत्र कसं काय जमतं ब्वॉ तुम्हाला उत्तम लेख, वाचताना मजा आली.\nआता पर्यंत उलगडलेल्या दिवाळी अंकातील हा सर्वात आवडलेला लेख. वाचताना कधी राज, कधी नंदन यांचे लेखन आठवले. उत्पल भाउ तुम्ही ब्लॉग लिहीत असाल तर त्याचा दुवा द्या हो.\nअसेच म्हणतो. मजा आली.\nएकदम आतषबाजी उडवून दिलीत राव.. मजा आली.\nरंजक आणि वैचारीक हे सहजासहजी एकत्र कसं काय जमतं ब्वॉ तुम्हाला उत्तम लेख, वाचताना मजा आली.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nजबरदस्त आहे हा लेख _/\\_ रंजक\nजबरदस्त आहे हा लेख _/\\_\nरंजक आणि वैचारीक हे सहजासहजी एकत्र कसं\nकाय जमतं ब्वॉ तुम्हाला\nमस्त लेख. मजा आली.\nमस्त लेख. मजा आली.\nलेख सगळाच आवडला त्यात शंका\nलेख सगळाच आवडला त्यात शंका नाही, पण खालची काही वाक्ये लै जब्री बॉ.\nकलेला मुळात काही उद्देशच नसेल तर 'वाँटेड' काय आणि 'पथेर पांचाली' काय असा युक्तिवाद कुणी केला तर (बाप रे इथं आमच्याही अंगावर काटा आला हे कबूल\nहे आमच्या काही कलाकार मित्रांना ऐकवून त्यांच्या दाढीला(हजामत करत असले तरी) हात घालणार आहोत.\nम्हणजे आम्ही सुदर्शनला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे बालगंधर्वला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार सेगमेंटचं करायचं तरी काय\nहे म्हणजे क्रिकेट म्याचच्या दिवशी देशी खेळांचा जाज्वल्य अभिमान पैकी झालं\nमाणसानं पहिल्यांदा जीवनातून कला 'ही कला आहे' अशी बाजूला काढून कधी ठेवली आणि पुढे तिची आराधना का सुरू केली, कशी सुरू केली ह्याचा शोध खोलात म्हणजे किती खोलात जाऊन घेणार शिवाय बाजार विकसित होत होताच. त्यामुळे दोन्ही गोष्टी लांब तरी किती काळ राहणार शिवाय बाजार विकसित होत होताच. त्यामुळे दोन्ही गोष्टी लांब तरी किती काळ राहणार कलेनं आज जीवन व्यापलं आहे असं म्हणता येईल का कलेनं आज जीवन व्यापलं आहे असं म्हणता येईल का कोणत्याही काळात जीवन व्यापलं होतं असं म्हणता येईल का कोणत्याही काळात जीवन व्यापलं होतं असं म्हणता येईल का पन्नास वर्षांनंतर अशोक शहाणे पुन्हा एकदा मराठी साहित्याबद्दल बोलताना 'आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही' (लोकसत्ता, २७ ऑक्टोबर २०१३. अशोक शहाणे, प्लीज नोट अगेन पन्नास वर्षांनंतर अशोक शहाणे पुन्हा एकदा मराठी साहित्याबद्दल बोलताना 'आता साहित्य हा मराठी लोकांच्या संस्कृतीचा भाग राहिलेला नाही' (लोकसत्ता, २७ ऑक्टोबर २०१३. अशोक शहाणे, प्लीज नोट अगेन) असं म्हणाले तेव्हा आम्ही चमकलो. हे काही पूर्ण सत्य आहे म्हणून नाही, पण त्यात सत्यांश दिसला म्हणून. साहित्याची आजची जाणीव आणि मराठी मासिकं बहरात असतानाची जाणीव ह्यात गुणात्मक फरक पडला आहे हे चटकन जाणवलं म्हणून.\n'आपला कलाव्यवहार' ह्या मर्यादित शब्दांत दडलेला गुंता बहुधा अमर्यादित आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यानं ह्या अमर्याद गुंत्याबद्दल आम्ही मर्यादितच बोलू शकतो. बाकी आम्हाला वाटतं ते एकच. कला हा मामला कलाकार आणि आस्वादक ह्यांच्यामध्ये जितका राहील आणि जितका पुढे जाईल तितकं चांगलं. लेखकाला समीक्षकांची पत्रं येण्यापेक्षा (किंवा परस्पर समीक्षाच येण्यापेक्षा) वाचकांची अधिकाधिक पत्रं येवोत. जी काही पानं भरायची आहेत ती त्या संवादाने भरोत. समीक्षक बोलते आहेतच, वाचक-प्रेक्षक बोलते होवोत. परिसंवादापेक्षा घरातूनच अधिक संवाद होवोत. कलेची ऊर्जितावस्था म्हणजे नक्की काय ह्यावरची घुसळण विशेषज्ञ मंडळींनीच करण्यापेक्षा सर्वांनीच केली तर कदाचित कला आपलं विशेष स्थान सोडून अलगद समाजाच्या प्रवाहात येऊन बसेल आणि मग बहुधा आम्हाला कलाव्यवहार ह्या शब्दाची भीती वाटणार नाही आणि मग बहुधा आम्हाला कलाव्यवहार ह्या शब्दाची भीती वाटणार नाही प्रवासात मनमोकळ्या गप्पा मारणारा सहप्रवासी भेटला की कसं बरं वाटतं प्रवासात मनमोकळ्या गप्पा मारणारा सहप्रवासी भेटला की कसं बरं वाटतं मजा प्रवासाची असते. ठिकाण कधीतरी येणारच असतं. आणि कलेला तर डेस्टीनेशनच नाही, फक्त प्रवासच आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त गप्पा आहेत हे कळणं महत्त्वाचं\nअधोरेखित वाक्ये कलेच्या नावाखाली नुस्ती घटपटादि खटपट करणार्यांना कळाली तर अतिउत्तम\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nउत्तम लेख. नर्मविनोदी शैलीआडून किती व कोणकोणत्या दिशांना मर्मभेदी बाण सोडले आहेत हे मोजायचा प्रयत्न केला खरा, पण अर्ध्यावर सोडून शेवटी फक्त ह्या उत्तम लेखाचा आस्वाद घेत राहिलो.\n\"...वपु, पुलं ह्यावर वाढलेली एक सेगमेंट...\"\nउत्पल, अशी मोट बांधलीत तर तुमच्यावर उजवे व डावे दोन्ही नाराज होतील. ही दोन वेगवेगळ्या कुळांची दैवते आहेत ना\n\"शालेय जीवनात जीवनविषयक जाणिवा ...विकसित होऊ लागल्या तशा जीवनकलाविषयक जाणिवादेखील...\"\nशालेय जीवनात (व वयातच) मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या (एका नायिके) विषयीची लेखकाची जाणीव कौतुकास्पद असून त्यांची प्रगल्भता (वैचारिक) दर्शवते. (अवांतरःलेखक म्हणतात त्यप्रमाणे : (कंसातले कंस फार होतायत, पण नाईलाज आहे. संपादक, कंस कमी करू नका प्लीज\nदगड तो, नका त्यास शेंदूर फासू\nअशानेच नाच्यास नटरंग केले\nमागच्या दिवाळी अंकातला लेखही असाच खुसखुशीत होता.\nतक्रार हीच की तुम्ही दिवाळी टू दिवाळीच का लिहिता\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\n मस्तच. तो संहिता पिच्चर\n मस्तच. तो संहिता पिच्चर काही झेपला नाही अस सांगायच होत पण ऐकून घेणारा कुणी भेटलाच नाही. तो टिंग्या पिच्चर कसा आपल्यातला वाटला. असो. बरेच दिवस मी मोहेंजोदडो, हडप्पा वगैरे संस्कृतीचा व उंच मानेच्या काटकुळ्या पायांच्या व काटकुळ्या हातांच्या ज्यात जाड जाड बांगड्या आहेत अशा चित्रांचा नेमका काय संबंध हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काही जमत नाही ब्वॉ त्या डेक्कन संस्कृतीतील समाजवादी बांध्याच्या लोकांकडे अशी चित्रे दिवाण खान्यात असतात.\nऐला, लईच जंक्शान लेख ए की हा\nऐला, लईच जंक्शान लेख ए की हा हापिसात हसणं कण्ट्रोल करताना पंचाईत झाली. मस्तच. एरवी तुम्ही फारसं लिहीत नसल्याबद्दल आपली का-ही-ही तक्रार नाही. दणदणीत दिवाळी लेख. हाबिणंदन.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nत्यामुळे मग उरतं काय आपल्या उर्मींना वाट करून देणं आपल्या उर्मींना वाट करून देणं त्यातून जी चर्चा, वाद, गोंधळ व्हायचे आहेत ते होणारच. कारण 'उद्देश' काय ह्यावर एकमत नाही, पण अभिव्यक्ती मात्र नाजूक प्रकरण होऊन बसतं त्यातून जी चर्चा, वाद, गोंधळ व्हायचे आहेत ते होणारच. कारण 'उद्देश' काय ह्यावर एकमत नाही, पण अभिव्यक्ती मात्र नाजूक प्रकरण होऊन बसतं इलाज नाही. समाज आणि सेगमेंट हे द्वैत मिटत नाही तोवर तरी. आम्ही ह्यावर आमच्या परीनं इलाज शोधला आहे. म्हणजे आम्ही सुदर्शनला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे बालगंधर्वला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार इलाज नाही. समाज आणि सेगमेंट हे द्वैत मिटत नाही तोवर तरी. आम्ही ह्यावर आमच्या परीनं इलाज शोधला आहे. म्हणजे आम्ही सुदर्शनला प्रायोगिक नाटक लागलं की तिथे जातो, (कळलं तर उत्तम, नाही कळलं तर समीक्षा करतो) 'नटरंगी नार'चे बालगंधर्वला होणारे प्रयोग बघतो, स्टॅनले क्युब्रिक आणि साजिद खान दोघांचेही सिनेमे आत्मीयतेने बघतो, पुलंच्या वाढदिवसाला वुडहाऊस वाचतो, भाऊ पाध्येंच्या वाढदिवसाला किर्केगार्डचं पुस्तक वाचतो. काय करणार सेगमेंटचं करायचं तरी काय\nशहाणे(अशोक) पण हेच म्हणतात.\n\"...अशानं संस्कृती वाढत नाही. ती हजार अंगांनी वाढते. हजार प्रकारचे फाटे फुटले पाहिजेत. हजार प्रकारची मतं आली पाहिजेत. ती मांडली गेली पाहिजेत. त्यातून जो गदारोळ व्हायचा तो होऊ दे. त्यातून कुठलं मत टिकायचं ते टिकू दे. त्यासाठी कुणीतरी विरोध करणारा, उलटं बोलणारा लागतो. असं सगळं असायला लागतं...\"\nप्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार...\n@ अदिती : शीर्षकातला शब्द अकलात्मक की अ-कलात्मक हे वाचकांवर सोडले आहे...(उत्तर टिपिकल आहे, पण खरं आहे..)...आणि लेखकराव वगैरे म्हणू नका राव...जे व्हायचं नाही, तेच म्हणायला लागलात तर अवघड आहे...:)..)\n@ मन : तुमचा प्रश्न आणि तुम्ही काढलेला दुसरा धागा यावर जरा सविस्तर लिहायची इच्छा आहे. सवडीने वेगळा धागा काढून लिहीन..तुम्ही खरं तर एका जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर लिहायला उद्युक्त केलं आहे. त्याबद्द्ल आभार...:)..\n@ मी : हो..सहमत.\nबाकी सर्वच मंडळींचे पुन्हा एकदा आभार...\nतुम्हाला शक्य तितक्या लवकर शक्य तितकी अधिक सवड मिळो.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nजबरी लेख. ऑफिसात हसू फुटू नये म्हणून तोंड दाबून वाचावा लागला. काय शालजोडीतले मारलेत\nअनेक दिशांना एकाच वेळी बाण मारता येणं आणि आपण त्यातले नाहीच, असा आविर्भाव ठेवणं, ही पण एक कलाच आहे. आता ही कलाही अॅबस्ट्रॅक्ट असल्याने त्याचा आस्वाद कसा घ्यायचा या विचाराने आम्ही भांबावून गेलो आहोत.\nअतिशय चिंतनीय चिंतन. कला हा\nकला हा मामला कलाकार आणि आस्वादक ह्यांच्यामध्ये जितका राहील आणि जितका पुढे जाईल तितकं चांगलं.\nरूक जाना नहीं - तू कही हारके |\nकाटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शाहरियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला ���ाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4794170576371596814&title=Discussion%20Session%20On%20Cashless%20India&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-06-16T13:59:31Z", "digest": "sha1:6PLTM5EJHZPL4UFVSHDJVGP565WIQRO6", "length": 8312, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘भारताची कॅशलेस राष्ट्राच्या दिशेने योग्य वाटचाल’", "raw_content": "\n‘भारताची कॅशलेस राष्ट्राच्या दिशेने योग्य वाटचाल’\nमुंबई : ‘भारतीयांनी डिजिटल पेमेंट पर्यायाचा स्वीकार केला असून, समाजातील सर्व स्तरातील लोकांना डिजिटायझेशन मोहिमेत सामील करून घेण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे मोठे सहाय्यक ठरले आहे. ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात ज्या प्रमाणात नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत ते पाहता भारत पुढे जाता एक अस्सल कॅशलेस राष्ट्र बनेल’ असा आशावाद इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केला.\nमेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएइ) यांच्यातर्फे ‘विस्कळितपणा हाताळताना’ (Dealing With Disruption) या चर्चासत्राचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सहयोगाने एमडीएइ संस्थेच्या आवारात केले होते. त्यावेळी ते बोलत होते. एकंदरीत परिस्थिती उत्साहजनक असून, कॅशपासून ते कॅशलेस व्यवहारांकडे जाण्यासाठी आवश्यक ते उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर भारतात असल्याने मोनोपोली निर्माण न होता हे परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.\nया चर्चासत्रात निलेकणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बदलते मार्केट आणि अर्थव्यवस्थेशी जुळवून घेण्याबाबत आपले विचार मांडले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग टेक्नॉलॉजीस कशाप्रकारे प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रातून बाहेर पडून आता आपल्या ���ास्तवाचा आविभाज्य भाग बनले आहेत यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.\nTags: मुंबईनंदन निलेकणीकॅशलेसमेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सMumbaiCashlessNandan NilekaniMeghanad Desai Academy Of Economicsप्रेस रिलीज\nभारताच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर नामवंतांकडून मंथन ‘नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत’ पेटीएम क्यूआरची व्यापाऱ्यांसाठी सुविधा ‘एमडीएई’तर्फे डाटा सायन्समध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू ‘एमडीएई’तर्फे युवा अर्थतज्ज्ञ संशोधन स्पर्धा\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nनवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा\nमहिला कर्मचारी घेण्याकडे कंपन्यांचा वाढता कल\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/articlelist/2499216.cms?curpg=4", "date_download": "2019-06-16T14:08:14Z", "digest": "sha1:2WBCAUHUEQJ7LTEXK34GNBRDDAKTSJWJ", "length": 8897, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Careers News in Marathi: Latest Career Updates in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nफार्मसी अभ्यासक्रमात बदलास वाव\nम टा प्रतिनिधी, नाशिक औषधनिर्माणशास्त्र शाखेचा अभ्यासक्रम देशाच्या नागरी आरोग्याशी संबंधित आहे...\nविश्वकर्मा स्पर्धेत ‘गार्बेज एटीएम’ तृतीयUpdated: Jan 23, 2019, 04.00AM IST\nएसएमआरकेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनUpdated: Jan 23, 2019, 04.00AM IST\nभारतीय नौदलात विविध पदांची भरतीUpdated: Jan 21, 2019, 12.24PM IST\nमेट उत्सवाचा ग्रँड फिनाले जल्लोषातUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nसरकारनेच ठेवावे क्लासेसवर नियंत्रणUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपीटीए अध्यक्षपदी पुन्हा प्रा. मुळेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्टिकल्सUpdated: Jan 16, 2019, 06.30AM IST\nरेल्वेत १३ हजार पदांसाठी मेगा भरतीUpdated: Jan 4, 2019, 05.44PM IST\nआश्रमशाळा विद्यार्थ्यांचे आज विज्ञान प्रदर्शनUpdated: Jan 4, 2019, 04.00AM IST\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्येUpdated: Jan 4, 2019, 04.00AM IST\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nकरिअर न्यूज या सुपरहिट\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वाचे\nविविध पर्याय आजमावून पहा\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्यांना लाभ\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वाचे\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविविध पर्याय आजमावून पहा\nयूपीएससी पूर्वपरीक्षा-विज्ञान व तंत्रज्ञान -२\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्यांना लाभ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/581369", "date_download": "2019-06-16T13:29:36Z", "digest": "sha1:LJUNGYKR4GIXCTVP4CHUU4VZYLP3WXPX", "length": 5902, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उलट सुलट नाटकाचा प्रयोग मस्कतमध्ये - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » उलट सुलट नाटकाचा प्रयोग मस्कतमध्ये\nउलट सुलट नाटकाचा प्रयोग मस्कतमध्ये\nशेतकऱयांच्या प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱया आणि शेतकऱयांच्या व्यथा मांडणाऱया उलट-सुलट या नाटकाला बळीराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘उलट सुलट’ नाटकाचा प्रयोग 10 मे रोजी मस्कतमध्ये होणार आहे.\nसोलापुरमधल्या बार्शी इथे भगवंत महोत्सवात या नाटकाला दहा ते बारा हजार प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेतकरी प्रश्नावर विचार करायला लावणारे हे नाटक हजारो बार्शीकरांनी शांतपणे पाहत वेगळीच शिस्त दाखवून दिली. ऐश्वर्या, सुयोग निर्मित किरण माने लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि मकरंद अनासपुरे अभिनित या नाटकाला प्रत्यक्ष शेतकऱयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या व्यथेला वाचा फोडली अशी सार्वत्रिक भावना प्रेक्षकांच्या मनात आहे. त्याचमुळे केवळ माऊथ पब्लिसिटीवर या नाटकाला राज्याच्या कानाकोपऱय���त हजारोंची गर्दी जमत आहे. नाटकातल्या प्रसंगांशी समरसून जात हेलावून जाणारा प्रेक्षक वर्ग हे चित्र गावोगाव दिसत आहे. हे नाटक या प्रेक्षकांपर्यंत पोहचावे, यासाठी संपूर्ण राज्यातल्या ग्रामीण भागांचे व्यापक दौरे निर्मात्यांनी आखले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागांसोबत शहरी भागातही या नाटकाला हळूहळू उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नाना पाटेकर, उदय निरगुडकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये उलट सुलट नाटकाचा सुवर्ण महोत्सवी 50 वा प्रयोग मुंबईत पार पडला. त्यावेळी मान्यवरांनी केलेलं कौतुक या नाटकाला सातासमुद्रापार घेऊन गेले असून 10 मेला नाटकाचा मस्कत येथे प्रयोग होणार आहे.\nरसिकप्रेक्षकांची गर्दी कशाला म्हणतात ते ‘उलट सुलट’ नाटकाला पंढरपूर-बार्शी येथे झालेल्या रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने कळेल. ज्या मायबाप अन्नदात्या प्रेक्षकांसाठी ही कलाकृती निर्माण केली त्यांचा हा प्रतिसाद भारावून टाकणारा असून निर्माता म्हणून बळ देणारा आहे. मकरंद अनासपुरे यांची लोकप्रियता , संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया निर्माते राजेश पाटील यांनी यानिमिताने व्यक्त केली. लवकरच हे नाटक अमफतमहोत्सवी प्रयोग करणार आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/sports/sachin-tendulkars-coach-ramakant-achrekar-dies-in-mumbai/photoshow/67353290.cms", "date_download": "2019-06-16T14:02:13Z", "digest": "sha1:LLGIJMQN5G6ZEJQ4DHGPTEL6L66BVGT7", "length": 38562, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ramakant Achrekar:sachin tendulkar's coach ramakant achrekar dies in mumbai- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\n'मास्टर-ब्लास्टर्स मास्टर' रमाकांत आचरेकर\n1/10'मास्टर-ब्लास्टर्स मास्टर' रमाकांत आचरेकर\nपद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ज्ये���्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी वृद्धापकाळानं निधन झालं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ साली झाला. कोकणातून मुंबईत आलेल्या आचरेकरांनी क्रिकेटलाच सर्वस्व मानले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआचरेकरांनी १९४३ सालापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. फलंदाज म्हणून त्यांच्याशी मैदानात स्पर्धा करणे आणि त्यांना सहजासहजी 'आऊट' करणे केवळ अशक्यच.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्��ात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nखेळाडू म्हणून ते मोठे असले तरी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून आचरेकर 'सरांची' कारकीर्द तुफान गाजली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभारतीय क्रिकेट विश्वाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सारखा हिरा रमाकांत आचरेकरांमुळे लाभला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/52785", "date_download": "2019-06-16T13:18:19Z", "digest": "sha1:B6MNJMZFXQYIHWLLYEYHZZYH4QDVFX3Y", "length": 3317, "nlines": 60, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बालगीते | माझ्या ताईला नवरा आणायचा!| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमाझ्या ताईला नवरा आणायचा\n\"आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा\n\"नको बाई नको, मला नवरा नको.\"\n\"त्याच��� खप्पडच नाक, त्याच्या पाठीला बाक\nदोन्ही डोळ्यांनी चकणा शोधायचा\nमाझ्या ताईला नवरा आणायचा\n\"माझ्या दादाला बायको आणायची\n\"नको बाबा नको, मला बायको नको.\"\n\"लाटणं तिच्या हाती, लागे तुझ्या पाठी\nभोपळा टुणुक टुणुक तशी चालायची.\nमाझ्या दादाला बायको आणायची\n\"माझ्या ताईला नवरा आणायचा\nघट राहील अशा, मोठ्या दाढी-मिशा\nबायको उडून जाईल असा घोरायचा.\nमाझ्या ताईला नवरा आणायचा\n\"माझ्या दादाला बायको आणायची\nलाडे लाडे तुझ्याशी बोलायची.\nमाझ्या दादाला बायको आणायची\nअग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ\nअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nसांग मला रे सांग मला\nआई, बघ ना कसा हा दादा\nआई व्हावी मुलगी माझी\nआईसारखे दैवत सार्या जगतावर नाही\nमाझ्या ताईला नवरा आणायचा\nरुसु बाई रुसु कोपर्यात बसु\nआला आला पाउस आला\nआला रे आला, आला आला फेरीवाला\nआली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात\nआवडती भारी मला माझे आजोबा\nलहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Priorities-in-the-recruitment-of-teachers/", "date_download": "2019-06-16T13:45:20Z", "digest": "sha1:ANUX5YA6URHNDJJZOGLYEX5KLWU3XDOX", "length": 9080, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षक भरतीत स्थानिकांना न्याय द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › शिक्षक भरतीत स्थानिकांना न्याय द्या\nशिक्षक भरतीत स्थानिकांना न्याय द्या\nगेली 8 वर्षे रखडलेली शिक्षक भरती लवकरात लवकर करून आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण मिळावे. जिल्हा बदल्यांमुळे येथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड् व बीएड्धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य मिळावे, या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील डीएड, बीएडधारक एकवटले आहेत. स्थानिकांच्या भरतीसाठी जिल्ह्यात आंदोलन उभारले जाणार आहे.\nयेथील डीएड्, बीएड्धारकां मध्ये ग्ाुणवत्ता असूूनही ते जिल्हा परिषदेच्या अनुदानित शाळांवर नोकरीला लाग्ाू शकत नाहीत. खासगी संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. तेवढे पैसे भरण्याची येथील तरुणांची ऐपत नाही. गेली दहा वर्षे जिल्ह्यातील शेकडो डीएड्धारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.\nसन 2008 पर्यंत शिक्षक भरती ही जिल्हा निवड समितीमार्फत होत होती. त्यामुळे येथील स्थानिक तरूणांना नोकरी मिळत होती. परंतु, 2010 पासूून ही भरती केंद्रीय निवड पद्धतीने म्हणजेच राज्यस्तरावरून होऊ लागली. जिल्हास्तरावर होणारी भरती 2010 साली राज्यस्तरावरून झाल्याने याचा सर्वात मोठा फटका कोकणातील तरुणांना बसला. सन 2010 साली जिल्ह्यात 1157 जागांसाठी भरती झाली. यावेळी जिल्ह्यातील फक्त 37 तरूण नोकरीला लागले. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील डीएड्, बीएड् उमेदवार रस्त्यावर उतरले. आंदोलने, उपोषणे झाली. मोर्चे काढण्यात आले. रत्नागिरी जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी उग्र आंदोलने झाली. आझाद मैदान मुुंबई येथे तब्बल 17 दिवस उपोषण येथील तरुणांनी केले. परंतु, आश्वासनांपलीकडे काहीच हाती लागले नाही. सध्या पुन्हा नोकरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.\nमोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा निर्माण होत असताना येथील स्थानिकांना मात्र आजतागायत डावलण्यात येत आहे. आगामी काळात शिक्षक भरती होण्याची चिन्हे आहेत. या भरतीत जिल्ह्यातील स्थानिकांना किमान 70 टक्के आरक्षण दिले तरच येथील स्थानिक तरुणांना न्याय मिळणार आहे. आगामी दीड ते दोन महिन्यांत शिक्षक भरती होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ही भरती राज्यस्तरावरून होणार आहे. महाटीईटीच्या ग्ाुणांनुसार ही प्रक्रिया जिल्हा स्तरावरून व्हावी, अशी मागणी डीएडधारकांनी केली आहे.\nजिल्ह्यातील तरुणांना भरतीत आरक्षण मिळावे, यासाठी बेरोजगारांनी लढा उभारला आहे. या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप गराटे, योगेश होतेकर, संदेश रावणंग यांनी केले आहे.\n...तर जिल्हा बदलीची समस्या संपुष्टात\nशिक्षक भरतीमध्ये परजिल्ह्यांतील उमेदवारांची निवड होते आणि तीन वर्षांनंतर पुन्हा ते आपापल्या जिल्ह्यात रवाना होतात. त्यामुळे येथील शाळा शिक्षकांविना ओस पडतात. दरवर्षी 500 ते 600 शिक्षक जिल्हा बदली करून जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थानिकांना भरतीत प्राधान्य गरजेचे आहे. स्थानिकांना 70 टक्के आरक्षण मिळाल्यास जिल्हा बदलीची समस्या मिटेल.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदारान�� बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/1-lakh-7-thousand-692-notice-to-the-land-holders-about-paying-the-amount-from-the-Collectorate/", "date_download": "2019-06-16T13:18:25Z", "digest": "sha1:4OLPPGJE4VYZYVDVSPTWNKWHFNT6MTBR", "length": 7804, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भूखंडधारकांना एनएची रक्कम भरण्यासाठी नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › भूखंडधारकांना एनएची रक्कम भरण्यासाठी नोटीस\nभूखंडधारकांना एनएची रक्कम भरण्यासाठी नोटीस\nमहापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शेतजमिनीचा विकास करण्यासाठी एनए (नॉन अॅग्रिकल्चर) करण्याची गरज नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार पुणे शहर, हवेली, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर आणि मुळशी तालुक्यातील सुमारे 1 लाख 7 हजार 692 भूखंडधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयांकडून रक्कम भरण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे.\nशेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बांधकामासाठी जमीन बिगरशेती (एनए) असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु ज्या भागाचा विकास आराखडा मंजूर आहे, अशा भागात बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या परवानगीची गरज नाही, हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता.\nया निर्णयानंतर महसूल विभागाने पुणे महापालिका हद्दीतील 6920 भूखंडधारकांना नोटीस बजावली असून, त्यातील केवळ 253 जणांनी रक्कम भरली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 45 हजार 164 भूखंडधारकांपैकी एकानेही रक्कम भरलेली नाही.\nबारामतीमधील 6 हजार 143 जणांना नोटीस देण्यात आली असून, त्यातील 823 जणांनी नजराणा रक्कम भरून पावती घेतली आहे. इंदापूरमधील 4809 जणांपैकी केवळ 103 भूखंडधारकांनी नजराणा रक्कम अदा केली आहे. तर मुळशीतील 1716 पैकी 618 जणांनी रक्कम भरून पावती घेतली आहे. महाराष्ट्रातील शह���ीकरणाचा वेग झपाट्याने वाढत असून, तो सध्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.\nशहरात बांधकाम करताना एनएच्या परवानगीसाठीच्या प्रचलित किचकट, वेळखाऊ व खर्चिक प्रक्रियेतून लोकांना जावे लागत होते. मंत्रिमंडळाच्या एका निर्णयामुळे यातून अनेकांची मुक्तता झाली असून, शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी महसूल खात्याने हा प्रस्ताव आणल्याचा दावा महसूल विभागाकडून करण्यात आला होता.\nराज्यातील 26 महापालिका, 220 नगरपालिका, 12 नगरपंचायती आणि 11 हिलस्टेशनच्या हद्दीतील शेतजमिनींवरील बांधकामांसाठी महसूल खात्याच्या बिगरशेतीची परवानगी घ्यावी लागत नाही. महापालिका, नगरपालिका अथवा विकास अराखडा मंजूर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून बांधकाम परवाना घेण्यासाठी एनएची रक्कम भरलेली पावती सादर करायची आहे. नोटीस बजावलेल्या भूखंडापैकी किमान 10 टक्के भूखंडावर बांधकामे झाली असण्याची शक्यता असून, ही बांधकामे अधिकृत आहेत की, अनधिकृत याचा शोध स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यायचा आहे, असे महसूल विभागातील अधिकार्यांनी सांगितले.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/10/blog-post_56.html", "date_download": "2019-06-16T13:23:51Z", "digest": "sha1:HAMUNRSCKRS3VWQ6RBRINKNVCWDJQKDL", "length": 15212, "nlines": 65, "source_domain": "www.berkya.com", "title": "महिला पत्रकाराचा आरोप - कैलाश खेर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारि���ेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८\nमहिला पत्रकाराचा आरोप - कैलाश खेर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता...\n१०:५१ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nअभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत अनेकजण समोर येऊन बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याच्यावरील असभ्य वर्तनाचे आरोप ताजे असतानाच आता प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एक��� महिला पत्रकाराने आरोप केले आहेत.\nटाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका फोटो जर्नलिस्टने कैलाश खेरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संबंधित महिला कैलाशच्या घरी मुलाखतीसाठी गेली असता ही घटना घडली. यावेळी मुलाखतीसाठी तिच्यासोबत आणखी एक महिला साथीदार होती. ट्विटरच्या माध्यमातून या महिला फोटोग्राफरने हा धक्कादायक खुलासा केला आहे.\nट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मुलाखत देताना कैलाश खेर सतत आमच्या मांडीवर हात ठेवत होता. मुलाखत पटापट संपवून आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. माझ्या साथीदार पत्रकाराला मी मुलाखतीत या घटनेविषयी लिहिण्यास सांगितलं होतं. पण वृत्तपत्र अशी बातमी छापणार नाही, असं तिचं म्हणणं होतं.’\nकैलाश खेरसोबतच या महिलेने मॉडेल जुल्फी सय्यदवरही आरोप केले. ‘क्रूज लाइनरवर मी माझ्या काही पत्रकार मित्रांसोबत गेले होते. त्यावेळी माझा फोन चार्जिंगला लावण्यासाठी मी जुल्फीच्या रुममध्ये गेले असता, त्याने मला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत तक्रार करण्याविषयी माझ्यासोबत असलेल्या पत्रकारांशी बोलले असता, तुझे हे आरोप कुणीच छापणार नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी जुल्फीने माझी माफी मागितली,’ असं तिने ट्विटरवर लिहिलं.\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्�� न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/12/blog-post_25.html", "date_download": "2019-06-16T12:51:00Z", "digest": "sha1:YA5EIWXFHGZPFWHZYWAZAT2KZNBZQ2GO", "length": 27969, "nlines": 64, "source_domain": "www.berkya.com", "title": "डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर ! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, २५ डिसेंबर, २०१८\n४:११ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपत्रकार मित्रहो, तुम्ही म्हणाल 'काय पोरखेळ लावलाय काय ' डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर आहो, आपल्यात सध्या जे चाललय,तेच सांगतोय.खरंच पोरखेळ झालाय.सहा जानेवारी जवळ आलाय.दर्पण दिन हो खरं म्हणजे आपणही आता दर्पण दिनाला 'ड्राय डे'ची मागणी करायला हरकत नाही.नको म्हणता खरं म्हणजे आपणही आता दर्पण दिनाला 'ड्राय डे'ची मागणी करायला हरकत नाही.नको म्हणता ठीक आहे.मग काय,त्या निमित्ताने 'मामाचं पत्र हरवलं' खेळताय ठीक आहे.मग काय,त्या निमित्ताने 'मामाचं पत्र हरवलं' खेळताय ते तर रोजच खेळतो की आपण.सूर पारंब्या,लगोरी,पतंग-काटाकाटी,कुरघोडी,कांदाफोडी,खो-खो,हॉलीबॉल-फुटबॉल.माहीर आहोत आपण त्यात,सर्वच.कोणी नुसतेच कोच,कोणी पट्टीचे खिलाडी,कोणी रिटायर्ड कॉमेंट्रेटर.पण खिलाडू वृत्ती नाही.निव्वळ रॅटरेस.जीवघेणा खेळ.किलिंग-स्पॉइलिंग पॉलिटिक्स.पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाना याचा अनुभव आहे,कामाची म्हणून जेवढी काही क्षेत्रे आहेत तिथे पुढे ज��ण्याची स्पर्धा आहेच.परंतु कोणतेही क्षेत्र घ्या,तिथे कलीग म्हणून स्पर्धेचेही काही नियम निकष औचित्ये पाळले जातात.स्पर्धा असतेच पण निकोप असते.तत्व-बित्व सोडा,पण किमान एकमेकांबद्दल सद्भावना,सहानुभूती,करुणा बाळगायला काय हरकत आहे ते तर रोजच खेळतो की आपण.सूर पारंब्या,लगोरी,पतंग-काटाकाटी,कुरघोडी,कांदाफोडी,खो-खो,हॉलीबॉल-फुटबॉल.माहीर आहोत आपण त्यात,सर्वच.कोणी नुसतेच कोच,कोणी पट्टीचे खिलाडी,कोणी रिटायर्ड कॉमेंट्रेटर.पण खिलाडू वृत्ती नाही.निव्वळ रॅटरेस.जीवघेणा खेळ.किलिंग-स्पॉइलिंग पॉलिटिक्स.पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाना याचा अनुभव आहे,कामाची म्हणून जेवढी काही क्षेत्रे आहेत तिथे पुढे जाण्याची स्पर्धा आहेच.परंतु कोणतेही क्षेत्र घ्या,तिथे कलीग म्हणून स्पर्धेचेही काही नियम निकष औचित्ये पाळले जातात.स्पर्धा असतेच पण निकोप असते.तत्व-बित्व सोडा,पण किमान एकमेकांबद्दल सद्भावना,सहानुभूती,करुणा बाळगायला काय हरकत आहे मदत नाही किमान सहकार्य.आजूबाजूला जरा बघा,कंपन्यातले कामगार,बिगारी काम करणारे मजूर,रस्त्यावर नाही ते धंदे करणारे फेरीवाले,पोलीस,प्रशासकीय कर्मचारी,शिक्षक,वकील ,डॉक्टर,व्यापारी,इंजिनियर्स,खाटीक,न्हावी-धोबी,फार कशाला आपलीच ताजी-शिळी रद्दी विकणारे पेपरस्टोलवाले,हॉकर्स,देवळातले पुजारी,फकीर-भिकारी,सगळ्या पक्षांचे पुढारी,जाऊद्या आपल्या( म्हणजे आपण जेव्हा जेव्हा ज्या ज्या वर्तमानपत्रात 'पत्रकार'म्हणून काम करत असतो त्या ) वर्तमानपत्राचे मालक एकमेकांशी कसे वागतात,एकमेकाला सांभाळून घेतात,वेळ प्रसंगी सहकार्य करतात ते पहा,आणि मग आपण काय करतो,कसे वागतो हे जरा 'दर्पणा' समोर उभे राहून न्याहाळा.\nमुंग्यांचं उदाहरण देत नाही,पण गाढवं सुदधा रांगेत,शिस्तीत आणि एकमेकांशी समन्वय ठेवून ओझी वाहतात,बाकी आपण गाढवाप्रमाणेच भर उन्हात स्वतःच्याच सावलीला 'सावली'समजून उभे राहतो वगैरे ठीक.गाढवाप्रमाणेच आपले निर्मिती सामर्थ्यही एकूण आवाक्याच्या मानाने 'मोठे' आणि भयंकर असते.आणि त्याच अवसानाच्या बळावर आपण कायम 'दुगाण्या'झाडत मुर्खांच्या नंदनवनात लोळत असतो.यात नवखी शिंगरे जरा आबदार आबलुक वाटतात आणि अर्थात जुनी खोंडं 'आब'घाली.इतकेच.पण 'गाढवपणा'सारखाच.पूर्वी कधीकाळी टिळक -आगरकर,अत्रे-ठाकरे,भोपटकर-खाडिलकर,असे म्हणे वाद असा��चे.पण ते वैचारिक.सध्या काय चालतं ते तुम्हीच पहा आणि ठरवा.\nयांचं असं का होतं \nखरे तर मी आज दैनिक मराठवाडाचा अंत कसा झाला,महाराष्ट्रातील वैचारिक तत्वनिष्ठ भूमीकावादी पत्रकारिकरिता कशी संपुष्टात आली,वर्तमानपत्र चालवणे हा प्रशस्त व्यवसाय न उरता निव्वळ 'धंदा'कसा झाला,नैतिकतेची मूल्यवादी वस्रे एक एक करून कशी उतरवली गेली.हे वस्रहरण केले कोणत्या दुर्योधनाने ( की द्रौपदीनेच स्वतःला एक्स्पोज केले ( की द्रौपदीनेच स्वतःला एक्स्पोज केले ) समजा तिला 'पणाला' लावले असेल तर तो जुगार मांडला कोणी ) समजा तिला 'पणाला' लावले असेल तर तो जुगार मांडला कोणी खेळले कोण हरले कोण आणि जिंकले कोण कोणाच्या वाट्याला राज्य कोणत्या धनुर्धरांना करावे लागले बृहन्नडा होऊन शृंगार कोणत्या गदावीरांना करावा लागला बल्लव होऊन स्वयंपाक कोणत्या गदावीरांना करावा लागला बल्लव होऊन स्वयंपाक ज्याच्या सत्यशीलतेमुळे रथाचे चाक अधांतरी राहायचे अशा कोणत्या धर्मवीराला 'कंक' होऊन हाकावा लागले रथ ज्याच्या सत्यशीलतेमुळे रथाचे चाक अधांतरी राहायचे अशा कोणत्या धर्मवीराला 'कंक' होऊन हाकावा लागले रथ हे सगळं नैतिक नष्टचर्य कोणी ओढवून घेतलं हे सगळं नैतिक नष्टचर्य कोणी ओढवून घेतलं दुर्योधन-दुःशासन का मातले.या सगळ्या वाताहतीला..आपल्यातलेच काही उचापतखोर जबाबदार आहेत.किंबहुना या उचापतखोरानीच मराठी पत्रकारिता बदनाम झाली आहे, बरबटली आहे,एकेकाळी पत्रकारम्हणून सर्वच ठिकाणी जो आदर सन्मान प्रतिष्ठा होती ती आता उरली नाही,समोर लोक काय बोलतात ते सोडा,मागे काय बोलतात ते पहा,एका व्यक्ती बाबत नाही म्हणत,एकूणच पत्रकार विश्वाबद्दल, व्यवसाया बद्दल बोलतोय.समाजात पत्रकारितेला विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा उरलेली नाही हे सत्य आहे.त्याला कारणीभूत ९९ टक्के आपणच आहोत.मालक मंडळी फक्त एक टक्का दोषी.पाहिलं बटन ते काढतात,तो ही अंदाज पाहून,पण आपल्यातले अनेक पाहिलं बटन उघडच ठेवतात,आणि इशारत झाली की सरळ 'न्यूड 'होतात.म्हणजे अर्थात नागडे दुर्योधन-दुःशासन का मातले.या सगळ्या वाताहतीला..आपल्यातलेच काही उचापतखोर जबाबदार आहेत.किंबहुना या उचापतखोरानीच मराठी पत्रकारिता बदनाम झाली आहे, बरबटली आहे,एकेकाळी पत्रकारम्हणून सर्वच ठिकाणी जो आदर सन्मान प्रतिष्ठा होती ती आता उरली नाही,समोर लोक काय बोलतात त�� सोडा,मागे काय बोलतात ते पहा,एका व्यक्ती बाबत नाही म्हणत,एकूणच पत्रकार विश्वाबद्दल, व्यवसाया बद्दल बोलतोय.समाजात पत्रकारितेला विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा उरलेली नाही हे सत्य आहे.त्याला कारणीभूत ९९ टक्के आपणच आहोत.मालक मंडळी फक्त एक टक्का दोषी.पाहिलं बटन ते काढतात,तो ही अंदाज पाहून,पण आपल्यातले अनेक पाहिलं बटन उघडच ठेवतात,आणि इशारत झाली की सरळ 'न्यूड 'होतात.म्हणजे अर्थात नागडे त्यामुळे मालक मंडळींवर खापर फोडून काय हशील त्यामुळे मालक मंडळींवर खापर फोडून काय हशील काय आहे, कुरणात म्हशी चरत असतात,आणि बगळे तिच्या पाठीवर शिंगावर बसून किंवा भोवताली फिरून म्हशीने उडवलेले किडे टिपत असतात,म्हशीला बगळ्यांच्या या 'खानेसुमारीशी'काहीच देणेघेणे किंवा कर्तव्य नसते,बगळे मात्र उगाचच म्हशी बदलत राहतात आणि वरतून 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी'म्हणत आपला पांढरपेशी अहंभाव कुरवाळत असतात.म्हैस कशाला कोणाला कुठे नेते.बगळेच म्हशी बदलत राहातात.दुसरा एक प्रकार त्याहून वाईट आहे.मला सांगा ज्या म्हशीच्या स्तनातून दूध निघते तिथे गोचीड काय पितात काय आहे, कुरणात म्हशी चरत असतात,आणि बगळे तिच्या पाठीवर शिंगावर बसून किंवा भोवताली फिरून म्हशीने उडवलेले किडे टिपत असतात,म्हशीला बगळ्यांच्या या 'खानेसुमारीशी'काहीच देणेघेणे किंवा कर्तव्य नसते,बगळे मात्र उगाचच म्हशी बदलत राहतात आणि वरतून 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी'म्हणत आपला पांढरपेशी अहंभाव कुरवाळत असतात.म्हैस कशाला कोणाला कुठे नेते.बगळेच म्हशी बदलत राहातात.दुसरा एक प्रकार त्याहून वाईट आहे.मला सांगा ज्या म्हशीच्या स्तनातून दूध निघते तिथे गोचीड काय पितात तर रक्त.बरे गोचिडाच्या रक्त शोषणाने म्हशीला पडून पडून काय फरक पडतो तर रक्त.बरे गोचिडाच्या रक्त शोषणाने म्हशीला पडून पडून काय फरक पडतो म्हैस मरते का गोचीडच एक दिवस फुगून मरतो.थोडक्यात हे असे आहे.मला सांगायचे बरेच काही .बऱ्याच बाबतीत,बऱ्याच संदर्भात आणि बऱ्याच जनाबद्दल आहे.अगदी चाळीशीत मुक्त पत्रकारिता या गोंडस नावाखाली मेन स्ट्रीम मधून बाहेर फेकले गेलेल्या कितीतरी पत्रकारांची उदाहरणे येथे सांगता येतील.वयाचा प्रश्न तसा येतोच कुठे पण कितीतरी जण अक्षरशः घरी बसलेले आहेत.त्या पैकी प्रत्येकजण नवीन संधीच्या प्रतीक्षेत आहे,पण संधी मिळत नाही.ए��दा बाहेर फेकले गेले की त्यांना सहसा पुन्हा 'खेळात'घुसू दिले जात नाही.बरे हे सगळे अन्यायग्रस्त असतात का पण कितीतरी जण अक्षरशः घरी बसलेले आहेत.त्या पैकी प्रत्येकजण नवीन संधीच्या प्रतीक्षेत आहे,पण संधी मिळत नाही.एकदा बाहेर फेकले गेले की त्यांना सहसा पुन्हा 'खेळात'घुसू दिले जात नाही.बरे हे सगळे अन्यायग्रस्त असतात का तर त्यांच्या बाजूने बोलायचे झाल्यास होय.पण दुसरी बाजू पहिली तर यांनीही उमेदीत आणि अधिकारात अनेकांची अक्षरशः 'वाट'लावलेली असते.मग कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटतो आणि यांची वाट लावून टाकतो.हिसाब बराबर.महावीर जोंधळे काय,संतोष महाजन काय,अरविंद वैद्य काय,दिवंगत विद्याभाऊ सदावर्ते काय किंवा अगदी प्रवीण बर्दापूरकर ,संजीव उन्हाळे,धनंजय चिंचोलीकर,अनिल फळे,सुंदर लटपटे,यमाजी मालकर इत्यादी इत्यादी.. हे सगळे 'बाबा दळवी'ना 'गुरु' मानणारे पत्रकार अनुभव, ज्ञान कौशल्य-क्षमता,बाबतीत 'कुबेरा'ला ( लोकसत्तावाले नाही ) लाजवणारी मंडळी नव्हेत काय तर त्यांच्या बाजूने बोलायचे झाल्यास होय.पण दुसरी बाजू पहिली तर यांनीही उमेदीत आणि अधिकारात अनेकांची अक्षरशः 'वाट'लावलेली असते.मग कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटतो आणि यांची वाट लावून टाकतो.हिसाब बराबर.महावीर जोंधळे काय,संतोष महाजन काय,अरविंद वैद्य काय,दिवंगत विद्याभाऊ सदावर्ते काय किंवा अगदी प्रवीण बर्दापूरकर ,संजीव उन्हाळे,धनंजय चिंचोलीकर,अनिल फळे,सुंदर लटपटे,यमाजी मालकर इत्यादी इत्यादी.. हे सगळे 'बाबा दळवी'ना 'गुरु' मानणारे पत्रकार अनुभव, ज्ञान कौशल्य-क्षमता,बाबतीत 'कुबेरा'ला ( लोकसत्तावाले नाही ) लाजवणारी मंडळी नव्हेत काय पण मग 'यांचं असं का होतं पण मग 'यांचं असं का होतं 'हा खंतावणारा प्रश्न उरतोच.अख्खे आयुष्य लोकमत साठी आयुष्य झिजवलेल्या विद्याभाऊंच्या वाट्याला कायम उपेक्षाच का आली 'हा खंतावणारा प्रश्न उरतोच.अख्खे आयुष्य लोकमत साठी आयुष्य झिजवलेल्या विद्याभाऊंच्या वाट्याला कायम उपेक्षाच का आली लोकमतसाठी मराठवाडा सोडणाऱ्या संतोष महाजनांना तरुण भारत,लोकपत्र,सांजवार्ता,गावकरी अशी उतरती भटकंती का करावी लागली लोकमतसाठी मराठवाडा सोडणाऱ्या संतोष महाजनांना तरुण भारत,लोकपत्र,सांजवार्ता,गावकरी अशी उतरती भटकंती का करावी लागली बाबा दळवी सुध्दा लोकमत मधून लोकपत्र मध्ये दीड वर्षाचा वनवा��� भोगायला आले होते.महावीर भाईंना लोकमतमधून कुमार केतकरांनी हुसकावून लावले.कारण काय तर महावीर जोंधळेंना इंग्रजी बोलता,लिहिता,वाचता येत नाही.फारच सुमार दर्जाचे इंग्रजी आहे.लेखनही ललित म्हणजे साहित्यिक दर्जाचे आहे,त्यात 'पत्रकार'नाही.वगैरे.सांगणाऱ्याने सांगितले आणि ऐकणाऱ्याने ऐकले.महावीरभाई बाहेर.आता महावीर भाई आदर्श पत्रकारितेचे धडे देत फिरतात.पण त्यांनीही कमी जणांना छळले पळवले पिटाळले नव्हते.आज 'कासवं आसवं गाळताहेत' खरी परंतु यांच्या पाठी निबर कवचाच्या आहेत.लोकमत सारख्या मराठी वर्तमानपत्रातील आचारसंहिता संपवणाऱ्या आणि पत्रकारितेला भलत्याच गल्लीत नेवून 'बाजारबसवी' बटकी करणाऱ्या वर्तमानपत्राला महाराष्ट्राचा आवाज ठरवणाऱ्या अनेकांच्या नरडीला अखेर तिथेच नख लागले.महावीर जोंधळे त्या पैकीच एक.डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर \nखूप लिहिले,पण जे लिहिले ते पोटतिडीकेने.कुणाचा उपमर्द करण्याचा,अहवेलना करण्याचा आजिबात हेतू नाही.कुणाला तसे वाटल्यास त्यांनी मला आवश्य फोन करावा,मला क्षमा मागण्याची संधी द्यावी,चला तर मग भेटू पुन्हा,याच दिवशी.याच ठिकाणी.तो पर्यंत नमस्कार.\nकार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.siniwo.com/mr/", "date_download": "2019-06-16T12:43:28Z", "digest": "sha1:OSKN4JELIBKVP3QXUAIGONTHJBOXA2YI", "length": 6995, "nlines": 177, "source_domain": "www.siniwo.com", "title": "टपऱ्या टेलिफोन हँडसेट, डिजिटल कळपटल, टेलिफोन हुक स्विच - Xianglong", "raw_content": "\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\nप्लॅस्टिक खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी पहिल्या ठिकाणी गुणवत्ता ठेवते आणि काटेकोरपणे प्रत्येक प्रक्रिया उत्पादन गुणवत्ता देखरेख.\nआमच्या कारखान्यात एक प्रीमियर ISO9001 मध्ये घेतले आहे: 2008 उच्च गुणवत्ता, खर्च-प्रभावी उत्पादने प्रमाणित कंपनी\nपेक्षा अधिक 12 वर्षे औद्योगिक दूरध्वनी व सुटे भाग व्यावसायिक निर्माता. आमच्या कारखाना Yuyao सिटी चीन मध्ये स्थित आहे.\n* वॉरंटी: 1 वर्ष 'हमी आणि देखभाल. प्रथम एक चढविणे वर्षे, आम्ही कोणत्याही समस्या गुणवत्ता स्वत: हून झाल्याने तर मोफत देखभाल जबाबदार असेल.\nगोल बटणे प्रकाशित टेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B664\nस्फोट पुरावा टेलिफोन हँडसेट-A01\nअधिक कार्य करते हे जाणून\nगोल बटणे प्रकाशित ���ेलिफोन खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच-B664\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\nYuyao Xianglong कम्युनिकेशन औद्योगिक कं., लि\nनिँगबॉ Joiwo Explosionproof विज्ञान आणि तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड\nस्टेनलेस स्टील खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच , धातू खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच , औद्योगिक टेलिफोन , मॅट्रिक्स खिशात ठेवण्याच्या छोट्या गणकयंत्रावर असतो तसा छोटा संच , जेल फोन, Corded टेलिफोन ,\nझिंक धातूंचे मिश्रण कळपटल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/556993", "date_download": "2019-06-16T13:24:34Z", "digest": "sha1:ZYHE5CJLDZPXYAVMKZNU5QLNT4MDMB63", "length": 10428, "nlines": 19, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’\nनात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’\nकौटुंबिक नातेसंबंधांवर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. आजच्या काळात प्रत्येक नात्याकडे माणूस हा व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहतो. मग ते नाते कितीही रक्ताचे का असू नये या व्यावहारिक जीवनात भावनेचे, जिव्हाळय़ाचे नाते मागे पडत आहे. अशाच नातेसंबंधांवर ‘आपला मानूस’ चित्रपट बेतलेला आहे. कुटुंबातील भावनिक नाते चित्रपटामध्ये एका रहस्यमय कथानकाद्वारे उलगडण्यात आले आहे. चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत आहेत. सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन तर अजय देवगणने चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nचित्रपटाच्या सुरुवातीला बिल्डिंगमधून एक माणूस खाली पडतो. घडलेल्या घटनेच्या पंचनाम्यासाठी क्राईम ब्रँच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती नागरगोजे (नाना पाटेकर) यांची नियुक्ती होते. त्यानंतर शहानिशा करण्यासाठी इमारतीवरून पडलेली व्यक्ती आबा गोखले यांचा मुलगा राहुल (सुमीत राघवन) याच्या ऑफिसात जातात. तेथे राहुलची चौकशी करतात. राहुलला शॉक बसतो की आबाची केस ही क्राईम ब्रँचकडे दिली. त्यानंतर चौकशी करायची वेळ आबांच्या सुनेवर भक्ती (इरावती हर्षे) यांच्यावर येते. चौकशीतून आबांचा अपघात झाला की आत्महत्या करण्याचा प्रयत्न यामध्ये चित्रपटाचे कथानक पुढे जाते. आबा विधुर गृहस्थ आहेत. ते आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत असतात. मुलगा, सून आणि नातू यालाच आपले विश्व मानणारे आबा. पण, सून नातवाला बोर्डिंगमध्ये टाकून त्याच्यापासून आपल्याला तोडते. त्यामुळे त्यांच्या नात्यात तिढा निर्माण होतो. तो पुढे वाढत जातो. वृद्धापकाळात रिकामपणाने आबांना घेरलेय. सून मुलाला आणि नातवाला आपल्यापासून दूर करेल या भीतीने आबा आतल्या आत कुंठत असतात. त्याच दरम्यान आबा बाल्कनीतून पडतात. प्रथम हा आत्महत्येचा प्रयत्न आहे, असे मारुती नागरगोजे सिद्ध करतात. मात्र, त्यानंतर या शोधमोहिमेला वेगळी कलाटणी मिळून हा आत्महत्येचा प्रयत्न नसून खुनाचा प्रयत्न आहे हे नागरगोजे पुराव्यानिशी सिद्ध करतात. त्यानंतर खुनी कोण आहे या थरारक खेळास सुरुवात होते.\nकौटुंबिक जिव्हाळय़ाची कथा-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी एका रहस्यपटातून प्रेक्षकांसमोर आणली आहे. चित्रपटाची पटकथा लिहिताना सतीश राजवाडे यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहील असे योग्य संवाद सर्व पात्रांना दिले आहेत. त्यामुळे पात्रांची संवाद शैली समर्पक वाटते. नाना पाटेकर यांच्या वाटेला संवाद अधिक आले आहेत. त्या भूमिकेला नानाने आपल्या अभिनयातून उत्तम न्याय दिला आहे. एका कौटुंबिक जिव्हाळय़ाची कथा ते रहस्यपट प्रवासात प्रेक्षकांना खिळून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. कौटुंबिक नातेसंबंध आणि त्यातील प्रेम हळुवारपणे उलगडणाऱया सतीश राजवाडे यांचा हातखंड आहे. हेच कौशल्य त्यांनी ‘आपला मानूस’ या रहस्यपटातून दाखवले आहे. उत्तरार्धात कथानकातील रहस्य अधिक ताणले जाते त्यामुळे कथेचा मूळ गाभा हरवतोय की काय असे वाटत असताना दिग्दर्शक राजवाडे कथानकावर आपली पकड पुन्हा घट्ट करतो. आणि प्रेक्षकांना पुन्हा रहस्याकडे आणून ठेवतो.\nनाना पाटेकर यांनी मारुती नागरगोजे आणि आबा गोखले यांची दुहेरी भूमिका वठवली आहे. या दोन्ही भूमिका नानाने ठसठशीत वठवल्या आहेत. तर सुमीत राघवनने वडील आणि बायकोच्या नात्यात भरडला जाणारा नवरा उत्तम सादर केला आहे. इरावती हर्षेने बायको आणि सुनेची उत्तम भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या नावातच कथेचे सार आहे. आजची तरुण पिढी, त्यांना स्वातंत्र्याची लागलेली आसक्ती, त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारा दुरावा आणि भावनात्मक बोथटपणा त्यानंतर पुन्हा मायेच्या ओलाव्या���डे परतणारी विभुक्त कुटुंबे यावर चित्रपट भाष्य करतो. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजभान जपणारे आहे. हेच लक्षात घेत सतीश राजवाडे यांनी वृद्धांना आपल्या माणसांकडून मायेची गरज आहे, तो मायेचा ओलावा आजच्या पिढीने द्यावा, असा संदेश दिला आहे. चित्रपटात एकही गाणे नाही तरी गतिमान कथानक, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाले आहे.\nकौटुंबिक कथा रहस्यपटातून मांडली आहे.\nचित्रपट का पाहू नये\nयाचे काहीच कारण नाही\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/comment/110112", "date_download": "2019-06-16T12:56:20Z", "digest": "sha1:K3IBPN6QERKOXYTQUGTS57XNTAVUCMD4", "length": 44204, "nlines": 501, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे\nनेहमीची ओळख असणार्या पाण्याशी पहिली विस्फारीत भेट घालून देणार्या पावसाचे दिवस आहेत. सृजनाचा ऋतू म्हणतात पावसाळ्याला. खरंतर उत्पती, स्थिती, लय या निसर्गचक्राचं एक आरं. किंवा शाळेतली माहिती. बाष्प, हवा, धुळ वैगेरेचे ढग होतात मग पाउस पडतो वैगेरे. पण सगळ्या ऋतूंमध्ये त्याला भलताच भाव आहे.\nथांबा. मी पाउस हा विषय देत नाहीय.\nहां तर मग पाउस हा लाडका ऋतू का आहे आपण निसर्गालाही नकळत आपल्या भावनांची लेबलं चिकटवतो. मग जसं छोटं मूल आवडतं तसं छोटुले कोंब, गवताची नाजूक पाती आणि शेवाळही आपल्याला आवडतं मग यांना साद घालणारा पाउस का नाही आवडणार\nआपल्या भावनांचा चष्मा चढवूनच आपण निसर्गाकडे बघतो. निसर्गात आपल्या जगण्याचं, भावनांचं प्रतिबिंब शोधतो आणि हो तसंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं साहित्यातही.\nम्हणून तर पावसात भिजणारे माड कधीकधी\n\"उभारुन कर उभे माड हे शिरी वीरापरी झेलीत वृष्टी\" याची आठवण करुन देतात तर सगळ्याच झाडांवर हारीने फणस लगडले असले तरी एखादंच झाड इ��दीरा संतांच्या लेकुरवाळा फणसा सारखं दिसतं.\nआता या दोन्ही प्रतिबिंबांची सांगड घालणारं छायाचित्र हवयं\nपाउस भरलं आभाळ नेहमीच छायाचित्रात बंदिस्त होतं पण त्या आभाळाला बाधा जडलीय आणि ते वाक-वाकून बघतय अश्या प्रकारचं एखादंच चित्र पुढील ओळींची आठवण करुन देतं.\nघुमवित घुमवित लाख घागरी;\nबघू लागले वाकुन वाकुन\nबावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी\nया ओळींची आठवण करुन देणारा फोटो.\nगद्यातही अशी वर्णने असतील. जीएंनी केलेलं हे एक\nतापून झळाळणार्या समुद्राचा आत्मा वाळवंटात अतृप्तपणे हिंडत असणारा वारा उष्ण मंद लाटांनी अदृश्यपणे भरकटतो.\nगूढ आकर्षणाने आपल्याकडे ओढणारा तो निष्पर्ण विशाल खडक.\nभोवतालचे वाळवंट लहान उंचवट्याच्या सावल्यांचे पडदे हलवत त्यांच्याकडे गूढ नजरेने पहात असे.\nकिंवा स्वामी मधले अंकुराचे हे वर्णन\nतू असाच वर जा.अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.\nहो आणि थेट मानवी भावनांशी न जोडणारे पण हे वर्णन.\nएका मूर्तीवर, मूठभर जाळ हातात घेऊन गोठवल्याप्रमाणे दिसणारे एक लालभडक द्राशाळाचे फूल होते.\nअशी छायाचित्रे आणि त्या बरोबर साजेश्या गद्य किंवा पद्य ओळी.\nतर थोडक्यात अशी छायाचित्रे जी निसर्गावर मानवी भावनांचं आरोपण करणार्या एखाद्य़ा कवितेचं किंवा उतार्याची आठवण (आठवा जीएंच्या स्वामी मधलं भिंतीतल्या कोंबाचं वर्णन ) करुन देतील. हो, आणि त्या बरोबर साजेश्या गद्य किंवा पद्य ओळी हव्यातच. (नाहीतर फोटो बाद ). निसर्ग म्हटलं तरी प्राण्यांचे फोटो नकोत.\nकरा सुरुवात. ओळी आणि फोटो\nनियम (मागचेच कॉपी केलेत)\n१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.\n२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)\n४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ३ ऑगस्ट २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.\n५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता/विजेती घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\n'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दलचे मार्गदर्शन\nहं स्पर्धेची मुदत संपली तरी फारशी छायाचित्रं आलेली नाहीत. (दोनच आलीत असं लिहीणं अगदीच वाईट दिसतं ना. )\nकदाचित छायाचित्र काढायचं आणि पूरक ओळीही आपणच शोधायच्या हे जरा अतीच झालं असावं, कारण कधी कधी ओळी आठ्वतात पण त्या तुटक आणि संदर्भाशिवाय. तेव्हा ही थोडीशी मदत.\nग्रेस, पाड्गावकर, बोरकर, इंदीरा यांच्या कवितेतील काही ओळी खाली दिल्या आहेत. त्याला समर्पक छायाचित्र या धाग्यावर प्रकाशित करा, अर्थातच तुम्ही काढलेले. ओळी मुळातच चित्रदर्शी आहेत तेव्हा जास्त छायाचित्रे स्पर्धेसाठी यावीत.\nअर्थात मुळचं आव्हान कायम आहेच तुम्ही घेतलेले छायाचित्र आणि जणू त्याच साठी लिहील्यात असं वाटणारे कोणत्याही गद्य उतारा वा काव्य.\nअर्थात छायाचित्राबरोबर त्या ओळीही असणं आवश्यक.\n(१)शुभ्र बर्फ सर्वदूर गगन तेवढे मुके\nपर्णहीन चांदण्यात वृक्ष दोन पोरके\nपांढरी मधूर ओळ पापणी हळू मिटे\nदरीस टाकूनी उभे नगण्य गाव एकटे.\nमहंमदाच्या प्रार्थनेसारखी लांब, प्रदीर्घ\nमावळतीच्या रथात बसून सूर्य\nसागरतीर्थाला निघाला म्हणजे, दिशांच्या\nप्रवाहातून सावल्यांचे कळपच्या कळप\n(३) कोवळ्या पाण्याचा लख्ख आरसा\nत्यात डोकावे शुभ्र ढगाचा गुलजार ससा.\nसळसळत हा पळस उभा\nदूर न्याहळी देवालयाचा कळस नभा.\nनुकता न्हाउन संथपणाने खडक वाळवी अंग.\n(५) चिंब पाणथळ शिथिल माळ हा\nमान टाकूनी पडला तापत\n(६)नक्षत्रांनी बांधून कुंतल रात कोवळी निळी\nतलावात मुखबिंब लोकिते पाय टाकूनी जळी\n(७) केव्हा येणार मैत्रिण\nस्पर्धेची मुदत वाढवण्यात येत आहे ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत.\n वॉव. वाट पाहत आहे. मस्त विषय.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nफोटो टाकणार होतो पण भुस्कुटेतैंचा चेतनागुणोक्ती गुगली पाहून बेत रद्द केला. व्याकरणाची पुस्तकं हुडकून व्याख्येची खातरजमा (जर) झाली तर टाकतो\nटाका हो. व्याख्या विषयाला\nटाका हो. व्याख्या विषयाला पूर्णपणे लागू होणार नाही. कारण चैतन्यवृतीचे आरोपण केलेल्या अचेतन वस्तू नकोयत.\nचला, तूच बोललीस हे बरं झालं\nचला, तूच बोललीस हे बरं झालं हे म्हणजे च्यायला, कुठे काय सहज वाटेल ते बोलायला चोरी - असं करून ठेवलंय लोकांनी.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nछान विषये. एकदम हटके\nछान विषये. एकदम हटके\nलव्ह अॅड लेट लव्ह\nवा विषय आणि दिलेली माहिती\nवा विषय आणि दिलेली माहिती वाचून लगेच संग्रहित फोटो हुडकावे वाटले... मस्त विषय आणि मांडणी.\nचेतनगुणोक्ती चे उदाहरणच आधी आठवले..\nआला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर,\nहोडीला देईना गं ठरू..\nसजणे होडीला बघतोय धरू\nतुझ्या गालावर तसं कांही तरी..\nझाला खुळा समिंदर, नाजुक होडीवर\nसजणे, होडीला बघतोय धरु\nकबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|\nना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||\nएक कळलं नाही, १८ जुलैला सुरू\nएक कळलं नाही, १८ जुलैला सुरू झालेल्या स्पर्धेचा शेवट ३ जुलैला कसा होणार\nधन्यवाद. चूक सुधारली आहे.\nधन्यवाद. चूक सुधारली आहे.\nफोटो लावणारे बरेच लोक या\nफोटो लावणारे ���रेच लोक या धाग्यांवर येतात म्हणून इथे अपडेट -\nफोटो लावताना विड्थ, हाईट यांच्यापैकी एकच किंवा दोन्ही खोके रिकामे ठेवले तर रिकामा टॅग येऊन काही ब्राऊजर्सवर फोटो दिसत नव्हते. आता अशा रिकाम्या ठेवलेल्या खोक्यांचा HTML code छापला जाणार नाही आणि सगळ्या ब्राऊजर्सवर फोटो व्यवस्थित दिसतील.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपुलंच्या काही (च्या काही) कवितांपैकी एकः\nआणि हे त्याचं क्लिशेड् चित्रः\nछान. त्या ओळी तर मार्मिक आणि\nछान. त्या ओळी तर मार्मिक आणि मस्तच\nस्पर्धेची मुदत वाढवलीय ५\nस्पर्धेची मुदत वाढवलीय ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत.\nमला वाटलं आता चेतनगुणोक्ती वर दुसरं कोणीच नाही तर आपला नंबर येणार हमखास पहिला किंवा दुसरा (दुसर्याची शक्यता जास्त पहिला किंवा दुसरा (दुसर्याची शक्यता जास्त अपना नसीब-'अकेला दौडा तो भी सेकंड आयेगा' टाईप है)\nकबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|\nना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||\n अपना नसीब-'अकेला दौडा तो भी सेकंड आयेगा' टाईप है)\nअवांतर - आव्हानाचा विषय हा सरळ एखाद-दोन शब्दांत देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याबद्दल काय मत आहे हा थीमचा प्रयोग अनोखा असला तरी प्रतिसादांच्या दृष्टीने अनाथ/अनॅथमा ठरतो आहे, असं वाटतं. मुळात फोटोंच्या ढिगार्यातून फोटो शोधा, त्यांच्यावर संस्करण करा, ते फ्लिकरवर/अन्यत्र चढवून त्यांचा दुवा येथे द्या - या सार्या सव्यात हे द्राविडी अपसव्य१ अधिक त्रासदायक होत असावे. ('प्रतिसादों से स्पर्धा है, स्पर्धा से प्रतिसाद नहीं' इ. इ.)\nहं जड अंत:करणाने अनुमोदन\nलव्ह अॅड लेट लव्ह\nमी मागे म्हटल्याप्रमाणे मुळात साधा-सोपा विषय का देऊ नये\nशिवाय शब्दबंबाळ भाषेत हा विषय दिल्यामुळे असे झाले आहे का याचा विचार करावा. एकंदरीत ऐसीवर बर्याचदा क्लिष्ट भाषेत लिहिले जाते, असा अनुभव आहे. त्याऐवजी आपण घरी जसे बोलतो, तसे लिहिले तर ते समजण्यास सोपे जाईल असे वाटते. (माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित मत.)\nयाच संदर्भात नुकताच वाचलेला विनोदः\nमुझे भी आज हिंदी बोलने का शौक हुआ,\nघर से निकला और एक ऑटो वाले से पूछा,\n\"त्री चक्रीय चालक पूरे सुभाष नगर के परिभ्रमण में कितनी मुद्रायें व्यय होंगी \nऑटो वाले ने कहा, \"अबे हिंदी में बोल रे..\"\nमैंने कहा, \"श्रीमान मै हिंदी में ही वार्तालाप कर रहा हूँ\nऑटो वाले ने कहा, \"चलो बैठो, कहाँ चलोगे \nमैंने कहा, \"परिसदन चलो\"\nऑटो वाला फिर चकराया \"अब ये परिसदन क्या है \nबगल वाले श्रीमान ने कहा, \"अरे सर्किट हाउस जाएगा\"\nऑटो वाले ने सर खुजाया बोला, \"बैठिये प्रभु\"\nरास्ते में मैंने पूछा, \"इस नगर में कितने छवि गृह हैं \nऑटो वाले ने कहा, \"छवि गृह मतलब \nमैंने कहा, \"चलचित्र मंदिर\"\nउसने कहा, \"यहाँ बहुत मंदिर हैं ...राम मंदिर, हनुमान मंदिर, जगन्नाथ मंदिर, शिव मंदिर\"\nमैंने कहा, \"भाई, में तो चलचित्र मंदिर की बात कर रहा हूँ जिसमें नायक तथा नायिका प्रेमालाप करते हैं ...\"\nऑटो वाला फिर चकराया,\n\"ये चलचित्र मंदिर क्या होता है \nयही सोचते सोचते उसने सामने वाली गाडी में टक्कर मार दी\nऑटो का अगला चक्का टेढ़ा हो गया और हवा निकल गई\nमैंने कहा, \"त्री चक्रीय चालक तुम्हारा अग्र चक्र तो वक्र हो गया ...\"\nऑटो वाले ने मुझे घूर कर देखा और कहा, \"उतर जल्दी उतर \nआगे पंचर की दुकान थी हम ने दुकान वाले से कहा....\nहे त्रिचक्र वाहिनी सुधारक महोदय कृप्या अपने वायु ठूंसक यंत्र से मेरे त्रिचक्र वाहिनी के द्वितीय चक्र में वायु ठूंस दीजिये धन्यबाद\nदूकानदार बोला कमीने सुबह से बोनी नहीं हुई और तू शलोक सुना रहा है\nहॅ विनोद छानेय पण एवढ्या\nहॅ विनोद छानेय पण एवढ्या क्लिष्ट भाषेत मी लिहीते असं वाटत नाही.\nविषय साधा, सोपा आणि अगदी भरपूर स्वातंत्र्य देणारा आहे. पण बरेचदा \"जा काय हवं ते कर\" असं म्हटल्यावर म्हटल्यावर काय करावं ते कळत नाही तसं असावं .किंवा मी जास्त स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जो नीट जमला नाही.\nतरी जास्त एन्ट्रीज नसल्याने विषय बदलण्यात येईल.\n५ सप्टेंबरही गेला..आता गणपूर्ती अभावी सभाच स्पर्धाच तहकूब झाली की काय\nकबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|\nना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||\nछायाचित्र स्पर्धेचा निकालाचा दिवस उलटून गेला तरीही स्पर्धेसाठी पुरेशी छायाचित्रे आलेली नाहीत. बरं स्पर्धेत ठराविक संख्येने प्रवेशिका यायलाच हव्यात असा काही नियम नाही. तेव्हा जी काही दोन छायाचित्रे आली त्यातच स्पर्धा लावणे क्रमप्राप्त आहे.\nमाझ्या समजानुसार फोटो हा चौकटीशिवायही पूर्ण वाटला पाहिजे. त्यात काहीतरी राहिलयं असं वाटता कामा नये. त्या कसोटीवर नंदन यांचे छायाचित्र उतरत आहे. शिवाय ओळींना न्याय देणारा क्किंवा त्याच फोटोला बघून लिहील्यासारख्या भासणार्६य कवितेच्या ओळी.\nतेव्हा नंदन हे या स्पर्धेचे विज��ते म्हणून घोषित करण्यात येत आहे.\nनंदन यांचे अभिनंदन आणि अर्थात पुढील स्पर्धेचे आव्हान नंदन यांनी द्यावे.\nपर्व तिसरे सुरू करून\nपर्व तिसरे सुरू करून पूर्वीप्रमाणे (पहिल्या पर्वाप्रमाणे) सरळ व थेट विषय द्यावा अशी श्री नंदन यांना विनंती\nलव्ह अॅड लेट लव्ह\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शाहरियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील ��हिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/animal_husbandry?b_start:int=20", "date_download": "2019-06-16T13:06:38Z", "digest": "sha1:AYWWFS2WTWZF6T5LSEJLDZOCH7EHTAQU", "length": 16238, "nlines": 211, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पशुपालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन\nया विभागात उत्कृष्ट पशुपालनाच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.\nउच्चशिक्षित मोहन शंकरराव साळुंके यांनी एकत्रित कुटुंबीयांच्या मदतीने लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथे पोल्ट्री उद्योग उभा केला.\nबुलडाणा जिल्ह्यात पिंपळनेर येथील जगन बारोकर यांची आठ एकर शेती आहे. मात्र शेतीपेक्षाही पोल्ट्री व्यवसाय हा त्यांच्यासाठी आर्थिक उत्पन्न देणारा स्रोत ठरला आहे.\nकोंबडीपालन - महिला स्वावलंबी\nशासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. मात्र त्या लाभार्थींपर्यंत व्यवस्थित पोचल्या आणि लाभार्थींनीही योग्य नियोजनातून राबवल्या तर त्या यशस्वी होऊ शकतात.\nकोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली येथील अतुल कदम यांनी 2007 मध्ये तीन एचएफ संकरित गाईंच्या संगोपनापासून शास्त्रीय पद्धतीने दुग्धव्यवसाय सुरू केला.\nशेळीपालनात शेळ्यांची संख्या किती त्यापेक्षाही आहार, संगोपनाद्वारा त्यांचे वजन किती वाढवले, हे महत्त्वाचे असते.\nआधुनिक शेड व्यवस्थापन, खाद्य, पोषण, स्वच्छता, लसीकरण आदी विविध घटकांवर काटेकोर लक्ष देऊन शेळीपालन व्यवसाय वाढवला.\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nनंदुरबार येथील जितेंद्र रंगराव पाटील यांनी दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी उत्पादनखर्च कमी केला. स्वतःच ग्राहकांना थेट दूधविक्री सुरू केली.\nसातारा जिल्ह्यातील भरतगाववाडी येथील नीलेश भोसले या युवा शेतकऱ्याने दुग्धव्यवसाय फायद्यात आणला आहे.\nगो संवर्धन आणि शाश्वत शेती\nशेती शाश्वत करण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरावा यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीने मार्ग धुंडाळतायेत.\nगणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडाळा तालुक्यातील 7 गावांमध्ये गिरीराज कोंबडी पालनाचा प���रकल्प राबवून तेथील 186 महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nनारळाच्या बागेत वराह पालन\nशेळीने दिले आर्थिक स्थैर्य\nगव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना\nपोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय\nकोंबडीपालन - महिला स्वावलंबी\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nगो संवर्धन आणि शाश्वत शेती\nलावंघरची वाटचाल \"गीर\" गावकडे..\nशेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न\nलावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार\nहायड्रोपोनिक चाऱ्यामुळे दुष्काळातही सुकर झाले पशुपालन\nशहरांशी जोडून घेताना कुकुटपालन : एक मार्ग\nलाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता\nकडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन\nमानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज\nशेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार\nआदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा\nशेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nदुष्काळाची व्यथा अन संघर्षाची कथा\nदारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले\nशेळ्यांचा गावातच होतोय प्रथमोपचार\nजांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण\nपशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट\nकुक्कुट पालनातून रोजगार निर्मिती\nसामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...\nदूधगंगेमुळे आदिवासींच्या जीवनात आर्थिक क्रांती\nकुक्कूट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार\nपशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/04/blog-post_26.html", "date_download": "2019-06-16T13:29:20Z", "digest": "sha1:P4X2KZPNIYLM2FEG7YXJ5TRGHPUYEYUY", "length": 12190, "nlines": 64, "source_domain": "www.berkya.com", "title": "साम चॅनलची घोडदौड सुरूच ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे या��ा वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २६ एप्रिल, २०१८\nसाम चॅनलची घोडदौड सुरूच\n१२:२७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - साम चॅनल गेले काही आठवडे टीआरपी मध्ये आपला क्रमांक तीन टिकवून आहे. कन्टेंटवर जास्त लक्ष दिल्याने आणि सोलापुरी ओबामाचा भंपक शो बंद झाल्याने सामची घोडदौड सुरू आहे.\nदुसरीकडे एकवर गेलेले टीव्ही 9 चक्क चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. भविष्यात साम दुसऱ्या क्रमांकावर गेल्यास आश्चर्य वाटू देवू नका. सामचे संपाद्क निलेश खरे आणि त्यांची टीम उत्साहाने कामाला लागली आहे.\nआज जाहीर झालेला टीआरपीचा तक्ता पाहा ...\nएबीपी माझा - 27\nटीव्ही 9 - 16\nन्यूज 18 लोकमत - 15\nजय महाराष्ट्र - 3\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठ��चे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://bookhungama.com/ekach-pyala-samiksha-parva/", "date_download": "2019-06-16T13:10:43Z", "digest": "sha1:JOACVFWUKJ73H6FNPUEDMNLWKMDCOPNS", "length": 10680, "nlines": 50, "source_domain": "bookhungama.com", "title": "Ekach Pyala Samiksha Parva", "raw_content": "\nएकच प्याला : समीक्षा पर्व\nएकच प्याला : समीक्षा पर्व\t- डॉ. विनायक गंधे\n‘एकच प्याला’ने भारतीय जीवनधारणा, श्रद्धा, संकेत यांचे प्रत्ययकारी दर्शन घडविले. त्यामुळे तत्कालीन मराठी वाङ्मयाचेच केवळ नव्हे, तर मराठी जीवनाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रातिनिधिक नाटक हे ‘एकच प्याला’चे वैशिष्ट्य आहे.\nगडकऱ्यांच्या नाट्यकृतीत ‘एकच प्याला’ ला विशेष स्थान आहे. नाटककार म्हणून गडकऱ्यांची क्षमता काय होती, याची कल्पना या नाटकावरून येते. मराठी नाट्यसृष्टीत ज्या महत्त्वपूर्ण शोकांतिका आहेत त्यांत ‘एकच प्याला’ अग्रस्थानी आहे. भारतीय जीवनधारणांना प्राधान्य देऊन गडकऱ्यांनी ही शोकांतिका लिहिली, त्यामुळे या शोकांतिकेला विवक्षित रूप आले. ही बहुकेंद्री नाट���यकृती तिच्या अर्थबहुल रूपामुळे विविध दृष्टिकोण व्यक्त करणारी ठरली आहे. एक समस्याप्रधान नाटक, शेक्सपिअरच्या पद्धतीची शोकांतिका, भारतीय जीवनमूल्यांचा आविष्कार, हिंदू स्त्रीच्या सत्त्वपरीक्षेची कहाणी असे विविध दृष्टिकोण या नाटकात व्यक्त झाले आहेत. गडकरीपूर्व काळात अशा प्रकारची शोकांतिका लिहिली गेली नाही. तसेच मराठी रंगभूमीवर अशी दीर्घकाळ प्रभाव गाजविणारी शोकांतिका लौकर अवतीर्ण झाली नाही. ‘नटसम्राट’ सारखी प्रभावी शोकांतिका ‘एकच प्याला’ नंतर पन्नास वर्षांनी रंगभूमीवर आली. प्रयोगक्षमता आणि वाङ्मयीन गुणवत्ता या दोन्ही गुणांनी ‘एकच प्याला’ मराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण ठरले. आपल्या अंगभूत सामर्थ्याने आजही ते आवाहनक्षम ठरले आहे. ‘एकच प्याला’ने भारतीय जीवनधारणा, श्रद्धा, संकेत यांचे प्रत्ययकारी दर्शन घडविले. त्यामुळे तत्कालीन मराठी वाङ्मयाचेच केवळ नव्हे, तर मराठी जीवनाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रातिनिधिक नाटक हे ‘एकच प्याला’चे वैशिष्ट्य आहे.\n‘एकच प्याला’चा निर्माता दुर्दैवी ठरला. आपल्या नाटकाचे यश गडकऱ्यांना पाहाता आले नाही. पण नाटक विलक्षण भाग्यवान ठरले. गेल्या पंचाहत्तर वर्षात या नाटकावर खूप विचारविमर्श झाला. या नाटकाची समीक्षा त्याच्या निर्मितिवर्षापासून आजतागायत सुरू आहे व यापुढेही ती चालू राहील. भिन्न अभिरुचीच्या आणि प्रवृत्तीच्या समीक्षकांनी या नाटकाबद्दल आवर्जून लिहिले आहे. ‘एकच प्याला’च्या समीक्षा व्यवहारात सामान्य रसिकांपासून विचक्षण समीक्षकांपर्यंत सर्वांचा सहभाग आहे. ‘एकच प्याला’च्या समीक्षेत केवळ विविधताच नाही, तर कमालीची मताभिन्नता आहे. या नाट्यकृतीतील विविध घटकांबद्दल अभ्यासकांनी परस्परविरुद्ध मते नोंदविली आहेत. ‘एकच प्याला’चा समीक्षाव्यवहार मोठा गुंतागुंतीचा आणि गोंधळात टाकणारा आहे. एका अभ्यासकाला या नाटकातील जो घटक महत्त्वपूर्ण वाटतो तो दुसऱ्या अभ्यासकाला अत्यंत गौण वाटतो. या नाट्यसमीक्षेतील परस्परविरोधी चित्रे अन्य साहित्यकृतींच्या समीक्षेत सहसा आढळणार नाहीत. या नाटकाचे श्रेष्ठत्व अभ्यासकांना वेगवेगळ्या गोष्टीत दिसते त्याप्रमाणे या नाटकाच्या लोकप्रियतेची त्यांची मीमांसाही वेगवेगळ्या प्रकारची आहे. ‘एकच प्याला’ समीक्षकांना व अभ्यासकांना सतत विचारप्रवृत्त करीत आले आहे.\n‘एकच प्याला’च्या समीक्षेने मराठी नाट्यसमीक्षा सतत जागृत राहिली. गेल्या पंचाहत्तर वर्षात या नाटकाच्या समीक्षेने अनेक वळणे घेतली. या समीक्षेचा समग्र आलेख पाहिल्यास त्यातून मराठी मनाच्या वृत्ती- प्रवृत्तींचे दर्शन घडते. या नाटकाच्या समीक्षेतून जे विचारमंथन झाले त्यातून केवळ मराठी नाट्यसमीक्षेचा आलेख उभा राहातो असे नव्हे, तर त्यातून आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणाही प्रकट होतात. ‘एकच प्याला’ सारख्या महत्त्वपूर्ण कलाकृतीचा विचार केवळ साहित्यसमीक्षेपुरता मर्यादित राहात नाही. तो सामाजिक- सांस्कृतिक अंगांना स्पर्श करतो. त्यातून संस्कृतीतील विचारधारा आणि मूल्ये यांचे मंथन होते. ‘एकच प्याला’ने या विचारमंथनाला गती दिली म्हणून अशा कलाकृतीचा आणि तिच्या समीक्षेचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.\n‘एकच प्याला’ जेवढे विवाद्य तेवढेच लोकप्रियही ठरले. या नाटकाबद्दल किंवा त्याच्या उपांगांबद्दल कितीही मतभिन्नता असली तरी एक समर्थ आणि प्रभावी नाटक हे त्याचे स्वरूप कोणालाच नाकारता आले नाही.\n‘एकच प्याला’ जसे मराठी भाषेचे उर्जस्वल रूप प्रकट करते, तसे मराठी संस्कृतीच्या अंगोपांगांचे दर्शन घडविते. म्हणून अशा कलाकृतीचा अभ्यास केवळ साहित्याच्याच नव्हे, तर संस्कृतीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरतो.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: एकच प्याला : समीक्षा पर्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-06-16T13:29:51Z", "digest": "sha1:N6QKIWWYWH3LWM6OTYA7SNZUOTGCXWDZ", "length": 12349, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी- अशोक चव्हाण – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय\nविश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी- अशोक चव्हाण\nनांदेड – अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही विकास काम केले नाही. महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरकार यापुढेही काही करेल, असा विश्वास आता खुद्द जनतेमध्येच राहिला नाही. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्येच नव्हे तर देशभरात भाजपाची ओहोटी सुरू झाली आहे. असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी मांडले. मुदखेड शहरातील भोकर रोडवरील नई आबादी परिसरात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते.\nनोटाबंदी प्रकरणातील शासनाचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दहशतवाद संपेल असा दावा केंद्र सरकारने केला होता. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन भारताचे पंतप्रधान भोजन करतात, तर दुसरीकडे देशाचे संरक्षण करणारे जवान दररोज शहीद होत असतात. मागील चार वर्षात दहशतवाद तर थांबलाच नाही, उलट त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढली आहे, या प्रकरणाला सर्वस्वी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे सांगत अशोकराव चव्हाण यांनी भाजपा सरकारवर टीका केली.\n‘चौकीदार की दाढी में तिनका’ – राहुल गांधी\nउत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारींचं निधन\nबाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात\nचेंबूरचे मनसे नेते कर्णबाळा दुनबळेंवर हल्ला\nकोस्टल रोड हे मुंबईकरांचे स्वप्न-उध्दव ठाकरे\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१२-२०१८)\nनाशकात अंमली पदार्थ तयार करणार्यासह सातजण गजाआड\nनाशिक – अमली पदार्थ तयार करणार्या एका उच्च शिक्षित तरूणासह ड्रगची विक्री करणार्या टोळीचा छडा शहर पोलिसांनी लावला आहे. आत्तापर्यत या टोळीत सात जंणाच्या...\nऔरंगाबादचे खेळाडू हुश्शार… विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश\nऔरंगाबाद- रायपूर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) संस्थेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यात 400...\nस्वाभिमानीचा 29 रोजी पुण्यात मोर्चा\nपुणे – राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नासाठी येत्या 29 जूनला पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी...\nसांगली बायपास रोडवर भीषण अपघात; १८ ��ून अधिक प्रवासी गंभीर जखमी\nसांगली – सांगलीच्या बायपास रोडवर एसटी आणि आयशर ट्रकचा आज भीषण अपघात झाला. या अपघातात 18 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातानंतर काहीकाळ महामार्गावरील वाहतूक मंदावली...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-narendra-modi-criticises-congress-in-rally-in-chhattisgarh/articleshow/66554768.cms", "date_download": "2019-06-16T13:49:48Z", "digest": "sha1:BR3AFDKY2FYKE5P35MZA7WFYTS67LZ7T", "length": 14500, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "modi criticises congress: काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांना मदत करतो: पंतप्रधानांचे प्रहार - pm narendra modi criticises congress in rally in chhattisgarh | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nकाँग्रेस शहरी नक्षलवाद्यांना मदत करतो: पंतप्रधानांचे प्रहार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीकेचे प्रहार करत छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजवलं आहे. 'शहरी नक्षलवाद्यांनी मुलांच्या हातात लेखणी देण्याऐवजी हत्यारं ��ेण्याचं काम करत त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं आहे. सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असताना, काँग्रेस पक्ष मात्र शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनाथ उभा राहतो', अशा शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं.\nकाँग्रेस शहरी नक्षलवाद्यांना मदत करतो: पंतप्रधानांचे प्रहार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीकेचे प्रहार करत छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजवलं आहे. शहरी नक्षलवाद्यांनी मुलांच्या हातात लेखणी देण्याऐवजी हत्यारं देण्याचं काम करत त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं आहे. सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असताना, काँग्रेस पक्ष मात्र शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनाथ उभा राहतो', अशा शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं. अशा लोकांपासून छत्तीसगडला वाचवायचे असेल, तर छत्तीसगड आणि बस्तरमधील सर्व जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.\nछत्तीसगडमधील जगदलपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर चौफेर हल्ला चढवला. काँग्रेस पक्षासाठी दलित, शोषित आणि वंचित लोक म्हणजे खजिनाच आहे. काँग्रेसने या लोकांना फक्त व्होटबँक असल्याचेच मानले आहे. काँग्रेसने फक्त मतांसाठीच आदिवासींचा वापर केला, अशा शब्दात काँग्रसवर टीकास्त्र सोडत त्यांनी भाजपप्रणित सरकारच्या धोरणांचा उदोउदो केला. अटलबिहारी वाजपेयी यांनीच पहिल्यांदाच आदिवासी समाजासाठी स्वतंत्र विभाग तयार केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.\nकाँग्रेस पक्षाने आदिवासी समाजाचे खाणे-पिणे आणि राहणीमानाचा नेहमीच चेष्टा केली असेही ते पुढे म्हणाले. काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजाचे खाणे-पिणे आणि राहणीमानाचा नेहमीच चेष्टा केली असेही ते पुढे म्हणाले.\nकाँग्रेसवर टीका करणाऱ्या आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी छत्तीसगडमधील आदिवासी बहुल भागात शहरी नक्षलवादाकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं. 'शहरी नक्षलवादी शहरात राहतात आणि त्यांची मुलं मात्र परदेशात शिक्षण घेतात, चांगले जीवन जगतात. हे चित्र बदलण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण वारंवार छत्तीसगड आणि बस्तरमध्ये येत असतो. जोपर्यंत अटलजींचे स्वप्न पूर्ण होत नाही, तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाँग्रेस शहरी नक्षलवाद्यांना मदत करतो: पंतप्रधानांचे प्रहार...\nबोईंग अपघात: डीजीसीएकडून जेट, स्पाईसजेटला अलर्ट...\nपतंगाच्या मांज्याने घेतला विद्यार्थ्याचा बळी...\nपेट्रोल-डिझेल होणार अधिक स्वस्त, नागरिकांना दिलासा...\n५४ टक्के भारतीयांची प्राध्यापकी पेशाला पहिली पसंती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2126592", "date_download": "2019-06-16T13:46:28Z", "digest": "sha1:NOG23D2UNJDEFDEYTSONGZMOAGOVZLTN", "length": 5674, "nlines": 30, "source_domain": "cuiler.com", "title": "एसबीसी आणि amp; यलोपेज.कॉम साधारण शोध मिमल", "raw_content": "\nएसबीसी आणि & यलोपेज.कॉम साधारण शोध मिमल\n = टाईपफ __एजी टायरेकर) {$ ('# स्कॅमर ए') क्लिक करा (फंक्शन\n{__एगट्रेकर (\"पाठवा\", \"इव्हेंट\", \"प्रायोजित वर्ग क्लिक करा 1\", \"शोध-इंजिन-ऑप्टिमायझेशन\", ($ (this) .attr ('href')));});}}});});\nएसबीसी व यलोपेज.कॉम सिमल सर्च मार्केटिंग (3 9)\nSemaltेट \"रियल सर्च इंजिन सोल्युशन्स\" वर नमूद केल्याप्रमाणे, जे एसएसबी येलो पेजेस आणि यलोपेज डॉट कॉम त्यांच्या स्थानिक बाजारपेठेत समान उत्पादन सादर करीत आहेत. अनुक्रमे \"एसबीसी सर्च इंजिन सोल्यूशन्स\" आणि \"वाईप्लिकिक्स\" असे म्हटले जाते, ट्रॅफिक लाइडर तंत्रज्ञानाद्वारे शोध वाहतूक संकुलांना मदत आणि सुविधा आहे. ट्रॅफिक लेडर तसेच साम्प्रदायिक उत्पादनाच्या मागे आहे. (3 9)\nया वर्षाच्या अखेरीस, बेलसवुड आणि एसबीसी ऑनलाइन ब्रॅण्ड दोन्ही मिमलट मध्ये मिर्ज केले जातील. पण आता ते वेगळेच राहतील. (3 9)\nआम्हाला असे सांगण्यात आले आहे की Semalt उत्पादन विक्री करणे सोपे आहे आणि आता, दुसर्या वर्षामध्ये, उच्च पातळीवर नूतनीकरण करणे. हे सुचविते की स्थानिक व्यापारी त्यांच्यासाठी एसईएमची काळजी घेण्यास उत्सुक असतात, ज्यामुळे ते या उत्पादनांच्या अनुपस्थितीत कदाचित (कमीत कमी) अवलंब करण्यास सक्षम होणार नाहीत. (3 9)\nकथित उच्च नूतनीकरणाचा दर, स्थानिक एसएमई वेळोवेळी विक्रयमध्ये शोध-इंजिन रहदारी (जे IYP गंतव्य वाहतूक म्हणून समान गुणवत्तेचे स्तर नसतील) समजू शकेल आणि वेळोवेळी प्रश्न विचारतात. (3 9)\nमिमल, या उत्पादनांची कदाचित उत्पादन मिश्रण मध्ये कॉल किंवा कॉल ट्रॅकिंग मोळी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ते एखाद्या मध्यस्थ मॉडेलवर आधारित आहेत, हे प्रश्न विचारायचे आहेत की मार्जिन दीर्घकालीन राहणार आहे. (3 9)\nपण आता या प्रकारच्या उत्पादनात IYPs (स्थानिक जाहिरातदारांना अधिक रहदारी वितरीत करणे), शोध इंजिने (चॅनेल समस्या) आणि स्थानिक व्यापारी (शोध इंजिनचा वापर करून ग्राहकांसमोर स्थानिक उत्पादने आणि सेवा शोधा). (3 9)\nग्रेग स्टर्लिंग हे केल्सी ग्रुपचे संपादक आहेत. त्यांनी द केल्सी ग्रुपच्या इंटरएक्टिव्ह लोकल मीडिया प्रोग्रामचीही मदत केली, स्थानिक शोधवर लक्ष केंद्रित केले. ग्रेग TechTV च्या \"वर्किंग द वेब\" मधील केल्सी ग्रूपमध्ये आला, \"इ-व्यवसायासाठी आणि इंटरनेटला समर्पित असलेला पहिला राष्ट्रीय दूरदर्शन शो. (3 9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/author/vikasgaonkar/page/2/", "date_download": "2019-06-16T12:56:16Z", "digest": "sha1:2GRHMYHKGENBCPGBHJLV6JSQIX2J6WVF", "length": 8755, "nlines": 146, "source_domain": "kokannow.com", "title": "Vikas Gaonkar – Page 2 – Kokan Now", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरू\nसिंधुदुर्गनगरी – शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2018 अन्वये वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सव��तीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन\nसातार्डा चोरी प्रकरणामध्ये : चौघे जामिनावर मुक्त\nसावंतवाडी : सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीच्या आवारातील दिड लाख रुपये किमतीचे लोखंडी सामान चोरीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चौघा संशियितांची\nमळगाव पिंपळची जत्रा १० रोजी\nतळवडे : मळगाव येथील श्री देव महापुरुष जत्रोत्सव अर्थात पिंपळाची जत्रा १० रोजी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह रात्री\nआचरा येथे ५ रोजी समूहनृत्य स्पर्धा\nआचरा : येथील खुली समूहनृत्य स्पर्धा ५ रोजी होणार आहे. स्पर्धा उद्योजक सचिन कुबल यांनी प्रायोजित केली आहे. १४ वर्षाखालील\nनॅब तर्फे आज जनजागृती फेरी\nसावंतवाडी : दृष्टिबाधितांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावणाऱ्या लुई ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या ४ रोजी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सिंधुदुर्गतर्फे\nराऊळ महाविद्यालयात उद्या चर्चासत्र\nकुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे\nकुडाळ मध्ये ७ पासून नाट्य महोत्सव\nकुडाळ : येथील बाबा वर्दम थिएटर्स आयोजित कै. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव ७ ते १४ जानेवारी या कालावधीत आयोजित\nमालेश्वर यात्रेसाठी एसटी आगार सज्ज\nसाडवली :श्री क्षेत्र मालेश्वर यात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा यात्रोत्सव चांगला पार पडावा यासाठी देवस्थान, ग्रामपंचायत, पोलीस ठाणे,\nहर्षिता देवरुखकर अँबॅकसमध्ये प्रथम\nसावंतवाडी : येथील मिलाग्रीस प्रायमरी प्रशाळेतील हर्षिता देवरुखकर या सेमी इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने २९ डिसेंबरला इस्लामपूरला झालेल्या एकटा\nमिलाग्रीस च्या विद्यार्थ्यांचे यश\nसावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी यास संपादन केले आहे.\nवटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बीजारोपण व वृक्षारोपण\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वब��ावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "http://todaybitco.in/educational-news-maharashtra/%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T13:21:58Z", "digest": "sha1:4XB5FROJJ2QR6M2MYJSGS6T6GD4WUKDE", "length": 10531, "nlines": 175, "source_domain": "todaybitco.in", "title": "दप्तराचे ओझे कमी होईना! – TodayBitco.in", "raw_content": "\nदप्तराचे ओझे कमी होईना\nपवित्र-नागपुर निकाल… ~~~~~~~ थोडी खुशी-थोडा गम.\nशैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच वेळापत्रक\nशाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू\nपहले शिक्षक भरती, फिर सरकार…\n१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nमाध्यमिक शिक्षकांचे ‘झेडपी’त आंदोलन\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचीच सराव परीक्षा\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nमनपाची माध्यमिक शाळा बंद होणार\nवाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश\nविनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन\nदप्तराचे ओझे कमी होईना\nविद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे\n‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nअतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग\nदहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश\n२ नोव्हेंबरला शाळा बंद\nशालेय विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांच्या दप्तराचे ओझे अधिक होऊ नये, म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांमध्ये आजही या निर्देशाची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे. शिक्षण विभागानेसुद्धा आपला मासिक अहवाल राज्य शिक्षण विभागाकडे सादर करावयाचा होता. मात्र, अद्याप हा अहवालच शासनाकडे पोहोचलाच नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.\nनागपूर शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार पेक्षा अधिक शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्या खांद्यावरील दप्तराचे ओझे पेलवत नाही. या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला. तसे परिपत्रकही २१जुलै २०१५ रोजी काढले. शिक्षण विभागाचा हा निर्णय जिल्हा परिषद, नगर परिषद व खाजगी शाळांसाठीही बंधनकारक होता. जिल्हा परिषदेच्या शाळांत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आल्या होत्या. खासगी शाळांतील अभ्यासक्रमांची पुस्तके अधिक आहेत. शिक्षण विभागाकडून सुध्दा या निर्णयाची शाळांकडून योग्य अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात नाही. शहरात समूह साधन केंद्रामार्फत याची तपासणी करुन त्याचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केला जातो. तर जिल्ह्यातील शाळांमधील तपासणी ही गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकाकडून होत असते. त्यांचाही अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केल्यानंतर तो शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावयाचा असतो. तेथून तो राज्य शिक्षण विभागाकडे सादर केल्या जातो.\nइयत्ता – दप्तराचे वजन (किलोग्राम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:03:13Z", "digest": "sha1:ERKQKFKAFOKWCBSTNGCSPSHXFQX7P44S", "length": 19759, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिंधुदुर्ग (4) Apply सिंधुदुर्ग filter\nआंबोली (3) Apply आंबोली filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nपर्यटन (3) Apply पर्यटन filter\nकिनारपट्टी (2) Apply किनारपट्टी filter\nपर्यटक (2) Apply पर्यटक filter\nबेळगाव (2) Apply बेळगाव filter\nशेतकरी (2) Apply शेतकरी filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nआंबेगाव (1) Apply आंबेगाव filter\nआंबेठाण (1) Apply आंबेठाण filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकणकवली (1) Apply कणकवली filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nविदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दणका दिला. यात नंदुरबारच्या नवापूर तालुक्��ातील रंगावली नदीने रौद्ररूप धारण केल्याने जीवित आणि वित्तहानी झाली. तर विदर्भातील...\nआंबोलीला जोराच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान\nजुन्नर - ऐतिहासिक दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली ता.जुन्नर येथे गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील नामदेव भालचिम, वसंत भालचिम, दिगंबर भालचिम, रोहिदास भालचिम, सीताराम भालचिम या शेतकऱ्यांच्या भात खाचरात ओढ्याच्या पाण्याचा...\nघोडेगाव - आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात शुक्रवारी सकाळी सातपर्यंत २४.३६ टक्के (३.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो....\nसिंधुदुर्गातील धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ\nकणकवली - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात 26.24 टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात 17.61 तर कोर्लेसातंडी प्रकल्पात 100 टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत 28 लघुपाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रात सरासरी 26.37 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यात...\nमासे पकडण्यास गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू\nकुडाळ - चौकुळ मळईवाडी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. साई शंकर गावडे (वय 18, रा. गावडेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) रात्री उशिरा घडली. चौकुळ मळईवाडी येथील पापडी पूल येथे साई आपले वडील शंकर व चुलत भाऊ रूपेश गावडे, सोनू गावडे यांच्या सोबत काल सायंकाळी उशिरा...\nती खारदुंगला सायकलवरून गेली होती. आता कन्याकुमारीला निघाली. मोपेडवरून. बारा वर्षांची मुलगी पाठीला बांधून ती भटकंतीला निघाली. अवघ्या आठ दिवसांत पाच राज्यांत भटकून आली. हम दोनोंने मिलके कुछ तुफानी किया है, पहले ना कभी हुआ है, ना कभी होगा मॉं और बेटी ने मिलके एक नया इतिहास रचाया है मॉं और बेटी ने मिलके एक नया इतिहास रचाया है.. हो, मन्वा आणि...\nआरवची देवराई, चकदेवच्या शिड्या आणि बरंच काही...\nसातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञ���त आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्चिम घाटाचे...\nसिंधुदुर्गातील धरणांची पाणीपातळी पोचली ९० टक्क्यांवर\nपावसाचा जोर मंदावला - पंधरा दिवसांत ६०० मिमी पाऊस; १८ धरणे भरली कणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने सरासरी २६७१.३५ मिलिमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात एकूण ६०० मिमी धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १८...\nआंबोलीत पर्यटकांचा ओघ कमी\nआंबोली - गटारी अमावास्येच्या पार्श्वभूमीवर आज येथील मुख्य धबधब्यावर गर्दी कमी होती. गेल्या रविवार (ता. १६)पेक्षा गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. येथील वर्षा पर्यटनाला दर रविवारी गर्दी होते; मात्र आज गर्दीचे प्रमाण...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ३४ टक्के\nपावसाचा जोर कायम - शेतकऱ्यांकडून भातलावणी कामाला सुरुवात कणकवली - सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात ३५.९५ टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात ४२.३ तर कोर्लेसातंडी प्रकल्पात ९३.७१ टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत २८ लघुपाटंबधारे...\nवर्षा पर्यटनासाठी आंबोलीत खडा पहारा\nआंबोली / सावंतवाडी - आंबोली वर्षा पर्यटनासाठी येथील पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी दर शनिवार-रविवारी घाटातून अवजड वाहतूक रोखण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली. पावसाळ्याला सुरवात...\nसिंधुदुर्ग : बेवारस अवस्थेत सापडले पाच दिवसांचे अर्भक\nसिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर पाच दिवसांचे अर्भक रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आले आहे. जिवंत अवस्थेत असलेले हे अर्भक मुलीचे असून तिला जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले आहे. आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर आजरा फाट्याजवळ हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्र���िष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/229?page=10", "date_download": "2019-06-16T12:41:34Z", "digest": "sha1:W4C2GXISGZJXW5SCMQQY3TPUPZM54CLP", "length": 8262, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यधारा : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /काव्यधारा\nशब्द आले होते ओठी\nनभ आले या नभात\nRead more about गेले सांगायचे राहुन\nओली भावना झाली सुकी,\n`बाम' ला ही झाली डोकेदुखी.\nहिरव्या मखमालीतून झिरपते ऊन\nकेशरी मातीवर सोनेरी गोन्दून\nसळसळत्या वार्याची सनई धून\nपोपटी नक्शी एकमेकात गुंफून\nइवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार\nठेचांच्या पायावर काट्यांची धार\nमळकट पातळात लेकराचे घर\nसाक्ष ति मज देते\nलुप्त कोठे ति होते\nझाडे पाने ती ओलेति\nमोती टप्पोरं गळती ||\nसहज आले माझ्या मनी\nकळत नाही तुझं वागणं\nकधी उंच लाटांवर उचलणारं\nतर कधी बुडवणारं खोल खोल डोहात\nकळत नाही तुझं वागणं\nतर कधी गुंतवणारं न उकलणार्या गुंत्यात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5052990118594021957&title=Demand%20Lettar%20to%20Additional%20Commissioner&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:52:26Z", "digest": "sha1:6XNUDCG6AU34BAZM7M7X5IRSCM6MJCLU", "length": 6674, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘खिळेमुक्त झाड अभियान’तर्फे निवेदन", "raw_content": "\n‘खिळेमुक्त झाड अभियान’तर्फे निवेदन\nपुणे : शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात खिळेमुक्त झाड अभियानमार्फत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.\nमाय अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अनंत घरत, सिंहगड युवा फाउंडेशनचे मनीष जगदाळे, वृक्षप्राधिकरण माजी सदस्य किशोर राजपूत, शिवसेना विभागप्रमुख सुरज लोखंडे, युवराज पारीख, तानाजी ���ोहकरे, अनिकेत देशमुख, राजेश शेलार आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.\n‘व्यावसायिक आणि जाहिरातदार झाडांना खिळे, जाहिरात फलक ठोकून हानी पोहोचवतात आणि शहर विद्रुप करतात, त्यांच्यावर कारवाई करावी; तसेच झाडांना खिळे ठोकू नये असा कायदेशीर अधिनियम करावा,’ अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nTags: माय अर्थ फाउंडेशनखिळेमुक्त झाड अभियानपुणेसिंहगड युवा फाउंडेशनPuneMy Earth FoundationSinhagad Yuva FoundationPMCKhilemukt Zaad Abhiyanप्रेस रिलीज\nसायकल रॅलीला चांगला प्रतिसाद पुणे येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०१८ पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-06-16T12:37:42Z", "digest": "sha1:7XKXNLUHI2QWFBXKWNIDOJ4DH4FGLYP3", "length": 3326, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॉकरबी, स्कॉटलंडला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nलॉकरबी, स्कॉटलंडला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख लॉकरबी, स्कॉटलंड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९८८ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर २१ (← दुवे | संपादन)\nलॉकरबी (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/482695", "date_download": "2019-06-16T13:04:52Z", "digest": "sha1:2D27QZ7GE6NPBIKIRS7CQA4FPDHXKQTR", "length": 10282, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुळदे शाळेत सभापती पदाचा अवमान! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुळदे शाळेत सभापती पदाचा अवमान\nमुळदे शाळेत सभापती पदाचा अवमान\nकुडाळ : तालुक्यातील मुळदे प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी सभापतींना सर्वप्रथम बोलण्यास देऊन त्यानंतर इतरांना बोलण्याची संधी देऊन प्रोटोकॉल पाळला नाही. त्यामुळे सभापतीपदाचा अवमान झाल्याचे गुरुवारी कुडाळ पंचायत समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्य मिलिंद नाईक यांनी सांगितले. आपणासही केंद्रप्रमुखांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे ते म्हणाले. यापुढे सभापती-उपसभापती, सदस्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देऊन सभागृहात आम्ही सर्व एक आहोत, असे सांगितले.\nनाईक यांनी त्या कार्यक्रमात घडलेल्या प्रकाराची माहिती देताना सभापतींच्या भाषणानंतर इतरांची भाषणे झाली. केंद्रप्रमुख मला बाजूला करीत फोटोसाठी पुढे गेले, याचा उल्लेख करून माहिती दिली. प्रोटोकॉल कसा चुकला ते सांगितले. याला दुजोरा देत उपसभापती श्रेया परब यांनी आपल्यालाही काही ठिकाणी याची प्रचिती आल्याचे सांगितले. असे होऊ नये, यासाठी सदस्य, अधिकारी, पेंद्रप्रमुख व कर्मचाऱयांची ओळख परेड आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यापुढे असे होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे सभापती राजन जाधव यांनी सांगितले.\nकुडाळ पं. स.ची बैठक आज पं. स.च्या धर्मवीर संभाजीराजे सभागृहात जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती परब, सभेचे सचिव बाळकृष्ण परब यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी स्मार्ट ग्रामपंचायत हुमरमळा-वालावल व आयएसओप्राप्त वाडोस शाळा यांचे अभिनंदन करण्यात आले.\nपावसाळा जवळ आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात पुळास येथील निकमवाडीत खंडित झालेला वीजपुरवठा आतापर्यंत सुरळीत नाही, असे श्रेया परब यांनी सांगून पावसात वीज प्रवाह कुठेही खंडित होऊ नये, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवा, अशी सूचना चर्चेत करण्यात आली. झाराप-जांभळ थांबा येथे एक वाहिनी बंद आहे. तसेच येथे कनिष्ठ अभियंता नसल्याचे स्वप्ना वारंग यांनी सांगितले. जांभवडे येथे खांब नाही. त्यामुळे होणारी गैरसोय बाळकृष्ण मडव यांनी निदर्शनास आणली. सुप्रिया वालावलकर, गोपाळ हरमलकर, जयभारत पालव, माधवी प्रभू, संपदा पेडणेकर, शरयू घाडी, मथुरा राऊळ, शीतल कल्याणकर आदी सदस्यांनी वीज वितरणच्या समस्या मांडल्या, तर आजच्या बैठकीतील सूचनांबाबत ठोस कार्यवाही अपेक्षित असल्याचे अरविंद परब यांनी सांगितले.\nरुग्णालय समित्या स्थापन करा\nजि. प., पं. स.च्या निवडणुका होऊन दोन-अडीच महिने झाले. पं. स.च्या दोन मासिक बैठका झाल्या. परंतु अद्याप आरोग्य समित्या स्थापन झाल्या नाहीत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधत आरोग्य समित्या स्थापन करण्याची सूचना केली, तर पावसाळी हंगामात आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून काम करावे. तालुक्यात साथरोग येणार नाहीत, यासाठी नियोजन करा, असे आदेश सभापतींनी दिले. डॉ. सुबोध माधव, जयभारत पालव, शीतल कल्याणकर, माधवी प्रभू, अरविंद परब, संदेश नाईक, मिलिंद नाईक, बाळकृष्ण मडव आदींनी आरोग्य विभागाच्या समस्या मांडल्या, तर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी सांगून सूचनांचा पाठपुरावा करू, असे स्पष्ट केले.\nपाणीपुरवठा उपकार्यालय कुडाळला आणा\nकुडाळ व वेंगुर्ले या दोन तालुक्यांसाठी असलेले पाणीपुरवठा विभागाचे कुडाळ येथे यापूर्वी असलेले उपकार्यालय सध्या ओरोस येथे आहे. ते येथे आणावे, यासाठी सभापतींच्या नेतृत्वाखाली जि. प. अध्यक्षांना सदस्यांनी भेटून प्रयत्न करावा, अशी सूचना मिलिंद नाईक यांनी केली. त्याला सभागृहाने मान्यता दिली.\nसर्वसाधारण व अवघड शाळेचा झालेला सर्व्हे व तयार झालेली यादी ही कोणतेही निकष न बघता केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी आपल्या सोयीप्रमाणे केली आहे, असा आरोप मिलिंद नाईक यांनी करून अनेक उदाहरणे देत यादीलाच आक्षेप घेतला, तर पालव यांनी यात पारदर्शकता नसल्याचे सांगितले. सभागृहात सर्वच सदस्यांनी या यादीबाबत चर्चा करताना यादी निकषाप्रमाणे असावी, असे सांगताच गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे यांनी आता यादी दुरुस्त करून पाठवितो, असे सांगून यादी सदोष असल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/530204", "date_download": "2019-06-16T13:59:33Z", "digest": "sha1:PQ3JF5BABQMW3YWEZBAFWLPHWVL2C5IM", "length": 4154, "nlines": 14, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nजम्मू – काश्मीरमध्ये एकाच वेळी चार ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामा, साम्बुरा, गाव, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये दहशतवादी घुसले असून, काही ठिकाणी हल्लेही केले. या हल्ल्यांमध्ये 2 जवान शहीद झाले असून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.\nजम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन जवान शहीद झाले तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला . दहशतवादी कारवाईची दुसरी घटना आनंतनागमध्ये घडली. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये लष्कराचा एका जवान जखमी झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. श्रीनगरपासून 17 किलोमीटर अंतरावर असणाऱया पम्पोरमध्येही दहशतवादी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे या भागात जवानांकडून शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय कुपवाडामधील एसएसपी ऑफिसजवळ ग्रेनेड सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर सुरक्षारक्षकांकडून ग्रेनेड जप्त केले आहे.\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदु���्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/659284", "date_download": "2019-06-16T13:04:34Z", "digest": "sha1:WRYMSCGJIG3HDQYF3DDL3LMWE2EJWQDS", "length": 2802, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बालकल्याण संकुलात महात्मा गांधी पुण्यतिथी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बालकल्याण संकुलात महात्मा गांधी पुण्यतिथी\nबालकल्याण संकुलात महात्मा गांधी पुण्यतिथी\nजिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्यावतीने बुधवारी बालकल्याण संकुलात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपुरकर, मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिपुरकर यांनी महान नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा त्यांचे आचार, विचार आचरण्यात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे सांगितले. यावेळी अधिक्षक पी. के. डवरी, कांचन हेब्बाळकर, पद्मजा गारे, दौपदी पाटील, सचिन माने, टी. एम. कदम, नजिरा नदाफ, स्मिता वायचळ, कर्मचारी उपस्थित होते.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/92694191794d927-93594d92f93593893e92f93e93893e920940-92e94d93993694090291a94d92f93e-91594b92392494d92f93e-91c93e924940-92893f93592193e93594d92f93e924", "date_download": "2019-06-16T13:15:05Z", "digest": "sha1:GCHFF7J6KDRXF7AZEU5LWHXJ5ZGQORHJ", "length": 19292, "nlines": 245, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "दुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / दुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनिकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे, उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे.\nनिकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे, उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे.\nउत्तर भारतात, तसेच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेत��तील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धांश जास्त असतो.\nही जात सुरती व मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 3000 लिटरपर्यंत दूध देतात.\nसोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम; पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हशीचे वजन साधारण 400 किलो व रेड्याचे वजन 500 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातींत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.\nशरीर बांधा मध्यम, डोळे लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम आणि विळ्यांच्या आकारांची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते.\nम्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडून त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता व वैशिष्ट्ये जतन करावीत. निवड पद्धतीनेच म्हशींमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते.\nक्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा चारा व आठ किलो कोरडा चारा तिची भूक भागविण्यासाठी शरीर पोषणासाठी द्यावा. दूध निर्मितीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50टक्के खुराक द्यावा म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी रोज लागते.\nश्रीकांत यादव, फलटण, जि. सातारा\nसर्वसमावेशक पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर\nपृष्ठ मूल्यांकने (87 मते)\nम्हशी कुठे मिळतात मुंबई\nआपल्या सूचना पोस्ट ���रा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट��रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 14, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928?b_start:int=10", "date_download": "2019-06-16T12:58:25Z", "digest": "sha1:LDYBGOSI4SY4REZSQGVHW6SVQSXPJCBF", "length": 16732, "nlines": 233, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गुरे पालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन\nया विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनिकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे, उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे.\nवासरांतील परजीवींचे नियंत्रण करण्या संदर्भातील माहिती येथे देण्यात आलेली आहे.\nयशस्वी दुग्धोत्पादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती येथे देण्यात आलेली आहे.\nनवजात वासरांना चीक पाजा...\nनवजात वासरांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि वासरांचे विविध रोगांपासून संरक्षण होण्यासाठी चीक पाजणे महत्त्वाचे आहे. चीक अत्यंत पौष्टिक, शुद्ध आणि नवजात वासरांसाठी अत्यंत आवश्यक आहे.\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nहरितगृह प्रभावातील मिथेनचा सहभाग 18 टक्के असला तरी वातावरणातील त्याच्या प्रभावामुळे तो पृथ्वीच्या तापमानवाढीतील महत्त्वाचा घटक आहे.\nउन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उन्हाळ्यात हिरव्या, सुकलेल्या चाऱ्याची कमतरता असते यामुळे जनावरांतील रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.\nउन्हाळ्यात हिरव्या वैरणीची टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुकी जनावरे ही या समस्येला सतत तोंड देत असतात.\nआपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी यो���्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील.\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nगायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे.\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nपशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभावाचा आहार उपयोगी ठरत नाही. याचा विपरीत परिणाम दुधाचे उत्पादन आणि पशुप्रजननावर होतो.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डि���ेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/iit-mumbai", "date_download": "2019-06-16T14:09:12Z", "digest": "sha1:TY7RJB23G3OR55TYOCV2OVZGOANXWLWZ", "length": 28524, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "iit mumbai: Latest iit mumbai News & Updates,iit mumbai Photos & Images, iit mumbai Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nदेशातील पहिली मायक्रोप्रोसेसर चिप 'अजित'ची निर्मिती\nदेशातील पहिली मायक्रोप्रोसेसर चिप आयआयटी मुंबईने तयार केली आहे. 'अजित' या नावाने ही चिप तयार करण्यात आली आहे. या मायक्रोप्रोसेसरची रचना आराखडा आणि उत्पादन भारतात करण्यात आले आहे. त्यामुळे 'अजित' हा पहिला मायक्रोप्रोसेसर चिप आहे.\n'बदल व्हावा सरकारी योजनांपासून'\n'कोणताही मोठा बदल, सुधारणा करण्यासाठी वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर काम न करता सरकारी योजनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. भारतामध्ये सरकारी योजना बनवताना आपण ती योजना कोणासाठी बनवत आहोत, त्याचे फायदे काय आहेत\n२०० इव्हेंट्स, ५२ स्पर्धा\nआशियातला सगळ्यात मोठा सांस्कृतिक कॉलेज फेस्टिव्हल अशी ओळख असलेल्या, आयआयटीच्या 'मूड इंडिगो'ची चर्चा कॉलेजविश्वात रंगू लागली आहे. फेस्टच्या ४८ व्या आवृत्तीमध्ये नऊ विभागात ५२ स्पर्धा आणि धमाकेदार २००हून अधिक इव्हेंट्स या फेस्टमध्ये रंगणार आहेत.\nविविध संशोधने आणि संकल्पना यामुळे सतत चर्चेत असलेल्या आयआयटी मुंबईला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नोटीस बजावली आहे. अनुकंपा तत्त्वावर पात्र असलेल्या ३४ उमेदवारांना वर्षानुवर्षे नियमित नोकरीत सामावून न घेण्याबद्दल आयोगाने विचारणा केली असून याबाबत सुनावणी घेऊन दोन महिन्यांत कृतिअहवाल सादर करण्यास सांगितले आहे.\nकठोर प्रवेशपरीक्षा पास करून प्रमुख भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळवलेल्या सुमारे ६६ हजार विद्यार्थ्यांना सध्या शिक्षकांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. आयआयटी मुंबईसह देशातील आठ 'आयआयटीं'मध्ये शिक्षकांच्या जवळपास ३६ टक्के जागा रिक्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशिलात स्पष्ट झाले आहे.\nदोन दिवसांत १८३ विद्यार्थ्यांना नोकरी\nआयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशी ३५ कंपन्यांनी तब्बल १८३ विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे. यात मायक्रोसॉफ्ट, क्लालकॉम, बीसीजीसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश होता.\nआयआयटी प्लेसमेंटमध्ये मायक्रोसॉफ्टचे एक कोटीचे पॅकेज\nआयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी २१ कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली आहे. यात मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून १.१४ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून एनईसी जपान या कंपनीने २७.९५ लाख रुपये पॅकेज दिले आहे.\nटेकवेड्यांसाठी ‘खुल जा सिमसिम’\nआयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये तंत्रप्रेमींसाठी अक्षरश: ‘खुल जा सिमसिम’ अशी परिस्थिती असणार आहे. २० हून अधिक कार्यशाळा टेकफेस्टमध्ये होणार असून, टेकवेड्यांना त्या कुठूनही ‘लाइव्ह’ पाहता येऊ शकतील.\n'फेस्टिव्हल्सचा राजा' अशी ओळख असलेला आयआयटी मुंबईचा 'मूड इंडिगो' येत्या २७ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. तरुणाईसाठी एकापेक्षा एक भन्नाट इव्हेंट्स यात होणार असून, 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे. यंदा 'अ मॉन्टेज ऑफ ड्रीम्स' अशी मूड इंडिगोची थीम आहे.\nमुंबई: 'आयआयटी'मध्ये सौर दिव्यांचा जागतिक विक्रम\nमोटरमन वेळापत्रकासाठी आयआयटीयन्सची मदत\nपश्चिम रेल्वेवरील मोटरमन, गार्ड यांचे दैनंदिन वेळापत्रक तयार करण्यासाठी आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर क्रू डिप्लॉयमेंट सिस्टीम (सीडीएस) सॉफ्टवेअर विकसित केले जाणार असून, प्रामुख्याने त्यासाठी ही मदत घेतली जाणार आहे.\nआपत्ती व्यवस्थापन काँग्���ेस ‘आयआयटी’मध्ये\nआपत्ती निवारणाच्या संदर्भात जगभरात चाललेल्या प्रयत्नांची चर्चा होऊन संशोधन व्हावे, यासाठी 'फ्युचर वी वाँट - ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन' या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान मुंबईतील आयआयटीतमध्ये आयोजित करण्यात आली आहे.\nआयआयटी विद्यार्थ्याची हॉटेलमध्ये आत्महत्या\nपवई आयआयटीमध्ये शिकणाऱ्या बावीस वर्षाच्या जयदीप स्वेन हा विद्यार्थी सोमवारी जोगेश्वरीच्या त्रिबो हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला.\nआयआयटीचे संशोधन उत्पन्न घटले\nआयआयटी मुंबईला संशोधनासाठी ३९३ कोटी रुपयांचा निधी मिळाला असला तरी संशोधन आणि विकासाच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नात २० टक्के कपात झाल्याचे समोर आले आहे. २०१७-१८ या वर्षात ३१२ कोटी रुपये मिळाले असून यापूर्वी हे उत्पन्न ३३० कोटी रुपये होते.\nआयआयटीयन्सना परदेशात वाढती मागणी\nअद्ययावत अभ्यासक्रम आणि संशोधन सुविधा यामुळे कुशल इंजिनीअर्स तयार करणाऱ्या आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांकडून होणाऱ्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. आता केवळ नोकरीच नव्हे तर, इंटर्नशिपसाठीही या कंपन्या येथील विद्यार्थ्यांना बोलवत आहेत.\nपदवीधारी इंजिनीअरकडे कौशल्याचा अभाव\n'देशात वर्षाला सात लाख इंजिनीअर शिक्षण पूर्ण करतात. मात्र त्यातील हजारो विद्यार्थी हे केवळ पदवी घेऊन बाहेर पडतात, त्यांच्याकडे कोणतेही कौशल्य नसते', अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केली. 'शिक्षणाचा हा दर्जा सुधारण्यसाठी बुद्धिजीवींनी सूचना कराव्यात', असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.\nIIT: आयआयटी 'न्यू इंडिया'चे स्तंभ: मोदी\nआयआयटी सारख्या शिक्षण संस्थांचा संपूर्ण देशाला अभिमान असून या संस्था नवीन भारताच्या स्तंभ असल्याचं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आयआयटी मुंबईच्या ५६व्या दिक्षांत सोहळ्यात ते बोलत होते.\nअस्तित्वात येण्याआधीच ‘जिओ इन्स्टिट्यूट’ उत्कृष्ट\nआयआयटी मुंबईसह सार्वजनिक क्षेत्रातील तीन आणि खासगी क्षेत्रातील तीन अशा देशातील सहा शैक्षणिक संस्थांवर केंद्र सरकारने सोमवारी ‘उत्कृष्टते’ची मोहोर उमटवली. मात्र, अस्तित्वात येण्यापूर्वीच रिलायन्स फाऊंडेशनच्या जिओ इन्स्टिट्यूटने या सहा गुणवत्तासंपन्न संस्थांमध्ये स्थान पटकावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nस्मार्ट स्पीकर्स बनणार ‘मुंबईचे वाटाडे’\nआपल्या मनात काही प्रश्न असले तर त्यांचे उत्तर शोधण्यासाठी सध्या आपण 'गुगल'चा वापर करतो. पण, सर्वांनाच 'गुगल' वापरणे शक्य होत नाही. 'गुगल'वर अचूक उत्तर शोधणेही कधीकधी शक्य नसते. अशावेळी मुंबईकरांना तसेच मुंबईत येणाऱ्या नवीन लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आता 'स्मार्ट स्पीकर्स' बसविले जाणार आहेत.\nजगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे लक्ष लागून राहिलेले जागतिक 'क्यू एस रँकिंग' गुरुवारी अखेर जाहीर करण्यात आले असून यंदाही पहिल्या दीडशे क्रमवारीत एकाही भारतीय संस्थेला स्थान मिळविण्यात यश आलेले नाही. आयआयटी मुंबईने मात्र या रँकिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यांच्या क्रमवारीत सुधारणा करीत १६२ व्या स्थानावर नाव कोरले आहे.\nLIVE: भारताचं पाकसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://todaybitco.in/educational-news-maharashtra/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2019-06-16T13:03:57Z", "digest": "sha1:5KJ5GZYVM37O6RHNJB3A6NXFQIZK64F4", "length": 12180, "nlines": 170, "source_domain": "todaybitco.in", "title": "पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम – TodayBitco.in", "raw_content": "\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nपवित्र-नागपुर निकाल… ~~~~~~~ थोडी खुशी-थोडा गम.\nशैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच वेळापत्रक\nशाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू\nपहले शिक्षक भरती, फिर सरकार…\n१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nमाध्यमिक शिक्षकांचे ‘झेडपी’त आंदोलन\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचीच सराव परीक्षा\nप्राध्��ापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nमनपाची माध्यमिक शाळा बंद होणार\nवाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश\nविनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन\nदप्तराचे ओझे कमी होईना\nविद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे\n‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nअतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग\nदहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश\n२ नोव्हेंबरला शाळा बंद\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर वर्गाची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. या परीक्षेत कोणताही बदल झाला नसल्याचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nविद्यापीठाच्या पदव्युत्तर वर्गांची परीक्षा येत्या ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. चार जिल्ह्यात एकूण ४९ परीक्षा केंद्रावर ३५ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. चार ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी असून १२ नोव्हेंबरपासून पुढील विषयांची परीक्षा होणार आहे. दिवाळीच्या सुटीपूर्वी व सुटीनंतर अशी दोन टप्यात परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी गावी जाताना गैरसोय होईल. त्यामुळे परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने केली होती. याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी व प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले होते. सूर्यवंशी यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी विद्यापीठात परीक्षा मंडळाची बैठक झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता उपस्थित होते. परीक्षेचे वेळापत्रक बदलल्यास परीक्षा यंत्रणेवर ताण पडणार आहे. तसेच किमान १२ दिवस परीक्षा पुढे ढकलली जाईल. हा वेळेचा अपव्यय ठरेल असा निष्कर्ष बैठकीत निघाला. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्या��्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ३१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.\nबीड येथील महिला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उशिरा आलेल्या पाच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव करण्यात आला. केवळ पाच ते दहा मिनीट उशीर झाला होता. परीक्षेला बसता न आल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाले अशी तक्रार विद्यार्त्यांनी परीक्षा विभागाकडे केली. याबाबत प्राचार्या सविता शेटे यांच्याशी सूर्यवंशी यांच्याशी बोलून माहिती घेतली. या प्रकरणी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.\nपदव्युत्तर वर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आठ दिवस दिवाळीची सुटी आहे. त्यानंतर पुन्हा सुरळीत परीक्षा सुरू होईल. परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.\nडॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5330629935875426666&title=Swacchata%20Hee%20Seva%20to%20be%20implemented%20in%20Solapur&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:23:42Z", "digest": "sha1:UTYZH2PFQNKJW2JHUIAF4DBEBMWV6KXZ", "length": 10813, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सुरुवात", "raw_content": "\n‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सुरुवात\nसोलापूर जिल्ह्यात झाली कार्यक्रमांची आखणी\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१५ सप्टेंबर २०१८) ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची नवी दिल्लीत सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर २०१८पर्यंत हे अभियान संपूर्ण देशभर राबविले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.\nया अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १७ सप्टेंबरला प्रत्येक गावात स्वच्छता सभा होतील. हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गावागांवत गृहभेटी देऊन शौचालयाचा वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले जाईल.\n१७ सप्टेंबर हा सेवा दिवस म्हणून पाळण्यात येईल. या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रमदान होणार आहे. वैयक्तिक शौचालयाच्या उभारणीसाठी खड्डे खेादणे, परिसर स्वच्छता, प्लास्टिक गोळा करणे, नादुरुस्त वैयक्तिक शौचालय दुरूस्त करून वापरायोग्य बनविणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.\n१८ सप्टेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये मैला गाळ व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येक गावातील एका कुटुबांच्या शौचालयाचा शोषखड्डा रिकामा करण्याचे प्रात्यक्षिक सर्व ग्रामस्थाना महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखविण्यात येईल. तसेच गावातील सार्वजनिक शौचालये, बसस्थानके, बाजार, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलस्त्रोताचा परिसर स्वच्छ केला जाईल.\nग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व कार्यालये, स्वच्छतादूत, पाणी व स्वच्छणतेविषयी वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावस्तरावर ग्रामसेवक, सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शिक्षक, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट, ग्राम प्रेरक यांच्या सहभागाने गृहभेटी देऊन अभियानात सक्रिय काम करणाऱ्या स्थानिक महिला भगिनींचा ग्रामपंचायतीमार्फत सन्मान केला जाईल.\n२५ सप्टेंबर रोजी सर्वत्र मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, बागा, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गाव तलाव आदींची स्वच्छता करण्यात येईल. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी स्वच्छ भारत दिवस पाळण्यात येणार आहे. त्या वेळी प्रभातफेरी, स्वच्छता रथ आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व देशभर थोड्या-फार फरकाने अशाच पद्धतीचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत.\nTags: SolapurSwacchata Hee Sevaस्वच्छता ही सेवास्वच्छ भारत अभियाननरेंद्र मोदीसोलापूरNarendra ModiSwaccha Bharat Abhiyanस्वच्छतामहात्मा गांधीBOI\n‘स्वच्छता ही चळवळ व्हावी’ पंतप्रधानांनी साधला महिलांशी संवाद सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी ‘स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा’ आळंदीतील मुलांनी हिंगोलीत राबवली स्वच्छता मोहीम\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nअभिनय कला के��द्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://globalnagari.org/nagari-zp-vc-2018/", "date_download": "2019-06-16T13:21:26Z", "digest": "sha1:OQLZWVMW2NPHWV7OLHMSCZXYEMFUTNET", "length": 8990, "nlines": 44, "source_domain": "globalnagari.org", "title": "ग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८ - GlobalNagari", "raw_content": "\nग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८\nसंत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,\nबीज अंकुरले, रोप वाढले\nएका बीजापोटी, तरु कोटी कोटी\nजन्म घेती सुमने फळे.”\nजसा एका बीजापासूनच अनंत मधुर आणि रसाळ फळे देणाऱ्या डेरेदार वृक्षाचा जन्म होतो, तसा छोट्या छोट्या उपक्रमांमध्येच मोठी स्वप्नं साकारण्याची महत्वाकांक्षी उमेद लपलेली असते.\nश्री.किशोरदादा गोरे व मा.श्री.रमाकांतजी काठमोरे साहेब (शिक्षणाधिकारी) यांच्या संयुक्त प्रयत्नातून “आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी” साकारलेला उपक्रम म्हणजेच “एकाच दिवशी जगभरातून ग्लोबलनगरी परिवारातील सदस्यांनी ६० जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी भरभरून साधलेला सुसंवाद”\nसर्वप्रथम iso मानांकित राहुरी नगरपालिका, नूतन मराठी शाळा नं.९ येवलेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी परदेशातील पाहुण्यांशी सवांद साधण्याची धुरा अप्रतिमपणे व लीलया पेलणारे श्री.नवनाथ लाड सर तुमचे ग्लोबलनगरी परिवारातर्फे मनस्वी अभिनंदन💐\nमुख्याध्यापिका सौ.छाया थोरात, श्री.दिनकर कुदळ, सौ.वर्षा बोरुडे, श्री.नवनाथ लाड सर, सौ.सविता वांढेकर, सौ.कल्पना काळे यांनी ग्लोबलनगरीच्या v. c. साठी खूप कष्ट घेतले व कार्यक्रम एका रात्रीतून सर्व मान्यवरांशी समन्वय साधून मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा परदेशातील पाहुण्यांशी सुसंवाद घडवून आणला. शाळेने कृतीतून त्यांच्या उपक्रमाबद्दलच्या उत्स्फूर्ततेची चुणूक दाखवून दिली. सौ.वर्षा बोरुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nओजस नवनाथ लाड या ५वीतल्या विद्यार्थ्याने शाळेत व्हिडीओ कॉन्���रन्सची तयारी केली, हि अत्यंत कौतुकाची बाब ठरली.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांची ओळख करून देण्यात आली. त्यांच्या कार्याचा उल्लेख व आलेख गौरविण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अतिशय सुरेख गीत गायले. त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व पाहून मन अचंबित झाले. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा आणि लेझीमवर ठेका धरत अवघा कार्यक्रम एका वेगळ्याच हर्षोल्हासित वातावरणाने भरून टाकला. मन त्या ठेक्यावर नकळत ठेका धरू लागले.\nविद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उमेश पवार यांनी खूप ओघवत्या भाषेत उत्तरे दिली. ग्लोबलनगरी टीमचा उद्देश व श्री. किशोरदादा यांची त्यामागची भूमिका सर्वांना समजावून सांगितली.\nउमेश पवार आणि सुमित जैन यांनी विद्यार्थी, पालक शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी यांचेशी सुमारे २ तास अमेरिकेतून गप्पा मारल्या.\nप्रशासनअधिकारी श्री. मोहनीराज तुंबारे साहेब यांनी शाळेने आजपर्यंत कशी प्रगती केली हे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.\nराहुरी नगरपालिकेच्या सन्माननीय मा.नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी राहुरी नगरपालिका शाळेसाठी करत असलेल्या कामांची माहिती देऊन ग्लोबल नगरीच्या या स्तुत्य उपक्रमा चे कौतुक केले. उपनागराध्यक्षा सुमती सातभाई , मा.नगरसेवक सूर्यकांत भुजाडी पत्रकार भाऊसाहेब येवले ,संजय भांड,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष *संजय कोकाटे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मनमोकळ्या शिक्षण पद्धती विषयी गप्पा मारल्या .\nपत्रकार श्री. भाऊसाहेब येवले यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण पद्धती, याविषयी खूप गप्पा मारल्या व समस्त पालकांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.\nवृक्षारोपण, परदेशातील शिक्षण यांविषयी श्री.उमेश पवार व सुमित जैन यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.\nमा.सयाजी शिंदे यांच्या “देवराई” ह्या उपक्रमाच्या वृक्षारोपण महत्व व ग्लोबलनगरी परिवाराचे उपक्रम यांना त्यांचे असलेले समर्थन या व्हिडिओ वरील संभाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.\nकृपया पुढच्या पेज साठी खाली नंबर वर क्लिक करा…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/93093e92c92393e930947-93993e924-90f91592494d930-906932947-91c93293890292793e93092393e91a947-91593e92e-92b92494d924947-91d93e932947/login", "date_download": "2019-06-16T12:53:23Z", "digest": "sha1:7PQ2V4VMH7AULMRAD5FBURZB4J3EJ5K5", "length": 5189, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जलसंधारणाचे काम फत्ते झाले — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / जल व मृद संधारण / जलसंधारणाचे काम फत्ते झाले\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (75 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5632314977196955849&title=Opening%20of%20Gray%20Water%20Processing%20Project&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:43:03Z", "digest": "sha1:L5FYUWJJDTOHDEFTYMWP7F2N6AVTHR7K", "length": 12077, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प दिशादर्शक’", "raw_content": "\n‘ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प दिशादर्शक’\nपुणे : ‘पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारलेला देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प दिशादर्शक असून, असे प्रकल्प महाराष्ट्रात सर्वत्र उभारण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.\nसहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा खासदार चव्हाण यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ना��देडचे आमदार अमरनाथ राजूरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, संगीता तिवारी, नगरसेवक महेश वाबळे, नगरसेवक मनीष आनंद, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आदींसह मान्यवर उपस्थित होते.\nखासदार चव्हाण म्हणाले, ‘दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि निसर्गाचा लहरीपणा, भूगर्भात आटत चाललेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर भविष्यात पिण्याच्या पाण्यावरून युद्ध भडकेल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. त्यामुळे पाणीबचतीसाठी शाश्वत आणि ठोस पर्याय ठरणारा देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प पथदर्शी आहे आणि राज्यात सर्वच महापालिकांनी असे प्रकल्प उभारण्याची काळाची गरज आहे.’\nमाजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की, ‘एक व्यक्ती सलग सहावेळा निवडून येते ही काही साधी गोष्ट नाही. कल्पकता असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे प्रकल्प आबा बागुल यांनी राबविले आहेत. पाण्याच्या पुनर्वापराचा प्रकल्प सिंगापूरला मी दहा वर्षांपूर्वी पाहिला आणि आपण रेल्वेने पाणी पोहचविण्याचा कटू अनुभवही घेतला आहे या पार्श्वभूमीवर पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी आबा बागुल यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच सर्वांसाठी उपयुक्त आणि दिलासादायक आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी खऱ्या अर्थाने पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आबा बागुल यांची कल्पकता आणि दूरदृष्टी पाहता, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी सदैव आहे.’\nप्रास्ताविक करताना उपमहापौर बागुल म्हणाले, ‘स्वयंपाकासाठी तसेच अंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मापदंडानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.आजवर पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. पक्षाची ध्येयधोरणे जनमाणसात रुजवलेली आहेत, त्यामुळे मला जनाधार लाभला आहे आणि सलग सहावेळा निवडून आलो आहे.’\nसूत्रसंचालन घनःश्याम सावंत यांनी केले.\nTags: आबा बागुलपुणेअशोक चव्हाणग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पपुणे महानगरप��लिकाअमित बागुलPMCPuneAba BagulAmit BagulAshok ChavanGray Water Processing Projectप्रेस रिलीज\n‘तळजाई टेकडी राहणार वर्षभर हिरवीगार’ ‘ख्रिसमस संध्या’ ठरली आनंदाची पर्वणी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ख्रिसमस संध्या’ अमित बागुल आणि मित्रपरिवारातर्फे दिव्यांग जवानांचा सन्मान ‘वंचित घटकांसाठी समाजानेही योगदान द्यावे’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/panji-stomach-infection-goa-cm-manohar-parrikar-filed-in-lilavati/", "date_download": "2019-06-16T12:42:29Z", "digest": "sha1:GSSOEQ7PDULPS2VVDRE3FLP442C6D5ZD", "length": 4219, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्रीकरांना अन्नातून विषबाधा; 'लिलावती'त दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Goa › पर्रीकरांना अन्नातून विषबाधा; 'लिलावती'त दाखल\nपर्रीकरांना अन्नातून विषबाधा; 'लिलावती'त दाखल\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले. ६२ वर्षीय पर्रीकर यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा वैद्यकीय अहवाल असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.\nबुधवारी पर्रीकर यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी ते मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nमुख्यमंत्री पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा वैद्यकीय आला आहे. ते आज सकाळी पुन्हा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक ���सून केवळ तपासणीसाठी म्हणून ते मुंबईला गेल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atopics", "date_download": "2019-06-16T13:20:56Z", "digest": "sha1:PKUVXWWEY5UPY724K7WV5PQR3AWZFCRZ", "length": 28149, "nlines": 321, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (64) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (35) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (32) Apply महाराष्ट्र filter\nफॅमिली डॉक्टर (19) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमनोरंजन (19) Apply मनोरंजन filter\nअॅग्रो (9) Apply अॅग्रो filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (155) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (66) Apply प्रशासन filter\nसाहित्य (52) Apply साहित्य filter\nपुरस्कार (48) Apply पुरस्कार filter\nमुख्यमंत्री (46) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (46) Apply सोलापूर filter\nपर्यावरण (44) Apply पर्यावरण filter\nराजकारण (42) Apply राजकारण filter\nस्पर्धा (42) Apply स्पर्धा filter\nनगरसेवक (39) Apply नगरसेवक filter\n\"टायमिंग' चुकल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा धोका, चार लाखांवर रिक्त जागांची भीती\nनाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्न अकरावी प्रवेशाच्या \"विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर \"सीबीएसई' आणि \"आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...\n#shirolcancer कॅन्सर रोखण्यावर प्रथम भर द्यायला हवा - डॉ. आशुतोष पाटील\nप्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...\nपुणे - उच्चशिक्षणाची पुढील दिशा आणि करिअरची चिंता करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ एज्युकेशन एक्स्पोमुळे वेगळ्या वाटा समजल्या. कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याची परिपूर्ण माहिती मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाचा आज (ता. ९) समारोप आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू...\nकृषी कौशल्य प्रशिक्षणास विद्यापीठांचे सहकार्य\nपुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....\nपरिपूर्ण डबा बनवा असा...\nज्याला डबा द्यायचाय त्याची प्रकृती, ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आहार दिला पाहिजे. याबरोबरच पौष्टिकतेचे सर्वसाधारण सूत्र पाळले तरी सकस आहार निश्चित मिळू शकतो. शालेय तसेच कॉलेजच्या मुलामुलींचा रोजचा डबा हा गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य, आवड आणि वेळ या सगळ्यांची सांगड घालत रोजच्या रोज टिफीन...\nस्वच्छतेचा ‘एकमुस्त’ ठेक्याचा ठराव मंजूर\nजळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...\nदर ३३ सेकंदांनी एकाला हृदयविकार\nनागपूर - मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प���कज हरकुट यांनी शुक्रवारी दिली. निमित्त होते, शनिवारपासून...\nज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार...\nनागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे...\nपैशांची भिशी सोडा; ही बघा 'झाडांची भिशी'\nवृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...\nसयाजीराव बहुजनांतले वाङ्मय महर्षी - बाबा भांड\nकोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...\n‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चे आज उद्घाटन\nपुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्स्पोचे उद्घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर....\n#shirolcancer पाणी प्रदुषण, रसायनांचा अतिवापर हीच कारणे\nशिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे ���ांच्याशी केलेली बातचित... प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...\nरिक्षाचालकाने उचलला तंबाखूमुक्तीचा विडा\nपौड रस्ता - दारूने वडिलांचे आयुष्य संपविले... त्यांच्या व्यसनामुळे शाळा अर्धवटच सोडावी लागली... जे सोसलं, जे पाहिलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी एक विडा उचललाय... तो म्हणजे व्यसनमुक्तीचा. तंबाखू, दारूच्या आहारी गेलेल्यांना त्यापासून परावृत्त करून त्यांचे आयुष्य फुलविण्याचं काम हा...\nडायनासोरची हाडे अन् गव्हाची गंमत (व्हिडिओ)\nपुणे - डायनासोरची हाडे, भला मोठा शंख व शेकडो, हजारो वर्षांपूर्वी मातीत दबलेल्या वनस्पती, प्राणी-पक्ष्यांचे अवशेष तेथे ठेवलेले होते. या जीवाश्मांचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन जगासमोर कसं आणतात, याबद्दलची आश्चर्यचकित करणारी माहिती मिळत होती. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण...\nगडकरी यांना नगरविकास खाते\nनागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने...\nकाश्मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर\nकाश्मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर जळगाव ः काश्मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड...\nतनिष्कांच्या पुढाकारातून जुन्नरला वाजवी दरात शुद्ध पाणी\nजुन्नर : येथील तनिष्का गटाच्या पुढाकारातून नागरिकांना जारमधून शुद्ध व थंड पाणी वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली. माजी नगरसेविका व तनिष्का वैष्णवी चतूर यांच्या बोडकेनगर येथील शिवबा अॅक्वा या प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. या...\nसावरकरांची खोली पाहून नागरिक भारावले (व्हिडिओ)\nपुणे - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पुण्यातील वास्तव्य असलेली खोली, त्यातील वस्तू, साहित्य उत्सुकतेने न्याहळणारी लहान मुले, त���याबाबत जाणून घेणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे चित्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतगृहामधील खोली क्रमांक १७ मध्ये पाहायला मिळाले. सावरकर हे महाविद्यालयामध्ये शिक्षण...\nअमरावती : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विषय पेटला असून मंगळवारी (ता. 28) जिल्हा परिषदेने बोलाविलेल्या विशेष आमसभेत सदस्याने गटविकास अधिकाऱ्याला पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. या प्रकारानंतर सभेत महाभारत झाले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांनी सभेतून बहिर्गमण केले आणि विशेष सभा गुंडाळण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://globalnagari.org/globalnagari-smoky-mountain-meet-july-2018/", "date_download": "2019-06-16T12:47:07Z", "digest": "sha1:FMXBBMVTBU5EZ2PFTUAG4HLGNL3UTM4Z", "length": 17355, "nlines": 44, "source_domain": "globalnagari.org", "title": "GlobalNagari Smoky Mountain Meet July 2018 - GlobalNagari", "raw_content": "\n“ग्लोबलनगरी परिवाराचे” स्नेह-संमेलन व्हावे,” हि श्री.किशोरदादा गोरे यांची खुप दिवसांची इच्छा होती. किशोरदादांना मी व श्री. संजय अहिरे यांनी दुजोरा दिला आणि या स्नेह-संमेलनाच्या ठिकाणाची चर्चा सुरु झाली. बऱ्याच ठिकाणांबद्दल चर्चा झाली आणि शेवटी “स्मोकी माउंटन” या टेनेसी राज्यातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणाची ३० जून २०१८ ते ३ जुलै २०१८ या ४ दिवसासाठी निवड झाली.\nश्री.शिंदेसाहेब व सौ.शिंदेकाकू(श्रीरामपूर), श्री.किशोरदादा व सौ.अंजलीताई गोरे, मम्मी (सरोजताई घोरपडे)(न्यूजर्सी), श्री.संजीवदादा व सौ.कीर्तिताई देशमुख(पेनसिल्व्हेनिया), श्री. सुरेशदादा व सौ.मेघराणीताई ठुबे(न्यूजर्सी), श्री. अभयदादा व सौ.अमलाताई आहेर आणि शौना व यशोधन(न्यूजर्सी), श्री.अशोकदादा व सौ.स्नेहाताई माळी आणि त्यांची कन्या नेहा(ओहिओ), श्री.संजयदादा व सौ.अनुराधाताई भगतआणि त्यांची कन्या कु. मैत्रेयी(मिसूरी), श्री.महेशदादा व सौ.पूनमताई सासवडे आणि त्यांची मुले कु.शौनक व कु. ऋषील(शिकागो), श्री.बा��ू व सौ.रश्मी हिरवे आणि त्यांची कन्या कु.उर्वी(शिकागो), श्री.नितीन व सौ.अंजली बोठे आणि कु.शाम्भवी(शिकागो), श्री.प्रशांत व सौ.सुरेखा जपकर आणि कु. नाईसा(शिकागो), श्री.अविनाश व सौ.सविता मेहेत्रे आणि त्यांची कन्या कु.सिमरन व आयुषी(ओहिओ), श्री.संजय अहिरे व कु.अद्वैत(मिशीगन), श्री.सचिन व सौ. हेमलता शिंदे आणि कु.अक्षता व कु.शौर्य (मिशीगन), श्री.विराज शेळके(मिशीगन), श्री.इंद्रजीत व सौ.शीतल कोहोक आणि कु.मिश्का (केंटुकी), श्री. निलेश व सौ.संगीता इंगुळकर आणि कु.नीलिका व छोटू सदस्य(केंटुकी), श्री.अमित व सौ.प्राची बनकर पाटील(टेक्सास), श्री.श्रीकांत व सौ.स्वाती जाधव(नॉर्थ कॅरोलिना), श्री.विलास व सौ.वर्षा घोलप(न्यूजर्सी), श्री.प्रचित साळुंके(मिशीगन) आणि श्री.उमेश व सौ.सुजाता पवार आणि कु.दीक्षा आणि कु.सई(ओहिओ)\nपाहता पाहता या सर्व मंडळींनी स्नेह-संमेलनाचे आमंत्रण मान्य केले.\nअगदी लग्नघरासारखी लगबग चालू झाली. सर्व परिवाराचे कॉन्फरेन्स कॉल वर स्मोकितील फिरण्याची ठिकाणे, जेवणाची आणि प्रवासाची तयारी या सर्वांचे नियोजन सुरु झाले. तसं बरेच परिवार हे पहिल्यांदाच भेटणार होते तरी देखील एका गोष्टीची मात्र सर्वांनाच ओढ होती ती म्हणजे “किशोरदादांना” आणि “ग्लोबलनगरी” परिवारातील इतर परिवारांना भेटण्याची इच्छा.\nकिशोरदादा हे सर्वांनाच जोडणारा दुवा होते.\nसर्व ग्लोबलनगरी परिवार ३० जून ला संध्याकाळ पर्यंत “ऍक्वा ड्रीम’इन रिट्रीट” केबिनला पोहोचले. सौ.सुजाता पवार यांनी बनवलेल्या खमंग भडंग आणि सर्वांनी मिळून बनवलेल्या चहाने सर्वांचे स्वागत झाले.\nसौ.शीतल कोहोक यांनी व्हेज ग्रिल्लिंग व श्री. अविनाश मेहेत्रे यांनी मसाला लावलेले “अपना बाजार”चे तयार चिकन व सौ. सविता मेहेत्रे यांनी श्रिम्प ग्रिल्लिंग आणले होते. परिवारातील सर्व सदस्यांनी जमेल तसा हातभार लावत यथेच्छ व्हेज व नॉन-व्हेज ग्रिल्लिंग केले. विराजने “द्रोण” च्या साहाय्याने सुंदर विडिओ शूटिंग केले.\nइकडे केबिनच्या आत मध्ये नगरी पद्धतीचे “पिठलं” आणि भात सर्वांनी मिळून किशोरदादांच्या पद्धतीने बनवलं. स्वतः सौ.शिंदे काकू, मम्मी, मेघराणीताई,अंजलीताई, अमलाताई, स्नेहाताई, सुजाता, सविता व सर्व महिला मंडळीनि स्वयंपाकाला सुंदर सुरुवात केली. रात्रीचे जेवण झाले आणि मग एक-एका परिवाराने पुढे येऊन स्वतःची ओळख करून दिली. गप्���ा मारत हसत खेळत ओळख करून घेत रात्र कशी झाली काहीच कळलं नाही. सौ.संगीताताई इंगुळकर आणि सौ.अमलाताई आहेर यांनी मराठमोळ्या परंपरा राखत सर्व सुवासिनींचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला. सौ.प्राची बनकर आणि सौ.स्वाती जाधव यांनी छोट्या मुलांच्या हातावर मेहेंदीकाढून त्याच्या चेहेऱ्यावरचे हसू द्विगुणित केले तर महिला मंडळाने अंताक्षरीचा मनमुराद आस्वाद घेतला.\nदुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता स्मोकी माउंटन मध्ये सुंदर ट्रेल्सचे आयोजन झाले आणि निसर्गरम्य “स्मोकी माउंटन”चे दर्शन झाले.\nप्रत्येक जण आपापल्यापरीने त्याचा आस्वाद घेत होता. पुन्हा केबिन मध्ये परतून नाश्ता आणि मग चहा घेत दिवसभराचे फिरण्याचे नियोजन झाले आणि सर्वांनी “क्लिंगमन’स डोम” चा मार्ग धरला. निसर्गाने मनमुराद द्यावे आणि आपण घेत राहावे, याचा प्रत्यय तिथे उंचावर पोहोचल्यावर आला. भराभर सर्वांनी ती दृश्य टिपले. काहींनी नजरेत सामावण्याचा तर काहींनी हृदयात साठवण्याचा तोकडा प्रयत्नही केला. निसर्गाच्या जेवढ्या सानिध्ध्यात जाऊ, तितका तो आणखी नयनरम्य होत जातो. मन खुलत आणि फुलत जाते, तसंच काहीसं सर्वांचं झालं.\nनंतर “चेरोकी” ला म्युसिअम पाहिल्यावर कळले कि २५० वर्षांपूर्वी इथे लोकजीवन कशा पद्धतीने जगले गेले आणि निसर्गाशी संवाद साधत कसे जीवनमान उंचावत गेले. त्या काळातील यंत्र आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शनच झाले.\nरात्री केबिन मध्ये जेवणाचा आस्वाद घेत “कवी संमेलन” पार पडले. त्यात श्री.निलेश इंगुळकरांचे दिलखुलास काव्य तर श्री.बापू हिरवे यांनी परदेशात गेल्यानंतर माणसाच्या मनाचा घेतलेला ठाव गद्य आणि पद्य स्वरूपात ऐकवला. तसेच आदरणीय डॉक्टर बाबा साहेब आमटे यांच्या “आनंदवनातील” विद्यार्थी दशेत असतानाचे मनाला भिडलेले अनुभव कथन केले.\nश्री.उमेश पवार यांनी “अबोल निसर्गाची” भाषा व “पावसातली ती” हे काव्यातून ऐकवलं आणि शेरो शायरी करत थोडं हसत खेळत वातावरण हलकं-फुलकं केलं.\nछोट्या कलाकारांनीही म्हणजेच अक्षता व शाम्भवी यांनी खूप छान गाणी म्हणून सर्वांचे मनोरंजन केले.छोट्या मुलांनी मस्तपैकी स्विमिन्ग पूल मध्ये डुंबण्याचा आनंद घेतला.तिसऱ्या दिवशी “लॉरेल फॉल” हा निसर्गरम्य धबधबा पाहून मन हर्षोल्हासित झालं. आणि मग “गॅटलिनबर्ग” च्या मध्यवस्तीतील “ऐरिअल ट्राम”, मिरर मेझ, रॅपलिंग, ���ईस बमर कार आणि आणखी बरेचशे जवळ पास ची आकर्षणं पाहिली आणि मज्जा केली.\nरात्री सौ.शीतल कोहोक यांनी नियोजन केलेले गेम्स सर्व परिवाराने एकत्रितपणे खेळून मनमुराद आनंद लुटला. ह्या गेम्समुळे मुले, नवरा-बायको, महिला मंडळ आणि पुरुष मंडळी सर्व परिवार आपसूकपणे जवळ आले. श्री.अविनाश मेहेत्रे, सौ.मेघराणीताई ठुबे, सौ.सुजाता पवार व शौना आहेर, प्रचित साळुंके, अद्वैत अहिरे यांनी गेम्स ला मदत केली. मनाशी मनाचं एक घट्ट नाते तयार झाले. श्री. इंद्रजीत व सौ. शीतल कोहोक यांचे मनापासून धन्यवाद सर्व काही विसरून खळाळून हसवता हसवता एकोपा दृढ केल्याबद्दल\nरात्र संपून दिवस कधी सुरु झाला, काही कळलंच नाही. चौथ्या दिवशी बॅग भरण्याची सर्वांची घाई सुरु झाली. नितीन बोठे, बापू हिरवे\nआणि महेश सासवडे यांनी सकाळच्या ट्रेलची एवढी सवय लावली कि वाटत होतं, एक जवळचा निदान छोटासा तरी ट्रेल करून जावा. पण परतीचा प्रवास मोठा होता आणि १० वाजता चेक आऊट करणे गरजेचे होते.\nकिशोरदादांनी सर्व परिवारातील सदस्यांचे आभार मानले आणि जड अंतःकरणाने सर्व परिवार पुढच्या वर्षी पुन्हा नक्की भेटूया हि ग्वाही देऊन साश्रू नयनांनी परतीच्या प्रवासाला सज्ज झाले. “ग्लोबलनगरी परिवाराचं एकमेकांशी घट्ट नातं तयार होणं.”हाच किशोरदादांचा उद्देश होता आणि तो “स्मोकी माउंटन” मधील स्नेह-संमेलनाने सफल झाला.\nरात्री अशोकदादा माळी यांनी घरी पोहोचल्यावर व्हाट्सअप ग्रुपवर मनापासून व्यक्त केलेल्या व सर्व ग्लोबलनगरी परिवारातील सदस्यांच्या भावनांनी कुमार गंधर्व व वाणी जयराम यांनी गीतकार बाळ कोल्हटकरांच्या “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृप्तता मोठी” अजरामर केलेल्या ओळी आठवल्या. अगदी त्याच भावनेने ग्लोबलनगरी परिवाराच्या ऋणानुबंधाच्या “स्मोकित” पडलेल्या गाठींनी घडविलेली हि अविस्मरणीय भेट खूप मोठी तृप्तता देऊन गेली.\nचला तर ग्लोबलनगरी मंडळी, भेटूयात...पुढच्या वर्षी याच जोमाने आणि उत्साहाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2946", "date_download": "2019-06-16T14:25:12Z", "digest": "sha1:DYA2FBE7QOSI7XQLYPD4A3JAH5KR5YLT", "length": 26543, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "विंदा - दा ऽ दीड दा ऽ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविंदा - दा ऽ दीड दा ऽ\nविंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त���यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत, पण सर्वसामान्य भासत नसत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि ते मराठी साहित्यात अत्युच्च स्थानी जाऊन बसले. वि.स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांनी तशा जागा आधी मिळवल्या होत्या. पण त्यांची जातकुळी वेगळी, विंदांची अगदीच वेगळी. तेवढ्यातच त्यांनी त्यांची साहित्यातील निवृत्ती जाहीर केली, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमांची व्यवस्था सामाजिक कार्यासाठी लावली. सुधीर गाडगीळने चित्पावन ब्राह्मणांसंबंधीच्या लेखात म्हटले आहे, की ते लोक आयुष्यभर चिकटपणे पै पैचा हिशोब करतील, परंतु जमा केलेला सर्व पैसा उत्तरायुष्यात केव्हातरी समाजकार्यासाठी देऊन टाकतील विंदा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी त्यापुढे जाऊन त्यांच्या कवितेतून मानवतावादी मूल्यांची उधळण केली. त्यांच्या साहित्यातून प्राचीन भारतीय आणि आधुनिक पाश्चात्य मूल्यांचा सुरेख संगम घडवला. हे सारे मनी उजळले गेले ते ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ने सादर केलेल्या ‘स्वच्छंद’ कार्यक्रमातून. मी तो कार्यक्रम रविंद्र नाट्यगृहात पाहिला.\nकार्यक्रमात विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने विंदांच्या समग्र साहित्याचे दर्शन दोन तासांत घडवले गेले – म्हटले तर ती झलक होती, परंतु ती इतकी सखोल व दूरदर्शी होती, की जणू दोन डोळ्यांना दुर्बिणीतून अवघ्या विश्वाचा पसारा दिसावा विद्याधर करंदीकर यांचे वेचे आणि पाच कसदार कलावंतांचे मन:पूर्वक सादरीकरण यांमधून तो योग जुळून आला. एकाद्या लेखक-कवीला अशी आदरांजली क्वचित केव्हा साधली गेली असेल. ‘स्वच्छंद’ कार्यक्रमाची संकल्पनाच मनात साठली जाणारी आहे. वाचक-श्रोत्यांचा आवडता कवी-लेखक त्याच्याच शब्दांतून प्रेक्षकांसमोर सादर करणे विद्याधर करंदीकर यांचे वेचे आणि पाच कसदार कलावंतांचे मन:पूर्वक सादरीकरण यांमधून तो योग जुळून आला. एकाद्या लेखक-कवीला अशी आदरांजली क्वचित केव्हा साधली गेली असेल. ‘स्वच्छंद’ कार्यक्रमाची संकल्पनाच मनात साठली जाणारी आहे. वाचक-श्रोत्यांचा आवडता कवी-लेखक त्याच्याच शब्दांतून प्रेक्षकांसमोर सादर करणे त्याला उचित अशा संपादन-संकलन आणि भाष्य यांची जोड देणे.\nविद्याधर करंदीकर यांनी ते काम केले. त्यांनी विंदांच्या पहिल्य�� स्वातंत्र्योत्कट कवितेपासून अखेरच्या निर्वाणीच्या गझलांपर्यंतच्या काव्यलेखन प्रवासाचा वेधक आढावा घेतला आहे. त्यांनी विंदांच्या लेखनातील गांभीर्य, तत्त्वचिंतन, मूल्यभान जपले आहे आणि त्याच वेळी त्यामधील उत्कटता व आवेगही प्रकट केला आहे. विद्याधर यांचे ते लेखन ‘आचरेकर प्रतिष्ठान’च्या कलाकारांनी उत्कटपणे सादर केले आहे. वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्यागौरी दीक्षित, जाई फराकटे यांचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या शैलींतील निवेदन आणि माधव गावकर यांनी सादर केलेली कवितांची गाणी यामुळे विद्याधर यांनी लिहिलेले शब्द प्रेक्षकांच्या कानात थेट व अर्थपूर्ण रीत्या पोचत होते. ‘स्वेदगंगा’मधील क्रांतीच्या कवितेपासून सुरू झालेला तो प्रवास मिसिसिपीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचा शोध घेऊन मानवतेच्या उदात्त भावनेपर्यंत पोचतो तेव्हा प्रेक्षकश्रोत्यांची मने उदात्त भावनेने भरून गेलेली असतात.\nनिवेदन ‘स्वच्छंद’ या कार्यक्रमाच्या नावापासूनच सुरू होते. ते विंदांची स्वच्छंदी वृत्ती दर्शवते, त्यांचा तालमीचा नाद व्यक्त करते; तशीच त्यांची प्रयोगशीलता जाणवून देते. विंदांनी वृत्ताला बांधून घेतले नाही, की ते मुक्तछंदातही स्वैरतेने वावरले नाहीत, त्यांनी स्वच्छंदाचा प्रवाह स्वीकारला. त्यांनी प्रयोगशीलता सतत अंगीकारली आणि ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रदर्शित केली. त्यामधूनच त्यांचे अर्वाचिनीकरण, तालचित्रे/स्वरचित्रे, मुक्तसुनीत, गझल असे प्रयोग घडून आले. परंतु ते केवळ रचनातंत्रात रमले नाहीत तर त्यांनी तत्त्वचिंतन व सिद्धांतवर्णन यांमध्ये प्रत्ययकारी लेखन केले. तेथे ते दैनंदिन जीवनातील अनुभवातून ‘अष्टदर्शना’पर्यंत पोचतात. ते त्यांना पसंत असणारी चार्वाकाची भूमिका ठामपणे मांडतात. विद्याधर करंदीकर यांनी विंदांचा तो ‘ताल’ अचूकपणे कमी शब्दांत व योग्य उदाहरणांसह पकडला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे ‘ताल से ताल मिला’ असे होऊन जाते.\nत्यांतील निवेदकांची, विशेषत: वामन पंडित व माधव गावकर यांची कामगिरी प्रेक्षकश्रोत्यांच्या हृदयांपर्यंत थेट पोचते. गावकरांचे गाणे वाटते साधे; ते फक्त हार्मोनियमच्या साहाय्याने तर गात असतात, पण आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची क्षमता त्यांच्या आवाजात आहे. तशी लवचिकता त्यांच्या गाण्यांत���न वेळोवेळी व्यक्त होते व गीतगायनही एकूण गद्य निवेदनांचा स्वाभाविक भाग बनतो. पंडित यांची नाट्यमयता, आवाजातील चढउतार व त्यातून साधणारी धीरगंभीरता चिरकाल लक्षात राहणारी आहे. ‘किंग लियर’च्या विंदा यांनी केलेल्या अनुवादातील सशक्त शब्द असोत वा ‘फाउस्ट’मधील ‘समर्पणा’तील भाषावैभव असो, पंडित त्यांच्या निवदेनातून विंदांचे ते गुणविशेष कसलेल्या नटाप्रमाणे भावाभिनयासहित सादर करतात व ‘तितक्याच’ सहजतेने ‘ट्रंक’मधील गूढ उलगडून दाखवत हलकाफुलका मूड तयार करतात.\nअनिल व जाई फराकटे आणि प्रसाद घाणेकर यांच्याकडे मुख्यत: गद्य निवेदने आणि कवितावाचन होते. त्यांनी एकूण कार्यक्रमातील नाट्यमयता व संगीत यांना पूरक अशीच पण भरीव कामगिरी केली. त्यांच्या छोट्या छोट्या लकबी व त्यांनी पकडलेले निवेदनातील बारकावे लक्षात राहतात. ते नुसते ‘वाचत’ नव्हते. विद्याधर करंदीकर यांनी जी संहिता रचली तीमध्ये त्यांचाही जीव आहे हे जाणवत होते; त्याहून अधिक, त्यांना विंदा कळले आहेत विंदांनीच म्हटले आहे, की कवीची जाणीव वाचकांपर्यंत कशी पोचते यांवर कवितेचे आकलन अवलंबून असते. त्या मंडळींनी त्यांना विंदांच्या कवितेचे जे आकलन झाले ते ‘स्वच्छंद’मध्ये मांडले; म्हणजे आणखी एक जबाबदारी पत्करली आणि ती समजदारीने व संवेदनेने निभावली. उदय, अनिल आणि प्रसाद हे तिघे मिळून ‘माझ्या मना बन दगड’ आणि ‘पुन्हा तेच ते’ या दोन वरकरणी साध्यासोप्या वाटणाऱ्या परंतु अर्थगर्भ आणि भेदक कविता परिणामकारक रीत्या सादर करतात. माधव गावकर ‘चेडवा’चे मालवणी गीत गातात व त्या पाठोपाठ गौरी ‘मुक्तीमधले मोल हरवले’मधील सखोल जाणिवेकडे घेऊन जातात. गौरीच आंबा कसा खावा याचा अनुभव कथन करतात तेव्हा तर हसावे की एकूण अनुभवाला स्मरून आक्रंदन आरंभावे असा प्रश्न मनासमोर उभा राहतो. विंदांचा मिस्कीलपणा, चहाटळपणादेखील असा अर्थाकडे जात असतो. निवेदक मंडळी तो अनुभव गडद करत असतात. विंदा रिकामपणी, उत्स्फूर्त असे काही लिहीत नाहीत. त्यांनी ओळ न् ओळ विचारपूर्वक लिहिली. त्यांना काही सांगायचे आहे, ते पूर्ण प्रभावाने कसे पोचेल याची कसोशी विंदा घेतात. विंदा कविता वा लेखन वाचकांसमोर नुसते ठेवत नाहीत, ते त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करतात. ते प्रश्न नैतिक, तात्त्विक, वर्तनविषयक, कलाविषयक असे सर्व प्रकारचे असतात. आच��ेकर प्रतिष्ठानची मंडळी त्यापुढे जातात. ती तो अनुभव पूर्णतेने रसिकांपर्यंत पोचवतात. त्यांच्या ‘अभिवाचना’ने प्रेक्षक-श्रोते समाधान पावतात; अस्वस्थही राहतात – पण ते कर्तृत्व विंदांचे व माध्यम म्हणून त्या मंडळींचे.\nविंदांचे आयुष्य व साहित्य संगीत, ताल, लय आणि शब्द यांनी फुललेले आहे. त्यामुळे त्यांचे सार्थ वर्णन दीडदा या शब्दात यथार्थ होते. आचरेकर प्रतिष्ठानच्या कलावंतांनी ‘स्वच्छंद’ कार्यक्रमात तो मूड अचूक पकडला आहे.\n‘स्वच्छद’चा हा कार्यक्रम विंदांच्या हयातीत घडला होता. त्यांनी तो पाहिला होता व त्यांना तो आवडलाही होता. कार्यक्रमास निमित्त झाले ते ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे सावंतवाडी येथील 1997 चे संमेलन. तेथे विंदाच अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीवर कार्यक्रम हवा अशी टूम निघाली. तेव्हा ‘कोमसाप’ची कणकवली शाखा जोरात होती. तेथे विद्याधर करंदीकर, प्रसाद घाणेकर असे साहित्यवीर उत्साहात होते. त्यांनी वि.स. खांडेकर यांच्या साहित्यावर आधारित ‘अमृतधारा’ कार्यक्रम बसवल्याचा इतिहास होता. त्यामुळे कणकवलीकरांनी विंदांच्या कार्यक्रमाची जबाबदारी उचलली. विद्याधरांसारखा रसिक सिद्धहस्त समीक्षक त्यांच्या चमूत होता. संहिता तयार झाली. ‘स्वच्छंद’ने ती संमेलनात सादर केली. विंदा, मंगेश पाडगावकर असे प्रेक्षक-श्रोते होते. तेदेखील एका प्रतिभावान माणसाच्या आयुष्याच्या कामाचा पसारा दोन तासांत मांडलेला पाहून थक्क झाले. वामन पंडित, प्रसाद घाणेकर यांच्याही अंगावर थोडे मांस चढले. परंतु त्या संहितेचे आणखी एक-दोन कार्यक्रम झाल्यावर ती बासनात गेली. तिला पुन्हा जीव लाभला तो विंदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मराठी राज्यभाषा विकास संस्थेने ‘स्वच्छंद’ला अनुदान दिले म्हणून. चमूवर जबाबदारी होती की त्यांनी 6 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर (2017) दरम्यान ठाणे व नाशिक या दोन महसूल विभागांत वीस कार्यक्रम करायचे. चमूने वामन पंडित यांच्या नेतृत्वाखाली ती कामगिरी पार पाडली. तेवढेच नव्हे तर इचलकरंजी, पुणे व मुंबई असे तीन जादा प्रयोग केले.\n‘स्वच्छंद’च्या या उपक्रमाची सांगता खरोखरीच सफल झाली विंदांचे मुळगाव धालवली. विंदांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण कोर्ले गावी झाले. दोन्ही गावे देवगड तालुक्यातील अगदी जवळ जवळ आहेत. कोर्ले येथील ग्रंथालयास विंदांचे नाव देण्यात आले व तेसुद्धा विंदांच्या जयश्री, आनंद व उदय या तीन मुलांच्या उपस्थितीत. त्यांच्या या तिन्ही मुलांचे गावी येणे कधी झाले नव्हते. त्यामुळे त्या तिघांनाही धन्य वाटले. अ.सो. शेवरे नावाचे कवी कोर्ले येथील वाचनालय निष्ठेने चालवत होते. त्या संस्थेस विंदांच्या नावाची झळाळी लाभली आहे.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nविरोधकांची बाजू त्यांच्यावर त्यांच्याच भाषेत उलटवली\nसमाजात विषमतेची दोन टोके\nचांगली कविता समोर यायला हवी\nरिकामा जाऊ न देई एकही क्षण\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्य, कविता, कवी\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर\nसंदर्भ: कवी, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, कलाकार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5082933465988894436&title=Tree%20Plantation%20In%20'IMED'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:12:54Z", "digest": "sha1:7JCIFRL6JGUGIHGF7ZZRLDDYO66CUUDO", "length": 5861, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयएमईडी’मध्ये वृक्षारोपण", "raw_content": "\nपुणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) वृक्षारोपण करण्यात आले.\nया प्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांसह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nTags: शिक्षक दिनपुणेवृक्षारोपणआयएमईडीडॉ. सचिन वेर्णेकरPuneIMEDTeachers DaySachin VernekarTree Plantationप्रेस रिलीज\n‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद महिला दिनी ‘आयएमईडी’तर्फे आदर्श महिलांचा सत्कार ‘आयएमईडी’च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखांपर्यंतची प्लेसमेंट ऑफर ‘आयएमईडी’तर्फे कार्यशाळा विद्यार्थ्यांनी केले लघु व्यावसायिकांना मार्गदर्शन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/how-to-create-your-own-custom-stickers-packs-for-whatsapp/articleshow/66555810.cms", "date_download": "2019-06-16T14:04:15Z", "digest": "sha1:GLQW73F2OWP7WTT55XU254XCNWLVVZ3C", "length": 13385, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "whatsapp stickers: व्हॉट्स अॅपमध्ये असे बनवा स्टीकर - how-to-create-your-own-custom-stickers-packs-for-whatsapp | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nव्हॉट्स अॅपमध्ये असे बनवा स्टीकर\nव्हॉट्स अॅपने नुकतेच अॅपमध्ये बदल केले असून सध्याचीच चर्चा सुरू आहे. व्हॉट्स अॅपने स्टीकर लाँच केले असून दिवाळी शुभेच्छांमध्ये याच स्टीकरची चलती होती. काही स्टीकर व्हॉट्स अॅपने दिले असून काही स्टीकर हे थर्ड पार्टी स्टीकर पॅक आहेत. त्यामुळे युजर्सना अधिक स्टीकर मिळत आहेत.\nव्हॉट्स अॅपमध्ये असे बनवा स्टीकर\nव्हॉट्स अॅपने नुकतेच अॅपमध्ये बदल केले असून सध्याचीच चर्चा सुरू आहे. व्हॉट्स अॅपने स्टीकर लाँच केले असून दिवाळी शुभेच्छांमध्ये याच स्टीकरची चलती होती. काही स्टीकर व्हॉट्स अॅपने दिले असून काही स्टीकर हे थर्ड पार्टी स्टीकर पॅक आहेत. त्यामुळे युजर्सना अधिक स्टीकर मिळत आहेत.\nव्हॉट्स अॅपने थर्ड पार्टी स्टीकर दिल्यामु��े वेगवेगळ्या डेव्हलर्पसकडून युजर्सना स्टीकर उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्स अॅपवर आपले स्टीकर बनवता येऊ शकतात.\n- गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन 'स्टीकर मेकर फॉर व्हॉट्स अॅप' हे अॅप डाउनलोड करुन इन्स्टॉल करा\n- यात क्रीएट न्यू स्टीकर पॅक या पर्यायावर क्लिक करा\n- त्यानंतर स्टीकर पॅक नाव आणि इतर माहिती नमूद करा. तुमच्याद्वारे बनवलेले स्टीकर इतर व्हॉट्स अॅप युजर्स वापरू करु शकत नाहीत.\n- न्यू लिस्ट ऑप्शनवर टॅप करा आणि एक स्टीकर ट्रेसह नवीन पेज ओपन होईल\n- सगळ्यात पहिल्यांदा स्टीकर पॅक आयकॉन अॅड करा आणि त्यानंतर नवीन कस्टमाइज स्टीकर अॅड करण्यासाठी पुढील ट्रेवर टॅप करा\n- त्यानंतर तुम्हाला नवीन फोटो घेण्यासाठी गॅलरीतून फोटो इम्पोर्ट करण्याची सूचना येईल\n- फोटो सिलेक्ट केल्यानंतर तो फोटो इमेज एडिटरमध्ये अपलोड होईल\n- नवीन स्टीकर बनवण्यासाठी फोटो आपल्या सोयीनुसार क्रॉप करु शकता\n- इमेज सेव्ह केल्यानंतर कस्टम स्टीकर बनवण्यासाठी हेच पर्याय वापरा\n- पॅकमध्ये स्टीकर अॅड केल्यानंतर पब्लिश स्टीकर पॅक पर्यायावर टॅप करा\n- त्यानंतर स्टीकर व्हॉट्स अॅपवर अॅड करण्यासाठी तुम्हाला विचारणा करेल. पर्याय स्वीकारल्यानंतर नवीन स्टीकर तुम्ही व्हॉट्स अॅपसाठी वापरू शकता\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\n गुगलवरून 'असा' घ्या शोध\nरस्ता चुकलात, गुगल मॅप करणार अलर्ट\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nनोकिया २.२ चा आज पहिला सेल, लाँच ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nवनप्लस ७ ला मिळाले नवे अपडेट; कॅमेरा होणार आणखी ��बरदस्त\nजेव्हीसीने केले ६ नवे स्मार्ट एलईडी टीव्ही लॉंच\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nव्हॉट्स अॅपमध्ये असे बनवा स्टीकर...\n'रियल मी सी १', 'रियल मी २' च्या किंमतीत वाढ...\nसोशल मीडियावर स्टिकर्सचे फटाके...\nसोशल मीडियावर स्टिकर्सचे फटाके...\nपबजी आणि बरच काही ......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/mazhya-navryachi-baykos-sharmila-rajaram-looks-every-bit-sensuous-in-her-latest-photo/photoshow/68848525.cms", "date_download": "2019-06-16T14:01:47Z", "digest": "sha1:RIOBSQ4ZSKCFPVIAJLXPNCQUWFFT3NHS", "length": 32450, "nlines": 283, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "माझ्या नवऱ्याची बायको:mazhya navryachi bayko’s sharmila rajaram looks every bit sensuous in her latest photo- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\n'माझ्या नवऱ्याची बायको'तील जेनीचा ग्लॅमरस अवतार\n1/4'माझ्या नवऱ्याची बायको'तील जेनीचा ग्लॅमरस अवतार\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील हुशार, मेहनती जेनी म्हणजे शर्मिला राजारामची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अलिकडेच तिनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. त्यावर एक नजर...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशर्मिलानं इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर करताचं त्यांना हजारो लाइक्स मिळाले आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वे��साइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशर्मिलानं 'माझ्या ���वराच्या बायको' मालिकेत साकारलेल्या जेनी या व्यक्तीरेखाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. राधिका सुभेदारबरोबरच जेनीचे देखील अनेक चाहते आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्��ात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशर्मिलानं या आधी 'पुढचं पाऊल'मध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिनं अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मेरे साई' या मालिकेत ती चिऊताईची भूमिका साकारत आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-shivraj-gorle-edu-supplement-sakal-pune-today-187343", "date_download": "2019-06-16T13:14:49Z", "digest": "sha1:6K22ZTCYTECLWVBTWTRP6THOP7KWWAY2", "length": 14575, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "article shivraj gorle edu supplement sakal pune today परीक्षेचा ताण कसा हाताळावा? | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nपरीक्षेचा ताण कसा हाताळावा\nसोमवार, 6 मे 2019\nशिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...\nमुलांना अभ्यासाचा, परीक्षेचा ताण असतोच, पण त्यांच्या अभ्यासाचा विशेषतः परीक्षेचा ताण पालकांनाही असतो. परीक्षा अपरिहार्य असली तरी त्या परीक्षेच्या राक्षसाला अक्राळविक्राळ बनून देणं पालकांच्या हातात असतं. ‘मुलं विरुद्ध पालक’ असा तो सामना होऊ न देता टीमवर्कनं हा परीक्षेचा ताण कसा कमी करता येईल. या संदर्भात डॉ. सुखदा चिमोटे यांनी पालकांना दिलेले हे काही कानमंत्र.\nमनात येणाऱ्या विचारांकडे मी अधिक सजगतेनं पाहीन. माझेच विचार मुलांच्या ‘परीक्षा’ या गोष्टीला महाभयंकर रूप देताहेत का ‘कमी मार्क मिळाले, की संपलंच सगळं,’ किंवा ‘माझ्यासारख्या हुशार माणसाच्या मुलाला गणित कठीण जातं हे मल��� मान्यच नाही,’ असे अविवेकी विचार असल्यास ते मी बदलेन.\nया विचारांच्या जोडीनं येणाऱ्या भावनांचाही मी विचार करीन. परीक्षेचा थोडा तणाव, तब्येतीची वाटणारी रास्त काळजी, या मदत करणाऱ्या भावना असतात (यूस्ट्रेस), तर अतिचिंता, अतिभीती या त्रासदायक भावना असतात (डीस्ट्रेस). हे ओळखून मी मदत करणाऱ्या भावनांवर लक्ष केंद्रित करेन.\n‘तुझी परीक्षा ही विषयातल्या कौशल्याची आहे. त्यातल्या गुणांवर तू किती चांगला किंवा वाईट हे ठरत नाही. तुझ्या परीक्षेतल्या कामगिरीवर आपलं नातं अजिबात अवलंबून नाही. एखादा विषय कठीण गेला, कमी मार्क मिळाले तरी माझं तुझ्यावरील प्रेम तसंच राहणार आहे,’ असा विश्वास माझ्या कृतीतून व उक्तीतून मुलाला द्यायचा मी प्रयत्न करीन.\nनातेवाईक आणि शेजारी मुलाला शुभेच्छा देत असतानाच अकारण टेन्शनही वाढवत असतात. त्यांना मुलांपासून थोडं दूर ठेवीन किंवा तसा परिणाम होणार नाही, याची दक्षता घेईन.\nघरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवीन, जेणेकरून मुलांची अस्वस्थता कमी होईल. स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम राहायला मदत होईल.\n‘शेवटच्या क्षणी’ घाबरून न जाता, जे जे केलं आहेस ते नीट आठवून लिही, तुला नक्की जमेल,’ असा विश्वास मी मुलांना देईन.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअसे शिकवा मुलांना मनी मॅनेजमेंट\nबालक-पालक बहुतेक \"बड्या बापांची पोरं' ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक...\nबालक-पालक बहुतेक ‘बड्या बापांची पोरं’ ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक समज...\nमुलं जबाबदार होतील कशी\nबालक-पालक आपलं मूल ‘जबाबदार व्हावं’ असं सर्वच पालकांना वाटतं असतं. समाजाच्या दृष्टीनं ‘जबाबदार नागरिक’ होण्याचं शिक्षण प्रथम घरातच दिलं जाणं...\nमुलांना द्या सकारात्मक प्रेरणा\nबालक-पालक मुलं लहान असतात, हे जितकं खरं, तितकं ती सतत मोठी होत असतात हेही खरं. अशा मोठ्या होणाऱ्या लहान मुलांशी पालक कसे वागत असतात डॉ. आरती व डॉ....\nबालक-पालक व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि आत्मविश्वासाचा अतूट संबंध आहे. आत्मविश्वास हा व्यक्तिमत्त्व विकासाचा कणा आहे. तो कसा मिळवावा... कसा जोपासावा...\nबालक-पालक व्यक्त��मत्त्व विकासात भावनिक विकास ही महत्त्वाचा असतो. तो साधण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्त्वात जबाबदारीच्या जाणिवेबरोबरच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8%2520%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3&search_api_views_fulltext=%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:11:05Z", "digest": "sha1:V7SEF3WLBMFWADESYYYS2UNGOTVOFOGI", "length": 28480, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (18) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nछगन भुजबळ (46) Apply छगन भुजबळ filter\nराष्ट्रवाद (41) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (28) Apply काँग्रेस filter\nमहाराष्ट्र (28) Apply महाराष्ट्र filter\nसमीर भुजबळ (23) Apply समीर भुजबळ filter\nशरद पवार (20) Apply शरद पवार filter\nनिवडणूक (19) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (19) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nअजित पवार (15) Apply अजित पवार filter\nमुख्यमंत्री (14) Apply मुख्यमंत्री filter\nसुप्रिया सुळे (12) Apply सुप्रिया सुळे filter\nपंकज भुजबळ (11) Apply पंकज भुजबळ filter\nजयंत पाटील (10) Apply जयंत पाटील filter\nनगरसेवक (10) Apply नगरसेवक filter\nआंदोलन (9) Apply आंदोलन filter\nजिल्हा परिषद (9) Apply जिल्हा परिषद filter\nराजकारण (9) Apply राजकारण filter\nसर्वोच्च न्यायालय (9) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउच्च न्यायालय (8) Apply उच्च न्यायालय filter\nमहापालिका (8) Apply महापालिका filter\nशिवसेना (8) Apply शिवसेना filter\nसुनील तटकरे (8) Apply सुनील तटकरे filter\nजितेंद्र आव्हाड (7) Apply जितेंद्र आव्हाड filter\nधनंजय मुंडे (7) Apply धनंजय मुंडे filter\nबेरोजगार (7) Apply बेरोजगार filter\nबुलेट ट्रेनला पैसे, पीकविम्याला नाही- राजू शेट्टीं\nनांदगाव ः बुलेट ट्रेन आणायला शासनाकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे द्यायला नाहीत. कार��� सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. चांदोरा येथील जनावरांच्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, की समृद्धी...\nelection results : नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे रिपिट,दिंडोरीत \"कमळ' ची हॅट्ट्रिक\nनाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने \"कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते....\nजयदत्त क्षीरसागर अखेर शिवसेनेत\nमुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी...\nvidhansabha 2019 : आघाडीचा वारू रोखण्याचे युतीपुढे आव्हान\nमहापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...\nअंदाजपंचे: नाशिकमध्ये गोडसेंचा विजय तर नगर अन् शिर्डीमध्ये...\n29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. शिर्डीत कांबळेचा विजय होणार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या...\nloksabha 2019 : राज्याची रणभूमी शांत; प्रचारास्त्रे म्यान\nमुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे. या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत ���ाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nloksabha 2019 : पन्नास वर्षांत निष्ठा गेली खड्ड्यात\nपन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...\nloksabha 2019 : मी काय करेन ते उद्धवला चांगलंच माहिती - नारायण राणे\nसावंतवाडी - उद्धव, तू माझं नाव तरी घेऊन दाखव असे आव्हान देत खासदार नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाटेला येऊ नये, माझ्या रस्त्यात जर तुम्ही आलात, तर मी काय करेन हे उद्धवला चांगलंच माहिती आहे, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील स्वाभिमानचे...\nloksabha 2019 : शेट्टींचा अजेंडा फक्त आंदोलनाचाच\nशिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे...\n#battlefornashik-नाशिककरांची \"मन की बात' मनातच ...\nनाशिक, : प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होणाऱ्या नाशिककरांचा यंदाचा कौल कोणाकडे राहील, याचा अंदाज वर्तविण्यात राजकीय धुरंधर कमी पडत असून, नाशिककरांच्या मनात यंदाचा खासदार कोण, याबाबत \"मन की बात' समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे छातीठोकपणे हाच उमेदवार निवडून येईल, असा दावा...\nloksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर\nनगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार...\nloksabha 2019 : नाशिकचे उमेदवार श्रीरामचरणी लीन\nनाशिक : श्रीराम जन्मोत्सवप्रसंगी विद्यमान खासदार व भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी खासदार व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार स��ीर भुजबळ व अपक्ष उमेदवार ऍड. माणिकराव कोकाटे यांनी श्रीरामांच्या चरणी लीन होत विजयासाठी साकडे घातले. या वेळी तिन्ही...\nloksabha 2019 : पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से - छगन भुजबळ\nनागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे...\nloksabha 2019 महाआघाडीचं जमलं\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...\nloksabha 2019 : मनोमिलनाचे मजल्यावर मजले\nउत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का हा खरा प्रश्न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...\nloksabha 2019 : प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हती\nनाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांना समझोता करायचा नव्हता, असा खुलासा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यासंबंधीचा घटनाक्रम सांगितला. तसेच वंचित बहुजन आघाडीला तीन जागा देण्यास आघाडीतर्फे...\nloksabha 2019 : राष्ट्रवादीची घराणेशाहीचीच 'री'; पार्थ पवार, समीर भुजबळ दुसऱ्या यादीत\nसर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...\nloksabha 2019 : सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये दुफळी\nनगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भ���जपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित केला. दुसरीकडे...\nशिवबंधन तोडून अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nमुंबई- शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून आज ता.(01) राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नते छगन भुजबळ ...\nराष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीचा फुंकणार बिगुल\nनाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ आणि ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा बिगुल फुंकला जाईल. येत्या ३ मार्चला दुपारी चारला चांदवड येथील चंद्रभागा लॉन्सवर, तर ४ मार्चला सकाळी साडेदहाला नाशिकमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:39:09Z", "digest": "sha1:GCLCXAMGUWNWM5O3HLHKNEB3CY7ASTK2", "length": 25766, "nlines": 165, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "पुरालाही लाजवणाऱ्या केरळच्या महिला शेतकरी", "raw_content": "\nपुरालाही लाजवणाऱ्या केरळच्या महिला शेतकरी\nत्यांच्या निर्धारापुढे झालेलं नुकसानही कमी वाटू लागतं. ऑगस्ट महिन्यातल्या पुरांनी उद्ध्वस्त झाल्यावरही, दुष्काळाचं संकट समोर दिसत असतानाही कुटुंबश्रीची पथदर्शी समूह शेती एकीच्या बळावर परत एकदा जोर धरतीये\n“शेतांमधला गाळ आणि बाकी राडा सुकत चाललाय, त्यामुळे उडणारी बारीक धूळ फार त्रासदायक आहे,” पट्टणमथिट्टामध्ये दातन सी एस सांगतात. “प्लीज, हा वापरा,” शल्यचिकित्सक वापरतात तसला एक मास्क त्यांनी मला दिला, हे पाहून एका ताईला हसू यायला लागलं – केरळच्या पुरात जिच्या शेताचं निकसान झालं होतं त्यातली ही एक. “अहो, मुंबईत राहतात ते,” ती शेरा मारते, “यांना प्रदूषणापासनं काय जपायचंय\nही शेतं म्हणजे विध्वसांची चित्रं आहेत. कधी काळी नफा मिळवून देणारी भाताची आणि आरारोटची सुंदर शेती सध्या नदीपात्रातून वाहून आलेल्या काही इंच – काही ठिकाणी तर काही फूट – गाळाच्या थराखाली लपून गेलीये. उंचावरून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांसोबत गाळाबरोबर कारखान्यांचं सांडपाणी आणि प्रदूषणकारी घटकही जमा झाले आहेत. अनेक एकर शेतजमिनींवर हा जीवघेणा गाळ आता कडक उन्हात वाळून घट्ट झालाय आणि सगळ्या मातीवर जणू काही कच्च्या सिमेंटचा थर दिल्याचं चित्र आहे.\nपाण्याची पातळी कमी व्हायला लागलीये, पाणी जमिनीत मुरायचंच थांबलंय, विहिरी कोरड्या पडू लागल्यायत आणि हवा तापायला लागलीये. या सगळ्यामुळे भूजल आणि भूस्तराचं सगळं समीकरणच बिघडून गेलंय. नद्यांच्या परिस्थितिकीत लक्षणीय बदल घडून आलेत. गाळ आणि वाळूचे किनारे वाहून गेल्यामुळे अनेक नद्या आणि ओढ्यांमध्ये आता पाणी थोपवून ठेवण्याची क्षमताच राहिलेली नाही. आणि त्यामुळेच, विचार करायला कितीही विचित्र वाटत असलं तरी आता केरळमधली यानंतरची आपत्ती ही दुष्काळ असू शकते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आपली शेती रुळावर आणणं अगदी खूप धीराच्या माणसालाही भोवंडून टाकू शकतं.\nपण कुटुंबश्रीच्या महिला शेतकऱ्यांना मात्र नाही.\nया तब्बल अडीच लाखाहून जास्त महिला आहेत, केरळमधल्या गाव-वस्ती पातळीवरच्या महिलांच्या प्रचंड मोठ्या जाळ्याचा एक अंश. कुटुंबश्री (शब्दशः, कुटुंबाची समृद्धी) मध्ये ४५ लाख स्त्रिया आहेत. सर्व सज्ञान महिलांना याचं सभासद होता येतं, एका कुटुंबातून एक महिला एवढीच मर्यादा घालण्यात आली आहे. थोडक्यात काय तर केरळच्या ७७ लाख कुटुंबांपैकी ६० टक्के घरांमधून एक तरी सभासद या जाळ्यामध्ये आहे. कुटुंबश्रीच्या गाभ्याशी आहेत या ३.२ लाख स्त्रिया ज्यांनी स्वतःला संघ कृषीशी जोडून घेतलंय – हे सामूहिक शेती करणारे गट आहेत.\nआता सगळ्या शेतात गाळ भरला आहे, कित��येक इंचांचा – कुठे कुठे तर काही फुटांचा थर आहे\n४५ लाख सदस्य, त्यातही ३.२ लाख शेतकरी स्त्रिया असलेला कुटुंबश्री हा कदाचित जगातला स्त्रियांसाठी न्यायाचा आणि गरिबी निर्मूलनाचा सगळ्यात भव्य असा कार्यक्रम असेल\nएकूण ७०,००० संघ कृषी समूह आहेत, आणि प्रत्येक गटात पाच सदस्य. प्रत्येक समूह भाडेपट्ट्यावर जमीन कसतो, जास्तीत जास्त जमिनी अडीच एकराहून कमी आहेत. कधी कधी तर फक्त एक एकर. बहुतेक जणी जैविक किंवा कमी लागत लागणारी शाश्वत शेती करतात. देशभरात शेतीचा बट्टयाबोळ होत असताना, या स्त्रियांनी मात्र त्यांची भाड्याच्या जमिनीवरची शेती नफ्यात चालवलीये आणि इतकंच नाही तर त्यामागे ‘अन्नाचा न्याय’ हे तत्त्व आहे – वरकड पीक बाजारात विकायचं पण गटातल्या सगळ्या कुटुंबांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच, हे ते तत्त्व.\nत्यांचं यश आणि प्रभाविता अशी की इतर राज्यांच्या अगदी विरुद्ध चित्र इथे आहे, इथे बँका त्यांना गळ घालत असतात, त्या बँकेचे पाय धरत नाहीत. आम्ही आता आहोत त्या पट्टणमथिट्टा जिल्ह्यामध्ये त्यांचा कर्जाच्या परतफेडीचा दर ९८.५% आहे. काही गावांमध्ये स्थानिक बँकेत कुटुंबश्रीच सगळ्यात मोठा ठेवीदार आहे.\nपण सध्या पुराने या संघ कृषी गटांचा विध्वंस केलाय – अख्ख्या राज्यात मिळून त्यांचं ४०० कोटीचं नुकसान झालंय. त्यातलं पिकांचं नुकसानच २०० कोटींच्या घरात आहे. जमिनीची सुपीकता कमी होणं, जमिनीत भराव घालण्याचा खर्च, उचल आणि तारण म्हणून ठेवलेल्या गोष्टींचं नुकसान याची मोजदाद वेगळीच. इतर खर्च जसजसे गणतीत येतील तसा नुकसानीचा आकडा वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.\nरानी अंगाडी पंचायत कार्यालयात भरलेल्या उत्साहपूर्ण बैठकीला आलेल्या विविध संघ कृषी गटाच्या कुटुंबश्री सदस्य\nरानी तालुक्यातल्या नऊ पंचायत क्षेत्रातल्या ९२ एकरवर ७१ संघ कृषी समूह शेती करतायत आणि त्यांनी बँकांकडून ७२ लाखांचं कर्ज घेतलेलं आहे. “आता या पुरात सगळं गेलंय,” कुटुंबश्रीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या आणि सांघिक शेती करणाऱ्या ओमना राजन सांगतात. त्यांचा स्वतःच्या ‘मन्न’ (दैवी भेट) संघ कृषी समूहाने गेल्या साली केवळ केळीच्या पिकातून २ लाखाचा नफा कमवला होता. गेल्या वर्षी गटातल्या पाच सदस्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा नफा झालाय. “आम्हाला एकदम चांगला भाव मिळतो कारण आम्ह�� जैविक शेती करतो. पण यंदा मात्र चांगला भाव मिळण्याची संधी - ओणमचा काळ – गेली. हातचं सगळंच गेलंय. पण आम्ही नव्याने सगळं उभारू.”\nआम्ही तो विध्वंस रानी अंगाडी गावात पाहत होतो. पंचायतीतल्या ७१ संघ कृषी समूहांमधल्या १० हून कमी समूहांनी विमा काढला आहे – भाडेपट्ट्यावरच्या जमिनींसाठी विमा मिळवणं फार मुश्किल आहे. एमएससी, अॅग्री असणारे दातन केरळच्या मृदा संधारण विभागात नोकरी करतात आणि एका तज्ज्ञाच्या नजरेने सगळ्या नुकसानीचा अभ्यास करतात. ते कामाचा भाग म्हणून कुटुंबश्रीसोबत करतात. एका मुंबईकराला धुळीपासून संरक्षण करण्याची गरज भासल्याबद्दल थट्टा करणाऱ्या बिन्सी बिजॉय कुटुंबश्रीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांची दृष्टी एका कृषी व्यावसायिकाची आहे.\nतुम्ही कुठेही पहा, झालेलं नुकसान भयंकर आहे. पण केरळमधल्या या शतकात आलेल्या सगळ्यात भयंकर अशा ऑगस्टच्या पुरामध्ये त्यांचं जितकं जास्त नुकसान तितकं जास्त धैर्य आणि उमेद वाढत असल्याचं दिसून येतं. रानी अंगाडी पंचायत कचेरीतल्या आमच्या पहिल्या बैठकीत येतानाच त्या उत्साहात आणि हसत आत आल्या. पंचायत अध्यक्ष बाबू पुलट हसून म्हटले देखीलः “आपण एका गहिऱ्या संकटात असणं अपेक्षित आहे, ज्याबद्दल लिहिण्यासाठी हा माणूस इथे आला आहे,” त्यांनी त्यांना सांगितलं, “आणि इथे तुम्ही खुशाल खिदळताय. काय वाटेल त्यांना आपण जरा तरी गंभीर व्हायला पाहिजे की नाही आपण जरा तरी गंभीर व्हायला पाहिजे की नाही” यानंतर तर हास्याचा आणखी एक फवारा उसळला. त्यातल्या बऱ्याच जणींना माझ्याशी हिंदीत बोलायचं होतं, खरं तर त्यांना आणि मला, दोघांनाही थोडं थोडं तमिळ बोलता येतं. पण मी मुंबईहून आलो होतो, त्यामुळे हिंदीतच बोलणार, झालं.\nपुराचं पाणी रानी अंगाडीतल्या या घराच्या जवळ जवळ छताला टेकलं होतं. उजवीकडेः केळी आणि आरारोटचं सगळं पीक धुऊन गेलं\nएका एकरात केळी लावायला जवळ जवळ ३ लाखाचा खर्च येतो, बिजॉय सांगतात. “एका एकरात १००० केळी लागतात आणि प्रत्येकीची किंमत ३०० रुपये आहे. कीटकनाशकावर – जैविक कीटकनाशकावरही आम्हाला थोडाफार खर्च करावा लागतो. आणि मजुरीचा खर्चही खूप आहे.” पण एका एकरात त्यांना १०-१२ टनाचं उत्पादन मिळतं आणि त्या ६० रुपये किलोने केळी विकू शकतात. त्यामुळे त्यांना दीड ते दोन लाखांचा नफा होतो, आणि इथल्या अनेक गटांना गेल्या सा��ी, तसा लाभ झाला आहे. “शिवाय, ओणमच्या काळात आम्हाला एकदम चढा भाव मिळतो, किलोमागे ८०-८५ रुपये,” संगमम संघ कृषीच्या शायनी जोसेफ सांगतात.\nगेल्या साली संगममच्या सहा सदस्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा नफा झाला. “या वर्षी मात्र आमचं होतं नव्हतं, सगळंच गेलं. तीनही एकर भुईसपाट झालेत. आता या रानात जमा झालेला गाळ आणि चिखल साफ करायलाच एकरामागे १ लाख रुपये खर्च येईल,” जोसेफ सांगतात. “कालवेही साफ करायला लागणार आहेत. तीन महिन्यांचं काम आहे हे, पण आम्ही लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पाण्याचे सगळे स्रोत कोरडे पडायला लागलेत. आणि आता आमच्यापुढे दुष्काळाचं संकट उभं आहे.”\nएकामागून एक शेतकरी स्त्रिया आम्हाला हेच पटवून देत होत्या की त्या सगळं नव्याने उभारतील – आणि तेही लवकरच. आणि असं काही नाहीये की त्यांना किती मोठी आपत्ती आहे त्याचा अंदाज नाहीये, पण त्यांच्या निर्धारापुढे झालेलं नुकसानही फिकं पडेल. “आमची एकीची ताकद आहे. आमच्या एकीतूनच आम्हाला बळ आणि धाडस मिळतं. कुटुंबश्री म्हणजे ही एकीच आहे.” गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या तोंडून पुन्हा पुन्हा हे विधान ऐकतोय. आणि आता केरळच्या पुरानंतरच्या या कोलाहलात या विधानाला त्या खरोखर जागतायत.\nया स्त्रिया आता गाळ साफ करण्याच्या कामाला लागल्यायत, पण शेतात मध्यभागी मात्र गाळ आता कडक होऊन बसलाय आणि तो काढणं अवघड झालंय\nराज्यभरात, स्वतःचं जवळ जवळ सगळं गमावून बसलेल्या या संघ कृषी समूहाच्या महिला शेतकऱ्यांनी पदरमोड करून मुख्यमंत्री मदत निधीसाठी व्यापक स्तरावरच्या कुटुंबश्रीला सात कोटींची निधी गोळा करण्यात मदत केली.\n११ सप्टेंबरला लक्षात राहील अशी अजून एक महत्त्वाची घटना घडली. याच दिवशी, नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने (NRLM – National Rural Livelihoods Mission) कुटुंबश्रीचा ‘शेती आधारित उपजीविका क्षेत्रात उत्कृष्ट कार्य’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. अभियानाने पहिल्यांदाच असा पुरस्कार दिला आहे हे विशेष.\nकुटुंबश्री हा स्त्रियांसाठी न्यायाचा आणि गरिबी निर्मूलनाचा जगातला कदाचित सर्वात भव्य कार्यक्रम असेल. १९९८ साली शासनाचा उपक्रम म्हणून सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये आजपावेतो स्त्रियांनी एकत्र येऊन जे स्वातंत्र्य आणि स्वायतत्ता निर्माण केली आहे ती त्यांच्यासाठी फार मोलाची आहे. त्यांचं ���ाडस आणि स्वातंत्र्य कितीही वाखाणलं तरी आज मात्र त्यांना बँका आणि इतर संस्थांकडून मदतीची गरज आहे – आणि हवी आहे आपल्या सर्वांची साथ. अख्ख्या देशात गरीब स्त्रियांच्या नेतृत्वातला शेतीचा अशा प्रकारचा दुसरा कोणताच कार्यक्रम सापडणार नाही. त्याचा आवाका, व्याप्ती आणि उपलब्धी या सगळ्याच बाबतीत.\nआम्ही इतर काही संघ कृषी समूहांना भेटायला निघालो, तसं एक ताई आली आणि म्हणालीः “आम्ही परत वर येऊ. आता आम्हाला मोठा फटका बसलाय, पण आम्ही परत उभारी घेऊ. एका महिन्याच्या आतच आम्ही जमिनी कसायला सुरुवात करू, बघालच तुम्ही.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nपुरातून जपलेले फोटो आणि आठवणी\nन खाल्लेल्या बटाट्याचं आणि न येणाऱ्या डॉक्टरांचं गाणं\nकल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/602004", "date_download": "2019-06-16T13:34:31Z", "digest": "sha1:KZWLNCNFFGCVLSHAVL4QK2RL7FYRZSXZ", "length": 4395, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला\nकेंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला\nऑनलाईन टीम / मुंबई :\nदेशातील समस्या सोडविण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा म्हणून तेलुगू देसम पार्टीने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चर्चेसाठी स्वीकारला आहे. त्यामुळे काठावर बहुमत असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची गोची होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यास एनडीएतील मित्र पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून पहिल्यांदाच अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार असल्याने भाजपला आता मित्र पक्षांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nटीडीपीच���या खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. टीडीपीचे खासदार के. श्रीनिवास यांनी ही नोटीस दिली होती. त्याला संसदेतील 50 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेतील शुन्य प्रहरात हा प्रस्ताव स्वीकारला. या प्रस्तावावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. आता या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार असून त्याच दिवशी मतदान होणार आहे.\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2019-06-16T12:48:45Z", "digest": "sha1:7K6G56DI4UFJRLUAZS6V6576HYMMOTTF", "length": 10013, "nlines": 131, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "(व्हिडीओ) जनतेचा सवाल १२ (किरीट सोमय्यांची अजब जाहिरातबाजी) – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) जनतेचा सवाल १२ (किरीट सोमय्यांची अजब जाहिरातबाजी)\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n(व्हिडीओ) जनतेचा सवाल ६ (भाजपाच्या मतदारांचीच मागणी ‘१५० सीट आणि गडकरी’)\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n मग फक्त फटाक्यांवरच बंदी का\nममता बॅनर्जींना दणका; अनुपम हाजरांचा भाजपात प्रवेश\nआघाडीच्या बातम्या देश निवडणूक\nपश्चिम बंगालमध्ये पुढील 3 टप्प्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात\nकोलकाता – पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राहिलेल्या पुढील 3 टप्प्यातील मतदाना���ाठी मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाची...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (३०-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१०-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nआघाडीच्या बातम्या देश निवडणूक न्यायालय राजकीय\nहार्दिक पटेल यांची सुप्रीम कोर्टात धाव\nगुजरात- उच्च न्यायालयाने हार्दिकची 2015 च्या दंगल प्रकरणातील शिक्षा रद्द करण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे....\nआघाडीच्या बातम्या देश निवडणूक\nअरुण जेटलींनी केला राहुल गांधीवर गंभीर आरोप\nनवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी युपीएच्या कार्यकाळात त्यांच्या उलरीक मॅकनाइट या मित्राला फायदा करुन...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/643046", "date_download": "2019-06-16T13:52:22Z", "digest": "sha1:MQWC4HROHCLBIG2DUV3SDJC6FHNPEMGQ", "length": 15530, "nlines": 18, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एका मोकळय़ा श्वासासाठी..!’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एका मोकळय़ा श्वासासाठी..\nनमस्कार मॅडम, मी कौमुदी नमस्कार, या बसा ना कौमुदी. अगदी नावाप्रमाणे ‘पौर्णिमेच्या चांदण्याचे’ सौंदर्य असते ना तशीच होती. गोरापान वर्ण, उंच-मध्यम बांधा, काळेभोर डोळे, पांढऱया शुभ्र दंतपक्ती, सतेज कांती, लांबसडक केस आणि विलक्षण मोहक हास्य \nहं. बोला कौमुदी, मॅडम, मला हल्ली खूप अस्वस्थ वाटतं, चिडचिड होते. कधी-कधी स्वतःच्या चांगुलपणाचाच राग येतो. वाटतं खूप लांब निघून जावं… हिमालयात माझं लग्न होऊन पंधरा वर्षे झाली. मी, माझा नवरा, मुलगा, सासू-सासरे असं कुटुंब. नवरा इंजिनिअर आहे. तो जॉब करतो. माझं ब्युटीपार्लर आहे. आजपर्यंत मी कधीच कुणाला तक्रारीची संधी दिली नाही. कौटुंबिक जबाबदाऱया, दैनंदिन सर्व कामे व्यवस्थित आवरूनच घराबाहेर पडते. ‘तुमचा संसार आहे, तुम्हीच सारं करायला हवं’ हा सासुबाईंचा स्वर असल्याने त्यांच्याकडून कधी मदतीची अपेक्षा केलीच नाही. तक्रारही केली नाही. मी सासरी आल्यापासून त्यांना पूर्ण निवांतपणा आहे. त्यांचा स्वभाव तसा ‘मुडी आणि मानी’. समोरच्या व्यक्तीने हाक मारल्याखेरीज या बोलणार नाहीत. पन्नास कामं केली आणि गडबडीत एखादं काम राहिलं तरी ‘हुप्प’ होणार. तरीही मी जाऊ दे म्हणत सोडून देत त्यांना मोठेपणा देवून त्यांच्या कलाने वागत आले. काही दुखलं-खुपलं, आजारपण सारं विनातक्रार आणि मायेने करण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु परवा जे झालं त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. बरं, काय झालं नेमकं माझं लग्न होऊन पंधरा वर्षे झाली. मी, माझा नवरा, मुलगा, सासू-सासरे असं कुटुंब. नवरा इंजिनिअर आहे. तो जॉब करतो. माझं ब्युटीपार्लर आहे. आजपर्यंत मी कधीच कुणाला तक्रारीची संधी दिली नाही. कौटुंबिक जबाबदाऱया, दैनंदिन सर्व कामे व्यवस्थित आवरूनच घराबाहेर पडते. ‘तुमचा संसार आहे, तुम्हीच सारं करायला हवं’ हा सासुबाईंचा स्वर असल्याने त्यांच्याकडून कधी मदतीची अपेक्षा केलीच नाही. तक्रारही केली नाही. मी सासरी आल्यापासून त्यांना पूर्ण निवांतपणा आहे. त्यांचा स्वभाव तसा ‘मुडी आणि मानी’. समोरच्या व्यक्तीने हाक मारल्याखेरीज या बोलणार नाहीत. पन्नास कामं केली आणि गडबडीत एखादं काम राहिलं तरी ‘हुप्प’ होणार. तरीही मी ज��ऊ दे म्हणत सोडून देत त्यांना मोठेपणा देवून त्यांच्या कलाने वागत आले. काही दुखलं-खुपलं, आजारपण सारं विनातक्रार आणि मायेने करण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु परवा जे झालं त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. बरं, काय झालं नेमकं सासुबाईंच्या माहेरचे सगळे त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भातील चर्चेसाठी आमच्या घरी आले होते. चर्चा सुरू होती. त्यामुळे सासुबाईंच्या पूर्वपरवानगीनेच मी चहा देण्यासाठी आत गेले. त्यांची बहीण तावातावाने बोलत होती. मी निमूटपणे चहा दिला आणि बाहेर जाण्यासाठी म्हणून वळले फक्त, तोच त्या म्हणाल्या, ‘माले, बाहेरून आलेल्या मुलीसमोर चर्चा नको. आपल्या गोष्टी आपल्यातच राहिलेल्या बऱया. शेवटी बाहेरूनच आलेली आहे ती सासुबाईंच्या माहेरचे सगळे त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भातील चर्चेसाठी आमच्या घरी आले होते. चर्चा सुरू होती. त्यामुळे सासुबाईंच्या पूर्वपरवानगीनेच मी चहा देण्यासाठी आत गेले. त्यांची बहीण तावातावाने बोलत होती. मी निमूटपणे चहा दिला आणि बाहेर जाण्यासाठी म्हणून वळले फक्त, तोच त्या म्हणाल्या, ‘माले, बाहेरून आलेल्या मुलीसमोर चर्चा नको. आपल्या गोष्टी आपल्यातच राहिलेल्या बऱया. शेवटी बाहेरूनच आलेली आहे ती \nमॅडम, यापूर्वीही कशा ना कशा संदर्भात त्यांनी हे वाक्य उच्चारलंय, पण मी दुर्लक्ष केलं. यावेळी मात्र मला ते खूपच लागलं. कोणतीही मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते, त्या घराला कुटुंबाला आपलं मानून साऱया जाबाबदाऱया, नाती सांभाळते आणि इतकं करूनही ‘ती’ शेवटी ती बाहेरूनच आलेली राहते का हो आजच्या काळात कुणी कुणाला विचारत नाही अशीही अनेक उदाहरणं आपण पाहतो परंतु मी असं कधीच वागले नाही. सासरी आल्यास प्रत्येकाची गरज ओळखून, प्रत्येकाजवळ, स्वतःला ‘मोल्ड’ करत जुळवून घेत आले. नवऱयाचं रुटिन, मुलाची शाळा, क्लासेस, सासु-सासऱयांचं रुटिन, आजारपणं, नातेवाईकांची ये-जा, सगळय़ा प्रापंचिक जबाबदाऱया न कुरकुरता निभावल्या, तरीही हेच ऐकायचं का आजच्या काळात कुणी कुणाला विचारत नाही अशीही अनेक उदाहरणं आपण पाहतो परंतु मी असं कधीच वागले नाही. सासरी आल्यास प्रत्येकाची गरज ओळखून, प्रत्येकाजवळ, स्वतःला ‘मोल्ड’ करत जुळवून घेत आले. नवऱयाचं रुटिन, मुलाची शाळा, क्लासेस, सासु-सासऱयांचं रुटिन, आजारपणं, नातेवाईकांची ये-जा, सगळय़ा प्रापंचिक जबाबदाऱया न कुरकु���ता निभावल्या, तरीही हेच ऐकायचं का त्यांना आजही परकी वाटावी मी त्यांना आजही परकी वाटावी मी मीच सगळय़ांचा विचार करायचा. सगळे आपापल्या परीनं स्वतःसाठीच वेळ काढतात. रिलॅक्स होतात. पण माझी दमणूक कुणाच्याच कशी लक्षात येत नाही. आईजवळ बोलले तर ती म्हणते, ‘स्त्राr जन्माची अशीच कहाणी मीच सगळय़ांचा विचार करायचा. सगळे आपापल्या परीनं स्वतःसाठीच वेळ काढतात. रिलॅक्स होतात. पण माझी दमणूक कुणाच्याच कशी लक्षात येत नाही. आईजवळ बोलले तर ती म्हणते, ‘स्त्राr जन्माची अशीच कहाणी’ एकदा वाटतं ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर स्पष्ट बोलावं. परत वाटतं पंधरा वर्षे जे जपलं ते एका क्षणात मातीमोल होईल. आजवरच्या चांगुलपणाला कटुतेचा स्पर्श होईल. नकोच…. चाललंय तसंच चालू दे. पण परत वाटतं मीही माणूस आहे. मलाही बदल हवा ना… डोकं कलकलतं हो एकेकदा’ एकदा वाटतं ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर स्पष्ट बोलावं. परत वाटतं पंधरा वर्षे जे जपलं ते एका क्षणात मातीमोल होईल. आजवरच्या चांगुलपणाला कटुतेचा स्पर्श होईल. नकोच…. चाललंय तसंच चालू दे. पण परत वाटतं मीही माणूस आहे. मलाही बदल हवा ना… डोकं कलकलतं हो एकेकदा आजवर आपल्या अनेक इच्छांना मुरड घालत बाकीच्यांच्या इच्छांना प्राधान्यक्रम दिला हेच चुकलं का आजवर आपल्या अनेक इच्छांना मुरड घालत बाकीच्यांच्या इच्छांना प्राधान्यक्रम दिला हेच चुकलं का मॅडम, हल्ली पार्लरच्या कामातही उत्साह वाटत नाही हो… ‘एका मोकळय़ा श्वासासाठी’ धडपडतेय हो मी, असं म्हणतं ती ओक्साबोक्सी रडू लागली.\nकौमुदीचं व्यक्तिमत्त्व, तिची कुटुंबासाठीची धडपड, चांगुलपणाच्या ओझ्याखाली तिची आता चाललेली घुसमट आणि तिला आवश्यक असणारा ‘बेक’, तिची मानसिक दमणूक हे सारं माझ्या लक्षात आलं होतं. परंतु त्यासाठी तिचा तिलाच प्रयत्नपूर्वक बदल करावा लागणार होता आणि नीट व्यक्त होण्यासाठी तिला मदतीची आवश्यकता होती. एका क्षणात बदल व्हावा अशी ‘जादूची कांडी’ तर कुणाकडेच उपलब्ध नसते परंतु टप्प्याटप्प्याने स्वतःवर मेहनत घेत ती सगळय़ा\nप्रक्रियेला छान सहकार्य करत गेली आणि अखेर आवश्यक ते बदलही झाले. तिच्या सासूबाईही कधीकाळी दुसऱयाच्याच घरातून आलेल्या आहेत, याची जाणीव वेगळय़ा पद्धतीने तिने त्यांना करून दिली. आणि असं बोलणं कसं जिव्हारी लागतं हेही त्यांना समजावून सांगितलं. ती सुद्धा आता व्य��्त व्हायला लागली आहे. हे कळल्यावर त्यांच्या ‘यू मस्ट’ या धोरणातही हळूहळू लवचिकता आली. बऱयाच गोष्टी सोप्या झाल्या.\nआज 21 व्या शतकात जशी संपूर्ण बंधनमुक्त जगण्याची मानसिकता असलेली माणसं असतात तशी कौमुदीसारखी तोंडातून चकार शब्द न काढता चांगुलपणा जपणारीही माणसं आढळतात. दोन्ही गोष्टींचा अतिरेक हा त्रासदायक असतो. सासरच्या कुटुंबाला आपलं मानून त्यात सर्वस्व झोकून देणारी ‘स्त्राr’ शेवटी ‘दुसऱयाच्याच घरातून’ आलेली राहते का तिचं हे लेबल ‘कायम असंच राहतं का तिचं हे लेबल ‘कायम असंच राहतं का हे कौमुदीचे प्रश्न अनेक महिलांच्या मनातील प्रश्न असू शकतात. कुटुंबासाठी जीव ओतून अनेक गोष्टी करत असतानाही काही गोष्टी कुटुंबातील माणसांकडून जेव्हा वेगळय़ा रीतीने समोर येतात त्यावेळी वेगवेगळय़ा अँगलनी हा प्रश्न अनेक स्त्रियांना अस्वस्थ करतो. तसं पहायला गेलं तर कायदाही सासरच्या मालमत्तेत ‘तिला’ तसे थेट अधिकार देत नाही. त्यात काही संदिग्धता आढळते, तर माणसांचं काय हे कौमुदीचे प्रश्न अनेक महिलांच्या मनातील प्रश्न असू शकतात. कुटुंबासाठी जीव ओतून अनेक गोष्टी करत असतानाही काही गोष्टी कुटुंबातील माणसांकडून जेव्हा वेगळय़ा रीतीने समोर येतात त्यावेळी वेगवेगळय़ा अँगलनी हा प्रश्न अनेक स्त्रियांना अस्वस्थ करतो. तसं पहायला गेलं तर कायदाही सासरच्या मालमत्तेत ‘तिला’ तसे थेट अधिकार देत नाही. त्यात काही संदिग्धता आढळते, तर माणसांचं काय आजवरच्या वाटचालीत अनेक अधिकार स्त्रियांना झगडून मिळवावे लागले, हे तर सर्वज्ञातच आहे.\nमुळातच स्वहितासाठी स्वतःच काही गोष्टी करायला शिकणं आवश्यक आहे. जसं व्यक्त व्हायला येता हवं तसंच नकार देण्याची कलाही आत्मसात करायला हवी. वर्षाचे 365 दिवस तुम्ही न कुरकुरता सारं सांभाळून आपलं कुटुंबही नीट सांभाळताय, मग त्यातले चार दिवस आपल्यासाठी काढणं, रिलॅक्स होणं यात वावगं ते काय माझी म्हणून काही गरज आहे ही गोष्ट आपण स्वीकारली की अपराधीपणाची भावना अस्वस्थ करत नाही. चांगुलपणाचं ओझंही वाटत नाही, नाहीतर आपणच लावलेल्या सवयींच्या जाळय़ात आपणच अडकत जातो. वरकरणी त्या चांगुलपणाचं विणकाम कितीही सुंदर भासलं तरीही त्यात अडकून जर घुसमट होऊ लागली तर वेगळय़ा समस्या निर्माण होऊ शकतात. कधीतरी निवांतपणा हवा असं वाटणं ही गरज आहे, मनाच्या उत्तम ���शागतीसाठी. अशा रूपानं होणारं मनाचं सर्व्हिसिंग आवश्यकही आहे. स्त्राrचं स्त्राrत्त्वापलीकडचं माणूसपण जपण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न झाला तर अनेक गोष्टी सोप्या होतील. आपल्यातील चांगुलपणा हा कुमकुवतपणा बनू न देता सजग राहिलं तर ‘एका मोकळय़ा श्वासासाठी’ तिला इतकी धडपड करावी लागणार नाही, हे मात्र खरे\nAd. सुमेधा देसाई, मो.94226 11583\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/animal_husbandry/936947923-91794b93593094d200d92f93e-91794b92e94292494d930-92a93e938942928-924947-90692794192893f915-91794b93693e93394792a93094d92f902924", "date_download": "2019-06-16T12:54:05Z", "digest": "sha1:GGERKNPY4FYD3RR3YOR7EFJ7DTAGDQP7", "length": 21630, "nlines": 213, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / शेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nशेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nपौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात, त्यासाठी शेण, गोवर्या गोमूत्र लागायचे .म्हुणून निसळ गुरुजींनी एक गीर गोवंशाची कालवड घेण्याचे ठरविले .\nपौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात, त्यासाठी शेण, गोवर्या गोमूत्र लागायचे .म्हुणून निसळ गुरुजींनी एक गीर गोवंशाची कालवड घेण्याचे ठरविले . २००३ मध्ये खाटकाच्या दारातून ७००० रुपयात ही कालवड घरी आणली .या गाईच्या सहा वेतानंतर आज १५ गाईचा विस्तार झालाय.त्यात पृथ्वीवरील कामधेनु मानलेली थारपारकर जातीची देशी गाय नव्याने आलीय . आज बाजारात एका गीर गाईची किंवा थारपारकर गाईची किंमत ५० ते ७० हजार आहे. गीर गायचं का घेतली याची माहिती देताना ते म्हणाले,गुजरात राज्यातील काठेवाडच्या दक्षिणेकडील गीर टेकड्या व जंगल हा या जनावरांचा मूळ प्रदेश होय. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी उत्पन्न २१०० लिटर व सरासरी आयुष्य १५ वर्ष असते.ह्या गाईचे गोमुत्र अत्यंत औषधी असते .या गाईच्या गोमुत्रा पासून गोमुत्र अर्क बनविण्यासाठी मी या गोवंशाची निवड केली आहे.\nनिसळ गुरुजींनी थारपार��रची वैशिट्येही सांगितली\nगुणवत्तेनुसार अग्रभागी असलेला ‘थारपारकर’ गोवंश आहे. ही गोवंश सातत्याने येणा-या दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करून तग धरतो या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय ३२ ते ३६ महिन्यांच्या दरम्यान असते. प्रथम वेतापासून चौथ्या वेतापर्यंत दुग्धोत्पादनामध्ये सातत्याने लक्षणीय वाढ होते. दोन वेतांमधील अंतर १५ ते २० महिन्यांदरम्यान असते, भाकड काळ चार ते सात महिन्यांचा असतो . दुधाला सरासरी चार ते पाच फॅट लागते.\nउत्तम गुणवत्तेमुळेच संपूर्ण भारतभर शेती महाविद्यालयं,सरकारी फार्म,मिलिटरी डेअरी फार्म यांमध्ये मूळचा गोवंश म्हणून थारपारकरची निवड करण्यात येते. निसळ गुरुजीं व त्यांच्या कुटुंबाने अत्याधुनिक गोशाळा तयार केली आहे.\nअहंमदनागर येथील बॅँक कालनी भागात .आपल्या घरातच गुरुजींनी आधुनिक गोशाळा सुरु केली होती. यात गाईच्या शेणाचा वापर गोबर गॅस साठी केला. ज्यावर त्यांचा घरचा स्वयंपाक होतो. गोबर गॅसची स्लरी पाईपद्वारे जमा करून शेतात खत म्हणून वापरतात किंवा गोवर्या बनवतात. या गोशाळेत गाईंना स्वयंचलीत वाटर सिस्टिमी द्वारे हवे तेंव्हा पाणी पिता येते.गायांचे गोमूत्र एका ड्रमात जमा होते.दूध मशिनद्वारे काढले जाते.कडबा बारीक करायची कुट्टी मशीन,चारा साठवणीसाठी व्यवस्था केलीय.गाय वासरे मुक्त संचार करतात.त्यांना कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रेम देतो.अगदी बैठकीतही गाईचा वावर असतो. गोशाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत, ज्याद्वारे 24 तास गाईंवर नजर ठेवली जाते.\nत्यांचा या गीर जातीची प्रत्येक गाय दररोज 14 लिटर दुध देते. निसळ गुरुजींनी दुधाचा व्यवसाय केला असता तर आणखी कमाई झाली असती. पण ते गाईच्या दुधावर पहिला हक्क वासरांचा मानतात.त्यामुळे गाई व वासरे दिवसभर मोकळे असतात .रात्री त्यांना बांधून फक्त सकाळचे दूध काढले जाते.बाकी दिवसभर वासरे दूध पित असतात. एक वेळचे दूधच ते काढतात.आणि 50 रुपये लिटरने विकतात.आणि ज्या घरात लहान मुले आहेत अशा कुटुंबालाच विकतात.\nअडीच हजार रुपये किलो शुद्धघृत\nआयुर्वेदात गाईच्या शुद्ध तुपाचे गुणधर्म सांगितले आहेत.ते तयार करण्याची खास पद्धधत आहे.जी अतिशय कष्टची आहे. पितळी,लोखंडा ची भांडी वापरून लाकडी रवीने घुसळून हे तूप त्यांच्या पत्नी सोनालीताई बनवतात.जे 2500 रु किलो या भावात विकले जात��. त्यासाठी ऍडव्हान्स बुकींग होते.\nदोन वर्षे दुष्काळ पडला चारा महागला तरी गुरुजींनी गाई विकल्या नाहीत.आज या गोशाळेत त्यांचे वडील दत्तात्रेय निसळ,पत्नी सोनाली,गायत्री,रेणुका या मुली व मुलगा वेद हे सारे ‘कुटुंबच गोपालनात रंगलय’.आता या गाईंना चारा लागतो म्हणून गुरुजींनी अडीच एकर शेत जमीनही खरेदी केलीय. शेजारीपाजारीशेण गोमूत्राचा वास येतोय म्हणूनआता ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ही गोशाळा हलवतोय.तिथेच चारा लावून तिथल्या तिथे जनावरांना घालता येईल..आज आपल्याकडे अडीच एकर शेतं,घर व सुबत्ता आहे ती या गोशाळेमुळेच,असं सिद्धेश्वर निसळ सांगत होते.\nलेखन : सु. मा. कुलकर्णी, नांदेड\nपृष्ठ मूल्यांकने (32 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nनारळाच्या बागेत वराह पालन\nशेळीने दिले आर्थिक स्थैर्य\nगव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना\nपोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय\nकोंबडीपालन - महिला स्वावलंबी\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nगो संवर्धन आणि शाश्वत शेती\nलावंघरची वाटचाल \"गीर\" गावकडे..\nशेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न\nलावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार\nहायड्रोपोनिक चाऱ्यामुळे दुष्काळातही सुकर झाले पशुपालन\nशहरांशी जोडून घेताना कुकुटपालन : एक मार्ग\nलाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता\nकडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन\nमानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज\nशेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार\nआदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा\nशेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nदुष्काळाची व्यथा अन संघर्षाची कथा\nदारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले\nशेळ्यांचा गावातच होतोय प्रथमोपचार\nजांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण\nपशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट\nकुक्कुट पालनातून रोजगार निर्मिती\nसामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...\nदूधगंगेमुळे आदिवासींच्या जीवनात आर्थिक क्रांती\nकुक्कूट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार\nपशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nम���ळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 14, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/10/blog-post_11.html", "date_download": "2019-06-16T12:52:03Z", "digest": "sha1:IGKR4MFIPQX2DUPPNSDALXW6T45QVCEW", "length": 14161, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "तीन चॅनल , तीन अँकर , तीन बदल ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुर��� करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८\nतीन चॅनल , तीन अँकर , तीन बदल\n१२:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - मिलिंद भागवत, विलास बडे पाठोपाठ आता एबीपी माझातून रेश्मा साळुंखे ही अँकर न्यूज १८ लोकमतमध्ये जॉईन झाली आहे. जेव्हा भागवत आणि बडे यांनी एबीपी माझाला सोडचिठ्ठी देवून न्यूज १८ लोकमत जॉईन केले होते, तेव्हाच नम्रता वागळे आणि रेश्मा साळुंखे यांना ऑफर होती, पण नम्रताने 'नम्र' नकार दिला तर रेश्माने नको, होय करत आता एबीपी माझाला बाय बाय करत न्यूज १८ लोकमत मध्ये जाणे पसंद केले आहे.\nन्यूज १८ लोकमत मध्ये जुन्या आणि नव्या अँकर मध्ये लॉबिंग सुरु झालं आहे. एबीपी माझातून आलेले विलास बडे हे संपाद्क डॉ. उदय निरगुडकर यांचे लाडके बनले आहेत. त्यांच्या शिफारशीनुसारच रेश्मा साळुंखे यांना एबीपी माझापेक्षा ��ॅकेज वाढवून घेण्यात आले.बडेनी आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली आहे, मात्र जुने आणि नवे असा वाद पेटला आहे. जुन्याचे पगार वाढत नाहीत आणि नव्यानं पॅकेज वाढवून घेण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nदुसरीकडे एबीपी माझा मध्ये अँकरची जागा खाली होताच रेश्मा साळुंखे जागी सामची अँकर वृषाली यादव हिचा नंबर लागला आहे. तिने सामला राम राम म्हणत एबीपी माझा जॉईन केले आहे. दरम्यान वृषाली यादव साम सोडताच तिच्या जागी रचना बोऱ्हाडे ( जुने आडनाव विचारे ) हिने साममध्ये घरवापसी केली आहे.\nएक अँकर सोडताच कसा बदल होतो, हे त्याचे उत्तम उदाहरण. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि तो झालाच पाहिजे, पण नव्या अँकरला संधी कधी मिळणार \nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या ��ी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T12:33:41Z", "digest": "sha1:FH3GUPAKRDTLJ7LZ5HB5ISOORLUTDZY4", "length": 12112, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘कापसाला 6 हजार भाव द्या नाहीतर जीव देईल’ ना. गिरीष महाजनांचा व्हिडीओ व्हायरल – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\n‘कापसाला 6 हजार भाव द्या नाहीतर जीव देईल’ ना. गिरीष महाजनांचा व्हिडीओ व्हायरल\nमुंबई- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी कापूस उत्पादक शेतकर्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका करताना त्यांनी कापूस उत्पादक शेतकर्याला 6 हजार रुपये भाव मिळाला नाही तर तो जीव देईल, पोलिसांच्या गोळ्यांना सामोरे जाईल, असे म्हटले आहे.\nगिरीष महाजन हे कदाचित एखाद्या उपोषण आंदोलनादरम्यान बोलत असावेत, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना पुढे असेही म्हटले आहे की, सर्वांनीच एकमुखी मागणी केली आहे की, कापसाला भाव वाढवून द्या, 6 हजार रुपये भाव द्या, अशी मागणी भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी केली आहे. हे ऐकूण झाल्यावर मुख्यमंत्र्य���ंनी कुठलाही निर्णय दिला नाही, विचार करतो आणि मग सांगतो, असे ते म्हणाले. पण या सरकारची कापूस उत्पादकांना भाव देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता आत्महत्या करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून पोलिसांच्या गोळ्यांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी केली आहे, असे या व्हिडीओमध्ये महाजन म्हणताना दिसत आहेत.\nवांद्य्रातील ‘ती’ आग लागली नाही तर लावली\nगाय वाचवण्यासाठी एनजीओने सुरू केली ‘सेल्फी विथ काऊ’ स्पर्धा\nमल्टिप्लेक्स खाद्यपदार्थांच्या मुद्यावरून सरकारचा युटर्न\nमुंबई- मल्टिप्लेक्समध्ये 1 ऑगस्टनंतर बाहेरील खाद्यपदार्थ नेता येतील असा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आज सरकारने आपल्या निर्णयात युटर्न घेत मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ विक्रीवर राज्य...\nगिरगावात ‘प्लास्टिक’चा सर्रास वापर, पालिका अधिकार्यांचा वरदहस्त\nमुंबई – प्लास्टिक कुजत नाही. त्याच्या विघटनास 200 ते 500 वर्षे लागतात. त्यामुळे राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला...\nअमेरिकेला जाण्यासाठी बोगस दस्तऐवज सादर करणार्यांना अटक\nमुंबई- बोगस कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना बीकेसी पोलिसांनी अटक केली. त्यात एका जोडप्यासह दलालाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे...\nकोकण रेल्वेचे नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक\nमुंबई – कोकण रेल्वेने आपल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय. पावसाळा सिजनला गाड्यांच्या वेळेत बदल केला होता. मान्सून वेळापत्रकात आता १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे....\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन ���ासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T13:18:47Z", "digest": "sha1:J2WCEZ5ZOUSPD3DPR2KU4SVXKZ3MMYGK", "length": 3485, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ७४० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ७४० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ७४० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ७४० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ७४० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/women-Theft-rob-crop-godown/", "date_download": "2019-06-16T12:40:45Z", "digest": "sha1:PYIEYAGJLT3L6766GC4KOX5TXBYKDUCV", "length": 7034, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिला चोरट्यांच्या टोळीने फोडले धान्याचे गोडाऊन | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Sangli › महिला चोरट्यांच्या टोळीने फोडले धान्याचे गोडाऊन\nमहिला चोरट्यांच्या टोळीने फोडले धान्याचे गोडाऊन\nशहरातील शनिवार पेठेतील मार्केट यार्ड प���िसरात असलेले धान्याचे गोडावून महिला चोरट्यांच्या टोळीने फोडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांच्या टोळीने सुमारे सव्वा लाख रुपयांची धान्याची ९५ पोती गायब केली आहेत. शनिवार दि.२१ रोजी सकाळी ही बाब समोर आली. या चोरीप्रकरणी आठ ते दहा महिलांच्या टोळीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील हेमंत ट्रेडिंग कंपनीचे मालक हेमंत जयराम ठक्कर यांचे सुर्या कॉम्प्लेक्स, दत्त चौक येथे धान्याचे दुकान आहे. त्यांच्या मालकीचे रेस्ट हाऊस बिल्डींग गोडाऊन नं. २ मार्केट यार्ड गेट नंबर २ येथे धान्याचे गोडाऊन आहे. शनिवार दि. १८ रोजी ते गोडावूनचे शटर बंद करून घरी गेले. त्यानंतर ते मंगळवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात गेले. त्यावेळी गोडाऊन पाठीमागील बाजूस काही महिलांची हालचाल त्यांना दिसली. त्यांनी पाहिले असता अनोळखी आठ ते दहा महिला तेथून पळून जाताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी गोडाऊनचा मुख्य दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता गोडाउन मधील गहू, तांदूळ व ज्वारीची पोती अस्ताव्यस्त पडली होती. गोडाऊनच्या पाठीमागील भिंतीजवळ महिलांच्या चपलांचे चार जोड पडले होते. त्यामुळे आपले गोडाऊन फोडून महिलांनीच गोडाऊनमधील धान्याची पोती चोरून नेल्याची हेमंत ठक्कर यांची खात्री पटली. याबाबतची माहिती त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चोरीचा पंचनामा केला.\nमहिला चोरट्यांच्या टोळीने गोडाऊनमधील गव्हाची ३० किलोची दहा पोती, तसेच तांदळाची २५ किलोची ८५ पोती तसेच ज्वारीची काही पोती नेली आहेत. याशिवाय अल्युमिनियमची शिडीसह सुमारे २ लाख २३ हजार रुपयांची धान्याची पोती महिला चोरट्यांच्या टोळीने चोरून नेली. याबाबतची फिर्याद हेमंत ठक्कर यांनी शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी आठ ते दहा महिलांच्या टोळीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे करत आहेत.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाज��ने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-existence-of-the-Patti-Tiger-in-the-Sahyadri-Tiger-Reserve/", "date_download": "2019-06-16T12:50:13Z", "digest": "sha1:OYRE5LSBTBLNOTND6233AEMYNRAQMARQ", "length": 5439, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत व्याघ्र प्रकल्पामध्ये लावलेल्या कॅमेर्यांमध्ये दोन विभागात पट्टेरी नर वाघाच्या हालचाली कैद झाला असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक व म. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.\nयाबाबत भाटे यांनी सांगितले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांच्या अभ्यासासाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेर्यांमध्ये टिपलेल्या छायाचित्रांचा व वन्य प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास नुकताच केला. यावेळी व्याघ्र प्रकल्पातील दोन विभागांमध्ये 23 व 24 मे 2018 रोजी नर पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था यांच्यासोबत एका कार्यक्रमांतर्गत संपूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ग्रीड करून दर दोन किलोमीटर अंतरामध्ये कॅमेरे लावले होते. या भागात पायी व कॅमेर्यांनी अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासानुसार व्याघ्र प्रकल्पात सांबर व भेकर यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचे केलेल्या चांगल्या संरक्षणामुळेच ही संख्या वाढल्याचेही रोहन भाटे यांनी सांगितले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घ���ऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-civil-hospital-handcapped-protest-issue/", "date_download": "2019-06-16T13:48:55Z", "digest": "sha1:UBZ7B5HZLABBT2FG4IMPNG3UOMA73CEU", "length": 6376, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संतप्त दिव्यांगाचा अधिकार्यांनाच घेराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › संतप्त दिव्यांगाचा अधिकार्यांनाच घेराव\nसंतप्त दिव्यांगाचा अधिकार्यांनाच घेराव\nसातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी दाखल्यांसाठी हेटाळणी झाल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग व्यक्तींनी अचानकच आंदोलनाचा पवित्रा घेतला. जिल्हा शल्य चिकीत्सकांसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना घेराव घालून त्यांनी जाब विचारला. अचानक उडालेल्या या गोंधळामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.\nयाबाबत अधिक माहिती अशी, दिव्यांग व्यक्ती नियमित दाखले घेण्यासाठी व नुतनीकरणासाठी सिव्हिलमध्ये आले होते. सकाळपासून त्यांनी सर्व ती प्रक्रियाही केली. मात्र तरीही रुग्णालय प्रशासनाकडून त्यांची हेटाळणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे 15 ते 20 दिव्यांग व्यक्तींना गेल्या तीन महिन्यांपासून दाखला देण्यासाठी खेळवले जात होते. रुग्णालयात वारंवार जावूनही दाखला मिळत नव्हता. अखेर बुधवारी संबंधितांनी त्याचा जाब विचारला. दिव्यांगांचा रूद्रावतार पाहून काही कर्मचारी लपून बसले. या गोंधळाची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीकांत भोई यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त जमावाने त्यांना घेराव घालून आपल्या भावना व्यक्त केल्या व तीन महिन्यांपासून दाखले देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगितले. त्यावर डॉ.भोई यांनी एकाचवेळी एका दिवसात 50 व्यक्तींनाच दाखला दिला जात असल्याचे सांगितले.\nडॉक्टरांच्या या भ���मिकेवर जोरदार आक्षेप घेवून केवळ ठराविक व लागेबंध असलेल्या व्यक्तींनाच दाखले देताना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप उपस्थित दिव्यांग व्यक्तींनी केला. तत्काळ दाखले न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे वातावरण कमालीचे तंग झाले. सुमारे अर्धा तास रुग्णालयात गोंधळ सुरु होता.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/04/blog-post_24.html", "date_download": "2019-06-16T13:23:46Z", "digest": "sha1:PADDNJ3Y6PR7DJKANVYEVZKNLWHOZ5MA", "length": 16238, "nlines": 79, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकार कसा असावा ? ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, २४ एप्रिल, २०१८\n१०:३८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nखींचो न कमानों को\nजब तोप मुक़ाबिल हो\nपत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल ...\nजे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा,असे माझे स्पष्ट मत आहे.\nपत्रकारिता जीवनाची सेवा आहे.ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे.\nपत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने 'पत्रकार' होण्याऐवजी 'पात्रकार' व्हावे असं आचार्य अत्रे यांनी म्हटलंय .पण आजकाल अर्ध्या हळकुंडात न्हालेल्या 'पत्रक'कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडलाय.पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू आहे.\nजो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध षडयंत्र केलं जातं. दुकानदारी करणारे एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकारविरुद्ध मोहीम राबवली जाते, दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.अश्या लोकांचे जागोजागी पिक वाढले आहे.त्यात बिनकामाचे तण वाढले आहे, ज्यास चार ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत.\nसमाजाने अश्या लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ....\nमाध्यम कोणतेही असो, कंटेंट महत्वाचा आहे...\nमोठा पेपर, मोठे चॅनल हातात असले म्हणजे तो रिपोर्टर मोठा होत नाही \nआपण त्यात किती मोठे आहोत, हे महत्वाचे आहे \nकिती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला, यावरच त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरते \nकेवळ जॉब करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, त्याला हाडाचा पत्रकार व्हावे लागते \nजनावरांचे हाड खावून कोणी हाडाचा पत्रकार होत नसतो \nवाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नसतो, तसे गळ्यात प्रेस कार्ड अडकावून कोणी पत्रकार होत नसतो \nगाडीवर तर कोणीही प्रेस लिहितो, पण हृदयात प्रेस आहे का, याचे आत्मपरीक्षण करा \nसंपादक, महाराष्ट्र आणि उस्मानाबाद लाइव्ह\nसाभार - सुनील ढेपे ब्लॉग\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Proposal-for-deportation-on-Twenty-gangs/", "date_download": "2019-06-16T13:23:43Z", "digest": "sha1:FGFI3DQPCPPK43FPNGM7MH3TNWMU3KEW", "length": 5820, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीस टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Sangli › वीस टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव\nवीस टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव\nगणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सुमारे वीस टोळ्यांतील शंभर जणांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. उत्सवापूर्वी या प्रस्तावांना अधीक्षकांकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.\nगणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेर जिल्ह्यातील 136 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. गणेशोत्सवापर्यंत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nते म्हणाले, उत्सवाच्या पार्श्वभ���मीवर अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यात विभागवार बैठका घेण्यास प्रांरभ केला आहे. इस्लामपूर, तासगाव, विटा, जत आदि शहरांमध्ये यासंदर्भात बैठका घेण्यात येणार आहेत.\nप्रलंबित गुन्ह्यांसह कायदा, सुव्यस्थेचा आढावा या बैठकांमध्ये घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ऑगस्ट महिना अखेरीस जिल्ह्यातील 136 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले. त्याचबरोबर 50 टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार असून पोलिस अधीक्षकांकडे त्याबाबत सुनावणी सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sand-stringency-Construction-business-jam/", "date_download": "2019-06-16T13:19:26Z", "digest": "sha1:5HOGDI6SG7D32XCXIN3QL6YLQ2WKRVBY", "length": 7794, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाळूटंचाईने बांधकाम व्यवसाय ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Sangli › वाळूटंचाईने बांधकाम व्यवसाय ठप्प\nवाळूटंचाईने बांधकाम व्यवसाय ठप्प\nकडेगाव : रजाअली पिरजादे\nवाळू टंचाईमुळे तालुक्यात बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेकडो बांधकामे ठप्प झाली आहेत. यावर पर्यायी उपाययोजना करण्याची गरज आहे.\nतालुक्यात येरळा नदीतील वाळू बांधकामाला उत्कृष्ट समजली जाते. परंतु मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपशामुळे येरळा नदीचे आस्तित्व धोक्यात आले आहे. त्यासाठी वाळू उपसा पूर्ण बंद ���रण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला आहे. तालुक्यातील शेकडो बांधकामे बंद असून यावर उपजीविका करणार्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. चालू स्थितीतील बांधकामे अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने बांधकामासाठी जुळवून ठेवलेले लोकांचे बजेट कोलमडले आहे.\nयेरळा काठची वाळू ही सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात बांधकामासाठी प्रसिध्द आहे. तसेच कृष्णाकाठ आणि पंचगंगा नदीकाठ वाळूचे आगार समजला जातो. अनेक वर्ष या नद्यांतून अविरत बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. अशा उपशामुळे अनेकजण गब्बर झाले आहेत. वाळू तस्करीत गुन्हेगारांचाही शिरकाव झालेला दिसतो.\nवाळू भरपूर मिळू लागल्याने बांधकाम व्यवसाय चांगलाच फोफावला होता. या दुष्काळग्रस्त भागातही गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रदूषण नियंत्रण खात्यानेही वाळू उपशावर बंदी करण्याचे धोरण अवलंबले आहे. साहजिकच चारही बाजूंनी वाळू उपशावर बंदी आल्याने बांधकाम व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. स्थानिक तसेच परराज्यातून आलेल्या शेकडो मजुरांचे हाल होत आहेत. सध्या उपसा बंद असल्याने वाळूचे दर आकाशाला भिडले आहेत. दगडाचे ग्रीड बांधकामाला चालते परंतु गिलावा व अन्य महत्वाच्या कामासाठी वाळूची गरज असते.\nशेतकरी संघटनेचे नेते युनूस पटेल म्हणाले, गोरगरीब शेतकरी व घरकुल योजनेतून ज्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे, अशी सर्व कामे ठप्प झाली आहेत. या समस्येवर तात्काळ उपाय योजना करण्यात आली नाही तर शासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.\nइनाम धामणीत पोलिसांचे छापे\nनातवाच्या अपहरणाचा धसका; आजीचा मृत्यू\nजयंत पाटील धनगराच्या वेशात विधानभवनात\nमिरजेत आरोग्य विभागाचे ‘ऑनड्युटी’ कर्मचारी गायब\nपोलिस अधिकारी घालणार पायी गस्त\nजात वैधता अवैध; २२ कर्मचार्यांवर गंडांतर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठ���णार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Wadgaon-haveli-deprived-of-basic-facilities-in-satara/", "date_download": "2019-06-16T12:53:14Z", "digest": "sha1:PZJV3CL3SO4S3A3OICZPO4TVSDY732X4", "length": 14944, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मूलभूत सुविधांसाठीही डोंगरदर्यातून पायपीट | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › मूलभूत सुविधांसाठीही डोंगरदर्यातून पायपीट\nमूलभूत सुविधांसाठीही डोंगरदर्यातून पायपीट\nशेणोली : सुरेश जगताप\nविज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. खेडोपाडी विकासाची गंगा अवतरली असली तरी कराड तालुक्यातील वडगाव हवेलीशेजारील भीमकुंडमध्ये मात्र अजूनही विकासासाची गंगा पोहोचलीच नाही. आजही या ठिकाणचे लोक विकासापासून वंचित आहेत. दैनंदिन जीवन जगत असताना असंख्य समस्यांचा सामना करीत आपले जीवन जगत आहेत.\nभीमकुंड लोकवस्ती वडगांव हवेली (ता. कराड) गावची असलीतरी डोंगरावर सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेली आहे. पेशवाईच्या काळात वडगांव येथील चिटणीसांना येथील शेकडो हेक्टर जमीन इनाम म्हणून मिळाली होती. सदर जमीनेची राखण करण्यासाठी वडगांव येथील मातंग समाजातील वायदंडे कुटुंबातील सदस्य या ठिकाणी वास्तव्यास आले. आजमितीस पंधरा कुटुंबे व साधारण ऐंशी नव्वद लोकसंख्या येथे लोकवस्ती करून राहत आहेत. येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विज वितरण कार्यालय, बँक, स्वस्त धान्य दुकान आदी कामासाठी डोंगर उतरून तीन कि.मी. पायी चालत अथवा सोनसळ- शेरेस्टेशन मार्गे बारा कि.मी. अंतर पार करून वडगांव येथे यावे लागते.लोकवस्तीवर किराणा दुकान, पीठाची गिरण नसल्याने मुलभुत गरजांच्या पूर्तीसाठी शेजारच्या सोनसळ गावी एस टी किंवा खासगी वडाप, वाहतुकीची साधने नसल्याने पायी चालत जावे लागते. पूर्वी रेठरे, गोंदी, शेरे, शेणोली, वडगांव, दुशेरे, कोडोली आदी गावातील लोक पायी पंढरपूर महिेन्याच्या वारी परिक्रमेसाठी या मार्गे जात असत.पांथस्थांचे मुक्कामी सोयीसाठी या ठिकाणी धर्मशाळा होती. काळओघात ती नामशेष झाली असून सध्या या ठ��काणी खुल्या जागेवर अतिेक्रमण झाले आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी समाजमंदिर नसल्याने ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nलोकवस्तीवरील लोकांच्या पशुधनाची सोय व्हावी म्हणून जि.प. व ग्रामपंचायतमार्फत जनावरांसाठी खोडा उभारण्यात आला आहे. वडगांव येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना असून सदर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून येथील शेतकरीवर्गाच्या पशुधनाची देखभाल, लसीकरण, उपचार आदी सोयीसाठी खोडाचे निर्माण करण्यात आले होते. परंतु आजअखेर या खोडाचा वापर झाला ना आजअखेर पशुवैद्यक या ठिकाणी आला. खोडाचा वापर जनावरांना न होता लहान मुलांना खेळण्यासाठीच आजवर झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.\nसन 2007 पूर्वी येथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवायचे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी सायकल अथवा बैलगाडीतून सोनसळ शिरसगाव येथून पाणी आणावे लागायचे. जि.प.चे माध्यमातून या ठिकाणी तीन सिमेंट बंधारे बांधले नंतर पाण्याचा मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे.\nवडगांव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली असून या टाकीच्या माध्यमातून लोकवस्तीवर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा टाकीपासून वितरण व्यवस्था नसल्याने प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार रबरी पाईप जोडून पाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. टाकी उंचीवर नसल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही.लोकवस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शंभु महादेवाचे मंदिर पंधरेा वर्षांपूर्वी बांधले आहे. सदर मंदिर बांधकाम निर्मितीपासून येथील मंदिरात विजेची सोय व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, विजे अभावी मंदिरात काळोखाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.\nखंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ अंधारात\nयेथील लोकवस्ती सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील डोंगरावर वसली असल्याने येथे सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथील सबस्टेशनवरून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे येथील लोकवस्तीवरील विज बिघाड झाल्यास वडगांव विज कार्यालयास कळवावे लागते विज वितरणचे कर्मचारी तक्रार दाखल झाल्यानंतरही चार पाच दिवस इकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करीत दिवस काढावे लागतात.\nतीन कि. मी. वर अंगणवाडी, शाळा\nभिमकुंडमधील लोकवस्ती शैक्षणिक सुविधांपासून कोसो दूर आहे. शैक्षणिक सुव���धेअंतर्गत शाळा, अंगणवाडी असे कोणतेच साधन उपलब्ध नाही. लोकवस्तीवर अंगणवाडी नसल्याने लहान मुलांना तीन कि.मी. अंतरावरील सोनसळ अंगणवाडीत न्यावे लागले. सोनसळ येथे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सात कि.मी. अंतरावरील शिरसगाव येथे पायी जावे लागते आहे.\nनिर्मलग्राम योजना पोहोचलीच नाही\nशासनस्तरावर ग्रामस्वच्छतेस प्राधान्य दिले जाते आहे. शौचालय निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाते आहे. परंतु येथील मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बर्याचशा कुटुंबाकडे शौचालये नाहीत. शासन गावोगावी सार्वजनिक सुलभ शौचालये निर्माण करून गावे निर्मलग्राम करीत आहे. परंतु सदर लोकवस्तीवर सार्वजनिक सुलभ शौचालय नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजास्तव खुल्या जागेत शौचास जावे लागत आहे.\nस्मशानभूमी नाही, शेतातच अंत्यसंस्कार\nसत्तर ते ऐंशी लोकसंख्या असणार्या या लोकवस्तीसाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी नाही. स्मशानभूमीच्या अभावामुळे वस्तीवरील लोकांना आपल्या नातलगांचे निधन झाल्यावर स्वतःच्या शेतात अथवा ओढ्याकडेला जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार करावे लागतात. या वस्तीला कायमस्वरूपी स्मशानभूमीची आवश्यकता आहे. पावसाळ्यात तर मोठी गैरसोय होते.\nआरोग्य अधिकारी फिरकत नाहीत\nवडगांव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत येथील लोकवस्तीवरील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. शासनामार्फत देण्यात येणारी मोफत औषधे, लसीकरण आदी गोष्टींसाठी प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी महिन्यातून एकदा या लोकवस्तीस भेट देतात.परंतु गेल्या चार महिन्यांपासून या लोकवस्तीवर आरोग्य कर्मचारी फिरकलेच नाहीत. पावसाळ्यात विविध आजार व साथींची लागण होण्याची दाट शक्यता आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://todaybitco.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AD/", "date_download": "2019-06-16T13:32:04Z", "digest": "sha1:UCOB6IUQP6YJEIWJXMU4FZ77VMQNURVT", "length": 10577, "nlines": 170, "source_domain": "todaybitco.in", "title": "प्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’ – TodayBitco.in", "raw_content": "\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nपवित्र-नागपुर निकाल… ~~~~~~~ थोडी खुशी-थोडा गम.\nशैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच वेळापत्रक\nशाळेच्या पहिल्या दिवशी बुंदीचे लाडू\nपहले शिक्षक भरती, फिर सरकार…\n१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nमाध्यमिक शिक्षकांचे ‘झेडपी’त आंदोलन\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचीच सराव परीक्षा\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nमनपाची माध्यमिक शाळा बंद होणार\nवाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यासा’चे आदेश\nविनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन\nदप्तराचे ओझे कमी होईना\nविद्यार्थी व मध्यान्ह भोजनासाठी पाणी कुठून आणायचे\n‘सरल’मुळे 12 वी चे अर्ज भरण्यास बाधा\nपदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक कायम\nअतिरिक्त शिक्षक समायोजनापूर्वी शिक्षकांचा वर्ग\nदहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती\nअनुदानासाठी शिक्षकांचे आज मुंबईत आंदोलन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांना कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश\n२ नोव्हेंबरला शाळा बंद\nप्राध्यापक संपाचे दिवस भरण्यास दिवाळी सुट्टीचा ‘आधार’\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nविविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात प्राध्यापकांनी केलेल्या बेमुदत काम बंद आदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांना संप काळातील दिवस भरून काढण्यासाठी दिवाळी सुट्टी आधार ठरली आहे. या काळात बहुतांश कॉलेजांमधील प्राध्यापकांनी आपली २१ दिवसांची सुट्टी कमी करून जादा तास घेऊन संप काळातील दिवस भरून काढले आहेत.\nप्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी २५ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. हे आंदोलन १० ऑक्टोबरपर्यंत सुरू होते. जिल्ह्यातील जवळपास ५५ कॉलेजांमधील एक हजार प्राध्यापक या बंदमध्ये सहभागी झाले होते; मात्र, संप काळात आलेल्या सार्वजनिक स���ट्ट्या व रविवार वगळता तेरा दिवस हे संप मिटल्यानंतर भरून काढण्याचे आदेश प्राध्यापकांना देण्यात आले. त्यानुसार विविध कॉलेजांच्या प्राध्यापकांनी या तेरा दिवसांचे नियोजन केले आहे. काही कॉलेजांच्या प्राध्यापकांनी कॉलेजांना असणारी दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी कमी करून घेऊन संप काळातील दिवस भरून काढले. तर, काही कॉलेजांमधील प्राध्यापकांनी दिवाळीच्या सुट्टीमधील काही दिवस कामावर हजर राहून व रविवारी जादा लेक्चर घेऊन संप काळातील दिवस भरून काढायचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कॉलेज प्रशासनानेसुद्धा संप काळात सहभागी झालेल्या प्राध्यापकांच्या सुट्टीचे नियोजन करून दिले आहे.\nसंप काळातील दिवस भरून काढण्यासाठी कॉलेजनिहाय नियोजन केले आहे. आम्ही दिवाळीची सुट्टी कमी करून संप काळात वाया गेलेले काही दिवस भरून काढले आहेत. विद्यार्थीसुद्धा कॉलेजमध्ये उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करीत आहेत.\n– बाळासाहेब सागडे, स्थानिक शाखा अध्यक्ष, स्पुक्टो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5490524307477665156&title='ICICI'%20announces%20partnership%20with%20Manchester%20United&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:42:43Z", "digest": "sha1:MZ32YRS7G6V4H2JMTQEUVS7A7ZYGBNV2", "length": 14119, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयसीआयसीआय’ची ‘मँचेस्टर युनायटेड’शी भागीदारी", "raw_content": "\n‘आयसीआयसीआय’ची ‘मँचेस्टर युनायटेड’शी भागीदारी\nमुंबई : आयसीआयसीआय बँकेने क्लबच्या ३५ दशलक्ष भारतीय चाहत्यांसाठी विविध प्रकारची स्पर्धात्मक को-ब्रँडेड क्रेडीट व डेबिट कार्डे उपलब्ध करण्यासाठी मँचेस्टर युनायटेडबरोबर विविध वर्षांची भागीदारी केली आहे.\nकराराचा भाग म्हणून, आयसीआयसीआय बँक मँचेस्टर युनायटेडच्या भारतीय चाहत्यांना ‘मँचेस्टर युनायटेड प्लॅटिनम क्रेडिट कार्ड बाय आयसीआयसीआय बँक’ आणि ‘मँचेस्टर युनायटेड सिग्नेचर क्रेडिट कार्ड बाय आयसीआयसीआय बँक’ ही दोन प्रकारची क्रेडिट कार्डे देणार आहे. प्रत्येक कार्ड मँचेस्टर युनायटेड ऑनलाइन स्टोअर व भारतातील अन्य संलग्न भागीदारींकडे उपलब्ध असलेल्या मर्चंडाइजवर विशेष लाभ व सवलती देणार आहे. वार्षिक कॅम्पेनच्या आघाडीच्या स्पेंडर्ससाठी पूर्णतः पेड असलेली खेळ पाहण्यासाठी इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफ���र्ड स्टेडीयम ट्रिप, टीमचे पहिले प्रशिक्षण सत्र पाहण्याची संधी, प्रत्येक नव्या ग्राहकाला साइन्ड मर्चंडाइज व मँचेस्टर युनायटेडकडून वेलकम गिफ्ट यांचा लाभांमध्ये समावेश आहे.\nआयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘बँकेची विविध क्रेडिट व डेबिट कार्ड दाखल करण्यासाठी, मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश प्रीमिअर लीग फूटबॉल क्लबशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. ग्राहकांना नाविन्यपूर्ण, प्रभावी व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी आम्ही करत असलेले प्रयत्न या सहयोगामुळे अधोरेखित होणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण फूटबॉल क्लबच्या देशातील चाहत्यांना उत्तम सेवा देण्यासाठी, ही को-ब्रँडेड कार्डे म्हणजे आणखी एक प्रभावी साधन आहे. ही कार्डे दाखल केल्याने, ग्राहकांना जागतिक दर्जाचे लाभ देण्यासाठी आम्ही जपत असलेली बांधिलकी पुन्हा समोर येणार आहे. आमच्या सध्याच्या क्रेडिट व डेबिट कार्डांमध्ये, या कार्डाच्या रूपाने आणखी एका उत्कृष्ट उत्पादनाचा समावेश होणार आहे.’\nमँचेस्टर युनायटेड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रिचर्ड अर्नोल्ड म्हणाले, ‘गेल्या काही हंगामांमध्ये क्लबने भारताला अनेकदा भेट दिली आहे. जानेवारीमध्ये मुंबईत आयोजित केलेल्या #ILOVEUNITED फॅन इव्हेंटमध्ये, लाइव्ह सामन्यांच्या स्क्रीनिंगला जवळजवळ पाच हजार चाहत्यांनी हजेरी लावली. आयसीआयसीआय बँकेबरोबरच्या आमच्या भागीदारीमुळे, आम्हाला या एकनिष्ठ चाहत्यांना भारतातील एका प्रतिष्ठित बँकिंग समूहाकडून दर्जेदार वित्तीय सेवा देता असताना, त्यांना यापुढेही सहभागी करून घेता येईल व त्यांच्याशी संवाद साधता येईल.’\nमँचेस्टर युनायटेडप्रेमी क्रेडिट कार्डासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्यांना बँकेच्या कस्टमर केअर अधिकाऱ्यांकडून कॉल केला जाईल. आयसीआयसीआय बँकेतर्फे मँचेस्टर युनायटेड रेंज डेबिट कार्ड लवकरच उपलब्ध होतील.\n‘आयसीआयसीआय बँकेतर्फे मँचेस्टर युनायटेड क्रेडिट कार्डांचे फायदे या प्रमाणे आहेत- वार्षिक कॅम्पेनच्या टॉप १८ स्पेंडरना ओल्ड ट्रॅफोर्ड सामन्यासाठी पूर्णतः पेड ट्रिप दिली जाईल, टीमने सही केलेले मँचेस्टर युनायटेड जर्सी दिली जाईल व खेळाच्या वेळी आदरातिथ्य केले जाईल. वार्षिक कॅम्पेनच्या टॉप १८ स्पेंडरना स्टेडीयम व म्युझिअमची खासगी टूर कर��्याची, टीमच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राचा भाग पाहण्याची व स्टेडीयममध्ये मँचेस्टर युनायटेड मेगास्टोअरला भेट देण्याची संधी मिळेल.\nवार्षिक कॅम्पेनच्या टॉप ७० स्पेंडरना मँचेस्टर युनायटेड ब्रँडेड मर्चंडाइज दिले जाईल. टॉप स्पेंडरना दर महिन्याला साइन्ड मँचेस्टर युनायटेड जर्सी व मँचेस्टर युनायटेड टीमच्या सामन्याचे तिकीट मिळेल. मँचेस्टर युनायटेड ऑनलाइन स्टोअर व भारतातील सहयोगी भागीदारांकडून मर्चंडाइजवर १० ते २० टक्के सवलत मिळेल. प्रत्येक क्रेडिट कार्डावर ब्रँडेड एमयू मर्चंडाइजचे वेलकम गिफ्ट. वेलकम गिफ्टमध्ये एमयू ब्रँडेड फूटबॉल, होल्डऑल आदींचा समावेश असेल.\nक्रेडिट कार्डासाठी अर्ज करण्यासाठी : ७४३४ ०० ५५५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या अथवा ५६७६७६६ क्रमांकावर SMS MU असा एसएमएस पाठवावा.\nTags: मुंबईआयसीआयसीआय बँकICICI BankManchester UnitedAnup Bagchiमँचेस्टर युनायटेडअनुप बागचीMumbaiप्रेस रिलीज\nआयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा ‘आयसीआयसीआय’तर्फे ट्रॅव्हल कार्ड तात्काळ रिलोड सेवा आयसीआयसीआय बँकेतर्फे एनपीएससाठी डिजिटल नावनोंदणी ‘आयसीआयसीआय’ने ओलांडला एक दशलक्ष फास्टॅग्सचा टप्पा ‘आयसीआयसीआय’चे मॉर्गेज कर्ज वितरण १.५ ट्रिलिअन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bezos-affair", "date_download": "2019-06-16T14:02:58Z", "digest": "sha1:PHJ5TEOII6XAWDBIBST2R4IPSXSTVEJY", "length": 14499, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bezos affair: Latest bezos affair News & Updates,bezos affair Photos & Images, bezos affair Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nJeff Bezos: मित्राच्या पत्नीशी प्रेमप्रकरण महागात पडले; ५,००० अब्जांचा फटका\nजगातील एक आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या 'अॅमेझॉन'चे संस्थापक अध्यक्ष व अब्जाधीश जेफ बेजॉस यांनी तब्बल २५ वर्षांच्या संसारानंतर पत्नीशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घटस्फोटामुळं बेजॉस यांची अर्धी संपत्ती त्यांच्या घटस्फोटित बायकोला मिळणार आहे. बेजॉस यांच्या बायकोला मिळणाऱ्या संपत्तीचं मूल्य सुमारे ५ हजार अब्ज असून हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे.\nLIVE: भारताचं पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations", "date_download": "2019-06-16T13:05:14Z", "digest": "sha1:HD7WUJ2VUXYMR337YBOP5QJ3P7FOGCEC", "length": 28207, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (6) Apply अॅग्रो filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nप्रशासन (126) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (26) Apply महाराष्ट्र filter\nविनोद तावडे (25) Apply विनोद तावडे filter\nमहापालिका (20) Apply महापालिका filter\nमुख्यमंत्री (17) Apply मुख्यमंत्री filter\nनगरसेवक (13) Apply नगरसेवक filter\nसोलापूर (13) Apply सोलापूर filter\nपुढाकार (9) Apply पुढाकार filter\nशिक्षक (9) Apply शिक्षक filter\nदेवेंद्र फडणवीस (8) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमंत्रालय (8) Apply मंत्रालय filter\nमहामार्ग (8) Apply महामार्ग filter\nव्यापार (8) Apply व्यापार filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nखासदार (7) Apply खासदार filter\nनागपूर (7) Apply नागपूर filter\nराजकारण (7) Apply राजकारण filter\nरेल्वे (7) Apply र���ल्वे filter\nअरूणा प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही - भाजप\nवैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यत...\nदुष्काळात रोजगारासाठी गावं पडली ओस\nवर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....\nकोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन - केसरकर\nसावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....\nउल्हासनगरात साडेसहा लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त\nउल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला. उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...\nहास्य दिन विशेष : कंटाळवाण्या बंदोबस्तात पोलिसांना हास्य विनोदांची साथ\nसोलापूर : बंदोबस्त... रात्रीची गस्त... तपासाकरिता दूरचा प्रवास... यात बारा-बारा तास वेळ घालवताना पोलिस अधिकारी, कर्मचारी कंटाळून जातात. ड्यूटी असल्यामुळे याला पर्यायही नाही. अशावेळी गप्पा, हास्यविनोदाची साथ मिळाली तर कंटाळा येत नाही. दिलखुलास बोलणाऱ्या, हसवणाऱ्या पोलिसांना सगळीकडे मागणी असल्याचे...\nवास्तूदोषामुळे सर्वांत महागडी सदनिका नाकारली\nमुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीत दोन घरे लागलेल्या शिवसै���िक विनोद शिर्के यांनी यातील पाच कोटी 80 लाखांची सदनिका वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केली आहे. शिर्के यांना वरळी येथील म्हाडाच्या लॉटरीत एकाच इमारतीत दोन घरे मिळाली होती. ...\nचार वर्षांपासून पेन्शनसाठी लढा\nपुणे - सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब, असा अनुभव घेत पुण्यातील रमेश काशीद गेली चार वर्षे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी सरकारी उंबरे झिजवत आहेत; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद देत नाही. त्यांनी उद्विग्न होऊन मंत्रालयात जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. माझ्यानंतर तरी कुटुंबाला न्याय द्या, असे त्यांनी...\nआठ तलवारीसह एकाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनांदेड : लोकसभा व रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या अावळणे सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी गुरूद्वारा चौकातून सोमवारी (ता. 18) रात्री एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ तलवारी...\nसंसदेतील अनुभव अत्यंत वाईट : अनु आगा\nपुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक...\nम्युझिकल हीलिंगने जागवले सोलापूरकरांत चैतन्य\nसोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने \"सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...\nमहागावमधील “स्त्री शक्ती” महिला बचत गटाचे पाऊल पडते पुढे\nपाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...\nसीमाबांधवांना मराठा आरक्षण��चा लाभ\nमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...\nम्हैसाळ उपसा सिंचन योजनेत सहा गावांचा नव्याने समावेश\nमंगळवेढा - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश नसलेली लवंगी आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्दचा पूर्व भाग व येळगी या सहा गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. म्हैसाळ योजनेद्वारे १३ गावातील...\nफिरते वाचनालय कसे वाचणार\nमुंबई - डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांमधील फिरत्या वाचनालयाची चार महिन्यांतच दुरवस्था झाली आहे. तेथील दीड हजार पुस्तकांपैकी अवघी ५० पुस्तके शिल्लक राहिली आहेत. राज्याच्या मराठी भाषा विभागाने पुढाकार घेऊन हे वाचनालय सुरू केले होते. आता या वाचनालयाकडे पाहायला मराठी भाषा विभागाला...\nखासगी वाहनं की सार्वजनिक वाहतूक\nएकूण मार्गिकांपैकी बहुतांश मार्गिका खासगी वाहनांसाठी आणि 'बीआरटी'साठी एखाद-दुसरी मार्गिका असे पुण्यातील 'एचसीएमटीआर'चे स्वरूप असेल, तर तो मोठा विनोद होईल. तेथे ताशी काही हजार प्रवाशांची वाहतूक करणारी मोनो रेलसारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र खासगी वाहनांचेच...\n'सरकार जनावरांची गणना करते, मात्र आमच्या समाजाची नाही'\nमोहोळ : धनगर समाजाच्या गेल्या 70वर्षाच्या चुकीमुळे आरक्षण मिळाले नाही, आरक्षणाची चळवळ ही जुनीच आहे. आजची चळवळ मात्र कागदोपत्री पुराव्यासह आहे. समाजातील बहुजन जागा झाला पाहिजे, हा या मागचा हेतु आहे. शासन जनावरांची गणना करते, मात्र आमच्या समाजाची नाही. गट तट विसरुन कामाला लागा. येत्या विधानसभेचा...\n‘हम नगरसेवक हैं,भाजपा के प्रचारक नहीं’\nप्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्या���ना तोंड देत असताना शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...\nसंभाजी निलंगेकरांसह २९ जण निर्दोष\nनिलंगा - अंबुलगा (ता. निलंगा) येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या तेरा वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर काही पोलिसांसह अनेकजण जखमी झाले होते. या प्रकरणी तत्कालीन आमदार व विद्यमान कौशल्य विकास, कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे...\nदहा कुटुंबांचा घराकडे परतण्यास नकार\nगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भीतीने गाव सोडलेल्या व सध्या पोलिस ठाण्याच्या आश्रयाला असलेल्या कसनासूर गावातील दहा कुटुंबांनी गावात जाण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून घटनेच्या तीन दिवसांनंतरही दहशतीचे वातावरण असल्याने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. वर्षभरापूर्वी...\nअमरावतीमध्ये पोलिसांसह वन कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला; 28 जखमी\nचिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e94b93890292c940-92a93f91593e924942928-936947924940924-91f93f915935932947-93894d92594893094d92f", "date_download": "2019-06-16T12:56:50Z", "digest": "sha1:4LD443COVSRR3ZYIJOKX2TFHDKUAQLEQ", "length": 54547, "nlines": 522, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मोसंबी पिक - शेतीत स्थैर्य — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / मोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nजालना- बीड रस्त्यावरील अंबड तालुक्यातील वडीगोद्री गावातील मोती लक्ष्मण पवार यांची मोसंबीची बाग म्हणजे उत्तम नियोजनाचे चांगले उदाहरण आहे.\nजालना जिल्ह्यातील मोती पवार यांची मोसंबी शेती\nजालना- बीड रस्त्यावरील अंबड तालुक्यातील वडीगोद्री गावातील मोती लक्ष्मण पवार यांची मोसंबीची बाग म्हणजे उत्तम नियोजनाचे चांगले उदाहरण आहे. काही काळ राजकारणात रमलेले पवार आता मोसंबी बागेत रमू लागले आहेत. योग्य व्यवस्थापनातून मोसंबीचे एकरी 11 ते 12 टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. दुष्काळातही पाण्याचे नियोजन करून आपली बाग हरतऱ्हेने वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.\nअंबड तालुक्यातील वडीगोद्री गावात मोती पवार राहतात. समर्थ सहकारी साखर कारखाना जवळ असल्याने व जमीनही काळी, भारी असल्याने उसाचे क्षेत्र या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग मोसंबीचा \"बेल्ट' म्हणूनही ओळखला जातो. मात्र, अलीकडील व त्यातही मागील वर्षीच्या दुष्काळात परिसरातील सुमारे 80 टक्के बागा सुकून गेल्या आहेत. पवार देखील पूर्वी उसाची शेती करीत होते. जालना जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांचा संपर्क माजी जिल्हा परिषद सदस्य व मोसंबी उत्पादक प्रल्हाद अण्णा काकडे यांच्याशी आला, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मोसंबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तीन भावांत 50 एकर शेती आणि तीही गावाला लागूनच आहे. विहिरीला बऱ्यापैकी पाणी असल्याने मोसंबीची बाग चांगली येऊ शकेल असे पवार यांना वाटले. अंबडच्या कृषी विभागाशी संपर्क साधून मोसंबीबाबतच्या योजना व लागवडीची माहिती घेतली.\nजमीन काळी व निचऱ्याची आहे, अशा जमिनीत कोणतेही फळझाड जोमाने वाढते. मग मोसंबीचे उत्पादनही चांगले येणारच, असा ठाम विश्वास ठेवून 18 x 18 फूट अंतरावर 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे खोदले. प्रत्येक खड्ड्यात कंपोस्ट खत, माती व एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकले. रंगपूर लाइम खुंटावर बांधलेली मोसंबीची कलमे आणून लावली. कलमे लावत असतानाच त्यांची मुळे कीडनाशकाच्या द्रावणात बुडविली. दोन महिन्यांच्या अंतराने रासायनिक खतांची मात्रा दिली. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिली, त्यामुळे पिकाची वाढ जोमाने झाली.\nमोसंबीची काळजी घेणे आवश्यक\nएकदा मोसंबी लावली व वर्षातून एकदा खते दिली, की पाणी देणे एवढेच काम बाकी राहते, असा काही मोसंबी उत्पादकांचा समज असतो; मात्र त्या वेळी उत्पादनही जेमतेमच निघत ���सते, ही बाब पवार यांनी चांगली समजून घेतली. ते मोसंबीसाठी विशेष लक्ष देऊ लागले. शेणखत वा सेंद्रिय खताची कमतरता काही प्रमाणात निंबोळी खतातून भरून काढली. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी तसेच जमिनीतूनही दिली. रासायनिक खताच्या मात्रा दर वर्षी टप्प्याटप्प्याने वाढविल्या. कीड व रोगनाशकांच्या फवारण्याही सुरवातीपासून केल्या.\nमोसंबीची छाटणी सुरवातीपासून अशी केली, की शेतात कोणत्याही ठिकाणी बसले तरी संपूर्ण बागेवर लक्ष ठेवता आले पाहिजे, त्यामुळे जमिनीपासून दोन ते 2.5 फूट उंचीपर्यंत खोड ठेवून तेथूनच झाडांना आकार मिळाला आहे. झाडाच्या फांद्या व्यवस्थित छाटून झाडाला नीट आकार दिला. झाडावर एकही वाळलेली फांदी नाही व एकही वॉटरशूट नाही. झाडाचा देखणा आकार व निरोगी वाढ यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. आताही वेळोवेळी छाटणी करून झाडाच्या अनावश्यक फांद्या काढून टाकल्या जातात, त्यामुळे झाड मोकळे राहतेच, शिवाय सर्वत्र हवा खेळती राहण्यास मदत होते. झाडाची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडाचे खोड व फांद्या मजबूत बनल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लागूनही झाडांना कोणता आधार देण्याची गरज भासली नाही. परिणामी, आधारासाठीचे बांबू व मजुरांच्या खर्चात बचत झाली, शिवाय झाडेही मजबूत बनली.\nमोसंबीची झाडे सध्या नऊ वर्षांची असून या वेळी चौथे पीक धरले आहे. वर्षातून दोन वेळा खते दिली जातात. एकदा बहर उतरून गेल्यानंतर व दुसऱ्यांदा जून- जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर प्रत्येक वेळी निंबोळी खत एक ते दीड किलो प्रति झाड दिले जाते. पाच किलो गांडूळ खत दिले. त्याशिवाय युरिया 300 ग्रॅम, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांसोबतच बोरॉनसारखी सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली. पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने प्रत्येकी 200 ग्रॅम युरिया तीन ते चार वेळेस दिला जातो.\nबागेला लागून एक व दुसरी दीड किलोमीटर अंतरावर अशा दोन विहिरी आहेत. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असून त्यांचे पाणी दोन्ही शेतांत पाइपलाइनद्वारे आणले. दुष्काळात प्रसंगी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागले. मोसंबीच्या दोन्ही बाजूस ठिबकने पाणी देण्याची सोय केली आहे. झाडाचा घेर पाहता प्रत्येक झाडाला दोन्ही बाजूने तीन- तीन ड्रीपर लावण्यात आले, जेणे करून झाडाचा \"रूट झोन' (मूळविस्तार कक्ष) पूर्णपणे भिजवला जाईल. चार ड्रीप���ने झाडाच्या सर्व मुळांपर्यंत पाणी पोचत नाही आणि बहुतेक ठिकाणी तर दोनच ड्रीपरवर सिंचन केले जाते. बहर धरण्यासाठी पहिल्यांदा दोन तास, चार दिवसांनंतर दररोज चार तास, आठ दिवसांनंतर दररोज सहा तास नियमितपणे ठिबक चालविले जाते.\nबहर धरण्यासाठी झाडांना ताण दिला जातो. झाडांच्या खोडांना बोर्डोपेस्ट नियमितपणे लावली जाते. त्याआधी खोडाची तपासणी करून खोडकीड नसल्याची तपासणी केली जाते. सुदैवाने आजपर्यंत खोडकीड आढळली नाही.\nफळे लागल्यानंतर साधारणतः सप्टेंबर- ऑक्टोबरदरम्यान फळांतील रसशोषक पतंग किडींचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. आधी रात्रीच्या वेळी टेंभे लावून ते मारले जायचे. आता कृषी विभागाकडून प्रकाश सापळे मिळाले आहेत. याशिवाय झाडांना घरीच बनविलेले सापळे लावले आहेत. साधारणतः 50 झाडांमागे एक सापळा हे प्रमाण ठेवले, त्यात सर्वच प्रकारच्या किडी ट्रॅप होतात. सार्वजनिक कार्यक्रमात सर्रास वापरले जाणारे प्लॅस्टिकचे \"यूज ऍण्ड थ्रो' (वापरून फेकावयाचे) प्रकारचे ग्लास सापळ्यांसाठी वापरले आहेत. त्यात अर्धा ग्लास पाणी व थोडे कीडनाशक टाकले जाते. याशिवाय मोसंबी व लिंबाचा रसही त्यात टाकला जातो. लिंबाच्या व मोसंबीच्या रसाचा सुगंध किडीला आकर्षित करतो, ते त्याकडे झेप घेऊन कीडनाशक द्रावणात येऊन पडतात. झाडांच्या फांद्यांना असे ग्लास सापळे अडकविले आहेत. अशा सापळ्यांसाठी अत्यंत कमी खर्च आला, फायदा मात्र भरपूर झाला. प्रकाश सापळे व घरी बनविलेल्या ग्लास सापळ्यांमुळे किडींचा प्रादुर्भाव जाणवला नाही. शेती व्यवस्थापनात कृषी सहायक कृष्णा गट्टूवार, मंडल कृषी अधिकारी माणिक जाधव व तालुका कृषी अधिकारी दिंडे यांचे सहकार्य पवार यांना महत्त्वाचे ठरले आहे.\nमोसंबीची सुमारे आठ एकर क्षेत्रात एक हजारापर्यंत झाडे आहेत. 1000 झाडांपासून दोन वर्षांपूर्वी 95 टन म्हणजे एकरी सुमारे साडेअकरा टन उत्पादन मिळाले. मागील वर्षी हेच उत्पादन एकूण झाडांपासून शंभर टनांच्या आसपास मिळाले. दरवर्षी आंबे बहराचे नियोजन असून, मागील वर्षी प्रति टन 24 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामागील वर्षी मात्र हाच दर साडेदहा हजार रुपयांपर्यंत मिळाला होता. व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन मालाची खरेदी केली आहे.\n(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)\nसंपर्क - मोती पवार - 9765906162\nमाहिती संदर्भ : अॅ���्रोवन\nपृष्ठ मूल्यांकने (78 मते)\nपक्षी खुप ञास देतात,त्यामुळे उत्पन्न कमी होते\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुला��नी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवड�� पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वा��चाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 19, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5498219384167013823&title=Special%20Children%20made%20Idols&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-06-16T13:55:35Z", "digest": "sha1:XPLYM36KBSBKIH4XTP5DRSV3FTWXTT2S", "length": 11641, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विशेष मुलांनी घडविले गणेशरूपांचे ‘आविष्कार’", "raw_content": "\nविशेष मुलांनी घडविले गणेशरूपांचे ‘आविष्कार’\nरत्नागिरीतील आविष्कार संस्थेत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा\nरत्नागिरी : रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील विशेष मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने विविध प्रकारच्या साहित्यातून गणेशरूपे साकारली आणि पर्यावरणपूरक व कलात्मक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या हातून घडलेल्या आविष्कारांचे प्रदर्शन पाहणारे थक्क होत होते. (प्रदर्शनाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)\nसंस्थेतील सविता कामत विद्यामंदिर आणि श्यामराव भिडे कार्यशाळेचे विद्यार्थी गटानुसार, तसेच विभागानुसार श्री गणेशाची पर्यावरणपूरक चित्रे व प्रतिमा बनवत असतात. त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू असून, यंदाही तो मोठ्या उत्साहात पार पडला. १० आणि ११ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.\nगेली अनेक वर्षे ७० टक्के कागदी लगदा आणि ३० टक्के शाडूची माती अशा मिश्रणातून कार्यशाळेचे विद्यार्थी सुंदर अशी ‘आविष्कारच्या राजा’ची मूर्ती साकारतात. त्याचप्रमाणे याही वर्षी स��कारली होती. या मूर्तीची १० सप्टेंबरला ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य द्वारापासून मिरवणूक काढून ज्ञानेश्वर वंडकर प्रार्थनागृहामध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.\nसोमवारी (१० सप्टेंबर) प्रतिष्ठापनेनंतर पूजा, आरती, नैवेद्य झाल्यावर श्यामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी भजन केले. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक उदय गोखले यांनी सोमवारी दुपारी बाप्पासमोर सगळ्या मुलांच्या आवडीची गाणी व्हायोलिनवर सादर केली. ११ सप्टेंबरला सकाळी आरती झाली, नंतर ‘जीजीपीएस’ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे भजन झाले. त्यानंतर ‘आविष्कार’च्या सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे भजन, आरती आणि विसर्जन मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली.\n‘आविष्कार’च्या मुलांनी साकारलेल्या श्री गणेशाच्या विविध रूपांचे प्रदर्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले होते. त्याला रत्नागिरीकरांनी भेट दिली. या दोन दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे सण समारंभातून मिळून मिसळून राहण्यासाठीचे शिक्षण मिळते. तसेच गणेशमूर्ती बनवण्यापासून ते विसर्जनापर्यंत गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा प्रत्यक्ष कृतीद्वारे अनुभव मिळतो, असे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर आणि मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी सांगितले.\n(‘आविष्कार’ संस्थेबद्दल सविस्तर माहिती देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘आविष्कार’च्या मुलांनी साकारलेल्या गणेशरूपांचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. )\n‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था ‘आविष्कार’च्या वस्तू एक नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध भिडे कार्यशाळेत ‘पाणी वाचवा’ संदेश देत रंगोत्सव साजरा श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी निवास प्रकल्पाचे आयोजन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nनव��दित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apwp&search_api_views_fulltext=pwp&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:28:33Z", "digest": "sha1:YPO4XPJQDTUKKDSJBEDNTACLR26QSUUX", "length": 20088, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove पार्थ पवार filter पार्थ पवार\nराष्ट्रवाद (12) Apply राष्ट्रवाद filter\nअजित पवार (10) Apply अजित पवार filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nखासदार (7) Apply खासदार filter\nशेतकरी कामगार पक्ष (7) Apply शेतकरी कामगार पक्ष filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (6) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nपिंपरी (3) Apply पिंपरी filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nloksabha 2019 : उत्सुकता अन् धडधड\nपिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...\nloksabha 2019 : महायुती, महाआघाडीचाही विजयाचा दावा\nभाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...\nपिंपरी - भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील मनोमिलन केवळ त्य���ंच्यापुरतेच मर्यादित दिसत आहे. जगताप समर्थक भाजपचे १९ व बारणे यांच्यावर नाराज शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी महायुतीच्या संयुक्त बैठकीला दांडी मारली. यामुळे भाजप...\nloksabha 2019 : उत्साह आणि जोश\nउत्साह पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला. वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...\nloksabha 2019 : मावळ लोकसभा मतदारसंघ\nश्रीरंग बारणे - वय : ५५ शिक्षण : दहावी पार्थ पवार वय : २९ शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे - जमेच्या बाजू विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार. गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान. मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...\nloksabha 2019 : पार्थ विरुद्ध बारणेच\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची...\nloksabha 2019 : पार्थ पवार यांच्या प्रचाराचा आज मावळात प्रारंभ\nवडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त अभीष्टचिंतन सोहळा, तसेच...\nloksabha 2019 : मतभेद विसरून कामाला लागा - अजित पवार\nउरण - ‘मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये केले. ‘‘मावळ मतदारसंघात आपला उमेदवार...\nloksabha 2019 : मावळचे रणांगण तापण्यास सुरवात\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी क��ँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...\nloksabha 2019 : राष्ट्रवादीचा ‘युवा’ जोश\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी...\nloksabha 2019 : मावळचे रणांगण तापण्यास सुरवात\nपिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. 17) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...\nloksabha 2019 : पार्थ पवारांची उमेदवारी अद्याप जाहीर नाही - अजित पवार\nपनवेल - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीनुसार मावळ मतदारसंघात योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, अशी माहिती पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/42451", "date_download": "2019-06-16T13:32:15Z", "digest": "sha1:VEEUDG56EHD7DQIUVDIXWHNWVWUMIKNF", "length": 33721, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तासाला फक्त बारा मिनीटे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तासाला फक्त बारा मिनीटे\nतासाला फक्त बारा मिनीटे\nकालचा सकाळमधला लेख वाचुन मी हा लेख लिहीत आहे.. डॉ. केशव साठ्ये या मान्यवरांनी \" प्रेक्षकांना दिलासा -- ब्रेक के बाद ...\" अश्या नावाचा लेख दै. सकाळ मध्ये १३ मार्च २०१३ ला प्रसिध्द केला.\nमुळ लेखाचे लेखक डॉ केशव साठ्ये हे संवाद्शास्त्र आणि प्रसार माध्यम या विषयाचे प्राध्यापक आहेत.\nमुळ लेखाचा गोषवारा मायबोलीकरांनी वाचावा असे आवाहन आहे पण मुळ लेख वाचल्या शिवाय आपली मते लिहु नयेत असे आग्रहाचे आवाहन आहे.\nअर्थातच हा लेख दुरदर्शन आणि त्याच्या वाहिन्या असा आहे त्यामुळे मुळ लेखाच्या मुद्याला धरुन लिहावे. उगाच दुरदर्शन किती वाईट यावर लिहीण्याचे टाळावे.\nदुरदर्शन वाहिन्यावरील जाहिरातीचा मारा प्रेक्षकांना त्रस्त करतो परंतु या प्रश्नावरील उपाय दुहेरी स्वरुपाचा आहे. प्रेक्षकांनी दर्जेदार कार्येक्रमासाठी पैसे मोजण्याची तयारी दाखवली तर वाहिन्यांची स्वायत्तता वाढेल.\nमुळ लेखात मला भावलेली महत्वाची माहिती अशी की टेलीकॉम रेग्युलेटरी अथॅरिटी ऑफ इंडीया या संस्थेने दुरदर्शनवरील कार्येक्रमात जाहिरातीच प्रमाण काय असाव याच परिपत्रक जाहिर केल आहे. ज्यात एका तासाला १२ मिनीटांपेक्षा जास्त वेळ जाहिरातीला दिला जाउ नये अस स्पष्ट करण्यात आल आहे.\nअनेक वाहिन्यांनी या ट्राय च्या फतवा काढण्याच्या अधिकार कक्षेवर प्रश्नचिन्ह उभ केल आहे.\n१९९४ मध्ये केबल नेटवर्क अधिनियमात वरील तासाला बारा मिनीटांचा कालावधी नमुद केलेला असुन वाहिन्या हे पाळतच नाहीत इथपर्यंत लेखाचा रोख उत्तम होता.\nथोडक्यात १२ मिनीटे म्हणजे तासाला २० % वेळ जाहिरातीला अपेक्षीत असताना वाहिन्या आणखी म्हणजे सुमारे ४७% टक्के वेळ जाहिराती दाखवतात हे सत्य लेखकांनी उघड केले आहे.\nयावर मुळ लेखक स्वतःच वाहिन्यांची बाजु घेत जाहिरातीशिवाय वाहिन्यांना परवडत नाही असे म्हणतात आणि यावर उपाय सुचवताना प्रेक्षकांनीच आता आणखी पैसे मोजुन दर्जेदार कार्येक्रमाची अपेक्षा करावी असे म्हणातात. इथे दर्जेदार याचा अर्थ जाहिराती माफक असा मुळ लेखकांना अपेक्षीत आहे.\nमान्यवर डॉ केशव साठ्ये यांचे मत चुकीचे आहे असे मला वाटते. जर दुरदर्शन वर कार्येक्रम आणि त्यातील जाहिरती यांचे प्रमाण ठरवणारे ���ार्गदर्शक तत्व असताना त्याचे पालन व्हावे असा आग्रह धरण्याची आवश्यकता आहे असे माझे मत आहे.\nजर एखाद्या वाहिनीला चांगले कार्येक्रम दाखवुन केवळ १२ मिनीटे इतक्या जाहिरातीच्या नियमाचे पालन करताना तोटा होत असेल तर त्यांचे व्यवस्थापन बरोबर नाही असे मानावे लागेल. अश्या वाहिन्या बंद केलेल्या जास्त चांगल्या. आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जा आणि किंमत यात मेळ न घालता येणार्या अनेक कंपन्या बंद पडतात मग वाहिन्या चालु रहाव्यात हा आग्रह चुकीचा आहे असे वाटत नाही का \nदर महिन्याला दर दुरदर्शन संचामागे ५६ रुपये इतका करमणुक कर भरल्यानंतर निर्भेळ करमणुक मिळावी इतकी सामान्य अपेक्षा सामान्यांनी करु नये का \nमा मुळ लेखक यांनी मुळ लेखात वाहिन्यांचे प्रतिनीधी केंद्रिय माहिती आणि नभोवाणी मंत्री मनिष तिवारी यांना भेटुन या ट्राय च्या फतव्या विरुध्द आपले मत मांडुन आल्याचे लिहले आहे मग आता सामान्यांनी आपले मत कुठे मांडावे \nतासाला फक्त बारा मिनीटे\nउपग्रह वाहिनी - मराठी\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अॅमेझॉन - इतर\nपण मुळ लेख वाचल्या शिवाय आपली\nपण मुळ लेख वाचल्या शिवाय आपली मते लिहु नयेत असे आग्रहाचे आवाहन आहे. >>> +१\nमूळ लेखाची लिंक मिळेल का \nकिरणजी, मुळ लेखाची लिंक\nमुळ लेखाची लिंक शोधतो.\nपण पाहुया चालते का नाहीतर लेख आहे खाली.\nमुळ लेख दै सकाळवरुन साभार\nमुळ लेख दै सकाळवरुन साभार\nप्रेक्षकांना दिलासा \"ब्रेक के बाद'...\nटीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींचा मारा प्रेक्षकांना त्रस्त करतो; परंतु या प्रश्नावरील उपाय दुहेरी स्वरुपाचा आहे. प्रेक्षकांनी दर्जेदार कार्यक्रमांसाठी पैसे मोजण्याची तयारी दाखविली तर त्यांची व वाहिन्यांचीही स्वायत्तता वाढेल.\nरात्रीचा स्वयंपाक करण्यासाठी समस्त गृहिणीवर्गानं किचनकडे धाव घेतली, की समजावं की आता बऱ्याच वेळासाठी टीव्हीच्या पडद्याचा ताबा व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी घेतला आहे. \"कोठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येत आहोत,' हे वाक्य तर इतकं धादांत खोटं असतं, की कुकरचं झाकण पडलं तरी अमिताभ, शाहरुख, आमीर ही स्टार मंडळी कुकीज, शीतपेय, खाद्यपदार्थ विकतच असतात. हे कुठं तरी थांबावं, असं वाटतं ना बहुतेक आता ते थांबेल, असं वाटतंय.\nआपला आनंदाचा वेळ खाणाऱ्या जाहिरातीच्या माऱ्यापासून आपली सुटका होण्याची शक्यता आता निर्माण झ���ली आहे. ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया) या संस्थेनं टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये जाहिरातीचं प्रमाण काय असावं, यासंबंधीचं परिपत्रक नुकतंच जारी केलं आहे. एका घड्याळ तासिकेमध्ये 12 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जाहिरातीसाठी दिला जाऊ नये, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं असून, दर्जेदार सेवेच्या मानकऱ्यांअंतर्गत हा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या वादानंतर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. टीव्ही उद्योग हा जाहिरातींवर चालतो, हे उघड आहे. पण, त्याचं प्रमाण पाहता हा प्रेक्षकांवरचा सरळ सरळ अन्याय आहे, हे कोणीही मान्य करेल. पण, हा बडगा येताच अनेक वाहिन्यांचे व्यवस्थापक हे केंद्रीय माहिती आणि नभोवाणीमंत्री मनीष तिवारी यांना भेटले. त्यांनीही प्रेषक आणि वाहिन्यांना त्रास होणार नाही, असं धोरण हवं, असं म्हणताना अप्रत्यक्षपणे ट्रायच्या असा फतवा काढण्याच्या अधिकारकक्षेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.\nखरं म्हणजे, केबल नेटवर्क अधिनियम 1994 यामध्ये जाहिरातीविषयीच्या नियमावलीत एक तासाच्या कार्यक्रमात जाहिरातींची मर्यादा 12 मिनिटांपेक्षा जास्त असता कामा नये, असं तेव्हाच नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्यात जाहिराती 10 मिनिटांच्या आणि वाहिन्यांच्या स्वतःच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी 2 मिनिटं, अशी तरतूद आहे. आता 19 वर्षांनंतरही आपण हा कायदा पाळणार नाही आहोत का याच अधिनियमात कार्यक्रम सुरू असताना पडद्याच्या कोणत्याच भागात जाहिरात दाखवू नये आणि जाहिरातीची ध्वनिपातळी कार्यक्रमाच्या आवाजाच्या पातळीपेक्षा जास्त असू नये, असा स्पष्ट उल्लेख असताना हा नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहिनींच्या या अन्यायाला वाचा नको का फोडायला\nआज वाहिन्यांवरील जाहिरातींचं सरासरी प्रमाण 35 टक्के इतकं आहे. काही वेळेला ते सरासरी 47 टक्क्यांपर्यंत गेल्याचं काही अभ्यासातून पुढे आलं आहे. काही वाहिन्यांवर तर अर्ध्या अर्ध्या तासाचे जाहिरातींचे कार्यक्रम नियमित सुरू असतात. त्यातील अनेक जाहिराती अंधश्रद्धा वाढविणाऱ्या, सेवा आणि वस्तूंबद्दल अवास्तव दावा करणाऱ्या अशा स्वरूपाच्या असतात. याचा मारा आपण प्रेक्षकांनी किती दिवस सहन करायचा आपली ही तक्रार, तर दुसरीकडे या जाहिरातीच्या कालावधीच्या बंधनामुळे अनेक वाहिन्या बंद पडतील, असं माध्यम व्यवस्थापक म���हणत आहेत. यावर तोडगा कसा ते पाळल्याने ती तोट्यात जात असेल, तर ती सरकारची जबाबदारी नाही आणि प्रेक्षकांची तर नाहीच नाही. हा नियम काटेकोरपणे पाळला गेला, तर या वाहिनींचं व्यावसायिक गणितच बदलणार आहे.\nनफा-तोट्याचं तंत्र सांभाळण्यासाठी जाहिरातीचे दर वाढवावे लागतील. हे दर न परवडल्यामुळे अनेक वाहिन्यांकडील जाहिरातींचा ओघ थांबेल, आपोआपच त्या बंद पडतील. जाहिरातीच्या मजकुराच्या आणि त्यात केलेल्या दाव्यांच्या आधारे तपासणी करून जाहिराती स्वीकारल्या, तर अनेक जाहिराती बाद होतील. व्यावसायिक नियम काटेकोर पाळणाऱ्या संस्थांच्या उच्च निर्मितीमूल्य असलेल्या मोजक्या जाहिराती मग आपल्याला कंटाळवाण्या वाटणार नाहीत. एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर रिमोटच्या साह्यानं आपली सततची होणारी धावपळ ही कदाचित थांबेल आणि ज्या कारणासाठी जाहिराती दिल्या जातात, तो हेतूही सफल होईल. अर्थात, प्रेक्षक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. एकदा केबलचे पैसे दिले, की त्यावरील सर्व कार्यक्रम आपल्याला मोफत हवे असतात. दर्जेदार कार्यक्रमासाठी जादा पैसे मोजण्याची मानसिकता दाखवली, तर या वाहिन्यांना जाहिरातींवर जास्त अवलंबून राहावं लागणार नाही. प्रेक्षकांची आणि वाहिन्यांची स्वायत्तता त्यामुळे वाढीस लागेल. दर्जेदार कार्यक्रम, दर्जेदार वाहिन्या, दर्जेदार प्रेक्षक असं एक मनमोहक चित्र मला या कायद्याच्या अंतरंगात दिसू लागलं आहे.\nहा नियम केवळ टीव्हीसाठी नाही, तर रेडिओसाठीही लागू झाला पाहिजे. असं झालं, तर आपल्या सांस्कृतिक विश्वाला एक अभिरुचीसंपन्न असं ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं मोकळं आभाळ लाभेल. \"जागो ग्राहक जागो' अशी एक जाहिरात आपण आपल्या छोट्या पडद्यावर पाहत असतो. ग्राहक म्हणून आपले काय हक्क आहेत आणि ते आपल्याला मिळणारच, असा आश्वासक सूर या जाहिरातीत असतो. आपल्या भारत सरकारचीच ही जाहिरात आहे. ही जाहिरात दाखवून मायबाप सरकारनं आपल्याला सुशिक्षित केलं आहेच. आता प्रेक्षक म्हणून आमचा असलेला हक्क आम्हाला त्यांनी मिळवून दिला, तर ही जाहिरातही सार्थकी लागेल आणि हा वादही संपेल.\n(लेखक संवादशास्त्र आणि प्रसारमाध्यम या विषयांचे प्राध्यापक आहेत.)\nहा लेख सामान्यांना दिलासा\nहा लेख सामान्यांना दिलासा देणारा आहे. पण यापूर्वीही वेळोवेळी जाहिरातींची ध्वनीपातळी क��ी होणार, मालिकांच्या मधल्या जाहिरातींचा कालावधी कमी होणार असे ट्रायच्या हवाल्याने बातम्यांमधे वाचलेले होते. त्याचे पुढे काय झाले कि अशा अनेक इशा-यांपैकी हा एक समजायचा कि अशा अनेक इशा-यांपैकी हा एक समजायचा ट्रायने जे इशारे पूर्वी दिले होते, ते स्वतःला या कायद्याची आठवण व्हावी म्हणून कि वाहिन्यांना व्हावी म्हणून ट्रायने जे इशारे पूर्वी दिले होते, ते स्वतःला या कायद्याची आठवण व्हावी म्हणून कि वाहिन्यांना व्हावी म्हणून १९ वर्षे जर या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर जबाबदारी कुणाची आहे १९ वर्षे जर या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर जबाबदारी कुणाची आहे नेमकी अडचण काय आहे हे समजायला हवं. हा एक मुद्दा झाला.\nदुसरा मुद्दा - जेव्हां ट्रायचे कायदे बनले तेव्हां भारतातल्या खाजगी वाहिन्या मोफत होत्या. कार्यक्रम देखील तसेच होते. गेम शोज, पोस्टकार्डावर उत्तरं पाठवा, बक्षीसं मिळवा इ. त्या कार्यक्रमांचा दर्जा बालिश होता. कमीत कमी खर्चात कार्यक्रम बनवून आलेल्या पोस्टकार्डांच्या सहाय्याने आमचा प्रेक्षकवर्ग किती आहे हे सांगितले जाई. त्याच काळात टीआरपी ही कल्पना आली. मग टीआरपी हा जाहिराती मिळवण्याचा मंत्र बनला.\nया टीआरपीने वाहीन्यांमधे स्पर्धा सुरू झाली. जे जे लोकप्रिय ते ते देण्याची प्रथा पडली. लोकप्रिय या शब्दाची व्याख्याच बदलली. एखाद्या वाहीन्यावर जस्सी जैसी कार्यक्रम चालला कि दुसरीकडे तिची कॉपी आलीच समजायची. यात कलाकारांचं मानधन वाढत गेलं. तंत्रज्ञ, निर्माते यांचंही मानधन वाढत जाऊन कार्यक्रमांचं बजेट अव्वाच्या सव्वा होत गेलं आणि जाहीरात + प्रेक्षकांकडून फीज असं गणित भारतात आलं.\nमी मध्यंतरी एक लेख वाचला होता. त्यात परदेशात पेड चॅनलवर जाहीराती दाखवता येत नाहीत असं लिहीलं होतं. हे देखील प्रत्येक देशाच्या कायद्याप्रमाणे असतं. द. आफिकेत एम नेट वर पेड चॅनलवर एकही जाहीरात नसते. कुठल्याही जाहीरातीविना सिनेमा पाहता येतो. पण त्याचे दर कार्यक्रमाप्रमाणे असतात. थोडक्यात, टाटा स्कायच्या शोकेस प्रमाणे. इतर वाहीन्या फ्री असतात. त्यांचे पैसे बिलात येत नाहीत. फक्त सर्विस प्रोव्हायडरचा चार्ज द्यावा लागतो. आपल्याकडे इतर वाहीन्या फ्री नसतात आणि तरीही त्यांच्यावर जाहीराती देखील असतात. टाटा स्कायचा चार्ज + वाहीन्यांची मंथली फी.\nकायदा असताना त्याची अंमलबजावणी न होण्यामागे वरील आर्थिक गणितं आहेत.\nआपण या आर्थिक गणिताचा हिस्सा नसल्याने आपल्याला त्यातल्या अडचणींची जाणिव नसते. पण कायदा तर पूर्वीपासून आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तो धाब्यावर बसवून पैसे गोळा करणे हे बेकायदेशीर आहे. याला लूट असंच म्हणता येईल. म्हणून एकतर कायदा तरी बदलावा किंवा मग पेड कार्यक्रमांचे पैसे वाढवावेत किंवा जाहीरातींचे दर वाढवून जाहीराती कमी कराव्यात. वाहीन्यांनी कायदा धाब्यावर बसवूनही कारवाई न करणे किंवा उपाययोजना न करणे यामागे आणखी काही हेतू आहेत का हे ही पहायला हवं.\nमूळ लेखकाला अनुमोदन, क्वालिटी\nमूळ लेखकाला अनुमोदन, क्वालिटी हवी असेल तर पैसे भरा.\nहे 'मार्गदर्शक तत्व' आहे म्हणून ते कसलीही समीक्षा न करता पाळलेच पाहिजे का १९९४ आणि आज यात सगळ्या मिडीआचे स्वरुपच बदलले आहे त्याचे काय १९९४ आणि आज यात सगळ्या मिडीआचे स्वरुपच बदलले आहे त्याचे काय मुळात कायदा आणि मार्गदर्शक तत्व यात फरक आहे की नाही\nसिनेमाच्या जाहिरातीत त्याच्या नावाची सर्व अक्षरे एकाच उंचीची असावीत असेही 'मार्गदर्शक तत्व' आहे, असल्या तत्वांचे काय करायचे\nहे झाल ब्रेक मधल्या\nहे झाल ब्रेक मधल्या जाहीरातींच. पण कार्यक्रम चालु असताना खाली वर आजुबाजुला ज्या जाहीराती येतात त्यांच काय त्या बहुतेक वेळेस चॅनलवरच्या इतर कार्यक्रमांच्या असतात आणि खुप ईरिटेट करतात.\nधन्यवाद, विस्मया, आगाऊ आणि\nधन्यवाद, विस्मया, आगाऊ आणि सुशांत\nचर्चा करताना एक स्नेही\nचर्चा करताना एक स्नेही म्हणाले आमच्या आवडीच्या मालिका आम्ही टाटा स्काय बरोबर मिळणार्या रेकॉर्डर वर रेकॉर्ड करतो आणि आमच्या सोयीने जाहिराती फास्ट फॉरवर्ड करुन पहातो.\nइथला टाटा स्कायच्या जाहीराती\nइथला टाटा स्कायच्या जाहीराती फॉरवर्ड करण्याच्या पोस्टला दिलेला प्रतिसाद संपादित केला आहे.\nकिरणजी, नेमका टाटा स्काय वर\nनेमका टाटा स्काय वर उपलब्ध सोय ( रेकॉर्ड आणि फक्त जाहिराती फास्ट फॉरवर्ड ) याबाबतचा आपला प्रतिसाद काय ते समजले नाही.\n( प्रतिसाद संपादीत केला आहे. उत्तर अपेक्षित आहे का \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5377494823970158256&title=Golulashtami%20in%20Kanvashram%20Vithhal%20Mandir%20in%20Pune&SectionId=4981685121170806106&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-16T13:57:33Z", "digest": "sha1:4RUM2HARZBSFTHXDYL5DRVZOWX3JNO3T", "length": 12908, "nlines": 146, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुरातन श्री विठ्ठल कण्वाश्रमात कीर्तन महोत्सव साजरा", "raw_content": "\nपुरातन श्री विठ्ठल कण्वाश्रमात कीर्तन महोत्सव साजरा\nगोकुळाष्टमीनिमित्त गेली २१ वर्षे होतो सोहळा\nपुणे : सोमवार पेठेतील तब्बल तीनशे वर्षे जुन्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेली राही, रखुमाईसमवेतची श्री विठ्ठलाची मूर्ती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात यंदाही गोकुळाष्टमीनिमित्त नऊ दिवसांचा कीर्तन महोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. सोमवारी काल्याचे कीर्तन होऊन या महोत्सवाची सांगता झाली. गेली २१ वर्षे या कीर्तन महोत्सवाची परंपरा लोकसहभागातून अखंड सुरू आहे. नामांकित कीर्तनकार, आजच्या काळाशी सुसंगत कीर्तनाचे विषय, काल्याचे पारंपरिक खेळ हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.\n‘१९५६ पासून कण्वसंघ ट्रस्टच्या वतीने गोकुळाष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानंतर १९९८ पासून मिलींदबुवा बडवे यांच्या प्रेरणेने नऊ दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सुरुवात झाली. ती अव्याहत सुरू आहे. यंदा या महोत्सवाचे २१वे वर्ष होते. या वर्षी वासुदेवबुवा बुरसे यांची कीर्तने झाली. मानवी मन आणि परमेश्वर साधना या विषयावर त्यांनी आजच्या काळातील घडामोडींची सांगड घालत लोकांना संदेश दिला. त्यांना पेटीवर भूषण कुलकर्णी आणि तबला साथ योगेश देशपांडे यांनी केली. आतापर्यंत मकरंद बुवा सुमंत, मोहनबुवा कुबेर, पुरुषोत्तम बुवा कुलकर्णी, माधुरी ओक आदी नामवंत कीर्तनकारांनी येथे हजेरी लावली आहे,’ अशी माहिती या उत्सवाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग असलेले सुहास देशपांडे यांनी दिली.\n‘दर वर्षी रंगणाऱ्या या सोहळ्यात परिसरातले आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. मंदिर फुलांनी, रांगोळ्यांनी सजवणे, प्रसादाची तयारी यासाठी लोक उत्स्फूर्तपणे हातभार लावतात. त्यामुळे नऊ दिवस मोठ्या चैतन्यदायी वातावरणात हा सोहळा साजरा होतो. दररोज श्री विठ्ठ���ाच्या, राही आणि रखुमाईच्या मूर्तींना वेगवेगळा साजशृंगार केला जातो. फुलांची आरास, दिव्यांच्या माळा आणि रांगोळ्यांनी मंदिर सजवले जाते. नऊ दिवस रोज मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात, साजऱ्या मूर्तीच्या दर्शनाने प्रसन्न होत, कीर्तनात रंगून जात या सोहळ्याचा आनंद घेतात. कृष्णजन्माचा सोहळाही पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.\nदुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होते. या दिवशीचा सोहळा खास असतो. काल्याचे पारंपरिक खेळ हम्मामा, रणघोडा, हात कोपर, फुगडी, खो खो विलक्षण रंगतात. मोठ्या संख्येने महिलावर्ग यात सहभागी होतो. दहीहंडी फोडली जाते मग काल्याचा प्रसाद होऊन हा महोत्सव संपतो,’ असेही देशपांडे म्हणाले.\n‘लोकांचा उत्साहात सहभाग हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून लोक या महोत्सवाचे नियोजन, कार्यक्रमाची तयारी या कामात आवर्जून भाग घेतात. त्यामुळे गेली २१ वर्षे हा सोहळा अखंड सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहणार यात शंका नाही,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.\nTags: पुणेश्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमसोमवार पेठकण्वाश्रम ट्रस्टकीर्तन महोत्सवगोकुळाष्टमीवासुदेवबुवा बुरसेPuneSomwar PethShri Vithhal Mandir Kanvashramkanvashram TrustGokulashtamiKrishnajanmaVasudevbuva BuraseBOI\nनरेंद्र दिगंबर कवडेअण्णा पंढरपूर About 285 Days ago\nआपण इतकी वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवित आहात आपल्याकडून अशी सेवा वरचेवर घडून ये विठ्ठल चरणी प्रार्थना\nविकास काशीनाथ पढेर About 285 Days ago\nखूप सुंदर मूर्ती आणि कार्यक्रमही छान आयोजित केला.\nश्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात रांगोळीचा भव्य गालिचा ‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण ‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन ‘सवाई गंधर्व : एक अनुभूती’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nअभिनय कला केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्��ा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanatil-aahar-niyojan-ase-kara-pregnancy-diet--in-marathi", "date_download": "2019-06-16T13:50:45Z", "digest": "sha1:YDQ6OIHL7A2BFR27NTZNDA4PBAEPZHCH", "length": 22059, "nlines": 258, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणातील आहार नियोजन करताना या गोष्टी उपयुक्त ठरतील - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणातील आहार नियोजन करताना या गोष्टी उपयुक्त ठरतील\nगर्भवती असताना त्या महिलेची प्रचंड काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रमुख गोष्ट असते ती म्हणजे गर्भवती महिलेचा आहार. हे सर्वानांच माहीत आहे की, गर्भधारणेदरम्यान आईपासून बाळाचे पोषण होता असते. अशा प्रकारे गर्भवती महिलेचा आहार हा विविध जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनीयुक्त असल्यास आई आणि बाळासाठी लाभदायी ठरतो. आज आम्ही गर्भवती असलेल्या महिलेने जास्तीत जास्त कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत.\nएका सामान्य स्त्रीला निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात १८०० ते २००० कॅलरीजची आवश्यकता असते. गरोदरपणी स्त्रीला तिच्या बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अधिक ३००-४०० अधिक कॅलरीजची गरज भासू शकते शकते. हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार निराळॆ असण्याची शक्यता असते. परंतु सर्वसाधारणपणे नेहमी पेक्षा ३००-४०० जास्त उष्मांकाची गरज असते. यासाठी तुम्हांला आहाराचे नियोजन कसे करावे यासाठी काही माहिती देणारा आहोत.\nआहारात या घटकांचा समावेश असावा\n६. दुग्धजन्य पदार्थ-dairy product\n७. आवश्यक जीवनसत्वे घटक\nमेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, आंबटचुका कोबीची , कोथिंबीर यापैकी पालेभाज्या अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोजच्या आहार असावी. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमॅट काकडी हे कच्चे खावे. परंतु खाण्याआधी नीट धुवून घेणे आवश्यक आहे.\nपेरू, चिकू, केली, सफरचंद, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात.\n४. सर्व धान्ये/ डाळी\nबहुतेक स्त्रियांना गर्भवती असताना बद्धकोष्ठता, अशक्तपणा किंवा लोहाच्या कमतरता जाणवते. सर्व धान्य, ब्राऊन राईस, आहारातील फायबर आणि विशेषतः 'ब' जीवनसत्वांनी युक्त असते. अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी लाभदायी आहेत.\nमटण, मासे, अंडी, यापैकी काहीतरी मधूनमधून जेवणात असावे. परंतु याचे प्रमाण औषधापुरते असावे अति प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय करू नये\nटीप- मांसाहाराबत प्रत्येकाने आपल्या डॉक्टराचा सल्ला घेणे योग्य ठरते.\nगर्भधारणेदरम्यान दूध आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचे महत्व प्रचंड आहे. कॅल्शियमयुक्त दुधाचे पदार्थ जसे की, दही 'ड' जीवनसत्वाचा आणि प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहे जे बाळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत गरजचे असते.\n७. विविध आवश्यक घटक /जीवनसत्वे त्यानुसार आहार\nगरोदरपणी कॅल्शियमची सर्वात अधिक गरज असते.बाळाच्या हाडांच्या योग्य वाढीसाठी तुम्हाला १२०० मिग्रॅ कॅल्शियमची आवश्यक्ता असू शकते.यासाठी नियमित कॅल्शियम औषधांसोबत आहारातून नैसर्गिक कॅल्शियम घेणे देखील तितकेच गरजेचे असते.दूध व दूधाचे पदार्थ,सुकामेवा,ब्रोकोली आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.\nगर्भधारणेदरम्यान इतर आवश्यक फळे म्हणजे पोटेंशियमनी समृद्ध केळे, 'अ','ड','क','ई' जीवनसत्वांनी युक्त सफरचंद, ऍप्रिकॉट यामध्ये लोह, पोटॅशियम, बिटा कॅरोटीन, कॅल्शियम इत्यादी जीवनसत्वांचे उत्तम स्रोत आहेत. गर्भधारणे दरम्यान शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. पाण्या व्यतिरिक्त, कलिंगड, काकडी हे शरीरात दीर्घकाळ पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्याचा चांगला मार्ग आहे. गर्भवती महिलेने भाज्यांमध्ये ई जीवनसत्वसाठी रताळे, बटाटे, गाजर (बीटा कॅरोटीन), मटार (फायबरयुक्त), श्रावणघेवडा यांचा समावेश करावा.\nहे देखील अर्भकाच्या मेंदू व मणक्याच्या वाढीसाठी आवश्यक असते.यासाठी दररोज ४०० मिग्रॅ फॉलिक अॅसिडची तुम्हाला गरज असू शकते.टोफू किंवा सोया पनीर,पालक व मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या,दुधीभोपळा,टरबूज,शेंगदाणे व पिनट बटर यांमध्ये चांगल्या प्रमाणात फॉलिक अॅसिड असते\nगरोदरपणात बाळाच्या अवयवांच्या विकासासाठी तुमच्या रक्त पेशींमध्ये आवश्यक तितके हिमोग्लोबीन असणे गरजेचे असते.यासाठी आहारात दररोज ३० मिग्रॅ लोहाचे प्रमाण घ्या.पालक,ब्रोकोली,मेथी या सारख्या हिरव्या पालेभाज्या,खजूर मनूका,अंजीर,बीट व सफरचंद यामध्ये चांगल्या प्रमाणात लोह असते.\nआतापर्यंत आपण प्रथिने बाळाच्या गुंतागुंत वाढीसाठी किती महत्वाची भूमिका बजावतात हे पाहिले आहे. जसे की मायंसाहार, मीट, अंडी, मासे (पाऱ्याचे उच्च प्रमाण असल्यास टाळा) सुके सोयाबीन, नट्स, मटार यासारख्या पदार्थांतून गर्भवती मातेला प्रथिने मिळतात. यासोबतच गर्भवती महिलेने नारळाचे पाणी, सुकामेवा, सुके आक्रोड, मनुका, खजूर, रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी, फिश ऑलिव्ह ऑइलचा देखील आहारात समावेश करावा.\nअन्नपदार्थ घेताना ती थंड व शीतपेये असतील तर त्यात कॅफेन असते व बाकीचे घटक असतात ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक होऊ शकतात. आणि महत्वाचे म्हणजे कॅफेनचा मात्रा असलेली शीतपेये किंवा फूड जर खाणे बंद केलेच तर योग्यच राहील कारण कॅफेन हा घटक शरीरातील आयरन शोषणाचे काम करतो व गरोदरपणात आयरनचे प्रमाण कमी झाले तर शरीर कमजोर होते. तेव्हा हे पदार्थ खाण्याचे बंद करावीत. आणि आयरन चे प्रमाण कमी होईल असा पदार्थ घेऊच नये. काही संशोधनानुसार ज्या महिला जास्त प्रमाणात कॅफेन घेतात ती बाळ दगावण्याचा धोका असतो. प्रसूती ही सिझेरियन होते. प्रसूतीनंतर बाळाचे वजन कमी भरते, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली नसते. म्हणून जर तुम्ही खूप कॉफी व शीतपेये घेत असाल तर बंद करा मोहीम सुरु करा.\nकाही फळ अशी असतात ती गरोदर स्त्रीने खाऊच नये. तिच्यासाठी ती फळं निषिद्धच असतात, जरी तिला कितीही खाण्याची इच्छा असेना. त्याच वर्गात पपई नावाचे फळ मोडते. कच्ची पपई कधीच खायला देऊ नये. कारण पपईमध्ये latex ( रबरासारखा पदार्थ असतो) नावाचा घटक असतो आणि त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. आणि जर तुम्ही म्हणाल की, ‘मग आम्ही पिकलेली पपई खाऊ शकतो’ तेव्हा तुम्ही खाऊ शकता पण यामुळेही प्रसूतीनंतर बाळाला गॅस व पोटाचा त्रास होऊ शकतो.\n३. मासे व विशेषतः शिजवलेली\nअसे आढळून आले आहे की, प्रसुतीपूर्व मासे खाणे गरोदर मातेला खूप हानिकारक आहे. याचे महत्वाचे कारण माशांमध्ये मर्क्युरी नावाचा घटक असतो. आणि हा घटक बाळाच्या मानसिक व शारीरिक वाढीवर परिणाम करतो. काहींना मासे खूप आवडत असतील पण बाळाच्या व स्वतःच्या आरोग्यासाठी काही कालवधीपर्यंत खाण्याचे टाळावे.\nगरोदर असताना खूप खाण्याची इच्छा असते, मग त्यात जंक फूड किंवा इन्स्टंट फूड. तेव्हा या अन्नला तुम्हाला टाळता येईल तितके तुमच्या हिताचे आहे. कारण यात तुमचे वजनही वाढते आणि ऍसिडिटी ��� आतड्याविषयीची समस्या तुमच्या तिसऱ्या त्रैमासिकात येते. त्याऐवजी हिरवा भाजीपाला खावा त्यातून फॉलीक ऍसिड मिळेल व प्रसूती नॉर्मल होईल.\n५. हवा किंवा डबाबंद खाद्यपदार्थ\nडबाबंद खाद्यपदार्थाने आमचे जीवन सुखकर करण्यास खूप मदत केली आहे. जसे की, फ्रोझन फूड. तेव्हा बाजारातून फ्रोझन फूड आणून फ्रीज मध्ये संग्रहित करून ठेऊ नका. आणि प्रसूतीच्या तिसऱ्या तिमाहीत तर नाहीच. कारण ही पदार्थ preservatives केलेली असतात आणि त्यात काही बॅक्टरीयाचा वापर केलेला असतो ते बाळाला व तुम्हाला हानिकारक आहे. कॅन फूड मध्ये बिसफेनॉल A ( BPA ) हा घटक असतो तो गरोदरपणात अंतःस्राव होऊ शकतो.\nमहत्वाचे- प्रत्येक स्त्रीनुसार आहाराबाबत काही गोष्टी निराळ्या असू शकतात, त्यामुळे हा आहार मार्गदर्शक म्हणून वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि ते सांगतील तसा बदल करत रहावा.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92694d93093e91594d93792c93e917947935930-90791f932940-92490292494d93091c94d91e93e92893e91a94d92f93e-92a94d93294593894d91f93f915-90691a94d91b93e92692893e91a93e-92a94d93092f94b917", "date_download": "2019-06-16T12:58:06Z", "digest": "sha1:IS6NFVTRBSXZZEZ53GEHG2DLX3JCZZRU", "length": 66596, "nlines": 593, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "द्राक्षबागेवर इटली तंत्रज्ञान — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / द्राक्षबागेवर इटली तंत्रज्ञान\nहवामान व बाजारपेठ यांचा विचार करून शेतकरी पीक व्यवस्थापन करू लागले आहेत.\n- नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथील संधान यांचे द्राक्ष व्यवस्थापन\n- \"डाऊनी' राहिला नियंत्रणात; फवारण्या झाल्या कमी\n- हवामानाला सुसंगत व्यवस्थापन झाले सुलभ\n- आगाप छाटणीमुळे द्राक्षे डिसेंबरमध्येच मार्केटमध्ये येण्याची संधी\nहवामान व ब��जारपेठ यांचा विचार करून शेतकरी पीक व्यवस्थापन करू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ संधान आणि त्यांचा उच्चशिक्षित मुलगा प्रवीण यांनी द्राक्षबागेत त्या अनुषंगाने इटली तंत्रज्ञानावर आधारित बागेवर प्लॅस्टिक आच्छादन तंत्रज्ञानाचा प्रयोग केला आहे. हवामानाचे घटक संतुलित ठेवताना डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे, तसेच डिसेंबरमध्येच द्राक्षे बाजारात आणण्याच्या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न यांनी या प्रयोगातून केला आहे.\nचिंचखेड येथील रामनाथ संधान यांनी 2004 पासून द्राक्षशेती सुरू केली. दरम्यान त्यांचा मुलगा प्रवीण याने मुंबईच्या नामांकित व्हीजेटीआय संस्थेतून बी.ई. (सिव्हिल) पूर्ण केल्यानंतर वडिलांबरोबर शेतीत राहून त्यातच अधिक प्रगती करण्याचे ठरवले. द्राक्ष उत्पादनाबरोबर द्राक्ष निर्यातीचाही अभ्यास केला. हळूहळू वर्ष 2007 पासून द्राक्ष निर्यात करण्यास सुरवात केली. 2 ते 3 कंटेनरने केलेली सुरवात आता 40 ते 50 कंटेनरपर्यंत पोचली आहे. युरोप, थायलंड आणि कंबोडियातील बाजारपेठेत प्रवीणने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.\nया वाटचालीला 2009 मध्ये फयान वादळाने मोठा \"ब्रेक' दिला. बागेचे 70 टक्के नुकसान झाले. 15 ते 16 लाख रुपयांचा हा तोटा होता. त्यापुढील वर्षी \"क्लोरमेक्वाट क्लोराईड'च्या अवशेषांवरून युरोपीय बाजारात भारतीय द्राक्षे अस्वीकृत झाली. प्रवीण यांनी स्वत:चे व परिसरातील शेतकऱ्यांचे मिळून पाठविलेले 32 कंटेनर संकटात सापडले. आर्थिक तोट्याबरोबरच शेतकऱ्यांच्या नाराजीचेही धनी व्हावे लागले. हे संकट पचविणे अवघड होते; पण पुन्हा हिमतीने सावरून प्रवीण नव्या दमाने कामाला लागले.\nप्रवीण म्हणाले, की या कालावधीत निर्यातीच्या निमित्ताने इटलीत जाणे झाले. तेथील द्राक्षबागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादन पाहिले. नाशिक भागात पूर्वी असे प्रयोग झाले होते; पण त्यातून हाती फार लागल्याचे आढळले नव्हते. इटलीत या विशेष प्लॅस्टिक तंत्रज्ञानाचा सुलभ वापर पाहिल्यानंतर आपणही ते वापरण्याचे ठरवले. इटलीत मागील 25 वर्षांपासून ते प्रचलित असून, तिथे पीकविमा करण्याआधीच प्राधान्याने आच्छादन केले जाते.\nइटलीचे तंत्रज्ञान आले भारतात\nअखेर पुरेशा चिंतनानंतर 2012-13 मधील ऑगस्टमध्ये प्रवीण यांनी इटलीतून हे पॉलिथिन भारतात आणले. सुरवातीला सहा ओळीं��र (चार ओळी जंबो सीडलेस, दोन थॉम्पसन) प्रयोग केला. त्या वर्षी प्रयोग क्षेत्रावर डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव उर्वरित बागेच्या तुलनेत कमी जाणवला. जम्बो सीडलेसच्या चार ओळींतून 1200 किलोपर्यंत उत्पादन अपेक्षित असताना ते दोन हजार किलोपर्यंत मिळाले.\nयंदाच्या वर्षी चार एकरांवर (तीन एकर जंबो सीडलेस व एक एकर थॉम्पसन) हा प्रयोग केला. मागील वर्षी जम्बो सीडलेस वाणाची 28 सप्टेंबरच्या सुमारास फळछाटणी घेतली होती. यंदा 16 व 18 ऑगस्टला छाटणी घेतली. या काळात संपूर्ण ढगाळ वातावरण, संततधार पाऊस ही स्थिती असताना नेहमीपेक्षा लवकर छाटणी घेणे मोठे धाडसच होते. संपूर्ण दिंडोरी तालुक्यात यंदा सतत पावसाचे वातावरण राहिले. मात्र बाहेर पाऊस पडत असतानाही प्लॅस्टिकच्या वरील आच्छादनामुळे संधान यांच्या बागेतील सर्व कामे वेळेतच पूर्ण झाली. अत्यंत प्रतिकूल वातावरणात या बागेत \"डाऊनी' वाढण्यासारखी परिस्थिती नव्हती. या काळात संधान यांनी प्रति लिटर पाण्यात बुरशीनाशकाचे प्रमाण शिफारशीपेक्षा निम्म्यानेच घेण्यास सुरवात केली. मात्र राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांच्याशी चर्चा केली असता, डोस अपुरा करू नका, गरजेनुसार फवारण्यांतील अंतर वाढवा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार नियोजन केले.\nडाऊनीसाठी तीस दिवसांतील महत्त्वाच्या \"स्प्रे' काळात वीस दिवस पाऊस राहिला. त्या काळात रोज दोन स्प्रे घेतले असते, तर एकूण 40 स्प्रे झाले असते. पण आच्छादन प्रयोगामुळे तीन ते चार व त्याही प्रतिबंधक फवारण्या झाल्या.\nकाय आहे हे प्लॅस्टिक तंत्रज्ञान\n-\"एचडीपीई वूवन फॅब्रिक' मटेरियलचा वापर\n-यामुळे बागेतील तापमान व आर्द्रता यांचा समतोल साधला जातो. दुपारचे 32 अंश से. तापमान असताना बागेतील तापमान 27 ते 28 अंश असते.\n-यातून दिवसा 85 टक्के सूर्यप्रकाश आत येतो व तो 65 टक्के विभागला जातो.\n-रात्रीच्या वेळीही तापमान नियंत्रणामुळे वातावरण ऊबदार राहते.\n-यामुळे पानांवर, घडांवर दव साचत नाही, असा अनुभव.\n-यात वेलीचे शेंडे वरती प्लॅस्टिकला भिडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.\n-प्लॅस्टिक आणि वेली यात तीन-साडेतीन फुटांचे अंतर ठेवले जाते. वाढ नियंत्रित ठेवावी लागते.\nबागेतील मांडणीचे काही मुद्दे\n- \"वाय' किंवा बावर अशा कोणत्याही पद्धतीसाठी हे तंत्र वापरता येते.\n-झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी शेवटी गॅल्वनाईज्ड लोखंडाचा वापर करून संपूर्ण बागेच्या चारही बाजूंनी फ्रेम\n-त्यावर साडेतीन मि.मी. गेजची ( 8 क्रमांकाची) तार ओळीत बांधली. त्यावर प्लॅस्टिक आच्छादन\n-बागेतील फ्रेमच्या प्रत्येकी 25 फुटांवर एमएस पोल व त्याला दोन बांबूंचा सपोर्ट\n-झाडांच्या रांगेत प्रत्येकी आठ फुटांवर बांबूंचे सपोर्ट. बांबू सिमेंटमध्ये पक्का रोवून त्याचा पॉलिथिन आच्छादनाला टेकू.\n-प्लॅस्टिक कव्हर फाटू नये म्हणून प्रत्येक बांबूला प्लॅस्टिक कॅप. तारेच्या फ्रेमला \"पीव्हीसी' मटेरियलच्या दोरीने बांधले. या दोरीत अधिक ताण सहन करण्याची क्षमता असते. वादळ-वाऱ्यात प्लॅस्टिक उडून जात नाही.\nप्लॅस्टिक आच्छादन तंत्रज्ञानातून मिळालेले निष्कर्ष\nबागेतील सूक्ष्म वातावरण नियंत्रित राहिले\nभर पावसात कामे सुरू राहत असल्याने वेळ साधली गेली\nडाऊनी नियंत्रणाचा खर्च 70 टक्क्यांनी कमी झाला\nभुरीसाठी नेहमीप्रमाणेच खर्च झाला\nवेलीच्या वाढीचा वेग तुलनेने जास्त आढळला\nबाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले\nसलग पावसातही फवारणीला अडचण आली नाही\nपावसानंतर ओलसरपणा न राहिल्याने वेली झटकण्याची गरज उरली नाही\nबाजारातील मागणीप्रमाणे हंगाम घेता आला\nप्लॅस्टिकवरील खर्च भरून निघेल...\nसंधान यांना यंदाच्या मार्चमध्ये द्राक्षांना किलोला 65 रुपये दर मिळाला. 18 ऑगस्टच्या दरम्यान फळछाटणी घेतली असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच माल बाजारात येण्यास सज्ज झाला आहे. 145 रुपये प्रतिकिलो दराने मालाचा व्यवहार आशियाई देशांसाठीच्या निर्यातीसाठी झाला आहे.\nप्लॅस्टिकच्या संपूर्ण प्रयोगाला (प्लॅस्टिक, बांबू, मांडव रचना वगैरे एकत्रित) एकूण 22 लाख रुपये (एकरी साडेपाच लाख रुपये) खर्च आला आहे. द्राक्षाला अधिक दर मिळणार असल्याने प्लॅस्टिकवरील काही खर्च भरून निघेल, असा संधान यांना विश्वास आहे.\nदर वर्षी खुल्या क्षेत्रावरील बागेत वर्षाअखेर एकरी एकूण उत्पादन खर्च एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत येतो. प्लॅस्टिक आच्छादनाच्या बागेत हा एकरी खर्च यंदा 30 हजार रुपयांनी कमी झाल्याचे संधान यांना दिसून आले आहे. प्लॅस्टिकचा वापर किमान सात ते आठ वर्षे टिकेल. त्यामुळे पुढील वर्षीपासून त्यावरील खर्चही कमी होत राहील, असे संधान म्हणाले.\nखर्चाचा तपशील----खुल्या क्षेत्रावरील बाग (एकरी) --पॉलिथिन आच्छादनयुक्त बाग खते-----------35,000----------------------30,000\nमजुरी------------40,000-----------50,000 (या तंत्रात मजुरी खर्चात वाढ धरली आहे)\nजगाच्या बाजारातील संधी शोधू या\n28 वर्षीय प्रवीण मागील पाच वर्षांपासून द्राक्षांची नियमित निर्यात करीत आहेत. शेतातील उत्पादनापासून ते जगाच्या बाजारातील मागणीपर्यंत त्यांचा अभ्यास सतत सुरू असतो. युरोप हे भारतीय द्राक्षांसाठी महत्त्वाचे मार्केट. जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबरअखेरपर्यंत युरोपच्या बाजारात स्पेन, इटली, पोर्तुगाल या देशांतील द्राक्षांचा हंगाम असतो. नोव्हेंबरनंतरच्या हंगामाला \"ओव्हरसीज सीझन' म्हटले जाते. ब्राझीलमधून या काळात द्राक्षे सुरू होतात. त्यानंतर क्रमाक्रमाने दक्षिण अफ्रिकेचा हंगाम हा जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर अर्जेंटिनाची द्राक्षे 2 आठवडे चालतात. त्यानंतर चिलीचा हंगाम 4 आठवडे चालतो. त्यानंतर भारताचा हंगाम 1 मार्च ते 15 जूनपर्यंत असतो. इजिप्तचा द्राक्षांचा हंगाम 15 जून ते 30 जूनपर्यंत असतो.\nमागील काही वर्षांचा आढावा घेतला तर असे दिसते, की 15 डिसेंबर ते पाच जानेवारी या काळात युरोपात पाठविण्यात आलेल्या द्राक्षांना प्रतिबॉक्स 15 ते 20 युरोचे दर मिळाले आहेत. याच काळात युरोपीय बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने आपल्याला या काळात मोठी संधी आहे. या काळात बाजारात दर्जेदार द्राक्षे आणून आपण या संधीचा फायदा घ्यायला हवा, असेही प्रवीण यांनी सांगितले.\nभारतीय द्राक्षांची गुणवत्ता अव्वल\nयुरोपीय बाजारात चिली या देशाचा हंगाम आतापर्यंत एक मार्चपर्यंत राहिला आहे. मात्र भारतीय द्राक्षांनीही 15 एप्रिलपासूनच युरोपीय बाजारात मुसंडी मारल्याचे मागील दोन्हीही वर्षी दिसून आले. भारतीय द्राक्षांत अवशेषांचे निकष पाळले जात असल्याने भारतीय द्राक्षांची सकारात्मक प्रतिमा जगभरात पसरली आहे. भारतीय द्राक्षांना या स्थितीत मागणी वाढली आहे.\nपीक- द्राक्ष (एकूण 11 एकर)\nवाण : थॉमप्सन (8 एकर), जम्बो सीडलेस (3 एकर)\nजमीन प्रकार : मध्यम प्रकारातील मुरुमाट आणि काळी\nसंधान यांच्या द्राक्ष व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे\nखरड छाटणीनंतर बागेला किमान 15 दिवस विश्रांती\nएकरी दोन ट्रक एवढे कुजलेले शेणखत खरड छाटणीनंतर वरंबे फोडून दिले जाते.\nकॅनोपी व्यवस्थापन महत्त्वाचे. प्रत्येक वेलीला 30 काड्या आणि 15 ते 20 घड संख्या ठेवली जाते.\n��रड छाटणीतील कामांकडे प्राधान्याने लक्ष\nफळछाटणीआधी नियमित काडी तपासणी. छाटणीनंतरच्या 40 व्या दिवशी पर्ण-देठ परीक्षण व त्यानुसारच अन्नद्रव्य व्यवस्थापन.\nझाडाची \"व्हीगर' नियंत्रित ठेवण्यासाठी गरजेनुसार पाणी व्यवस्थापन\nसंधान यांच्याकडील द्राक्ष उत्पादन\nरामनाथ संधान हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत. वेलीच्या गरजेनुसार पाणी, अन्नद्रव्ये, संजीवके यांचे नियोजन व कीड-रोगांच्या नियंत्रणाकडे त्यांनी प्रभावी लक्ष दिले आहे. सातत्याने प्रयोगशील राहणे, हा संधान पितापुत्रांचा स्वभावच बनला आहे. त्यातूनच दर्जेदार, निर्यातक्षम एकरी 8 ते 10 टन इतके उत्पादन ते घेत आहेत. वर्ष 2008 पासून ते अलीकडेपर्यंत द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, हे पुढील आकडेवारीवरून समजते.\nवर्ष----एकरी उत्पादन (टन) -दर (प्रति किलो रु.)\n2008-09-----8-----30 (फयानमुळे 70 टक्के नुकसान)\n2009-10-----8-----50 (युरोपीय पेचामुळे तोटा)\n1)जंबो सीडलेस- तीन एकरांतून- 25 टन\nनिश्चित झालेला दर- प्रति किलो 145 रु.\n2)थॉम्प्सन- एक एकर- 12 ते 13 टन\nप्रवीण रामनाथ संधान : 9823077753\nशास्त्रज्ञांनी दिला प्रयोगावर सल्ला\nराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी संधान यांच्या प्लॅस्टिक आच्छादन प्रयोगावर व्यक्त केलेली मार्गदर्शनपर टिप्पणी अशी.\n1) द्राक्षबाग झाकण्यासाठी किंवा वरून पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी संधान यांनी केलेला प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग अतिशय चांगला आहे.\n2) या तंत्रज्ञानात प्रत्येक ओळीत प्लॅस्टिकचे छत आहे. मात्र दोन ओळींतील मधला भाग मोकळा आहे. त्यातून पाणी खाली पडते. द्राक्षे तयार होण्याच्या काळात जर पाऊस आला, तर पडणाऱ्या पावसाचे हे अतिरिक्त पाणी मुळे शोषून घेतील व बेरी क्रॅक होण्याचा धोका वाढेल. त्यामुळे मधल्या जागेत प्लॅस्टिक अंथरून अतिरिक्त पाणी बागेबाहेर निचरा करण्याची सोय करावी लागेल.\n3) या तंत्रज्ञानात झाडांवर पाणी पडत नसल्याने ती ओलसर राहत नाहीत. त्यामुळे डाऊनीचा धोका कमी राहील. फवारण्यांची संख्या कमी राहील. मात्र पावसाची परिस्थिती बिघडून आर्द्रता वा दव वा ओलसरपणा वाढला तर त्याची शक्यता लक्षात घेऊन फवारण्यांचे नियोजन करावे लागेल. अशी परिस्थिती कोणती ते पाहून फवारणी वेळापत्रक तयार करावे लागेल.\n4) प्लॅस्टिक छताखाली भुरीसाठी अनुकूल परि���्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी \"स्प्रेईंग' जास्त करावे लागते. अधिक चांगल्या प्रकारे भुरीचे नियोजन करावे लागेल.\n5) प्लॅस्टिक छत व त्याअनुषंगाने येणारा खर्च लक्षात घेता, तो भरून काढण्यासाठी अर्ली प्रूनिंग घेणे, त्यातून द्राक्षाला चांगला दर मिळवण्याची जोखीम घेणे या गोष्टी कराव्या लागतील.\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\nपृष्ठ मूल्यांकने (79 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरच�� साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवाद���चा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एक���ाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 19, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.marathimati.net/mor-ani-bagala-isapniti-katha/", "date_download": "2019-06-16T13:20:26Z", "digest": "sha1:IFA3YKBABCKA5DQJR7SHM6YHOOJUL3WX", "length": 6668, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मोर आणि बगळा | Mor Ani Bagala", "raw_content": "\nएका मोराने बगळ्यास पाहून आपला सुंदर पिसारा उभारला आणि हा कोणी तुच्छ प्राणी आहे असे मनात आणून, त्यास आपल्या सोनेरी रंगाच्या पिसांची शोभा दाखवू लागला. त्याचा गर्व उतरावा म्हणून बगळा त्यास म्हणतो, ‘अरे, सुंदर पिसे असणे हेच जर थोरपणाचे लक्षण असते, तर तुमची जात श्रेष्ठ आहे, असे मी कबूल केले असते. मला असे वाटते की, मुलांप्रमाणे भुईवर चालून खेळ खेळण्यापेक्षा आकाशात फिरण्याचे सामर्थ्य असणे, हाच खरा थोरपणा आहे.\nतात्पर्य:- आपल्या अंगी एखादा गुण आहे, जो दुसऱ्याचे अंगी नसला, म्हणून त्यास तुच्छ लेखावे किंवा दुखवावे, असे जर दुसऱ्याच्या अंगी जो गुण आहे, तो आपल्या अंगी नाही म्हणून त्याने आपणास का तुच्छ मानू नये सगळेच गुण एका माणसाच्या अंगी असत नाहीत, म्हणून कोणी कोणास हलके समजू नये.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमोराची पिसे ल्यालेला डोमकावळा\nखेकडा ��� त्याचे पोर\nमधमाशा आणि त्यांचा धनी\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, प्राणी, बगळा, मोर on जुन 2, 2011 by प्रशासक.\n← भारत माझा देश आहे बैल आणि लाकूड →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/531329", "date_download": "2019-06-16T13:05:22Z", "digest": "sha1:2S4LWYX5EAWQVHKSRDA2E36KNEM4U7HY", "length": 4786, "nlines": 14, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संशयिताचे रेखाचित्र प्रसिध्द - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » संशयिताचे रेखाचित्र प्रसिध्द\nयेथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱया तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱया संशयिताचे रेखाचित्र काढून पोलिसांनी प्रसिध्द केले आहे. पणजी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. पणजी पोलासंनी भादंसं 394, 307, 511 कलमाखाली अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.\nही घटना 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. येथील सुजा पावलो फोटो स्टुडीओ जवळ, सरकारी प्रिन्टींग प्रेसच्या समोर असलेल्या महाराष्ट्र बँकच्या एटीएममध्ये अज्ञात चोरटय़ांने चोरी करण्याचा प्रय़त्न केला होता. दोघे चोरटे दुचाकीवरून आले होते. त्याच्यातील एकटा बुरखा घालून एटीएममध्ये घुसला तर दुसरा दुचाकीवर बसून राहिला होता.\nएटीएममध्ये आवाज होत असल्याने सुरक्षारक्षक आत गेला व त्याने पाहिले तर चोरटा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला पकडण्यासाठी गेल्यावर चोरटय़ाने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर हातोडीने वार केला. सुरक्षा रक्षक जखमी झाला होता मात्र त्याने चोरटय़ाला पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रय़त्न केला. चोरटा आणि सुरक्षा रक्षक यांच्यात बराच वेळ झटापट झाली होती. यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता. झटापटीच्या दरम्यान चोरटय़ाच्या तोंडावरचा बुरखा खाली पडला शेवटी चोरटा पळून गेला. सुरक्षा रक्षकाच्या सावधानीमुळे चोरटय़ाचा चोरी करण्याचा प्रय़त्न फसला होता. सुरक्षा रक्षक राणू सिंग याचा त्याच्या बाहादुबद्दल पोलिसांनी गौरव केला होता तसेच बँकेतर्फेही सुरक्षा रक्षकाचा गौरव करण्यात आला होता. पणजी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्री�� विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-factorys-total-worth-rs-8-crores-disappeared/articleshow/67504286.cms", "date_download": "2019-06-16T14:19:05Z", "digest": "sha1:YTUNI76GACVGXQNINXCUAJ7ATE43KRMY", "length": 14952, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: कारखान्याचे साडेआठ कोटींचे साहित्य गायब - the factory's total worth rs. 8 crores disappeared | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nकारखान्याचे साडेआठ कोटींचे साहित्य गायब\nपाचपुते यांचा राजेंद्र नागवडे यांच्यावर आरोपम टा वृत्तसेवा, कर्जत'श्रीगोदे येथील नागवडे सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे...\nपाचपुते यांचा राजेंद्र नागवडे यांच्यावर आरोप\nम. टा. वृत्तसेवा, कर्जत\n'श्रीगोदे येथील नागवडे सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. असे असताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नागवडे कारखान्याचे साडेआठ कोटी रूपयांचे साहित्य गायब करून ते परभणी येथे विकत घेतलेल्या साखर कारखान्यासाठी वापरल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यानी केला आहे.\nश्रीगोंदे येथील माऊली या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 'कारखाना माझ्या ताब्यात द्या, असे जेंव्हा मी म्हणत होतो, तेंव्हा राजेंद्र नागवडे यांनी बबनराव पाचपुते हे सहकारी साखर कारखान्याचे साहित्य त्यांच्या खासगी कारखान्यासाठी वाहून नेतील,' असा माझ्याबद्दल अपप्रचार केला होता, परंतु आता राजेंद्र नागवडे यांनीच नागवडे सहकारी साखर कारखान्याचे जवळपास साडेआठ कोटी रुपयांचे साहित्य त्यांच्या परभणी येथे विकत घेतलेल्या खासगी कारखान्यासाठी वापरले आहे .'\nपाचपुते म्हणाले, 'कै. शिवाजीराव नागवडे हे तत्वाला, नितिमत्तेला धरून कारखान्याचे कामकाज करत होते. त्यांना असल्या गोष्टी आवडत नव्हत्या. म्हणूनच त्यांनी राजेंद्र नागवडे यांना काहीकाळ कारखान्यावर येण्यास मज्जाव केला होता. तेंव्हा राजेंद्र नागवडे ९ महिने पुण्याला जाऊन राहिले होते. तसेच नागवडे यांच्या श्रीगोंद्यातील आनंदकर मळ्यात सुरू असलेल्या खासगी हायस्कुलला नगरपरिषदेची बांधकाम परवानगी नाही. शौचालय बांधायची परवानगी घेऊन त्यांनी त्याठिकाणी खासगी हायस्कुलचे बांधकामचे केले आहे. नागवडे कारखान्यावर केलेली काटकसर परभणीच्या खासगी कारखान्यावर दिसून आली आहे.'\nप्रा तुकाराम दरेकर यांनी शनिवारी (१२ जानेवारी) सकाळी नागवडे कारखान्यावरून बिगर गेटपासच्या २४० गोण्या सिमेंट घेऊन दोन ट्रॅक्टर आनंदकर मळ्यातील नागवडेंच्या खासगी हायस्कुलकडे निघाले होते परंतु कुणीतरी आपली शुटींग करतय हे लक्षात आल्यावर ते ट्रॅक्टर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात खाली करण्यात आले. या प्रकाराचा व्हिडिओच त्यांनी पत्रकारांना दाखवला. त्यामुळे सहकारी साखर कारखान्याच्या साहित्यावर नागवडे खासगी हायस्कुल बांधत असून राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यातील सत्तेचा गैरवापर करून ज्ञानदीप शिक्षण संस्थेला अजून काय काय दिले, असा सवाल उपस्थित केला आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी श्रीगोंदा कारखान्याचे नावे खरेदी केलेल्या एक हजार ४६० सिमेंट गोण्या त्यांनी श्रीगोंद्यातील खासगी हायस्कुलच्या बांधकामासाठी वापरल्याचा गंभीर आरोप प्रा. दरेकर यांनी केला.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nअहमदनगरः ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, ३ ठार\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nआचारसंहितेपूर्वी कामाच्या प्रक्रिया पूर्ण करा\n'जुन्या पेन्शन'पासून वंचित ठेवण्याचा डाव\nबाजार समिती कांदा आवक\nचारा छावण्या १५ जुलैपर्यंत सुरू ठेवा\nमशिनमध्ये पैसे टाकाअन् मिळवा सात-बारा\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं निधन\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकारखान्याचे साडेआठ कोटींचे साहित्य गायब...\nनगरसेवकपद शाबूत;पण राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता...\nनगर: राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची हकालपट्टी...\nमनपाला सापडेना नायलॉन मांजा...\nराज्य सरकार पेरतेय विष...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/students-should-look-after-their-passion-and-skills-says-api-khedkar-170457", "date_download": "2019-06-16T13:32:23Z", "digest": "sha1:BWQ6G5HYTDQBLJWUEA5MQJGRGRZ7TSPT", "length": 14314, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Students should look after their passion and skills says API khedkar विद्यार्थ्यांनी आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे : एपीआय खेडकर | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nविद्यार्थ्यांनी आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे : एपीआय खेडकर\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nपालकांनी मुलींच्या विवाहाची घाई न करता त्यांना किमान पदवीपर्यंत शिकवण्याचे, विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देऊन यशस्वी होण्याचे, यशाला शॉर्टकट नसून कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे प्रेरणादायी उद्गारही त्यांनी यावेळी काढले.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करून आपली भविष्याची दिशा ठरवू नये, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (ता. 9) दुपारी झालेल्या बारावीच्या निरोप समारंभाप्रसंगी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह अध्यक्षस्थानी होते.\nमुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक प्रा.राजेंद्र चौधरी, प्रा. एस. एल. जाधव, प्रा. रामचंद्र सोनजे, प्रा. उपाध्ये आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी याप्रसंगी अतिशय भावुक झाले होते. ऍड. शाह, प्रा. जाधव, मुख्याध्यापक भामरे, प्रा. चौधरी, प्रा.सोनजे आदींनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nपुढे बोलताना एपीआय खेडकर यांनी कला शाखेच्��ा विद्यार्थ्यांना मनात न्यूनगंड न बाळगण्याचे, आवड व कुवत असल्यास स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांना मोठे अधिकारी होण्याचे, तसेच पालकांनी मुलींच्या विवाहाची घाई न करता त्यांना किमान पदवीपर्यंत शिकवण्याचे, विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देऊन यशस्वी होण्याचे, यशाला शॉर्टकट नसून कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे प्रेरणादायी उदगारही त्यांनी यावेळी काढले. शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. समिती सदस्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रखर उन्हामुळे लकवा आजाराचा धोका ः डॉ. अग्रवाल, डॉ. राठोड\nयवतमाळ : \"लकवा' शब्द उच्चारताच मनात धडकी भरते. त्यामागे कारणही तसेच आहे. या आजाराचा रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो. त्यामुळे या आजाराविषयी फार भीती असते...\nकन्नड भाषेतील फलकांसाठी वेदिकेच्या कार्यकर्त्यांची दादागिरी\nबेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी...\nबाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला...\nटेरेस गार्डन मनाला उभारी देते, प्रसन्न करते. हिरवीगार झाडे चैतन्य आणि उत्साह जागवतात. रंगीबेरंगी, सुगंधी फुले टवटवीतपणा आणतात. तेथे फुललेली औषधी...\nप्रेरक 'सिक्सर किंग' (सुनंदन लेले)\n\"सिक्सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज...\nमुळं घट्ट असलेला 'माणूस' (सोनाली कुलकर्णी)\nगिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-16T12:47:59Z", "digest": "sha1:6D2DC23RZWJZ65XE5X7JSS5A4ULKW7F4", "length": 11918, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास ‘या’ अॅपवर तक्रार करा – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास ‘या’ अॅपवर तक्रार करा\nनवी दिल्ली – आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल’ हे अॅप लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोअर वरून ‘सीव्हिजिल’ अॅप डाऊनलोड करता येईल. लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे.\nदेशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून १० मार्चपासून सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल’ हे अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या साहाय्याने तक्रारदाराला फोटो किंवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करून आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देता येईल. या अॅपच्या माध्यमाने तक्रार करणाऱ्या व्यक्तींचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. तसेच अॅपद्वारे आलेली तक्रार योग्य असेल, तर 100 मिनिटांत तिचे निवारण होणार आहे.\n संघाचा १४ धावांत खुर्दा\n#NZvIND न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय\n#PulwamaAttack जावेद अख्तर, शबाना आझमी देशद्रोही – कंगना राणावत\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nTags: #Election2019,Election commission of India,Social Media,आचारसंहिता,तंत्रज्ञान,देश,भारतीय निवडणूक आयोग,लोकसभा निवडणूक,सोशल मीडिया\n२ कोटी रोजगारांच्या आश्वासनांचं काय झालं; प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख निश्चित\nमुंबई – बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी कपल रणवीर दिपिका यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. २०१८ च्या सुरूवातीपासूनच या दोघांच्या लग्नाची मोठी चर्चा होती. पण आता...\nआघाडीच्या बातम्या देश निवडणूक\nशिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या गाडीत रोकड\nपालघर – शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांच्या गाडीत रोकड रक्कम सापडली आहे. त्यामुळे फाटक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फाटक यांच्या...\nमुंबईकरांनो पाणी जपून वापरा\nमुंबई – पावसाला आणखी दोन महिने शिल्लक असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात धरणांमध्ये अवघा 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईत 10 टक्के पाणी...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nअर्ध्या तासाच्या बैठकीनंतरही दुध दरावर तोडगा नाही\nनागपूर – मागील काही दिवसापासून दुधाला ५ रुपये दरवाढ देण्याची मागणी शेतक-यांकडून होत होती. मात्र, सरकारने शेतक-यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उ��ारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3164", "date_download": "2019-06-16T14:16:47Z", "digest": "sha1:42WEBXESXD6BYKAOLVS3RURJIQIZGH2V", "length": 8435, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अजगर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे\nअजगर ह्या सरिसृप वर्गातील प्राण्याबद्दल सर्वांच्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. अजगर प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हमखास बघण्यास मिळतो. सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील त्याचे भक्ष्य संपूर्ण गिळतो. अजगराला लचके तोडण्याचे, चर्वण करण्याचे असे वेगवेगळे दात नसतात. तसेच, त्याचा वरचा आणि खालचा जबडा सैलसर अस्थिबंधनांनी जोडलेला असतो. त्यामुळे तो काटकोनात आ वासू शकतो. म्हणूनच तो ससा, भेकर, हरीण असे लहान-मोठे प्राणी सहज गिळू शकतो.\nअजगर हा प्राणी शीत रक्ताचा आहे. त्याच्या चयापचयाचा वेगही कमी असतो. त्याला शरीर सतत उष्ण राखण्याची आवश्यकता नसल्यामुऴे ऊर्जाही कमी लागते. ह्या सर्वांमुळे अजगराने एकदा भक्ष्य गिळले, की त्याला अनेक दिवस काही खाल्ले नाही तरी चालते. त्या काळात तो सुस्तावतो. माणसालाही पोटभर मिष्टान्न भोजन केले, की तशीच सुस्ती येते. ‘अरे परांजप्या, जागा आहेस का झाला तुझा अजगर.’ असे पुलंनी ‘अंतू बरवा’ या व्यक्तिचित्रात्मक लेखात लिहून ठेवले आहे.\n(‘राजहंस ग्रंथवेध’ वरून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: न्याय, अरूंधतीदर्शन न्याय, वसिष्ठ तारा, अरुंधती तारा\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्यप्रचार, भाषा\nसंदर्भ: भाषा, शब्दार्थ, शब्���शोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://purvaanubhava.blogspot.com/2010/07/blog-post_16.html", "date_download": "2019-06-16T13:13:30Z", "digest": "sha1:B4OI53UY42JVH5TPF3GSVEY7E4D7Y6RT", "length": 16280, "nlines": 253, "source_domain": "purvaanubhava.blogspot.com", "title": "पूर्वानुभव: शाही खिचडी.", "raw_content": "\nमाझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी \"पूर्वानुभव\" म्हणून सादर करत आहे.\nआपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद\nमंडळी मी आज एक रोजचाच पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर करतोय...त्याचं नाव आहे शाही खिचडी. नाव वाचूनच एकदम खूश झालात ना...आता बनवून आणि मग खाऊन पाहा....अजून खूश व्हाल.\nसाहित्य: दोन वाट्या तांदूळ\n१ वाटी मुगाची सालवाली डाळ\nएक बटाटा + एक कांदा (कांदा उभा चिरलेला,बटाटा बारीक चिरलेला)\nतिखट,हळद,मीठ,गोडा मसाला,एक चमचा तूप,हिंग,जिरे इत्यादि.\nकृती: सर्वप्रथम एका पातेल्यात एक चमचा तुपात हिंग-जिरे-हळद युक्त फोडणी करावी.\nत्यात कांदा घालून तो थोडासा लालसर परतावा. नंतर त्यात बटाटे घालून ते मिश्रण सारखे करावे.\nत्यानंतर त्यात धूवून घेतलेले डाळ-तांदूळ घालावेत...हे सगळं मिश्रण एकजीव करावे. मग त्यात\nचवीनुसार,तिखट,गोडा मसाला आणि मीठ घालावे. त्यानंतर त्यात जरूरीपुरते पाणी घालून शिजवावे.\nअशा तर्हेने तयार झालेला हा पदार्थ आहे शाही खिचडी. आता, तुम्ही म्हणाल... हॅ ह्यात शाही असं काय आहे ह्यात शाही असं काय आहे उगाच आपलं काहीतरी म्हणायचं झालं\nहं, मला माहीत आहे. शाही असं काही म्हटलं की तुमच्या मनात लगेच काजू,बदाम,पिस्ते,मनुका,बेदाणे वगैरेयुक्त असे काहीसे चित्र उभे राहते. ;)\nपण नाही...तुम्हाला जसे वाटते तसे हे नक्कीच नाही....ही आहे आम्हा गरीबांची शाही खिचडी ;)\nएकदा चव घेऊन पाहाच... मग बोटे चाटत राहाल...माझी नाही हो....तुमचीच...आणि मग नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे.\nएकदा करून पाहाच आणि मग बोला....नक्कीच म्हणाल...खिचडी खावी तर ती शाही खिचडीच.\n*लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीही वापरू शकता...ती तशी वापरायची असेल तर उभी चिरून फोडणीतच घालावी...मस्त चरचरते आणि खिचडीला एक वेगळीच खुमारी येते.\n*गोड लिंबाचं लोणचं, लसणीची चटणी आणि गोडसर दही ह्या सगळ्यांसोबत ही खिचडी खातांना अजूनच लज्जत वाढते...बघा, आपल्याला आवडते की नाही ते. :)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही शाही खिचडी तर माझी ऑल टाईम फेव्हरेट आहे. उद्याच करावी म्हणत्ये.\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nमला आवडलीय रेसिपी...आज करतो\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nसोनाली आणि विद्याधर धन्यवाद.\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nपुढच्या वेळी करायच्या आधी आठवणीने सांगा, म्हणजे सगळेजण खायला येऊ शकू.\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\n>>>पुढच्या वेळी करायच्या आधी आठवणीने सांगा, म्हणजे सगळेजण खायला येऊ शकू.\nहे म्हणजे \"ये रे बैला, मला शिंगं मार\" म्हणण्यासारखे आहे. :D\nअजिबात सांगणार नाही. ;)\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nतोंडाला पाणी सुटले काका मस्तच ... सर्वात आवडता आयतम आहे हा\nआणि माझी आई हि सॉलिड बनवते अशी खिचडी\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nअरे वा,तुलाही अशीच खिचडी आवडते...छान.\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nखिचडीबरोबर ताकाची कढी नको का आणि पापड कुठे आहे\nशुक्रवार, जुलै १६, २०१०\nसोमवार, डिसेंबर ०३, २०१२\nबुधवार, मार्च २०, २०१३\nअत्त्यानंद उर्फ प्रमोद देव म्हणाले...\nउर्मी, तोंडी लावणे हे आपापल्या आवडीनुसार असू शकते.\nसंपदा, नक्की कर तशी खिचडी आणि मलाही बोलव..परीक्षणाला...आपलं...चव घ्यायला. :ड\nउर्मी,फाल्गुनी आणि संपदा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद\nबुधवार, मार्च २०, २०१३\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी एक किंचित बिरबल\nजालीय अंक उद्घोषणा (17)\nजालरंग प्रकाशनाचे प्रकाशित अंक\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nहमखास वजन कमी करायचंय\nखूपच सोप्पं आहे वजन कमी करणं...अर्थात मनात आणलं तर.. .पण हे मनात कोण आणणार कोण म्हणजे काय ज्याला/जिला वजन कमी करायचे असेल त्या व्यक्ती...\nपुन्हा एकदा...वजन कमी केले आणि पोटाचा घेरही...\n२१ डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत, वजन ७२किलोवरून ६६.८० किलोपर्यंत घटवलंय....आणि पोटाचा घेरही कमी केलाय...तरीही अजून संघर्ष जारी आहे.... गेली...\nवक्तृत्व स्पर्धेनंतर घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेतही मी भाग घेतलेला होता. त्या स्पर्धेतही ज्या लोकांनी भाग घेतला होता त्यांनी नेहमीची सगळ...\nआणि मी मार खाल्ला\nही कहाणी साधारण २५ वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणेच कार्यालयात जायला उशीर झाला होता म्हणून ९-४७ ची चर्चगेटला जाणारी जलद गाडी कशीबशी मी माला...\nमुटेसाहेबांनी एका गाजलेल्या हिंदी सिने-गीताचा भावानुवाद केलेला आहे(जालरंग प्रकाशनाच्या ’शब्दगाऽऽरवा २०११’ह्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशि...\n३० जानेवारी १९४८. ह्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली आणि महाराष्ट्रात सगळीकडे जाळपोळ सुरू झाली...एका विशिष्ट जातीच्या लोकांना व...\nगजा आमच्या गटाचा अघोषित नेता होता. त्याने सांगायचे आणि आम्ही ऐकायचे असे नेहमीच चालत असे. एकदा वृत्तपत्रात बातमी आली की दारूसाठी(पिण्यासाठी )...\nमराठी सुगम संगीतातील नररत्ने\n एक प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं जन्म १०जून १९२५. मुळचे बडोद्याचे. तिथ...\nजगाच्या पाठीवर ह्या सिनेमातलं सुधीर फडके आणि आशा भोसले ह्यांनी गायलेलं आणि अतिशय गाजलेलं असं गाणं....बाई मी विकत घेतला शाम...अतिशय अवीट...\nचंढीगढच्या बाहेर पडलो आणि हिमाचलच्या वाटेला लागलो...परिस्थितीत इतका आमुलाग्र बदल झालेला दिसला की काही विचारू नका. कडक शिस्तीतून बाहेर पडून म...\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Transport-of-essential-commodities-to-be-protected-from-police-protection/", "date_download": "2019-06-16T13:02:09Z", "digest": "sha1:4V77EFFH52XQ3SOZRCCASYLH7HQW4NW5", "length": 7008, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस संरक्षणात होणार आता जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › पोलिस संरक्षणात होणार आता जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक\nपोलिस संरक्षणात होणार आता जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nसंप, आंदोलनप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या समितीला संप, आंदोलन काळात दररोज बैठका घेऊन प्रवासी, मालवाहतुकीची गैरसोय होणार नाही, याचे नियोजन करावे लागणार आहे. अशा कालावधीत यापुढे जीवनावश्यक वस्तूंची पोलिस संरक्षणात वाहतूक करण्याचा निर्णयही घेतला आहे.\nशुक्रवार, दि. 20 पासून मालवाहतूकदार ���ंपावर जात आहेत. राज्यात या संपाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अशा आंदोलन, संप काळात जिल्हा पातळीवरील परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी जिल्हास्तरीय समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असून, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त अथवा त्यांचे उपअधीक्षक, उपायुक्त दर्जापेक्षा कमी नसलेले प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक, एस.टी.चे विभाग नियंत्रक, होमगार्डचे जिल्हा समादेशक आणि प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असे सात सदस्य या समितीत असतील.\nसंप कालावधीत या समितीला दररोज बैठक घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल दररोज सकाळी 10 आणि सायंकाळी 6 वाजता राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे. संप कालावधीत 24 तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणार आहे. जे संपात सहभागी होणार नाहीत, त्या वाहतूकदार, व्यावसायिक यांना संरक्षण द्यावे, जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याकरिता अशा वस्तूंची वाहतूक पोलिस सरंक्षणात करावी, असेही आदेश या समितीला देण्यात आले आहेत.\nवाहतुकीसाठी शासकीय वाहनांचा वापर करावा, प्रसंगी खासगी वाहनेही अधिग्रहित करावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजीपाला, जीवानावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेचाही वापर करावा. त्याकरिता संबंधित अधिकार्यांशी सातत्याने संपर्कात राहा, अशा सूचनाही राज्य शासनाने दिल्या आहेत.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sexual-Harassment-of-minor-girl-in-Guhaghr/", "date_download": "2019-06-16T13:24:53Z", "digest": "sha1:OL2XTUKFNS2WZBRYTQCA7PNC5EJA6MXS", "length": 3442, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nगुहागर तालुक्यातील पांगारी हवेली येथील 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असूनफ याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात संबंधितांनी तक्रार दाखल केली आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पांडुरंग पाटील (वय20, रा. पांगारीतर्फे हवेली) असे संशयिताचे नाव असून तो फिर्यादीचा नातेवाईक आहे.\nत्याने राहत्या घरातच मे 2017 ते 28 व 29 ऑगस्ट 2017 या कालावधीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यगाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/accident-in-Maharashtra/", "date_download": "2019-06-16T13:47:36Z", "digest": "sha1:KKY6WCHI52UN3H3OUAR6HDTKAHV7F54W", "length": 6717, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा\nराज्यात आज विविध ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खरोखरच अपघात दिवस ठरला.\nपहिला मोठा अपघात रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव वांगी येथे उसाचा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ पैलवान ठार झाले. तर इतर ६ जण गंभीर जखमी झाले. या एकाच अपघातात महाराष्ट्राने ६ तरूण पैलवानांना गमावले.\nत्यानंतरची दुसरी दुर्घटना म्���णजे डहाणूमध्ये (पालघर) विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याने झालेल्या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या बोटीत पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलचे ४० विद्यार्थी होते. त्यातील ३२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. आणखीन ८ जणांचा शोध सुरू आहे.\nतिसरी घटना मुंबई–गोवा महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास घडली. पोलादपूर हद्दीतील मौजे चरई फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या प्रखर लाईट मुळे टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो झाडावर आढळून झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.\nऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडच्या (ओनजीसी) एका हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला असून, त्यात सात प्रवासी आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरून हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणू परिसरात समुद्रात सापडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या अपघातात हेलिकॉप्टरमधील लोक सुरक्षित आहेत कि, नाहीत याची माहिती मिळालेली नाही.\nसांगलीतील अपघाताने महाराष्ट्र हळहळला; ६ पैलवानांचा मृत्यू\nडहाणू : बुडालेले ३६ विद्यार्थी सुखरूप ; ४ जणांचा मृत्यू\nमुबई–गोवा महामार्गावर अपघात; एक ठार\nमुंबई : ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे डहाणूत अवशेष\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/body-of-a-teacher-was-found-in-the-well/", "date_download": "2019-06-16T12:57:57Z", "digest": "sha1:2Y3L7DGG7HZMKERR3VFY6QO6FWLQIP53", "length": 4857, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विहिरीत शिक्षकाचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाज���चा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Nashik › विहिरीत शिक्षकाचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळला\nविहिरीत शिक्षकाचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळला\nमर्हळ शिवारातील विहिरीमध्ये कोपरगावच्या शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. 27) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळून आला. अरुण सुकदेव कर्डेल (40) असे शिक्षकाचे नाव आहे.\nपांगरी-मर्हळ रस्त्यावर सोमनाथ देवीदास शहाणे यांचे शेत आहे. मंगळवारी मेंढीपाळ मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आले होते. शहाणे यांच्या विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे मेंढीपाळाने पाहिल्यानंतर वावी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कर्डेल हे तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी असून, ते कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगलीदास महाराज शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कामाला होते.\nगेल्या बुधवारी (दि.21) कर्डेल वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी सिन्नरला दुचाकीने (एमएच 15, इयू 5825) आले होते. मात्र, तेव्हापासून ते बेपत्ता होते. विहिरीजवळ अडोशाला दुचाकी, चप्पल आणि मद्याच्या भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या मिळून आल्या आहेत. याप्रकरणी वावी पोलीस नोंद करण्यात आली आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/1-thousand-181-security-guard-for-municipal-protection/", "date_download": "2019-06-16T13:35:51Z", "digest": "sha1:R4I3O6ODGOB6TAZC4FVAR3X3OPP7ZY33", "length": 7327, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिका रक्षणासाठी १ हजार १८१ सुरक्षारक्षक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › महापालिका रक्षणासाठी १ हजार ��८१ सुरक्षारक्षक\nमहापालिका रक्षणासाठी १ हजार १८१ सुरक्षारक्षक\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध मालमत्ता, पाण्याच्या टाक्या, दवाखाने आणि पालिकेच्या शाळांच्या संरक्षणासाठी एकूण 1 हजार 181 सुरक्षारक्षक व मदतनिसांची नियुक्ती ठेकेदारी पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी 17 कोटी 14 लाख 72 हजार रुपये खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी (दि.26) मान्यता दिली.\nमहापालिका भवनासह 8 क्षेत्रीय कार्यालये, 16 करसंकलन कार्यालये, प्रेक्षागृहे, उद्याने, पाण्याच्या टाक्या, भाजी मंडई अशा महापालिकेच्या सुमारे 750 मालमत्ता आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी महापालिकेने कायमस्वरूपी रखवालदार नियुक्त केले आहेत; मात्र रखवालदारांची संख्या कमी पडत आहे. मालमत्तांचे 24 तास संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मालमत्तांवर ठराविक कालावधीसाठी ठेकेदारी पद्धतीने विविध ठेकेदारांमार्फत मदतनीस नेमले जातात.\nसुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त 45 कर्मचारी, नव्याने झालेले नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृह येथे 15 मदतनीस आणि काळेवाडी व फुगेवाडी भुयारी मार्ग येथे 7 मदतनीस असे जादा 67 कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यानुसार मदतनिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा इमारतींच्या संरक्षणासाठी 294 रखवालदार व मदतनीस पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार 316 रखवालदार व मदतनीस पुरविण्यात येणार आहेत. शहरात रस्ते, चौक या ठिकाणी 150 ट्रॅफिक वार्डन नेमण्यात येणार आहेत.\nसुरक्षा विभागामार्फत नियुक्त केल्या जाणार्या या मदतनिसांना मूळ वेतन 5 हजार रुपये, महागाईभत्ता 3 हजार 256 रुपये व इतर असे एकूण 11 हजार 526 रुपये वेतन देण्यात येणार आहेत. कामगार कल्याण विभागाने कळवल्यास प्रत्यक्ष दरवाढ त्या तारखेपासून लागू होणार आहे. कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.\nबनावट शाम्पू विकणारी टोळी अटकेत\nओ साहेब, पासपोर्ट ऑफिस कुठयं\nपीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक\nजिल्ह्यातील शेतकर्यांना ३३५ कोटींची कर्जमाफी\nईबीसीवरून विद्यार्थ्यांची अडवणूक नको\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2019-06-16T12:56:22Z", "digest": "sha1:QSAVFJ2RDUBYD3VO3RIEOP3L35GDEOA2", "length": 9899, "nlines": 114, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र\n सिनेस्टाईल पाठलाग करून तलवारीने हल्ला\nऔरंगाबाद – औरंगाबाद शहरातील सिल्लेखाना चौकात एका हल्लेखोराने एका युवकाचा पाठलाग करून युवकावर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nडॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना अखेर पोलीस कोठडी\nमुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या तीन डॉक्टरांपैकी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nसलून कर्मचाऱ्याला मारहाण, अभिनेता अभिमन्यू चौधरीला अटक\nमुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेता अभिमन्यू चौधरी याला सलून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. सलूनमध्ये घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सलूनमधील...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nगोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार, दोन तरुण जखमी\nमुंबई – मुंबईतील गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोवंडी भागात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास गोळीबार घडल्याची माहिती मिळत आहे. 4-5 जणांनी...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nडॉ. पायल तडवी आत्महत्या : आरोपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, डॉक्टर फरार\nमुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे देश\nअमेठीमध्ये स्मृती इराणींच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या\nलखनौ – अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या अज्ञातांनी गोळी मारुन हत्या केली. उपचारांसाठी त्यांना लखनत्रच्या ट्रामा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nसीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या\nमुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...\nपुण्यातील मंचर निरगुडकर रस्त्यावर तब्बल सव्वा कोटींचा गांजा जप्त\nपुणे – एका ट्रकमधून नेला जाणारा 835 किलो वजनाचा गांजा डीआरआय (डिरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या पुणे विभागाच्या पथकाने जप्त केला. या गांजाची किंमत...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nकफ परेड सोसायटी अध्यक्षाला बलात्कारप्रकरणी अटक\nमुंबई- कुलाब्यातील प्रसिद्ध कफ परेड रेसिडंटस् असोसिएशनच्या अध्यक्षाला एका परदेशी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पद्माकर नांदेकर असे या अटक करण्यात आलेल्या...\nपुण्यात कोयत्याचे वार करून इस्टेट एजंटची हत्या\nपुणे – फार्म हाऊसवर असलेल्या इस्टेट एजंटचा कोयत्याचे वार करत अज्ञात मारेकर्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-12-april-2019/articleshow/68839201.cms", "date_download": "2019-06-16T13:51:45Z", "digest": "sha1:6XGH3V3Q4AHT6JZGHO5I67757L7BR56M", "length": 15823, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भविष्य १२ एप्रिल २०१९: आजचं राशी-भविष्य आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१९", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१९\n>> ज्योतिषाचार्य आशुतोष वार्ष्णेय\nशासकीय कामकाजात आपणास यश मिळू शकते. आपले निर्णय व अंदाज अचूक निघतील. आपल्या आप्तेष्टांचे व मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळू लागेल. नव्या परिचयांचा लाभ घेता येईल. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल.\nआपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपण इतरांवर पाडू शकाल. आपल्या व्यवसायाच्या उलाढाली वृद्धिंगत होतील. प्रकृतीस्वास्थ्य चांगले राहील. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पुऱ्या होतील. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.\nआपले प्रकृतीमान आज चांगले राहणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आपल्या जागेचे प्रश्न सोडविता येतील. सार्वजनिक कामकाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल.\nआपल्या आवडत्या व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळत असले तरी अशा आनंदात आरोग्यविषयक प्रश्न, काही व्यावसायिक गोष्टी यांच्या अडसरांमुळे मानसिकता बिघडण्याची शक्यता असते, तेव्हा जपा. शासकीय कामे सध्या पुढे ढकलणेच योग्य ठरणार आहे.\nकामाचा ताण व दगदगीचा त्रास जाणवू लागेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. आपल्या मनोरंजनासाठी खर्च करण्याचा मानस राहील. कोणतेही काम विचारपूर्वक करणे हिताचे राहील.\nविवाहइच्छुकांच्या मनोकामना पुऱ्या होण्याच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील. कौटुंबिक सुख-समाधान लाभेल. कला, संगीत क्षेत्रांतील व्यक्तींना विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील. प्रवासाचे योग येतील. एखाद्या चांगल्या घटनेची वार्ता आपणास कळेल.\nआपण काही गोष्टीत विशेषतः प्रकृतीस्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्तींना दिवस अतिशय लाभदायक जाऊ शकेल. मित्रमंडळींचे अपेक्षित सहकार्य मिळू लागेल.\nआपल्या मनाची प्रसन्नता उत्तम राहील. प्रकृतीमान चांगले राहणार आहे. कौटुंबिक सुख-समाधान मिळेल. कला, संगीत, नाट्य, ज्वेलर्स अशा क्षेत्रांतील व्यक्तींना एखादी चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता असून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची शक्यता राहील.\nव्यवसाय क्षेत्रात आपणास प्रगती करता येईल. नोकरीत बरीचशी अनुकूलता लाभेल. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. आपल्या जागेसंबंधीचे प्रश्न या काळात सोडविता येतील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.\nआपला आत्मविश्वास, जिद्द आणि प्रयत्नशीलता यांच्या बळावर आपली कामाची कार्यक्षमता वाढीला लागेल. थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने आपणास योग्य दिशेने पुढे जाता येऊ शकेल. आर्थिक बाजू मजबूत ठेवता येईल.\nआपली उधारी व येणे वसूल होण्याची शक्यता राहील. कला, संगीत, रिअल इस्टेट अशा क्षेत्रांतील व्यक्तींना दिवस अधिक लाभदायक राहील. मुला-मुलींसाठी यावेळी अधिक खर्च करावा लागणार आहे.\nकाही वेळा परिस्थिती बुचकळ्यात टाकणारी असू शकेल. अशा स्थितीत विचलित न होता थोरामोठ्यांचा व तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nआजचं भविष्य पासून आणखी\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ जून २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ एप्रिल २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ एप्���िल २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० एप्रिल २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ एप्रिल २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ एप्रिल २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/31218", "date_download": "2019-06-16T12:45:00Z", "digest": "sha1:M6BEAG7BY33ANXEBNFEBRZJYW4AZMYO4", "length": 8691, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक श्वान जोडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक श्वान जोडी\nही जोडी मी रोज बघत होतो, कुतुहूल वाढले, मालक फोटो करता तयार झाला. सकाळी ९ ला घेतलेल्या ह्या प्रतिमा.\n काय मस्त कपल आहे. एकदम\n काय मस्त कपल आहे. एकदम मेड फॉर इच अदर. लॅब आहेत का हे मस्त फोटोज आहेत. दोघांचेही डोळे मला विशेषच आवडले. त्यातही तिचे तर अगदी प्रेमळ वगैरे दिसतायत. आणि तो हसतोय का\nउमद्या जनावरांचे उमदे फोटो. आवडले.\nखरंच जोडी छान दिसतिये.\nखरंच जोडी छान दिसतिये.\nकिती गोड आहेत दोघंही. तीची\nकिती गोड आहेत दोघंही. तीची नजर खरंच अगदी मायाळू आहे. मस्त.\nखरेच छान आहे जोडी\nखरेच छान आहे जोडी\nछान आहेत. बहीण-भाऊ आहेत का\nछान आहेत. बहीण-भाऊ आहेत का\nछान फोटोज. पोझेस पण मस्त\nछान फोटोज. पोझेस पण मस्त दिल्या आहेत , डोळे तर फारच बोलके आहेत.\nमस्त आहेत. मला पण कॅनीसारखंच\nमस्त आहेत. मला पण कॅनीसारखंच ते बहिण-भाउ वाटले\nएकदम छान, फोटो आवडलेत.\nएकदम छान, फोटो आवडलेत.\nमस्त फोटो. त्यांना दोघांना\nत्यांना दोघांना स्वतंत्र बेल्ट हवे. ते बेल्ट त्यांना काचत असणार व गळ्याला खेचत असणार. दोन कुत्रे फिरवताना दोघांचा फिरण्याचा स्पीड वेगवेगळा असतो. प्रत्येकाला वेगळ्याच गोष्टीत रस वाट्तो. आमचे कुत्रे फिरविताना एका हातात एक व दुसर्या हातात दुसर्याचा बेल्ट धरून फिरवावे लागते. कधी कधी जरासंध होतो माझा व पळापळ पण होते पण कुत्र्यांना मजा येते. प्लीज त्या मालकाला समजावून सांगा. हवे तर वेगळी बैलजोडी घे म्हणावं पण स्पेअर द डाव्ग्ज.\nअमा ला अनुमोदन. बाकी फार गोड\nबाकी फार गोड जोडी आहे. डोळे अतिशय निरागस\nकसले खत्तरनाक गोंडस आहेत\nकसले खत्तरनाक गोंडस आहेत . लग्गेच मस्ती करावीशी वाटतेय . हे लॅब्राडोर आहेत ना \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्��ाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5004584014200767718&title='Mahindra'%20Climate%20Announcements&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:51:32Z", "digest": "sha1:BR4RSSR7Z6NS2BTA7TWB3Q6TH7ISF3WU", "length": 14156, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’चा ‘ईपी१००’मध्ये सहभाग", "raw_content": "\nमुंबई : उत्सर्जनामध्ये घट होण्याच्या दृष्टीने अवघ्या जगाचे लक्ष अवजड उद्योगाकडे लागले असताना, महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, महिंद्रा हेव्ही इंजिन्स लिमिटेड यांनी ‘ईपी१००’मध्ये सहभागी होऊन, आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठीच्या धोरणाच्या केंद्रस्थानी ऊर्जाक्षमतेचा विचार करण्याची प्रतिज्ञा केली.\n‘ईपी१००’ हा द क्लायमेट ग्रुपने अलायन्स टू सेव्ह एनर्जीच्या भागीदारीने ऊर्जा उत्पादकतेसाठी हाती घेतलेला जागतिक सहयोगात्मक उपक्रम आहे. महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करून व व्यवसायाच्या धोरणामध्ये ऊर्जाक्षमतेचा समावेश करून ‘ईपी१००’ सदस्य उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करत असतानाच, क्लीन टेक नाविन्यालाही चालना देत आहेत. ग्लोबल क्लायमेट अॅक्शन समिटच्या (१२ ते १४ सप्टेंबर) पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. या समिटमध्ये ‘महत्त्वाकांक्षेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी’ सॅनफ्रान्सिस्को येथे एकत्र येणार असलेल्या व्यवसाय, राज्ये, प्रदेश व शहरे यातील व्यक्तींना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा मार्गदर्शन करणार आहेत.\nद क्लायमेट ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेलन क्लार्कसन म्हणाल्या, ‘ऊर्जेच्या वापरामध्ये बचत करण्याच्या हेतूने, ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत, ही कुतुहलाची व समाधानाची बाब आहे. ऑटो उत्पादनासारख्या क्षेत्रांमध्ये ऊर्जेचा होणारा वापर कमी करणे, हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे; परंतु आकडेवारी यावर योग्य स्पष्टीकरण देते. ऊर्जेचा योग्यप्रकारे वापर केल्यास अर्थकारणाला चालना मिळते व ग्रीनहाउस गॅस उत्सर्जनही कमी होते. या घोषणांमुळे अन्य अनेक व्यक्तींना सहभागी होण्यासाठी व स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.’\nमहिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.ने २०४१पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण��याचे ठरवले आहे. महिंद्रा हेव्ही इंजिन्स लि.ने २०४१ पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याचे ठरवले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि. यांनी अगोदरच ‘ईपी१००’चे सदस्यत्व घेतले असून, त्यांनी सन २०१६मध्ये सहभाग नोंदवला. महिंद्रा अँड महिंद्रा या ऑटोमोटिव्ह व फार्मिंग इक्विपमेंट क्षेत्रांतील आघाडीवरील व १०० देशांतील २१ उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीने आतापर्यंत जगभरातील एक हजार ७५७ ऊर्जाबचत प्रकल्पांमध्ये ४४.७ कोटी रुपये गुंतवले आहेत आणि गेल्या चार वर्षांत ८.३ केडब्ल्यूएच, ६७ टन ६५५ टन कार्बन उत्सर्जन व ६६.७ कोटी रुपयांची बचत केली आहे.\nया विषयी बोलताना ‘एमअँडएम’ ऑटो डिव्हिजनचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सचे प्रमुख विजय कालरा म्हणाले, ‘ऊर्जेची कमतरता असलेल्या भारतासारख्या देशात व्यवसायाच्या शाश्वत कामगिरीच्या दृष्टीने ऊर्जा सुरक्षितता व उर्जेची किंमत अतिशय महत्त्वाची आहे. ‘ईपी१००’ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन, आम्ही आमचे कर्मचारी, समाज व देश यांप्रती बांधिलकी दर्शवली आहे. ऊर्जा उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही मोठमोठी उद्दिष्टे ठेवत असताना, आपण ज्या प्रकारे राहतो व काम करतो त्यामध्ये बदल करेल, असे नवे तंत्रज्ञान तयार व विकसित केले जाईल. व्यवसाय, कर्मचारी व समाज, या सर्वांसाठी फायदेशीर अशी स्थिती असणे महत्त्वाचे आहे.’\nयाबरोबरच, महिंद्रा इलेक्ट्रिक या महिंद्रा समूहातील कंपनीने इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये (ईव्ही) परिवर्तन साधण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि २०३०पर्यंत इलेक्ट्रिक तत्त्वावरील वाहतूक सुरू होण्यासाठी बांधिलकी जपणाऱ्या कंपन्यांना एकत्र आणणाऱ्या ‘ईव्ही१००’ या जागतिक उपक्रमावर स्वाक्षरी केली आहे. महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि. या समूहातील आणखी एका कंपनीने २०५०पर्यंत संपूर्ण जागतिक कार्यासाठी १०० टक्के अपारंपरिक ऊर्जा वापरण्याचे लक्ष्य ठेवत ‘आरई१००’साठी बांधिलकी दर्शवली आहे.\nTags: महिंद्रा इलेक्ट्रिकमहिंद्रा समूहमुंबईआनंद महिंद्रामहिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडईपी१००महिंद्रा हेव्ही इंजिन्स लिमिटेडMumbaiMahindraMahindra GroupEP 100Mahindra Vehicle Manufacturing LtdMahindra Heavy Engineering Ltdप्रेस\n‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण ‘महिंद्रा ग्रुप’ला ‘ऑर्गनायझेश��� टू वॉच’ सन्मान बहाल ‘केसीएमई’ शिष्यवृत्तीसाठी ८२ उमेदवारांची निवड ‘महिंद्रा’चा ‘फोर्ड’शी सामंजस्य करार प्रीमिअम युज्ड कार्स विक्रीसाठी ‘महिंद्रा’चा ‘एडिशन’ब्रँड\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.iffcotokio.co.in/marathi/specialty-insurance/multi-modal-transport-mto-insurance", "date_download": "2019-06-16T12:53:36Z", "digest": "sha1:L4GTCHO4ILH2RSFXHVQUT2Y7PFAEQ6KW", "length": 16859, "nlines": 209, "source_domain": "www.iffcotokio.co.in", "title": " मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट (एमटीओ) विमा |भारतातील इफ्को टोकिओ जनरल इंशुरन्स कंपनी", "raw_content": "\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nमल्टी मोडलं ट्रान्सपोर्ट (एम टी ओ) विमा\nमल्टी मोडलं ट्रान्सपोर्टरस (एम टी ओ) च्या अगमना मुळे जागतिक फ्रेट फॉरवडिंग मार्केट मध्ये गेल्या काही वर्षात खूप चमत्कारिक बदल झाला आहे.\nआणि आता जास्त प्रमाणात ट्रान्सपोर्ट प्रोव्हायडर समोर येत आहेत जसे की फ्रेट फॉरवर्डर, शिपिंग ऐजंट, पॅकिंग आणि काँस्लिडेएटिंग ऐजंट , क्लिअरिंग व फॉरवरडींग एजंट जे देश व जागतिक पातळीवर काम करणाऱ्या ट्रेडिंग कंपनीज ला विविध प्रका���च्या सुविधा प्रदान करत आहेत.\nयापैकी बऱ्याच एंटरप्राइजेस ने स्वतःला एम टी ओ मध्ये रूपांतरीत केले आहे आणि एम टी ओ ऍक्ट च्या अंतर्गत लायसन्स देखील प्राप्त केले आहे. द डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग कडून लायसन्स प्राप्त करण्यासाठी एम टी ओ ऑपरेटर साठी स्वतःच्या सर्व्हिसेस इन्शुअर्ड करून घेणे अनिवार्य आहे\nइफको-टोकियो ही भारतातील पहिली इन्शुरन्स कंपनी आहे जिने मॉडर्न फ्रेट फॉरवर्डरच्या गरजा लक्षात घेऊन इन्शुरन्स पॉलिसी बनवली आहे. ही पॉलिसी भारतात फ्रेट सर्व्हिसेस देणाऱ्या फ्रेट सर्व्हिसेस मधील प्लेयर्स ना दिली जाऊ शकते. अत्ता पर्यंत या इंडस्ट्रीत मरीन लयाबलिटी इन्शुरन्स हा परदेशी काढला जायचा कारण मार्केट मध्ये असले कोणतेच कव्हरेज उपलब्ध नव्हते\nद ट्रान्सपोर्ट अँड रिलेटेड लयाबलिटी कव्हर ( शक्यतो ज्याला एम टी ओ पॉलिसी असे संबोधले जाते) लॉजिस्टिक इंडस्ट्री मधील सर्व मरीन लयाबलिटीज ची काळजी घेते.\nही पॉलिसी कोणाला कव्हर करते\nक्लिअरिंग व फॉरवरडींग ऐजंट्स\nपॅकिंग व काँस्लिडएटिंग ऐजंट्स\nपॉलिसी कोणत्या ऑपरेशन ला लागू होते\nथर्ड पार्टी NOVOC प्रिन्सिपल्स साठी ऐजंट म्हणून काम करीत असताना\nपॉलिसी अंतर्गत येणारे कव्हरेज\nही पॉलिसी यातून येऊ शकणाऱ्या लीगल लायबिलिटीज ला कव्हर करते:\nकेअर मध्ये असताना कारगो हरवणे अथवा त्याचा नास होणे, इन्शुअर्ड वस्तूची कस्टडी व कंट्रोल , किंवा ज्या पार्टी ने ट्रान्सपोर्ट देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट अथवा सब कॉन्ट्रॅक्ट प्रदान केलेले आहे.\nकस्टमर अथवा सब कॉन्ट्रॅक्टर ऑपरेट करत असलेल्या एकवीपमेंट वा वेसल ला होणारे नुकसान अथवा त्यांचे हरवणे\nया वरील संभावित कारणांमुळे होणारा व्यवसायाचा तोटा अथवा अडथळा.\nअनरीकवरेबल कारगोच्या कॉन्ट्रीब्युशन चे जनरल एवरेज\nद एर्रोर्स अँड ओमिशन्स एक्सटेन्शन मध्ये : इन्शुअर्ड व्यक्ती , त्याचा एजंट किंवा सब कॉन्ट्रॅक्टर यांच्या चालवण्याच्या चूक बेजबाबदारपणा अथवा ओमिशन मुळे होणारी लीगल लयाबलिटी कव्हर होईल.\nथर्ड पार्टी लायबिलिटी एक्सटेन्शन मध्ये: फिजिकल लॉस , प्रॉपर्टी चे नुकसान , मृत्यू ,जखम , आजार व कायदेशीर रिकव्हरेबल कोनसिकवेनशल लॉस जो इन्शुअर्ड व्यक्तीच्या चालवण्यातुन होईल, या सर्व गोष्टी कव्हर होतील\nआरोग्य आणि कारची दक्षता घेण्याच्या टिपांसाठी नोंदणी करा\nवारंवार व��चारले जाणारे प्रश्न\nकॅशलेस हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय\nमाझ्या गृहकर्जांची परतफेड करण्यासाठी मला संरक्षण मिळेल का\nमाझे नियोक्ता मला आरोग्य विम्याचे संरक्षण देतात. मी स्वतःहून दुसरी पॉलिसी घेणे हा सल्ला दिला जातो का\nग्राहक त्याचे वाहने विकल्यास काय होईल\nपॉलिसीधारकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास आरोग्य विम्याच्या अंतर्गत दाव्याची रक्कम कोणाला मिळेल\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nसर्वसामान्य प्रश्न - सामान्य\nसर्वसामान्य प्रश्न - दावे\nकॉल करू नका साठी नोंदणी करा\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nविमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे\n© कॉपीराइट 2018 इफको टोकियो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/mecobion-p-p37113857", "date_download": "2019-06-16T12:56:44Z", "digest": "sha1:Y7AFEZV3WL5CFGKBSBDBLYZVKEN77Q6P", "length": 18972, "nlines": 363, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Mecobion P in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Mecobion P upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nMecobion P की जानकारी\nMecobion P खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर\nMethylcobalamin आवश्यक पोषक तत्व प्रदान करता है\nPregabalin में तंत्रिका कोशिकाओं की कैल्शियम चैनल गतिविधि को संशोधित करके दर्द और दौरे कम करता है \nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nब��मारी चुनें नसों में दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Mecobion P घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Mecobion Pचा वापर सुरक्षित आहे काय\nMecobion P चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Mecobion P बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Mecobion Pचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Mecobion P घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nMecobion Pचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Mecobion P च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nMecobion Pचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMecobion P हे यकृत साठी हानिकारक नाही आहे.\nMecobion Pचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Mecobion P घेऊ शकता.\nMecobion P खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Mecobion P घेऊ नये -\nआयरन की कमी से होने वाला एनीमिया\nMecobion P हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Mecobion P सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nMecobion P घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Mecobion P तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Mecobion P सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Mecobion P मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Mecobion P दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Mecobion P दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Mecobion P घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nMecobion P के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Mecobion P घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Mecobion P याचा वापर डॉक्टरा���च्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Mecobion P च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Mecobion P चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Mecobion P चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T13:39:36Z", "digest": "sha1:TABFJX2TDES6JMSZLUWPQDC2BWNYOINU", "length": 16539, "nlines": 173, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "“जग बोलतं ते बोलू द्या...”", "raw_content": "\n“जग बोलतं ते बोलू द्या...”\nजात्यावरच्या ओव्या प्रकल्पातल्या या सात ओव्या नांदगावच्या कुसुम सोनवणे आणि शाहू कांबळेंनी गायल्या आहेत. आणि यात आहे बाया-बायांमधली कधी कच्ची तर कधी पक्की मैत्री\nतुझा माझा गं भावपणा मी तर तोडिते तो गं तुटंना\nअशी रेशमाचा गं दोरा गाठ पडली ना गं सुटंना\nत्या नणंदा भावजया होत्या, पण त्यांची मैत्री लग्नाच्या सोयरिकीपेक्षा पक्की होती.\n“आमच्या ओव्या सगळ्यांना खूप आवडायच्या. मुळशीच्या इतर गावांमधले लोक आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकरांवरची गाणी गायला आम्हाला बोलवायचे.” ७० वर्षीय कुसुमबाई सोनवणे सांगतात. ओव्या गाणारी त्यांची सोबतीण शाहूबाई कांबळे आणि त्यांच्या मैत्रीबद्दल त्या बोलतात. दोघी जणी उखळात एकत्र धान्य कांडायच्या आणि ते काम करत असतानाच नव्या चाली रचायच्या. मग जात्यावर ज्वारी किंवा तांदूळ दळताना या नव्या चालींव��� नव्या ओव्या रचायच्या. सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नंदगाव मध्ये कुसुमताईंना आम्ही त्यांच्या घरी भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला या सगळ्या आठवणी सांगितल्या.\n१९८० च्या दशकात जेव्हा गी पॉइटवँ आणि हेमा राइरकर यांचा गट महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये गेला तेव्हा कुसुमबाई आणि शाहूबाईंसारख्या बायांनी त्यांनी रचलेल्या ओव्या त्यांना दिल्या. यातल्याच काही जणी पुढे गरीब डोंगरी संघटनेच्या सदस्य झाल्या. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी भागातल्या गरिबांची ही संघटना आहे. गी बाबा आणि हेमाताई, संघटनेचे सदस्य प्रेमाने त्यांना असंच म्हणायचे – आता हे दोघंही हयात नाहीत. या दोघांनी गरीब डोंगरी संघटनेच्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीवजागृती केली, साक्षरतेचे वर्गही घेतले.\n२५ मार्च २०१७ रोजी हेमा राईरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गरीब डोंगरी संघटनेचे काही सदस्य हेमाताईंच्या पुण्यातल्या बंगल्यावर त्यांच्या या दोन नेत्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जमले होते. त्यात मावळ तालुक्यातल्या मथाबाई भालसेन आणि बबाबाई लायगुडे व मुळशी तालुक्यातल्या कुसुमबाई सोनवणे आणि लीलाबाई कांबळे आल्या होत्या. या चौघी एकमेकींच्या सहाकारी आहेत आणि मैत्रिणीदेखील. त्या सांगतात, “आम्ही काही शाळा शिकलेलो नाही मात्र [गरीब डोंगरी संघटनेतल्या] कामाच्या अनुभवामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे आम्हाला ग्रामसभेत महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचं बळ आलंय.” बहुतेक वेळा पाण्याची टंचाई आणि टँकरची मागणी अशाच पद्धतीचे हे मुद्दे असतात.\nफोटोसाठी त्यांना छानसं हसा असं सांगितल्यावर त्यांना भारीच गंमत वाटली.\nडावीकडून उजवीकडेः मथाबाई भालसेन, लीलाबाई कांबळे, कुसुमबाई सोनवणे आणि बबाबाई लायगुडे, पुण्यातल्या राईरकर बंगल्यात, २५ मार्च २०१७. त्यांना स्मितहास्य करायला सांगितल्यावर त्या खळखळून हसल्या\n८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आम्ही पारीमध्ये महिनाभर साजरा करतो. आणि म्हणूनच जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत आम्ही बायांमधल्या मैत्रीवरच्या सात ओव्या सादर करत आहोत. शाहूबाई आणि कुसुमबाई पहिल्या पाच ओव्या एकत्र गातात. शेवटच्या दोन शाहूबाईंनी एकटीने गायल्या आहेत. आणि त्यातल्या एकीत तर त्या कुसुमबाईंचं न���वही घेतात.\nया ओव्यांमध्ये मैत्रीसाठी भाऊपणा असा सुंदर शब्द वापरला आहे, बंधुभाव. मैत्रीत मीठ, शेपा किंवा ओवा कालवल्याचं रुपक दोघी मैत्रिणींमधल्या गैरसमजांवरचं आहे, कदाचित इतर कुणी कान भरल्यामुळे असे गैरसमज होत असावेत.\nतुझा माझा भाऊपणा, असं दोघी जणी गातात. पण यात ओवा कुणी कालवला एक मैत्रीण दुसरीला म्हणते, “आता अबोला सोड, आपण आपल्या गावी परतूया.” दुसऱ्या ओवीत त्या गातात, “आपल्या मैत्रीत मीठ कुणी कालवलं एक मैत्रीण दुसरीला म्हणते, “आता अबोला सोड, आपण आपल्या गावी परतूया.” दुसऱ्या ओवीत त्या गातात, “आपल्या मैत्रीत मीठ कुणी कालवलं” मग दुसरी विनवण्या करते, “तारूबाई, हा अबोला सोड, आणि बोल माझ्याशी.”\n“आपल्या या मैत्रीला मी काय देऊ, चल सावित्रीबाई, दोघीत एक लवंग खाऊ,” दोघींमध्ये वाटून घेता येत नाही असं काहीच नाही असं यातनं सुचवायचंय. आणि अगदी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मैत्री काही तुटायची नाही कारण ती रेशमाच्या धाग्यासारखी आहे. तिची गाठ सुटता सुटत नाही.\nपुढे त्या गातात, आपल्या मैत्रीत शेपा कुणी कालवल्या, शेपांची जशी एकदम उग्र चव लागते तसं मैत्रीत कधी कधी घडतं. मैत्रीतल्या अबोल्यामुळे एक मैत्रीण कष्टावली आहे आणि अबोल्याने येरझारा घालतीये.\nशेवटच्या दोन ओव्यात शाहूबाई म्हणतात, आपल्यातली ही मैत्री आहे तशीच कायम टिकू दे. “आणि, कुसुमबाई, मी सांगते, जगाला काय बोलायचं ते बोलू दे.” आणि ही मैत्री पक्की होण्यासाठी कधी तरी वाड्यावर येऊन जायचं आवतनही ती मैत्रीण देते.\nमैत्रीवरच्या या ओव्या ऐकाः\nतुझा माझा ग भाऊ ग पणा कुणी कालविला ओवा\nअशी आता ना माझी ग बाई सोड अबोला जाऊ गावा\nतुझा माझा ना भावू ग पणा कुणी कालवील मीठ\nबाई सांगते तारु ग बाई सोड अबोला बोल नीट\nतुझा ना माझा ग भावपणा भावपणाला ग काय देवू\nबाई सांगते सावित्राबाई एक लवुंग दोघी ग खाऊ\nतुझा माझा ग भावपणा मी तर तोडीते तो ग तुटना\nअशी रेशमाचा ग दोरा गाठ पडली ना ग सुटना\nतुझा माझा ना ग भावपणा कुणी कालविल्या शेपा\nअशी आताना माझी ग बाई अबोल्यानी घाली खेपा\nतुझा माझा ना ग भावपणा कसा चालला तसा चालु दे\nअशी सांगते कुसूमबाई जग बोलत ते बोलू दे\nतुझा माझा ना भाव ग पणा भाऊपणाचा तगदा\nअशी सांगते माझ्या ग बाई याव तु ग वाड्याला अेकदा\nकलावंत – कुसुम सोनवणे\nमुलं – २ मुलगे, २ मुली\nवयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशय��च्या कर्करोगाने निधन झालं)\nमुलं: दोन मुलं, दोन मुली\nदिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ५ ऑक्टोबर १९९९ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं २५ मार्च २०१७ रोजी पुण्यात आणि २५ मार्च २०१८ रोजी नांदगाव इथे घेण्यात आली.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nनमिता वाईकर या लेखक, अनुवादक आणि पारीच्या (पीपल्स आर्काइव ऑफ रुरल इंडिया) व्यवस्थापकीय संपादक आहेत. शिवाय त्या एका रसायनशास्त्र विषयक डेटाबेस फर्ममध्ये भागीदार आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही काम केलं आहे.\nतिच्या सात दशकांची जीवनकथा\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nविस्मृतीतली गाणी आली ओठावर...\nअशी बहीण भावंडं – एका झाडाची संतरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-10yearschallenge-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D/", "date_download": "2019-06-16T12:52:15Z", "digest": "sha1:BEHSDVQBJI4UI5DCPBGABQQ4W64NUDP2", "length": 8433, "nlines": 126, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nवृत्तविहार : व्हायब्रंट गुजरात बॅकफुट महाराष्ट्र\nमोदी सरकारने ‘लपविली’ ४ लाख कोटींच्या खर्चासह कर्जाची माहिती\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कपिल शर्माचा आक्रस्ताळेपणा ऐरोलीचे सागरी जैवविविधता केंद्र – माहितीच्या खजिन्याबरोबर सागरी सफरीचा आनंद मार्केटिंगमध्ये होतोय का स्त्रियांचा बाजार\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-०१-२०१९)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२९-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-१०-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nजनरल रिपोर्टींग देश व्हिडीओ\n(व्हिडीओ) पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती\n (१२-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (०६-११-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nकायद्यात महिलांसाठी आहेत विशेषाधिकार…\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/44262", "date_download": "2019-06-16T13:00:47Z", "digest": "sha1:KAJWJCDOFW3XQWP7F3VVKMFKYH35BQBY", "length": 35184, "nlines": 302, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नेहमी पडणारी स्वप्ने | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /नेहमी पडणारी स्वप्ने\nमाणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.\n१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.\n२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...\n३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.\n४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड\n५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का \n६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.\nयातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.\nपुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.\nएकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.\nतुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात \n१) मी खुन करुन पळालोय आणि\n१) मी खुन करुन पळालोय आणि पोलिस मागे आहेत म्हणुन धावतोय.\n२) दचकुन पडतो एकदाच (खराखुरा पडत नाही). एकदा पडण्याच्या दचक्याने जाग येते. मग परत लवकर झोप येत नाही.\n३) कधी नुसतेच साप दिसतात.\nकधी मी त्याना मारतो.\nकधी पकडतो. कधी ते माझ्या मागे चावायला आणि मी पळतोय असे.\nनेहमीचं स्वप्न : - पायरी\nनेहमीचं स्वप्न : - पायरी उतरताना एक पायरी सोडुन मी खाली पडतोय आणि प्रत्यक्षात झोपेत माझा पाय झटकतो आणि जाग येते. तसंही उंचावर गेल्यास खुप भीती वाटते.\nमी प्रचंड आणि अखंड प्रवास\nमी प्रचंड आणि अखंड प्रवास केल्यामुळे मला नेहमी पडणारे एक स्वप्नः\nबॅग वगैरे सगळे ट्रेनमध्ये राहिले आणि मी पाणी वगैरे घ्यायला खाली उतरल्यानंतर ट्रेन गेली निघून\nशाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला\nशाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. आभ्यासच करायचा राहिला..ई.\nप्रत्यक्षात झोपेत माझा पाय\nप्रत्यक्षात झोपेत माझा पाय झटकतो आणि जाग येते>>> सेम पिन्च...\nमला नेहमी पडणार स्वप्न म्हणजे\nमला नेहमी पडणार स्वप्न म्हणजे मराठीचा पेपर चालू आहे आणि मला वेळ पुरत नाहीये\n(शालेय जीवनातील १२ही वर्ष हे झालय)\nकधी कधी मी रडत उटह्ते मग माझी बहिण म्हणते की \"दिदी, तुला एमएसला पण मराठी आहे का\nशाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला\nशाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. आभ्यासच करायचा राहिला..ई<<< मला ह्यातच अजुन जास्त डिटेल मधे पडते. पेपर आहे हेच माहीत न��हीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीसटरला विषय होता हेच माहीत नसत. आता शिक्षण संपल्यावर खुप अभ्यास करायचा राहुन गेला असच वाटतय.\nमला फुलं फळं एक्दम खच्चून\nमला फुलं फळं एक्दम खच्चून भरलेली दिसतात.\nसबमिशन राहुन गेलय अस ही बरेच द दिस्तं\nमला स्वप्न फार क्वचितच पडतं.\nमला स्वप्न फार क्वचितच पडतं. जेव्हा पडतं ते फक्त पालींबद्दलच असतं. याचा काय आणि कशाशी संबंध असेल माझ्या अंगावर कधीही पाल पडली नाही, कधीही पालीबरोबर भयानक एन्काउंटर झालं नाही, लहानपणापासुन कधी घरातही नव्हती. एखादवेळेला कुठे बागेत किंवा टेरेसमधे दिसली तेव्हा टाळणं शक्य होतं. मग मला पालीचीच स्वप्न का बरं पडावीत माझ्या अंगावर कधीही पाल पडली नाही, कधीही पालीबरोबर भयानक एन्काउंटर झालं नाही, लहानपणापासुन कधी घरातही नव्हती. एखादवेळेला कुठे बागेत किंवा टेरेसमधे दिसली तेव्हा टाळणं शक्य होतं. मग मला पालीचीच स्वप्न का बरं पडावीत कोणतंही छान स्वप्न तर कधीच पडत नाही.\nलहानपनापासून तू पालींचा अनुल्लेख केलास म्हणून त्या स्वप्नात येऊन सूड उगवत असतील\n१) मागे खुप गुंड लागलेत मी\n१) मागे खुप गुंड लागलेत मी जीवाच्या आकांताने पळत आहे.\n२) शरिर एकदम हलकं होऊन वर वर उडत जात आहे.\n३) झोपेत एकदम झटका लागल्यासारखे होऊन जाग येते.\n४) कुत्रे मागे लागले आहेत.\n१) बीई फायनल इयरला नापास\n१) बीई फायनल इयरला नापास झालोय तरी नोकरी करतोय अन तो पेपर द्यायला जायचय अन काहीही आभ्यास झाला नाहीये.\n२) कुत्रे मागे लागलेत अन मी जीव तोडुन पळतोय. बर्याचदा दचकूनही उठतो.\n१. मला सतत वाहनांची स्वप्ने\n१. मला सतत वाहनांची स्वप्ने पडतात. जास्तीतजास्त रेल्वे आणि बसेसची. क्वचित विमानांची. मी नेहमी प्रवासी असतो किंवा वाहन पकडायला धावत असतो, किंवा एका वाहनातून पुढील वाहन पकडायला जात असतो. कधी इच्छित वाहन मिळते तर कधी सुटून जाते. कधी काहीच न होता मी केवळ बघ्या असतो आणि वाहने इकडून तिकडे जात असतात. खूपदा माझ्यासोबत कोणीतरी नातेवाईक वा मित्र वा अनोळखी माणूस (एखाद दोघे जास्ती नाही) असतो आणि आम्ही दोघेतिघे मिळून वाहन पकडायला धावत असतो.\n२. लहानपणी खूपदा स्वप्न पडायचे की मी रेल्वेने प्रवास करत आहे. गडी मोठी खाडी वा नदी पार करीत आहे. मी दारात लोंबकळत उभा आहे आणि चक्क खाडीची मजा लुटतो आहे. मला उंचीची वा पाण्याची अजिबात भीती वाटत नाहीये. हल्ली हे स्वप्न पडले नाहीये.\n३. स्वप्न पडून जातं पण जाग येत नाही. येते तेव्हा मी ते स्वप्न विसरलेलो असतो. हेही खूपदा होतं.\nरिया आणि गापै, तुम्हाला\nतुम्हाला दोघांना पडणारी स्वप्नेच मलाही वारंवार पडतात.\nअजून एक वारंवार पडणारे स्वप्नं म्हणजे मी अगदी मेटकुटीला येऊन टॉयलेट शोधतेय\nगापै, रेल्वे प्रवास, लांबच लांब खाडी,पूल, लांबच लांब पसरलेले रूळ हे अगदी नेहमीचे स्वप्न आहे.\nसापांची स्वप्ने पूर्वी पडायची पण त्यातले साप सुस्वभावी असत. आत्ता पडत नाहीत.\nमला स्वप्नात अनोळखी माणसे का\nमला स्वप्नात अनोळखी माणसे का कोण जाणे पण कायम दिसतात्.:अओ: साप पूर्वी भारपूर दिसायचे, पण आता नाही दिसत. नाहीतर आधी स्वप्नात भरपूर पाणी म्हणजे तुडुंब भरलेली विहीर, नदी वगैरे दिसत असे. एकदाच मला स्वप्नात देवीचे एक मंदिर गावाबाहेर दिसले. आणी गुहा असावी आणी वरती दगडी मंडप ( निसर्गनिर्मीत) आणी आत शंकराचे देऊळ वगैरे दिसले.\nआता स्वप्ने पडतात पण फारशी आठवत नाहीत.\nमनोरंजक धागा आहे. मला जनरली\nमला जनरली जे काय आयुष्यात सुरु आहे, त्याच्याशी संबंधितच स्वप्न पडत असतात. त्या त्या वेळचे लोक, जागा, प्रॉब्लेम्स, त्याचे गमतीदार सोल्युशन्स वगैरे दिसतात. कधीकधी अगदी असंबद्ध कैच्याकै स्वप्नंही पडतात अन ती मला नंतर व्यवस्थित आठवतात.\nउदा. काल मला स्वप्नात दिसलं की मी एका टीपापाकरणीबरोबर चर्चगेट स्टेशन ते मरीन ड्राइव्ह चालायला गेलेय. रस्त्यावर अजिबात गर्दी नाही अन दाट झाडी आहे.\nप्रोग्रॅमर म्हणून काम करताना नेहमी माझा कोड दिसायचा. रिलीज डेट जवळ आली की त्यात ५७००० कंपायलिंग एरर्स आहेत किंवा टेस्टिंगमध्ये त्यात १३०० बग्स सापडले असे अगदी एक्स्ट्रीम वाईट काहीतरी दिसायचे.\nकाही स्वप्नं अनेक वर्षापासून अधनंमधनं नेहमी पडणारी :\n१. उंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते\n२. उतरताना पायरी स्किप होऊन मी खाली पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते\n३. एका खोलीतून दुसरी खोली, तिथून तिसरी, चौथी अशा अनेक दरवाजे अन खोल्या उघडताहेत\n४. कुठलातरी दात अतिशय हलतोय, दुखतोय. हे दुखल्यासारखं पण इतकं खरं वाटतं की जाग येते. हे माझ्या मैत्रिणीलाही होतं.\n५. शाळेत असताना टिपिकल स्वप्नं- पेपर सोडवताना पेनमधली शाई संपली, पेपरवर पाणी सांडलं, सप्लिमेंट्स संपल्या अन काही प्रश्न राहून गेले ���गैरे.\nमाझ्या एका मित्राला लहानपणापासूनच, बरेचदा एक आजारी, दाढीवाला, गचाळ म्हातारा दिसतो म्हणे स्वप्नात. त्याला घाबरुन, ओरडत, घामाघुम होऊन तो बरेचदा उठून बसतो. हे त्याच्या हनिमुनलाही झालं तेव्हा त्याच्या बायकोनी त्याला डॉक्टरकडे नेलं\n२) शरिर एकदम हलकं होऊन वर वर\n२) शरिर एकदम हलकं होऊन वर वर उडत जात आहे. >>> हे स्वप्नं मला नेहमी पडायचं. पण खूप ताप येउन आजारी पडल्यावरच. ( लग्न झाल्यापासून नाही पडत )\nआता बरीचशी स्वप्नं आठवत नाहीत. काही स्वप्नं अशी असायची कि घामाघूम होऊन जाग यायची. त्यातलं एक तुटलेल्या पंजाचं स्वप्नं बरेच दिवस नियमित पडायचं. या स्वप्नात एका माळावरच्या घरात एकटाच अस्ताना एक भला मोठा पंजा बोटांवर रांगत यायचा. तो मला शोधत असायचा आणि त्याला चाहूल लागू नये म्हणून मी श्वास रोखून बसायचो. पुढे तो घराभोवती फिरायचा आणि दारावर बोट आपटायचा तेव्हां जाग यायची...\nअजून एक वारंवार पडणारे\nअजून एक वारंवार पडणारे स्वप्नं म्हणजे मी अगदी मेटकुटीला येऊन टॉयलेट शोधतेय\nमलाही . आणी सिरियसली त्यावेळी तुम्हाला खरोखर जोरात बाथरूमला जायची गरज असते .\nमाझा मेंदू फिक्शन मध्ये रिअॅलिटी अॅड करतो .\nकुत्रा चावण्याची मला प्रचंड भीती वाटत असल्याने तो चावला हे स्वप्नही बर्याचदा पडते\nमला स्वप्ने पडतात.ती बहुतेक\nमला स्वप्ने पडतात.ती बहुतेक जे सध्या जे माझ्या आयुष्यात घडत आहे.त्याच्या आधारीत असते.पण बहुतेक स्वप्न विसरायला होतात.\nबाराव्वीला असतांना एकदाच स्वप्नात मी बेडकाचं पुर्ण डिसेक्शन केलं होतं.\n१)बाबा वारलेत आणि मी हमसुन हमसुन रडतेय अशी स्वप्न फार पडायची पुर्वी\n२) काहीतरी तोंडात टाकलं आणि सगळेच्या सगळे दात पडुन हातात आले, असं काहीसं भयानक स्वप्न पडतं किंवा केसातुन कंगवा फिरवला आणि सगळे केस डोक्याला न दुखता हातात आले, असंही स्वप्न पडुन मला दचकायला झालय.\n२) कधीतरी एखादी वास्तु, गाव ओळखीची खुण दिसते. आपण पुर्वी कधीतरी तिथे गेलोय असं वाटत रहातं. जागं झाल्यावरही ते घर, गाव आठवतं पण्....कधी पाहिलय ते आठवत नाही.\nआर्या भौतेक एखादी पछाडलेली\nभौतेक एखादी पछाडलेली वास्तू वाट बघत असेल\nकधीतरी एखादी वास्तु, गाव\nकधीतरी एखादी वास्तु, गाव ओळखीची खुण दिसते. आपण पुर्वी कधीतरी तिथे गेलोय असं वाटत रहातं. जागं झाल्यावरही ते घर, गाव आठवतं पण्....कधी पाहिलय ते आठवत नाही.>>> हो हो मलाही कधी कधी असं स्वप्न पडतं.\nरेल्वे प्रवास तो ही पुणे ते लोणावळा पण वाटेतल स्टेशन मात्र सोलापुर वै अशी कॉमेडी स्वप्नही पडली आहेत.\nह्यात बर्याच वेळा माझी रेल्वे चुकली आहे.\nनताशा सेम पिंच १. उंचावरनं\n१. उंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते\n२. उतरताना पायरी स्किप होऊन मी खाली पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते\n३. कुठलातरी दात अतिशय हलतोय, दुखतोय. हे दुखल्यासारखं पण इतकं खरं वाटतं की जाग येते.\n१. स्वप्नात आपन एक स्वप्न\n१. स्वप्नात आपन एक स्वप्न पाहतोय असं एक स्वप्न पडायचं. स्वप्नातच अरे हे स्वप्न आहे असं कुणीतरी सांगायचं.\n२. कॉलेजच्या दिवसात एका अतिशय सुंदर मुलीचं स्वप्न पडायचं. इथं सांगण्याचं कारण म्हणजे तो चेहरा कधीच पाहीलेला नाही हे स्वप्नात देखील कळायचं. हे पण स्व जाग आल्यावर अजिबात आठवायचा नाही.\nउंचावरनं पडतेय अन मग पायाला\nउंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते... मलाही पडतं हे स्वप्नं खुप वेळा.\nविचित्र आहे पण मला असं दिसतं\nविचित्र आहे पण मला असं दिसतं की काही कपडे न घालता बाहेर पडलेय आणि लपतेय मग लोकांपासून.\nतोचतोच रस्ता, तोच प्लॅटफॉर्म, लोकल चुकणे हे खूपदा दिसते.\nघसरून पडणे जे वर बर्याच लोकांनी लिहिलंय.\nकोणाला तरी मारायचंय पण हात जड झालाय अजिबात उचलला जात नाही असे काहीतरी.\nआठवली कि लिहिते अजून.\nशाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला\nशाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. आभ्यासच करायचा राहिला..ई<<< मला ह्यातच अजुन जास्त डिटेल मधे पडते. पेपर आहे हेच माहीत नाहीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीसटरला विषय होता हेच माहीत नसत. आता शिक्षण संपल्यावर खुप अभ्यास करायचा राहुन गेला असच वाटतय.\nमला हेच स्वप्न माझे शिक्षण पूर्ण झाल्यापासून अनेक वर्षे पडते आहे. हेच एक्झॅक्टली हेच. शाळा-कॉलेजच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाही असे काही स्वप्नं पडले नाही\n1 . सार्वजनिक ठिकाणी आपल्या\n1 . सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगावर कपडे नाहीत ,हे जाणवून ओशाळेपणा /लाज वाटणे व झोपमोड होणे\n2. चालणे किंवा धावण्या ऐवजी मोठमोठ्या उड्या मारत (40-50 फुट) जाणे\n3. पनवेल ते रत्नागिरी रेल्वे प्रवास , बॅग विसरणे\n4. खाली पडल्यासारखे वाटून जाग येणे\n5 . कॉलेजमध्ये शेवटी अभ्यास /सबमिशन अपूर्ण राहिल्याचे स्वप्न\nअशी अनेक स्वप्ने पूर्वी पडत\nमस्त आहे ��ा धागा. माझी\nमस्त आहे हा धागा.\nपूर्वी मला हमखास पडणारं स्वप्न म्हणजे मी उडतेय. मस्त उडत जायचे मी. खालचा भूभाग अगदी स्पष्ट दिसायचा. कधी बिल्डिंग्जच्या वर जाऊन बसायचे. कधी काहीतरी मिशनही अचिव्ह करायचं असे. कधी कोणी पाठलाग करत असे आणि मग मी जोरात उडायचे. उडताना अगदी वीजेच्या ताराही मध्ये यायच्या त्यांना चुकवून उडायचं कौशल्य मी बाळगलं होतं. हे उडणं मी बरेचदा खूप एंजॉय करायचे.\nत्याहीआधी एक भलामोठा गरूड पक्षी पायांवर चालत माझा पाठलाग करायचा आणि मी जीवाच्या आकांतानं पळायचे. खूप भिती वाटायची त्या गरूडाची.\nआणखी एक म्हणजे बीळातून धावतेय.... मागावर कोण आहे माहित नाही. पण बीळाला अनेक फाटे फुटलेत आणि मी दरवेळी एक एक चॉईस करून पुढे जातेय.\nयाव्यतिरीक्त कधी छानशी स्वप्नं पडल्याचं आठवत नाहीत. पडली असतील तर लक्षात नाहीत. ही अशी स्वप्नं पडतात नाहीतर ठार झोपते मी\n>>१. उंचावरनं पडतेय अन मग\n>>१. उंचावरनं पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते\n>>२. उतरताना पायरी स्किप होऊन मी खाली पडतेय अन मग पायाला झटका देऊन जाग येते\nटीन एज मधे पडणारी स्वप्ने हा तेव्हा इंट्रेस्ट्चा आणि आता आठवला कि विनोदाचा विषय आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-16T13:36:22Z", "digest": "sha1:EBG3V6VUTY4DCHDIWQE7RVONOMIBYAMJ", "length": 12089, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "टिळकनगर रेल्वे स्थानकावर जवानाला बेदम मारहाण – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई\nटिळकनगर रेल्वे स्थानकावर जवानाला बेदम मारहाण\nमुंबई – बुकिंग काऊंटरवर बाईक लावून न दिल्याने मुंबईच्या टिळक नगर रेल्वे स्थानक येथे महार���ष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानाला चार जणांनी काल रात्री बेदम मारहाण करण्यात आलीे. शंकर आव्हाड (३०) असे जवानाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.\nआरोपी रेल्वे स्थानकावर आपल्या पत्नीला सोडण्यासाठी आला होता. यावेळी तरुणाने बाईक रेल्वे स्थानकाच्या तिकिट काऊंटर जवळ लावली होती. तिकिट काऊंटरजवळ बाईक लावण्यास जवानाने मज्जाव केला. बाईक लावू न दिल्याने आरोपीही जवानाला उलट उत्तर देत हुज्जत घालू लागला. यावेळी तरुणाने आपल्या नातेवाईकांना बोलावून जवानाला बेदम मारहाण केली आणि नंतर तो तिथून त्यांनी पळ काढला. याघटनेची तक्रार नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पोलिसांनीही सीसीटीव्हीच्या आधारे चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एकजण वकील आहे. तर अब्दुल हा रेल्वेत नोकरीला आहे.\nमुंबईत जीएसटी अधिकाऱ्याची आत्महत्या\nपॅरीसच्या रस्त्यांवर ‘यलो व्हेस्ट’चा हैदोस\nजम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या\nआंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या कुटुंबियांचा जावयावर गोळीबार\n'बँक ऑफ बडोदा'ची काटकसर, ९०० शाखा बंद करणार\nतूरडाळीचे भाव शंभरीकडे पोहोचण्याची भीती\nपुण्यात प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार\nपुणे – प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. सोनाली भिंगार दिवे असे या तरुणीचे नाव असून नऱ्हे परिसरातील झील कॉलेजमध्ये...\nभांडणानंतर खूण करा; यूपीच्या कुलगुरुंचा विद्यार्थ्यांना सल्ला\nनवी दिल्ली – तुमचे कोणाशी तरी भांडण झाले तर, रडत रडत माझ्याकडे येऊ नका, त्याच्यावरही हल्ला करून या आणि झालेच तर खून करून या,...\nपालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान\nमुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...\n(अपडेट)- केंद्रीय राखीव दलातील ने झाडल्या गोळ्या, घटने नंतर जवळील इमारतीत घेतला आश्रय\nपुणे- पुण्यातील दौंड तालुक्यात एका केंद्रीय राखीव दालातील जवानाने केलेल्या गोळीबारात तीघांचा मृत्यू झाला आहे. मटक्याच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे....\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e93e93393093e92893e935930-93894b928947-92a93f91593593f92394d92f93e91a940-91c93f92694d926-90692a93294d92f93e-92e94193293e924-92893f93094d92e93e923-91593092393e930947-93894d935-90592a94d92a93e93893e93994792c-90993094d92b-93893e-930947-92a93e91f940932", "date_download": "2019-06-16T12:53:28Z", "digest": "sha1:7L6BFCKWUCKBFHUEOUPMXJOQ73TJ5G3A", "length": 75171, "nlines": 523, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "माळरानावर सोने — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / माळरानावर सोने\nसहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नुकतेच निधन झाले.\nसहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. वनराईचे संस्थापक स्व. डॉ. मोहन धारिया आणि स्व. अप्पासाहेबांमध्ये अतिशय प्रेमाचे व मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांचे चिरंजीव श्री. गणपतराव पाटील ‘वनराई’चे विश्वस्त आहेत. एक आदर्श नेता कसा असावा, हे अप्पासाहेबांनी दाखवून दिले आहेच; परंतु एक आदर्श पिता कसा असावा, हे देखील त्यांनी श्री. गणपतरावांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. एकशे तीन एकराच्या माळरानावर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे परदेशी भाज्या व फुलांचे विक्रमी उत्पादन घेणार्या श्री. गणपतरावांना ‘भारतीय हरितगृह शेतीचे बादशाह’ म्हणून आज ओळखले जाते. अशा कर्तृत्ववान पिता-पुत्रावर ‘तेथे कर माझे जुळती’ या पुस्तकामध्ये स्व. डॉ. मोहन धारियांनी लेख लिहिला होता. या लेखाचा संपादित भाग प्रसिद्ध करून अप्पासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आहोत...\nशिरोळ (जि. कोल्हापूर) येथील अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील आणि गणपतराव पाटील या उभयंतांचे नाव सहकार व फुलशेतीच्या क्षेत्रामध्ये सर्वत्र पसरले आहे. जबरदस्त महत्वाकांक्षा, उमेद, अथक परिश्रम घेण्याची तयारी आणि स्वप्नपूर्तीसाठी पडेल तो संघर्ष करण्यास तयार असणारे अप्पासाहेब व गणपतराव पाटील या उभयंतांनी एक नवा आदर्श सर्वांच्यासमोर ठेवला आहे.\n१९४७-४८ मध्ये खासगी मोटार वाहतूक व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या मागणीसाठी ज्या चळवळीचे मी नेतृत्व केले, त्याचे प्रेरणास्थान कोल्हापूर परिसरातील मोटार-कामगार संघटना होती. साहजिकच त्या काळापासून कोल्हापूर परिसराशी माझा जवळचा संबंध आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून कार्यरत असताना सन १९६२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूका झाल्या. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र प्रचार करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने माझ्यावर सोपविली होती. साहजिकच त्याकाळात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करण्याची संधी मला मिळाली. दरम्यानच्या काळातच सेवा दलाचे सैनिक आणि समाजवादी पक्षाचे त्या भागातील नेते अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांची ओळख झाली आणि ती सातत्याने वाढत गेली.\nफारसे शिक्षण नसतानाही काँग्रेस पक्ष संघटनेबरोबरच सहकार क्षेत्रात व विधायक कामात अप्पासाहेबांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती म्हणून अप्पासाहेबांकडे सर्वजण पहात असतात. देशातील अत्यंत सुंदर परिसर असलेला आणि कार्यक्षम सहकारी साखर कारखाना म्हणून देशामध्ये ज्या ‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या’चे नाव घेतले जाते, त्याच्या उभारणीपासूनच अप्पासाहेबांचा या कारखान्याशी संबंध आहे. अप्पासाह���ब गेल्या कित्येक वर्षांपासून या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. या कारखान्याचे ते मुख्य आधारस्तंभ आहेत. साखर कारखान्याबरोबरच त्यांनी सहकारी तत्त्वावरील असंख्य जलसिंचन योजना सुरू केल्या. उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन कित्येक शेतकर्यांचे जीवन आनंदमय केले. साखर कारखान्याला धरूनच मद्यार्क निर्मिती, सहकारी ग्राहक भांडार, पतसंस्था, सामाजिक संस्था, कामगारांसाठी अद्ययावत व्यायामशाळा आदी कित्येक संस्था त्यांनी उभ्या केल्या. तेलबियांवर प्रक्रिया करण्याचा एक फार मोठा उद्योग सहकार क्षेत्रात त्यांनी सुरू केला होता; परंतु बँकांच्या व शासनाच्या धोरणामुळे तेलबियांवरील प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांना फारशी प्रगती करता आली नाही. हा अपवाद वगळता कित्येक क्षेत्रांत त्यांनी आदर्श स्वरूपाचे काम केले असून, ‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना’ आणि कारखान्याचा सुंदर परिसर सर्वांचेच आकर्षण ठरला आहे.\n‘श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या’च्या प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला नारळाच्या रांगा आहेत. या रांगांमधून कारखान्याच्या आवारात फिरत असताना आपण परदेशातील कुठल्यातरी पर्यटन स्थळाला भेट देत आहोत, असे वाटू लागते. देखणी प्रशासकीय इमारत, त्याबाहेरील छानशी हिरवळ, गुलाबाच्या फुलांचे ताटवे आणि प्रसन्न वातावरण कोणालाही भारावून टाकते. इतका स्वच्छ व सुरेख परिसर असलेला साखर कारखाना भारतातच काय पण परदेशातदेखील मी पाहिलेला नाही. अप्पासाहेब आपला व्यवसाय सांभाळत साधना ट्रस्ट, राष्ट्र सेवा दल, वनराई यांसह विविध शिक्षण संस्था आणि विधायक क्षेत्रांत धडपडणारे कार्यकर्ते आदी सर्वांना सढळ हाताने सहकार्य करीत असतात.\nआपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि चांगल्या रीतीने पदवीधर व्हावे, अशी तीव्र इच्छा शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अप्पासाहेबांची होती. तसा त्यांचा आग्रहही होता; परंतु लहानपणापासून आपल्या आजोबांबरोबर शेतीत काम करीत असताना शेतीविषयी गणपतरावांच्या मनात विलक्षण प्रेम निर्माण झाले. मात्र, त्या क्षेत्रात आपण यशस्वी होऊ की नाही, अशी शंका गणपतरावांच्या मनात सारखी डोकावत होती. त्यांची चलबिचल अप्पासाहेबांनी हेरली आणि शेतीचे महत्त्व समजावे म्हणून त्यांनी गणपतरावांना पंजाबमधील पंत कृषी विद्यापीठ, तसेच दिल्ली व केरळ येथील कृषी विद्यापीठांमध्ये माहिती घेण्यासाठी नेले. उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील आधुनिक शेती व शेतीतील विविध प्रयोग आणि संशोधन जवळून दाखविले. दिल्ली येथील पुसा येथे हायब्रीड बियाणांसाठी होणारे संशोधन पाहून गणपतरावांना नवचैतन्य मिळाले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केरळने त्यांना भारावून टाकले आणि कृषी क्षेत्रात काम करण्याचा निर्धार करूनच ते गावाला परतले. त्यावेळी त्यांचे वय फक्त २० वर्षे होते.\nशिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे गावात त्यांची खडकाळ जमीन होती. पाण्याची टंचाई व शेतकर्याला ग्रासणारी सर्व प्रकारची संकटे तिथे होती. अशा परिस्थितीत माळरानावर सोने पिकविण्याची जिद्द अप्पासाहेबांनी गणपतरावांच्या मनात निर्माण केली. गणपतराव झपाट्याने कामाला लागले. त्यासाठी त्यांनी ९ किलोमीटर अंतरावरून पंचगंगा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था केली. त्याआधारे द्राक्षे, डाळींब, आंबा, बोर, चिक्कू या फळबागांबरोबरच सोयाबीन, भात, गहू, आणि टोमॅटो आदी पिके घेण्यास त्यांनी सुरुवात केली. अप्पासाहेबांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक क्षेत्रात विक्रमी उत्पादन घेण्याचा पराक्रम गणपतरावांनी केला. त्यांनी एका एकरामध्ये ६० ते ७० टन टोमॅटोचे उत्पादन घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. हे सर्व करीत असताना त्यांनी मातीला आपली ‘माता’ मानले आणि भारत माता सर्व प्रकारे सजविण्यासाठी अथक प्रयत्न सुुरू ठेवले. पारंपरिक पिकांचे उत्पादन आधुनिक पद्धतीने घेत असताना गणपतरावांनी हरितगृहातील शेती करण्याचे ठरविले. सुरुवातीस ४ एकरांच्या हरितगृहात जरबेरा, कार्नेशन व रंगीत ढोबळी मिरची यांसारखी पिके घेतली. हे सर्व प्रयोग करीत असताना अप्पासाहेबांनी गणपतरावांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया, तसेच हॉलंड व ईस्राइलसारख्या प्रगत देशांना भेट देण्यास पाठविले. गणपतरावांनी तेथील बारकावे चाणाक्षपणे हेरले व या क्षेत्रात अपेक्षेपेक्षाही जास्त यश प्राप्त केले.\nगणपतरावांच्या खडकाळ जमिनीत सुपीक मातीचा अभाव होता. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी मातीविना शेती करण्याचा निर्धार केला. खडकाळ जमिनीमध्ये फूलशेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या कुंड्यांमधून गुलाब, जरबेरा आणि अन्य फुलांच्या निर्मितीचा प्र���ोग सुरू केला. हरितगृहात कुंड्या ठेवण्यासाठी खास स्टँड तयार केले. कुंड्यांमध्ये मातीऐवजी कोकोपीट घातले आणि मातेसारखी या फुलांची जोपासना केली. एका एकरात गुलाबासाठी १४ हजार कुंड्या व जरबेरासाठी २८ हजार कुंड्या वापरल्या. मातीविना गुलाबाची निर्मिती जास्त दर्जेदारपणे करता येते, हे त्यांनी सिद्ध केले. देशातील हा पहिला यशस्वी प्रयोग ठरला. त्यांच्या या पद्धतीने फुलविलेल्या गुलाबाला केवळ भारताच्या प्रमुख बाजारपेठेतच नाही, तर जगातल्या प्रमुख राष्ट्रांच्या बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, दुबई, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान आणि हॉलंडसारख्या देशांचा समावेश आहे. गणपतरावांनी केलेले आधुनिक शेतीचे प्रयोग देशातील वेगवेगळ्या विभागात व कृषी विद्यापीठांत सुरू आहेत.\nगणपतरावांच्या आधुनिक शेतीचा फायदा कित्येक कुंभारांना झाला. कारणमातीविना गुलाबाची शेती गणपतरावांनी सुरू केली, तेव्हा त्यांना अडीच लाख कुंड्यांची गरज होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणताही कुंभार कुंड्या तयार करत नव्हता व तो धोका पत्करण्यासही कोणी तयार नव्हते. अशा वेळी बेळगाव जिल्ह्यातील संप गावातील एका कुंभार महिलेने हे आव्हान स्वीकारले आणि ४० कुटुंबांना एकत्र आणून कुंड्या पुरविण्याचे काम पूर्ण केले. त्या महिलेसह सर्वांचा गणपतरावांनी उचित गौरव केला. या यशस्वी प्रयोगामुळे कुंभारांसाठी कायमस्वरूपी रोजगार उत्पन्न झाला.\nएक एकरच्या हरितगृहात गणपतरावांनी रंगीत ढोबळी मिरचीचे उच्चांकी उत्पादन काढून दाखवले. त्यांनी केवळ ९ महिन्यांच्या कालावधीत एकरी ५५ टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आणि ती मिरची मुंबई व दिल्लीच्या बाजारपेठेत सरासरी प्रतिकिलो ४३ रुपये दराने विकली गेली. या दराने त्यांना साधारणतः २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातील ११ लाख रुपये उत्पादन खर्च वगळता ९ महिन्यांच्या कालावधीत एका एकरमध्ये निवळ नफा १३ लाख रुपये मिळवून गणपतरावांनी देशात नवा उच्चांक निर्माण केला आहे. जरबेराचे पीक सामान्यत: दोन ते अडीच वर्षांमध्ये निकामी होत असल्यामुळे काढून टाकावे लागते; परंतु गणपतरावांनी हरितगृहामध्येच लागवड केलेले जरबेरा फुलाचे उत्पादन पाच वर्षांपर्यंत घेतले. गेल्या पाच वर्षांत या एका एकरात ५५ लाख फुलांचे उत्पादन त्यांनी घेतले. गण���तरावांच्या हरितगृहातील प्रति फुलास दोन रूपये असा विक्रमी दर मिळाला. त्यांनी बाजारपेठांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून दर्जेदार मालाची निर्मिती केली होती. यांद्वारे परदेशातील बाजारपेठ मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. एवढी मोठी हरितगृहातील शेती असणारे गणपतराव माझ्या माहितीप्रमाणे भारतातील एकमेव शेतकरी आहेत. योग्य व्यवस्थापनातून उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी उपक्रम गणपतरावांनी केला आहे. स्वत:च्या श्रमातून व कौशल्यातून त्यांनी मिळविलेले नफ्याचे आकडे अतिशयोक्ती वाटणारे असले, तरी ती वस्तुस्थिती आहे. गणपतरावांनी आज हरितगृहाखालील क्षेत्र ४ एकरवरून १०५ एकर क्षेत्रापर्यंत आणले आहे. त्यात ते विविध प्रकारच्या फुलांचे व ढोबळी मिरचीचे भरघोस उत्पादन घेत आहेत. एखाद्या कंपनीने नव्हे तर फक्त एका शेतकर्याने १०५ एकरवर हरितगृहाची शेती करण्याचा उच्चांक केला आहे. ते एकमेव शेतकरी म्हणजे गणपतराव.\nएक साधा शेतकरी फारसे शिक्षण नसतानासुद्धा निरनिराळ्या देशांमध्ये जातो, प्रवास करतो, तेथील अद्ययावत ज्ञान हस्तगत करतो आणि धोका पत्करून फार मोठे कर्ज घेऊनसुद्धा या धंद्यामध्ये यशस्वी होतो. हे सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. आज मागासलेल्या अवस्थेतील निराशेने वेढलेली तरुण पिढी मी जेव्हा आजूबाजूला पाहतो, तेव्हा सवर्र् अडचणींवर मात करून यशस्वी होणारा गणपतरावांसारखा शेतकरी अंधकारात धडपडणार्या पिढीला नेहमीच प्रकाशाचे किरण दाखवीत असतो. भारताच्या भवितव्याचा विचार करता अप्पासाहेबांचे अमूल्य मार्गदर्शन लाभलेले आणि शेतीतून सोने पिकविणारे गणपतरावांसारखे उद्योजकच भारताचे उज्जवल भविष्य साकारतील, असे वाटते.\nआपली भूमी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, तीच या देशाची खरी ताकद आहे, असे गणपतरावांना मनापासून वाटते. आपल्या भूमीला ते मातेप्रमाणे मानतात आणि माता समजून ते भूमीची पूजा करतात. त्यांना मिळालेले यश त्यांचे वैयक्तिक यश असल्याचे गणपतराव मानत नाहीत. लहानपणी कुटुंबात आई-वडिलांनी केलेले संस्कार, सेवा दलात झालेले संस्कार, विशेषत: अप्पासाहेबांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाले असून, त्यांच्याबरोबर काम करणारे मजूर, अधिकारी या सर्वांचा या यशात वाटा असल्याचे गणपतराव नेहमी सांगत असतात. अप्पासाहेब व गणपतर��व यांनी ‘श्रीवर्धन बायोटेक’ हा प्रकल्प उभारला. या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यासाठी मला मुद्दाम बोलावून घेतले होते. या सर्व प्रकल्पाची सुरूवात करण्याचा बहुमान मला मिळाला, याचा मला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो.\n‘श्रीवर्धन बायोटेक’च्या माध्यमातून हे यश मिळवित असताना शेतकरी म्हणून गणपतरावांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. एकतर बँकेचे कर्ज लवकर मिळत नाही आणि व्याजाचा दरही ११-१२ टक्क्यांखाली असू शकत नाही. प्रगत देशामध्ये व्याजाचा दर ३ टक्के अथवा त्याहून कमी आहे. उत्पादकांसाठी व्याजाचा दर ३ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याशिवाय जागतिक स्पर्धेमध्ये टिकणे अवघड होणार आहे.\nआपली पॅकेजिंगची व्यवस्थादेखील जागतिक बाजारपेठेचा विचार करता अत्यंत मागासलेल्या अवस्थेत आहे. पॅकेजिंग करण्यासाठी लागणारा माल, प्रशिक्षित कारागीर आणि टिकाऊ स्वरूपाचे पॅकेजिंग असल्याशिवाय नाशवंत माल परदेशात जाईपर्यंतच मार खाऊ शकतो. आपली वाहतूकीची व्यवस्था तितकीच मागासलेली आहे. फुले, फळे, भाजीपाला विमानतळापर्यंत जलदगतीने नेऊ शकणार्या वातानुकुलीत वाहनांची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. त्यासाठी त्याला योग्य ती सवलत मिळाली पाहिजे. विशेषत: निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये कोणत्या मालाची किंमत काय आहे, कोणत्या मालाला मागणी आहे, कच्चा माल कोठे मिळतो आदी माहिती सर्व उत्पादकांना देणारी अद्ययावत माहिती केंद्र ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती केवळ सरकारी दप्तरात अडकून चालणार नाही, तर ती सामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे.\nजागतिक बाजारपेठ सर्वांना खुली झाली आहे. कुठल्याही देशातील कोणताही माल कोठेही जाऊ शकतो आणि त्यावर कोणाचेही बंधन राहू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्याला जागतिक बाजारपेठेत यशस्वी व्हायचे असेल, तर त्याची पूर्वतयारी असावी लागते. त्यामध्ये-\nनिर्यातदार उत्पादकांसाठी अद्ययावत माहिती उपलब्ध होणे.\nपरदेशी बाजारपेठेतील स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी कृषी अथवा औद्योगिक क्षेत्रातील निर्यातदारांसाठी व्याजाचा दर खाली आणणे.\nपरदेशात आपला माल खपावा, म्हणून आकर्षक पॅकेजिंग करण्यासाठी कच्च्या मालापासून प्रशिक्षणापर्यंत व्यवस्था करणे.\nमाल तयार झाल्यानंतर विमानतळापर्यंत सुरक्षित नेण्यासाठी वातानुकूलित वाहनांची व्यवस्था करणे.\nखास मालवाहू विमाने शक्यतो शासनामार्फतच उपलब्ध करून देणे.\nअशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. विशेषत: परदेशात जाणार्या मालासाठी एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन अद्ययावत करणेेे आणि आवश्यक ते आर्थिक पाठबळ त्या संस्थेला देणे महत्त्वाचे आहे. गणपतरावांंशी चर्चा करताना आपल्या अनुभवावर आधारित असे विषय प्रभावीपणे मांडून आपल्या कृषी क्षेत्राची कशा प्रकारे उपेक्षा झाली आहे आदी माहिती अधिकारवाणीने ते देत असतात.\nअप्पासाहेब सा. रे. पाटील यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली. तेव्हा मी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता; परंतु केवळ पंधरा दिवसातच एका बैठकीसाठी ते पुण्याला येऊन गेले आणि परत २२ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांनी पुण्याला पुन्हा दुसरी चक्कर मारली. मी त्यांना म्हटले की, “अप्पासाहेब, तुम्हाला विश्रांतीची गरज असताना वरचेवर प्रवास करता हे बरं नव्हे. काही पथ्य पाळणे आवश्यक आहे.” त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते म्हणाले, “अण्णासाहेब, माझे चुकले आहे, यापुढे मी दक्षता घेईन.” इतके बोलून ते मोकळे झाले; परंतु जे ठरविले आहे ते कोणत्याही परिस्थितीत प्रकृतीची तमा न बाळगता पूर्ण करायचे हा त्यांचा स्वभाव मला खरोखर मनापासून आवडतो. या जिद्दी स्वभावातूनच ते पुढे आले आहेत.\nअप्पासाहेब आणि गणपतराव यांच्यावर एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरूजी आदी समाजवादी नेत्यांचा आणि त्यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. नुकताच ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणून या कर्तृत्ववान जोडीचा गौरव झाला आहे. एकाचवेळी दोघांचाही ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व म्हणून गौरव होतो व तोही पुणे शहरात होतो, यातच त्यांच्या यशस्वी जीवनाचे मर्म समजू शकते. जेव्हा मी या उभयतांकडे पाहतो, तेव्हा साने गुरूजींच्या धडपडणार्या मुलाची मला आठवण येते. अशा तर्हेचे हिमालयाच्या उंचीचे मान्यवर पाहिले की, वयाने ते लहान आहेत की मोठे आहेत, हा विचार बाजूला सोडून त्यांना नम्रपणे अभिवादन करावेसे वाटते.\nपृष्ठ मूल्यांकने (68 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द ए��टर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकल���ंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट��याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलय��क्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञा���\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 19, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%2520%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B&%3Bpage=12&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ahealth", "date_download": "2019-06-16T13:17:43Z", "digest": "sha1:XTCJB7FPV34SUJBSXTXDQRILW4DWKMMI", "length": 27747, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nसिटिझन जर्नालिझम (26) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (11) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nफॅमिली डॉक्टर (9) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (3) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमहापालिका (133) Apply महापालिका filter\nप्रशासन (119) Apply प्रशासन filter\nप्रदूषण (63) Apply प्रदूषण filter\nकचरा डेपो (58) Apply कचरा डेपो filter\nनगरसेवक (53) Apply नगरसेवक filter\nपर्यावरण (50) Apply पर्यावरण filter\nमहाराष्ट्र (34) Apply महाराष्ट्र filter\nप्लास्टिक (32) Apply प्लास्टिक filter\nग्रामपंचायत (28) Apply ग्रामपंचायत filter\nस्वच्छ भारत (28) Apply स्वच्छ भारत filter\nमहापालिका आयुक्त (23) Apply महापालिका आयुक्त filter\nव्यापार (19) Apply व्यापार filter\nउत्पन्न (18) Apply उत्पन्न filter\nपुढाकार (18) Apply पुढाकार filter\nकऱ्हाड पालिकेत स्वच्छ सर्वेक्षणच्या निधीत अपहार\nकऱ्हाड : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नविन ट्रॉली खरेदीत मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगराध्यक्षा रोहणी शिंदे यांच्यासह आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी ठेकादारास हाताशी धरून आर्थिक घोटाळा केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून त्याच कागदपत्रांच्या अधारावर...\nशिरोली एमआयडीसीतील जी ब्लॉक प्रदूषणमुक्तीकडे\nनागाव - स्वच्छ, सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक वसाहतीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘जी ब्लॉक’ मॉडेल बनत आहे. यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत प्रदूषणमुक्तीकडे मोठ्या दमदार पद्धतीने वाटचाल करीत आहे. मार्च महिन्यापासून औद्योगिक वसाहतीमधील ‘जी ब्लॉक’ येथील उद्योजक स्वच्छ सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक...\n'कचरा लाख मोलाचा' केवळ दिखावाच\nलातूर : गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या वतीने यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. शासनाने तर याला 'कचरा लाख मोलाचा' असे नावही दिले. पण अनेक शहरात याचा केवळ दिखावाच असल्याचे समोर आले आहे. राज्यातील 384 पैकी 233 शहरांना मानांकनच...\nराजभवनमधील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देतोय इंदापूरचा तरुण\nइंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...\nविश्वाचे आर्त (माधव गोखले)\nआययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...\nनवी मुंबईतील कचरावेचक महिलांना कर्करोगाने ग्रासले\nनवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे नुकत्याच झालेल्या...\nहायटेक पद्धतीने होणार कचरा संकलन\nकोल्हापूर - महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलन हायटेक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच नव्याने १०४ टिपर दाखल होणार आहेत. या टिपरना ‘जीपीएस’ सिस्टीम आहे. त्यामुळे कचरा संकलन कोणत्या भागातून कसे सुरू आहे. हे ट्रॅकिंग केले जाणारच आहे....\n#wecareforpune कचराकुंडीमुळे पसरतेय दुर्गंधी\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर ठेवलेली ही कचरा संकलन कुंडी भरून वाहत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून सकाळी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. भटकी कुत्री आणि डुककरांच्या वावरामुळे कचरा पसरत...\nकारणराजकारण : होय...मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी पण...\n\"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. \" वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...\nकात्रज (पुणे) : बीआरटी आणि त्यापाठोपाठ रखडलेले पुनर्विकासाचे काम, प्रलंबित असलेले कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण, कोंडीत अडकलेला कात्रज चौक, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते आणि त्यामुळे वाहतूक कोंडीने गुदमरलेल्या भारती विद्यापीठ परिसरातील चौक या समस्यांचा सातत्याने सामना करणाऱ्या...\nडॉक्टरांच्या कचऱय़ावर जिल्हाधिकाऱयांची नजर\nलातूर : शासकीय तसेच खासगी रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. या कचरा विल्हेवाटीची मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी त्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावली जाते. पण अनेक काही जण इतर कचऱय़ातच हा जैव वैद्यकीय कचरा टाकून देतात. असे प्रकार घडू...\nपाली : कचऱ्यामुळे मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात\nपाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे शहराच्या व गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले....\nइंटरनेट ऑफ थिंग्ज (अच्युत गोडबोले)\nइंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये \"वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात \"एम टू एम' म्हणजे \"मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...\nओला अन् सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलन\nजळगाव - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. शहरातील चार प्रभाग समितीमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलित केला जाऊन जाणार आहे. या उपक्रमाला 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्यानूसार त्याची अंमलबजावणी होणार असून...\nसहापैकी एका मुलाला दमा\nपुणे - शहरातील हवेत प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पुण्यामध्ये दमाविकार वाढत आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत असून, पुण्यातील सहापैकी एका मुलाला दमा असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. दमा हा खरे तर आजार नाही. तो कोणाला आणि कधीही होण्याचा धोका असतो. श्...\nधगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही\nपिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची...\nकचऱ्याच्या दुर्गंधीतून पैशाचा सुगंध\nपुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. या डेपोतील दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असतानाच रोज सुमारे 30 हजार रुपयांची औषधफवारणी केल्याचा हिशेब...\n#punekardemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...\nशालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असताना�� पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....\n#punekardemands सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे\nसर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे : डॉ. बाबा आढाव पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-16T13:05:41Z", "digest": "sha1:KZUWR5L4WNU3WFJXSWVKNKKPBDB72HLG", "length": 28318, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (16) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (14) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nगुंतवणूक (76) Apply गुंतवणूक filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (18) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (18) Apply राजकारण filter\nव्यवसाय (17) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (15) Apply उत्पन्न filter\nदेवेंद्र फडणवीस (14) Apply देवेंद्र फडणवीस filter\nअमेरिका (13) Apply अमेरिका filter\nमहापालिका (13) Apply महापालिका filter\nडोनाल्ड ट्रम्प (12) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nव्यापार (10) Apply व्यापार filter\nआरोग्य (9) Apply आरोग्य filter\nनरेंद्र मोदी (9) Apply नरेंद्र मोदी filter\nमेट्रो (9) Apply मेट्रो filter\nरेल्वे (9) Apply रेल्वे filter\nअर्थसंकल्प (8) Apply अर्थसंकल्प filter\nदहशतवाद (8) Apply दहशतवाद filter\nपायाभूत सुविधा (8) Apply पायाभूत सुविधा filter\nमहामार्ग (8) Apply महामार्ग filter\nआरक्षण (7) Apply आरक्षण filter\nउपक्रम (7) Apply उपक्रम filter\n���ुंतवणूकदार (7) Apply गुंतवणूकदार filter\nपर्यावरण (7) Apply पर्यावरण filter\nपाकिस्तान (7) Apply पाकिस्तान filter\nबेरोजगार (7) Apply बेरोजगार filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nसोशल मीडिया (7) Apply सोशल मीडिया filter\nजी. टी. रोड : एक मर्डर, एक कहाणी : 1 (एस. एस. विर्क)\nढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाह सूरीची कारकीर्द तशी फार मोठी नव्हे. सम्राट बाबरानंतर हुमायूँचा राज्याभिषेक...\nपावसाच्या अवकृपेमुळे हातची पिकं गेली\nलातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...\nकोल्हापुरी फुटबॉलला ‘रेड कार्ड’च\nकोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...\nवेध टोकियो ऑलिंपिक्सचे (सुनंदन लेले)\nअनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...\nपुणे जिल्हा बॅंकेला २२० कोटींचा नफा\nपुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...\n#punekardemands नागरिक आणि पोलिसांमधील दुवा लोकप्रतिनिधींनी बनावे\nखंडपीठ, सर्किट बेंच निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज (अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ) सर्वसामान्य नागरिकांची हजारो प्रकरणे केवळ न्यायाधीशांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रलंबित आहेत. अपवादात्मक प्रकरणे वगळता अधिकाधिक प्रकरणांचा गतीने निकाल दिल्यास कायद्याचा दरारा निर्माण होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण...\nअनुदान जमा करा अथवा पालिकेची दिवाळखोरी जाहीर करा : मनसे\nकल्याण डोंबिवली : पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी या आठवड्यात सरकारने पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी'' ,अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव प्रकाश भोईर, प्रदेश...\nसामाजिक आरक्षणाची गरज कायम - मुख्यमंत्री\nनागपूर - \"विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....\nसामाजिक आरक्षणाची गरज कायम\nनागपूर : \"विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....\nजगासाठी पोलिसाची भूमिका अमेरिकेला नको : ट्रम्प\nवॉशिंग्टन : \"अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले. ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली. तेथील अमेरिकी...\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थका��णाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...\nइराणवरील निर्बंध आणि भारत\nइराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे तेलसंकट लांबणीवर पडले आहे. परंतु, ते पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान ठेवलेले बरे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय...\nमासे सुरक्षित हे जनतेला पटवून द्या : इब्राहिम\nपणजी : मासे हे खाण्यास सुरक्षित आहे हे गोव्यातील जनतेला पटवून देण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मासे विक्रेत्यांच्या समस्या ऐकण्यासही सरकारला वेळ नाही याचमुऴे मासे खाण्यास किती सुरक्षित हा प्रश्न सुटला नाही, असे निरीक्षण घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले\nबीसीसीआय आव्हान देण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप बीसीसीआयच्या...\nभारत-अमेरिका संबंधांचा नवा टप्पा\nदक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...\nअटलबिहारी वाजपेयी यांना जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल विशेष आदर आणि प्रेम होतं. अटलजींकडं एकदा एक फाइल सहीला आली. सरकारी तूट भरून काढण्यासाठी ��्रशासनानं नामी शक्कल लढविली होती. तिला अंतिम मान्यता घेण्यासाठी ती फाइल अटलजींकडं आली. सरकारी तिजोरीतलं धन वाचवण्यासाठी 1996 च्या आधीच्या शहीद जवान...\n‘पांढऱ्या हत्तीं’वर अपेक्षांचा भार\nसार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना पूर्णपणे नवे रूप देण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचे योगदान वाढविण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. सार्वजनिक उद्योगांनी व्यवस्थापनात व्यावसायिकता, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. दे शाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०२२ मध्ये...\nरोज सत्तर लाख प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एसटीची चाके अचानक थबकल्याने हजारो प्रवाशांचे जे हाल झाले, ते टाळता आले असते. याचे कारण जे घडले ते केवळ संवादाच्या अभावातून. वास्तविक गेल्या वेतन करारापेक्षा दुप्पट रकमेचा करार करण्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले होते व कामगार संघटनेशी...\n'पुढचे पाऊल'चा नवा संकल्प: ज्ञानेश्वर मुळे\n'कनेक्टिव्हिटी' संपर्कता या शब्दाला 21 व्या शतकात अनन्य साधारण महत्व आले आहे. रोजच्या जीवनातील संपर्क असो, राजकीय नेत्यांमधील संपर्क, देशादेशातील संपर्क असो, त्यातून सामंजस्य वाढते व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होऊन समाज, समुदाय, देश व परस्पर राष्ट्रातील विकासाचा मार्ग खुला होतो. गेल्या महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-16T13:10:12Z", "digest": "sha1:3GEDC6DSFYUAEBLMDB3FIUGLFIZBKJYN", "length": 27978, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nकर्नाटक (21) Apply कर्नाटक filter\nमहाराष्ट्र (21) Apply महाराष्ट्र filter\nमहापालिका (12) Apply महापालिका filter\nआंदोलन (9) Apply आंदोलन filter\nपर्यटन (8) Apply पर्यटन filter\nआरोग्य (7) Apply आरोग्य filter\nअधिवेशन (6) Apply अधिवेशन filter\nगणेशोत्सव (6) Apply गणेशोत्सव filter\nपर्यटक (6) Apply पर्यटक filter\nप्रदूषण (6) Apply प्रदूषण filter\nव्यवसाय (6) Apply व्यवसाय filter\nसर्वोच्च न्यायालय (6) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nआंबोली (5) Apply आंबोली filter\nतहसीलदार (5) Apply तहसीलदार filter\nनगरसेवक (5) Apply नगरसेवक filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nउपमहापौर (4) Apply उपमहापौर filter\nकोल्हापूर (4) Apply कोल्हापूर filter\nबंगळूर (4) Apply बंगळूर filter\nमराठा क्रांती मोर्चा (4) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nबेळगाव : पोलीस बंदोबस्तात हलगा गावाजवळ सांडपाणी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस न देताच बुधवारी सकाळपासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी लावून खोदाई करण्यास सुरवात करताच मोठया संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करताच 20 हून अधिक...\nबेळगावमध्ये बायपास रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद\nबेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक...\nग्रीसच्या तुरुंगातून बेळगाव जिल्ह्यातील अभियंत्याची सुटका\nनिपाणी - ग्रीसमधील ऍड्रॉमेडा शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या पाच अभियंत्याना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने जहाजांमध्ये स्फोटके असल्याच्या संशयावरून तुरुंगात डांबले होते. यामध्ये बुदिहाळ (जि. बेळगाव) येथील सतीश विश्वनाथ पाटील यांचा समावेश होता. त्यांना सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते...\nसेतू पुरुष : प्रशांत शेटये\n२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...\nबेळगावात दुकानांवर कानडी भाषेत फलक लावण्यासाठी दादागिरी\nबेळगाव - शहरातील विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर कन्नड भाषेतून फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करीत रविवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुकांनदारांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कन्नड संघटनांची दादागिरी वेळीच बंद करावी, अशी...\nजुने बेळगाव येथील कचरा प्रकल्पावरून अधिकारी धारेवर\nबेळगाव - नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी या प्रश्नी नागरिकांनी धारेवर धरत जाब विचारला. तसेच कोणत्याही परिस्थितीत...\nनवरात्रामुळे यल्लम्मा डोंगरावर भाविकांची गर्दी\nबेळगाव - उदो ग आई उदोचा गजर करीत सौदत्ती यल्लमा देवीच्या (रेणुका देवीच्या) दर्शनासाठी नवरात्रामुळे भक्तांनी डोंगरावर गर्दी केली आहे. कोल्हापूर , सांगली, बेळगाव, धारवाड आदी जिल्हातील हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी व तेल वाहण्यासाठी येत आहे. मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण...\n‘राज्योत्सवा’मुळे बेळगाव महापौरांची कोंडी\nबेळगाव - महापालिकेत राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेण्याच्या महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत चिक्कलदिन्नी यांनी गुरुवारी (ता. ११) महापालिकेत अधिकाऱ्यांसाठी पूर्वतयारी...\nकर्नाटकचा सत्तासंघर्षः ...आता खलबते दिल्लीत\nबंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे. दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी...\nऊसाच्या थकीत बिलासाठी बे���गावात शेतकऱ्यांचे आंदोलन\nबेळगाव - थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. प्रतिबंधात्मक गुन्ह्याखाली पोलिसांनी कारवाई केली. कर्नाटक राज्य रयत संघटनेने पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला. कारखान्यांची थकीत बिले मिळत नाहीत. पाठपुरावा करणाऱ्यांची मुस्कटबादी सुरु...\nगणेशोत्सव मंडळांकडून यापुढे बॉण्ड स्वीकारला जाणार नाही : पोलिस आयुक्त\nबेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा लकडून परवानगीसाठी पोलिस प्रशासनाकडून घेतला जाणारा वीस रुपयांचा बॉण्ड आणि कार्यकर्त्यांचे फोटो घेतले यापुढे घेतले जाणार नाहीत. असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी शनिवारी (ता. 8) मद्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या...\nस्वखर्चाने काढली ‘बळ्ळारी’तील जलपर्णी\nबेळगाव - शहरासह परिसरात सर्वत्र बुधवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनासह नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचवेळी वडगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सण व इतर कामे मागे ठेऊन स्वखर्चाने जेसीबीद्वारे बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. अनेक वर्षांपासून नाल्यातील गाळ व...\nमहिला कर्मचारी मारहाणप्रकरणी कोट्टूर सक्तीच्या रजेवर\nबेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा निर्णय...\nखड्ड्यांवरून बेळगाव महापालिका सभेत गोंधळ\nबेळगाव - काँग्रेस रोडवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर जावून आंदोलन केल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ झाला. सत्ताधारी गटनेते संजय शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली व काँग्रेस रोड दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली...\nदूधसागरला गेल्यास कारागृहात पोचाल \nबेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही ���र्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर...\nबेळगावातील खड्ड्यात चक्क राफ्टिंग\nबेळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत, की त्यांवरुन चालणेही मुश्कील झाले आहे. तरीही प्रशासन अद्याप ढिम्मच आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावातील एका ग्रुप व्हिडिओ गाणे चित्रित करत आहे. यांतर्गत रविवारी (ता. २२) संचयनी सर्कलजवळील खड्ड्यात एकजण...\nअंतर 4 किलो मीटर...खड्डे 350 \nबेळगाव - शहरातील दर्जाहिन रस्त्यांचे पितळ उघड पडले आहे. टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौक या अवघ्या 4 किलो मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये तब्बल 350 खड्डे पडले असून या साऱ्या खड्ड्यांना हार घालून अभिनव पध्दतीने निषेध सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविला. निष्कृष्ट दर्जांच्या...\nखानापूरात अतिवृष्टी; तिओलीचा पूल वाहून गेला\nखानापूर - खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुले नदी नाल्यांना पूर आला आहे. हालथर नाल्याला आलेल्या पूरात तिओली गावाजवळील पुल वाहून गेला असून यामुळे तिओली आणि तिओली या दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पश्चिम भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे...\nसीमाभागातील विद्यार्थ्यांची दोन्ही राज्यांकडून कोंडी\nबेळगाव - ‘आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना’, अशी अवस्था कर्नाटकातील ८६५ गावांमधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची झाली आहे. महाराष्ट्राने दावा केलेल्या या गावांमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जी १ किंवा जी २ हा दाखला सक्तीचा केला आहे. त्यावर...\nसुळेभावीत वायूदल प्रशिक्षण केंद्राचा विस्तार सुरू\nबेळगाव - वायूदल प्रशिक्षण केंद्राचा विस्तार केला जात आहे. केंद्राला जागेसाठी सांबऱ्यात आता भूसंपादनासाठी जागा नसल्याने सुळेभावी येथील वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व्हे क्रमांक ९६ मधील २०० एकर जमीन यासाठी संपादित केली जात आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, महसूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1&f%5B0%5D=field_site_section_tags%3A36", "date_download": "2019-06-16T13:10:51Z", "digest": "sha1:ULD3MPGZYIE7YAGBVCFYZZBLZVSXBTC2", "length": 12734, "nlines": 241, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nरिंगरोड (3) Apply रिंगरोड filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nनिती आयोग (1) Apply निती आयोग filter\nनितीन गडकरी (1) Apply नितीन गडकरी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपीयूष गोयल (1) Apply पीयूष गोयल filter\nबेळगाव (1) Apply बेळगाव filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा मतदारसंघ (1) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nलोहमार्ग (1) Apply लोहमार्ग filter\nवाराणसी (1) Apply वाराणसी filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nloksabha 2019 : महाराष्ट्र एकिकरण समिती दीडशेवर उमेदवार बेळगावातून उभे करणार \nबेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार आहेत. याच पद्धतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव लोकसभा निवडणुकीत दीडशेवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे....\nरिंगरोडच्या विरोधात बेळगाव परिसरातील शेतकरी एकवटले\nबेळगाव - रिंगरोड करण्यास बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून शुक्रवारी रिंगरोडच्या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमीन न देण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच भु संपादनासाठी...\nवर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीने दिल्ली ठप्प\nनवी दिल्ली: नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीची सुटी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या उत्साही दिल्लीकरांनी राजधानीतील वाहतूक आज अक्षरशः ठप्प केली. प्रसिद्ध इंडिया गेट परिसरात तब्बल लाखभर नागरिकांनी सुटी घालवली. या प्रचंड गर्दीमुळे ठप्प झालेली वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली होती....\nशंभरावर प्रकल्पांचा मार्ग केंद्राकडून मोकळा\nनवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.iffcotokio.co.in/marathi/business-products/property-fire-engineering-insurance/electronic-equipment-insurance", "date_download": "2019-06-16T12:49:35Z", "digest": "sha1:UQDR6CKPKRJ5VVKR3UEW6WAEVF7QUIZ2", "length": 17052, "nlines": 223, "source_domain": "www.iffcotokio.co.in", "title": " इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्शुरन्स | जनरल इंशुरन्स कंपनी भारत | ऑनलाईन इंशुरन्स - इफ्को टोकिओ", "raw_content": "\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक��ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nइलेक्ट्रॉनिक उपकरण विमा पॉलिसी ही सर्व जोखीम समावेशक पॉलिसी आहे जी संगणक, वैद्यकीय, बायोमेडिकल, मायक्रोप्रोसेसर आणि सिस्टम सॉफ्टवेअरच्या मूल्यासह ऑडिओ / व्हिज्युअल उपकरणांसाठी डिझाइन केलेली आहे. दर आणि टैरिफ.\nही पॉलिसी स्पेशली डिजाईन केलेली आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू साठी व यात तीन सेक्शन आहेत ज्यातील सेक्शन II व सेक्शन III ऑप्शनल आहेत\nसेक्शन १(मटेरिअल डॅमेज सेक्शन कव्हरिंग इक्विपमेंट)\nडिल्स विथ हार्डवेअर उदा. कॉम्पुटर मेन बॉडी ओव्हर टाइम , रात्र पाळी व सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामासाठी थोडे जास्त प्रीमियम भरून अधिक कव्हर सुद्धा उपलब्ध आहेत मेंटेनन्स अग्रीमेंट सहित पुरवलेली आहे. टेररीजम रिस्क सुद्धा कव्हर केली आहे\nसेक्शन II ( एक्सटर्नल डेटा मेडिया)\nकव्हर्स एक्सटर्नल डेटा मेडिया किंवा E. D. P. इन्शुअर्ड रक्कम ही डेटा मीडिया अधिक माहिती जमा करण्याची रक्कमेसहित असेल\nसेक्शन II ( इनक्रिज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग :\nकव्हर्स इनक्रिज्ड कॉस्ट ऑफ वर्किंग\nकव्हरेज मध्ये हे समाविष्ट आहे\nफायर & स्पेशल पेरिल्स\nकोणत्याही इलेक्ट्रॉकल/ मेडिकल ब्रेकडाऊन\nफॉल्टी डीझाईन, फॉल्टी मटेरियल\nमॉइश्चर मुळे अथवा ह्युमीडिटी मुळे झालेले नुकसान\nफॉल्टी ऑपरेशन मुळे झालेले डॅमेज/केअरलेस/ एम्प्लॉयकडून नेग्लीगन्स ऑपरेशन\nबंद , दंगा, धोकादायक नुकसान\nचोरी अथवा दरोड्या मुळे झालेले नुकसान\nधूर, माती , धूळ, गंज आणणारे गॅस\nपॉलिसी काढत्यावेळी असलेले फौल्ट किंवा डिफेक्ट जे इन्शुर्ड ला माहीत आहेत\nजर इंडेमनीफेबल लॉस किंवा डॅमेज मुळे फँक्शनल फेलिअर आले नसेल तर फँक्शनल फेलिअर ची दुरुस्ती करून घेताना आलेला खर्च\nइन्शुअर्ड च्या मेंटेनन्स साठी व त्याच्या संबंधित येणार कोणत्याही प्रकारचा खर्च\nकोणताही लॉस किंवा डॅमेज ज्याला कायदा किंवा काँट्रॅक्ट च्या अंतर्गत मॅन्युफॅक्चरर किंवा सप्लायर जबाबदार आहेत\nकोणताही लॉस किंवा डॅमेज रेंट केलेल्या किंवा भाड्याने घेतलेल्या वस्तूला ज्याला कायदा किंवा काँट्रॅक्ट च्या अंतर्गत त्या वस्तूचा मालक जबाबदार आहे\nक्वांसीक्वेंसिअल लॉस ऑर लायबीलिटी एनी काइंड ऑर डिस्क्रिपशन\nबल्ब , वेलवज , ट्यूब,रिबन,फ्यूज,सील , बेल्ट, वायर , चेन, रबर टायर , एक्सचेंजेबल टूल, ऐनग्रेवड सिलेंडर, काचेच्��ा वस्तू, मातीच्या अथवा कापडी वस्तू व ऑपरेशन मेडिया जसे ल्युब्रिकेशन चे तेल , इंधन, केमिकल इत्यादी याचे नुकसान अथवा खराबी\nऐसथेटिक डिफेक्ट जसे की पेंट किंवा पोलिश किंवा एनेमल्ड केलेल्या सरफेस वरती पडलेल्या स्क्राचेस\nरेटिंग याच्यावरती अवलंबून आहे:\nआरोग्य आणि कारची दक्षता घेण्याच्या टिपांसाठी नोंदणी करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआकस्मिक परिस्थितीच्या बाबतीत माझ्या खर्चाच्या निपटाऱ्या साठी कोणता प्रतीक्षा कालावधी असेल का\nया पॉलिसी अंतर्गत भाडेकरूंची कायदेशीर जबाबदारी समाविष्ट आहे काय \nमी बेंगळुरू येथे आहे तर माझी पत्नी व मुले मैसूरला वास्तव्य करत आहेत. मी एक पॉलिसीमध्ये आम्हा सर्वाना संरक्षित करू शकेन का\nकोणत्या परिस्थितीमध्ये नो क्लेम बोनस (एनसीबी) मान्य असू शकते\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nसर्वसामान्य प्रश्न - सामान्य\nसर्वसामान्य प्रश्न - दावे\nकॉल करू नका साठी नोंदणी करा\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nविमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे\n© कॉपीराइट 2018 इफको टोकियो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82-%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3/", "date_download": "2019-06-16T14:11:28Z", "digest": "sha1:RB524FIXQ62KIG7Y7YEZLUVOT3QP4FQV", "length": 10485, "nlines": 135, "source_domain": "kokannow.com", "title": "जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी १७ मे रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी – Kokan Now", "raw_content": "\nजि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी १७ मे रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी\nMay 10, 2019 Nilesh Joshi\t0 Comments जिल्हा परिषद पंचायत समिति पोत निवडणूक, मतदार याद्या\nमुंबई : राज्यातील विविध ७ जिल्हा परिषदांमधील ९; तर १२ पंचायत समित्या��मधील १६ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या १७ मे २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता १० एप्रिल २०१९ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १७ मे २०१९ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर २१ मे २०१९ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या २७ मे २०१९ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २९ मे २०१९ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.\nविधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.\nपोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).\nपोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.\nब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.\n← वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन\nसहाव्या टप्प्याचा प्रचार थंडावला →\nसावंतवाडीत रंगले महाराष्ट्राच्या “साठी”वरचे चर्चासत्र\nउद्धव ठाकरेंच्या सभेला भाडोत्री गर्दी ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nआरवली शिवसेना शाखेचा उद्यापासुन वर्धापन दिन सोहळा\nवटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बीजारोपण व वृक्षारोपण\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/node/7207", "date_download": "2019-06-16T12:41:13Z", "digest": "sha1:7TS26OYDRHB5PTYQTNUHRYG3Q3UCB7MT", "length": 28215, "nlines": 150, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग ३) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकितीतरी वेळ मी त्या मेसेजकडेच पाहत होतो. काय रिप्लाय करावा याचाच विचार करताना परत मेसेज आला, \"ओळखलं नाही का\nआता लगेच रिप्लाय करावा लागणार होता, \"ओळखलं. पण तुला माझा नंबर कसा मिळाला\n\"तू मुग्धाला दिला होता, आणि मी तिच्या मोबाईलमधून घेतला. तुला राग तर नाही ना आला, तुला न विचारता तुझा नंबर घेतला म्हणून\n\"नाही.. उलट नंबर घेतल्याबद्दल थँक्स.\"\n\"ए पण तिला सांगू नको, तिच्या मोबाईलमधून मी नंबर घेतला म्हणून.\"\nआम्ही आता असे बोलत होतो, जसे कधी दूर गेलोच नव्हतो. तिने परत मेसेज केला, \"तुला माहितीये, आज मी मुग्धाकडे खूप रडले...\"\nआता मुलींशी अशा विषयावर कसं बोलायचं, कळत नव्हतं, \"का काय झालं\n\"अरे आज तू जवळपास १५ वर्षांनी भेटला. तुझी आम्हाला आठवणसुद्धा खूप यायची, पण आज तू आला आणि माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलला नाहीस. खूप वाईट वाटलं..\"\nआता काय बोलावं, \"अगं मला मुलींशी बोलायची सवय नाही, आणि पप्पा आणि मावशीसमोर काहीच बोलता नाही आलं. पण मग तूसुद्धा नाही बोललीस माझ्याशी.\"\n\"जाऊदे, तुला नाही कळणार\nआता मला काय नाही कळणार, हे मला कसं कळणार\nमी म्हणालो, \"जाऊदे बाकी, आता बोलतोय ना\n\" ते तर आहेच म्हणून आज खूप दिवसांनी मी खूप खुश आहे. माझा बेस्ट फ्रेंड मला इतक्या दिवसांनी परत मिळाला.\"\n\", मी मेसेज केला.\n आज खरंच फ्रेंडशिप डे आहे\n पण आपण आज पुन्हा भेटलो, म्हणून आपण अजाचाच दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करू.\"\nमीसुद्धा आज खूप खुश होतो. सृष्टीनंतर माझ्या जीवनात कधीच कोणी जिवलग मित्र नव्हता. पण आज इतक्या वर्षानंतर ती जागा भरून निघाली होती. हा आनंद काहीतरी करून साजरा करायचा होता पण मला कळत नव्हतं, की कसा साजरा करायचा ते. मग एक कल्पना सुचली, मी सृष्टीला मेसेज केला, \"उद्या सकाळी सकाळी काहीतरी गोड खा.\"\n असंच आपल्या मैत्रीचं सेलिब्रेशन\"\n\"नक्की खाईन, तूसुद्धा खा काहीतरी गोड.\"\n चला आता, झोपण्याचा प्रयत्न करतो. good night\n\"मीपण प्रयत्न करते..good night\nत्या रात्री आनंद ओसंडून वाहत होता. झोप येतच नव्हती कितीतरी वेळ. पण झोपणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी मम्मीसोबत मामाकडे जायचं होतं भाऊबीजेला. मग रात्री केव्हातरी झोप लागली...\nदुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी दिवाळीचा एक लाडू खाल्ला आणि सृष्टीलाही काहीतरी गोड खाण्याची आठवण करून देण्यासाठी मेसेज केला. तिचाही लगेच रिप्लाय आला, \"dairy milk, my all time favourite\"\nत्या दिवसानंतर माझा मोबाईल डेटा २४ तास चालू असायचा, आम्ही आता दिवसभर चॅटिंग करायचो. आम्ही परत लहानपणी होतो तेवढेच मनमोकळे झालो होतो. आता मुलींना असणाऱ्या सवयीमुळे माझं नावही बदलत बदलत, अनिकेतपासून अनी आणि पिल्लूपर्यंत पोहोचलं होतं. खरंच मुलींना खूप मजा येते अशा गोष्टींची, आणि मलाही तिच्या या स्वभावाची सवय होत होती. मी तर तिच्याशी चॅटिंग करताना हेही विसरलो की हिचं लग्न झालं होतं आणि हीचा घटस्फोट झालाय म्हणून. मी कट्ट्यावरच्या मुलांशी मारतात तशा गप्पा तिच्याशी मारत होतो, पण घटस्फोट झाल्यानंतर मुलगी खूप संवेदनशील होऊन जाते हे मी विसरलो आणि त्याच्यामुळे मी चॅटिंग करताना एके दिवशी चुकी केली...\nमाझ्या साध्या राहणीमानामुळे माझे भरपूर मित्र जास्त जिवलग नव्हते, आणि सृष्टीनेही मला या कारणामुळे दूर करू नये; म्हणून मी तिला एके दिवशी मेसेज केला, \"The crockery displayed in the showcase, can never be utilized in the kitchen.\"\nतिचा लगेच रिप्लाय आला, \"म्हणजे तुला काय म्हणायचंय\n\"आपल्या आयुष्यातील काही गोष्टी/व्यक्ती जास्त आकर्षक नसतात, पण म्हणून आपण त्यांना आपल्यापासून दूर करू नये..\"\n\"पण तू मला असं का सांगतोय काही झालंय का फो�� करू का तुला\nआतापर्यंत मी तिच्याशी चॅटिंग करत होतो, पण फोनवर बोलायची हिम्मत नव्हती. मी तिला लगेच मेसेज केला, \"अगं सहज बोललो. फोनची काही गरज नाही..\"\nआणि काही सेकंदातच तिचा फोन आला, \"मी हिच्याशी फोनवर काय बोलू आजपर्यंत तिच्याशी बोललो नाहीये\", मला खरंच घाम फुटला होता. जे माझ्यासारखे मुलींशी कमी बोलतात त्यांनाच कळेल, माझी काय स्थिती झाली होती...\nमी थरथरत्या हाताने फोन घेतला, \"हॅलो\n मला असा मेसेज का केला\" ती सरळ मुद्यावरच आली.\n\"काही नाही, सहज केला..\"\n काहीतरी कारण असेल ना\" तिला राग आलाय असं वाटत होतं.\nआता मलाही कारण सांगणं भाग होतं, \"अगं खरं सांगू का, भरपूर मुलं मी जास्त बोलत नाही, मी तितका डायनॅमिक नाही म्हणून माझ्याशी जास्त मैत्री करत नाहीत आणि भरपूर मित्र या कारणामुळे सोडूनही गेलेत. पण याच कारणामुळे तूसुद्धा सोडून जायला नको; म्हणून मी तुला तो मेसेज केला.\"\nतिकडून लगेच एक कोमल आवाज आला, \"अनिकेत तू वेडा आहेस का तू वेडा आहेस का १५ वर्षानंतर मला माझा बेस्ट फ्रेंड मिळाला, आणि या अशा थिल्लर कारणासाठी मी त्याला सोडेल का १५ वर्षानंतर मला माझा बेस्ट फ्रेंड मिळाला, आणि या अशा थिल्लर कारणासाठी मी त्याला सोडेल का आता एक ऐक, एक वेळ तू मला सोडून जाशील, पण मी तुला कधीच सोडून जाणार नाही, मी तुझी कायमस्वरूपी मैत्रीण राहील..\"\nतिचं पूर्ण वाक्य आता तरी आठवत नाहीये, पण ऐकून माझ्या डोळ्यात कितीतरी दिवसांनी अश्रू तरळत होते, मीसुद्धा आता बोललो, \"मीपण तुला कधीच सोडून जाणार नाही, आयुष्यभर मी तुझा मित्र राहील. कोणत्याही परिस्थितीत\nहा एक छोटासा प्रसंग आम्हाला एकमेकांच्या कितीतरी जवळ घेऊन आला होता. मला तर वाटतंय कि, जितके जिवलग आम्ही लहानपणी नव्हतो, तितके जिवलग आम्ही आता झालो होतो. आता मलाही तिच्याशी बोलायची उत्सुकता असायची आणि तीसुद्धा माझ्या मेसेजची वाट पाहायची. दिवसभर आम्ही गप्पा मारण्याशिवाय काहीच करत नव्हतो. त्या दिवाळीच्या सुट्या माझ्या जीवनाचा एक खास हिस्सा बनल्या होत्या. आणि मला माहिती आहे कि, तिच्या जीवनातही या दिवसांचं तेच महत्त्व आहे,जे माझ्यासाठी आहे...\nपण सुट्या लवकरच संपल्या आणि पुन्हा मला कॉलेजसाठी मुंबईला यावं लागलं. ती मला नेहमी विचारायची, \"आपण आता कधी भेटणार\" याचं उत्तर तर मलाही माहिती नव्हतं की आम्ही कधी भेटणार, आता हा तर फक्त नशिबाचा भाग होता की, आम्हाला परत भेटवतो किंवा नाही..\nमुंबईत आल्यावर तर मी पूर्ण फ्री झालो होतो. घरी असतांना तरी मम्मी समोर असायची; म्हणून जास्त चॅटिंग करता यायची नाही, पण इथे मुंबईत मला कोणाचाच धाक नव्हता. कॉलेजमध्ये तर जात होतो, पण PL चालू असल्यामुळे आम्हाला काही काम नव्हतं. मग काय, बाकी लेक्चरर्स एकमेकांशी गप्पा मारून वेळ घालवायचे, आणि मी त्या वेळेत फक्त आणि फक्त सृष्टीशी गप्पा मारायचो...पण फक्त चॅटिंग स्वरूपात\nअसेच दिवस जात होते, आणि एके दिवशी सृष्टीचा विचित्र मेसेज आला, \"अनिकेत, तुला माझं लग्न झालंय माहिती होतं का\nआम्ही इतके दिवस गप्पा मारत होतो, पण मी स्वतःहून या विषयावर काहीच बोललो नव्हतो. माझी इच्छा होती कि, तिने स्वतःहून या विषयावर कधीतरी माझ्याशी बोलावं. मी तिला मेसेज केला, \"हो\n\"मग तुला हेही माहिती असेल की, माझा घटस्फोट झालाय.\"\n\"अनिकेत, आज माझा घटस्फोट होऊन पूर्ण १ वर्ष झालंय. १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी माझा घटस्फोट झाला होता.\", तिचा आता माझ्यावर विश्वास बसला होता, म्हणून या विषयावर ती माझ्याशी बोलत होती.\nआता ती या विषयावर बोलतच होती, म्हणून मलाही आता याबद्दल संपूर्ण चौकशी करायची उत्सुकता होती. मी विचारलं, \"तुला राग येणार नसेल, तर एक विचारू का\n\"मला तुझ्यावर कधीच राग नाही येणार पिल्लू\n\"तुझा घटस्फोट कशामुळे झाला\" मला वाटलं, हा प्रश्न विचारणं तिला आवडणार नाही.\nपण तिने लगेच रिप्लाय केला, \"लग्न करून मी त्याच्याबरोबर गेले, तर भरपूर दिवस सासरीच होते. आणि तो मुंबईत नोकरीला होता. पण १-२ महिन्यातच मला कळालं की त्याने मुंबईत आधीच एका मुलीशी लग्न केलेलं आहे म्हणून. या गोष्टीची त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या लग्नातून त्यांना १ बाळसुद्धा होतं. मी कायद्याचा वापर करून त्या बाईला आमच्या संसारातून दूर करायचा प्रयत्न करू शकले असते, पण त्या बाळाचं भविष्य या सर्वामुळे वाया गेलं असतं. भरपूर प्रयत्न करून शेवटी मी घटस्फोट घेतला.\"\nहे ऐकून मी सुन्न झालो होतो. अशा प्रकारचे माणसं मी सिनेमात भरपूर पहिले होते, पण खऱ्या आयुष्यात असा माणूस बघून मला धक्का बसला होता. \"माझा तर विश्वासच बसत नाहीये, जगात असेही माणसं असतात..\"\n\"अरे पिल्लू, तू खूप साधा आणि सरळ आहेस. जगात खूप वाईट लोक सुद्धा आहेत, जश्या लोकांचा तू विचारही केला नसशील. दुर्दैवाने अश्या लोकांचा मला खूप कमी वयात स��मना करावा लागलाय..\"\nमाझ्याकडे आता या विषयावर बोलण्यासाठी काहीच शब्द नव्हते. तिचाच पुन्हा मेसेज आला, \"पण तू माझं जास्त टेन्शन नको घेऊ. मी त्यानंतर पूर्णपणे कोलमडून पडले होते. ६ महिने मी घरातून बाहेरसुद्धा गेली नव्हती. मुग्धाने मग माझी समजूत काढली आणि हळूहळू मी तिच्या पार्लरमध्ये जाऊ लागली. आता इतक्या वर्षांनी तू माझ्या जीवनात आला आहेस, तर खरंच मला खूप बरं वाटतंय. फक्त मला परत एकटं सोडून जाऊ नकोस, माझी आता जास्त सहन करायची इच्छा नाहीये.\"\n\"अगं मी तुला बोललो होतो ना, आता तू माझी आयुष्यभराची मैत्रीण आहेस म्हणून तुला मी कधीच सोडून जाणार नाही..\"\n तुलाही माहिती नाहीये, कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे..\"\nसगळ्या मुली खरंच इतक्या संवेदनशील असतात का पण सृष्टी मात्र तशीच होती पण सृष्टी मात्र तशीच होती आणि हळूहळू ती माझ्या हृदयात जागा करत होती, माझ्याही नकळत आणि हळूहळू ती माझ्या हृदयात जागा करत होती, माझ्याही नकळत ती मला माझ्या आयुष्यात फक्त एक बेस्ट फ्रेंड म्हणून हवी होती, पण आमच्यातील नातं मैत्रीच्याही पुढे जात होतं, माझ्याही नकळत\nआता आमची चॅटिंग, संभाषणं, कॉल्स याला कसलंच बंधन राहिलं नव्हतं. आम्ही आमच्या संभाषणात मैत्रीच्या सीमा केव्हाच तोडल्या होत्या, आम्ही एकमेकांशी अनेक विषयांवर जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होतो, जसे आम्ही एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार आहोत.\nपण हे सारं आमच्याही नकळत होत होतं, आणि मला तरी वाटतं हे आमच्यासाठी चांगलं नव्हतं.....\nभाग जरा मोठे टाका.\nभाग जरा मोठे टाका.\nटंकायला खूप जीवावर येते...\nटंकायला खूप जीवावर येते...\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शाहरियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/11/blog-post_20.html", "date_download": "2019-06-16T12:34:51Z", "digest": "sha1:BOSWSNPHZTRU6T3GLRHKGY4LPRAN3LHE", "length": 30125, "nlines": 71, "source_domain": "www.berkya.com", "title": "केबीन कॉक कुमार केतकर ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे क��णा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८\nकेबीन कॉक कुमार केतकर\n७:३७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nश्रीमान कुमार केतकर माझ्यासाठी वय आणि अनुभव या दोन्ही बाबतीत सिनिअर आहेत.पत्रकारितेत त्यांनी चाळीस वर्ष काढली.माझी अनुभवाची ( पत्रकारितेतल्या ) पुरचुंडी फक्त चार वर्षाची आहे.म्हणजेच त्यांच्यातला अनुभवाचा अधिकचा 'शून्य'माझ्यात 'उणे'आहे.शिवाय मला कधीच त्यांच्या 'अंडर प्रेशर' काम करण्याची पाळी आली नसल्याने त्यांचे खायचे सोडाच,दाखवायचे दात सुद्धा मला पाहण्याची वेळ आली नाही. हे एकाअर्थी बरेही म्हणावे लागेल.असो,पण हे मान्य करावेच लागेल की राजीव गांधी” पुरस्कार, “रत्नदर्पण” पुरस्कार, “जाएन्ट्स आंतरराष्ट्रीय” पुरस्कार शिवाय\nभारत सरकारचा पद्मश्री एवढे पुरस्कार केतकरांच्या झोळीत आहेत.त्या मानाने आमची ओंजळ अजून रीती आहे.दुसरे म्हणजे कुमार केतकर जग फिरून आलेले आहेत.मी अजून महाराष्ट्रही पुरता पाहिलेला नाही.तिसरे म्हणजे त्यांना सगळे ओळखतात (आणि 'ओळखून'आहेत ) मला कोणीच ओळखत नाही.थोडक्यात पत्रकारितेत माझी पाटी कोरी आहे,केतकरांची 'पाटी' मात्र शिगोशीग भरलेली. अगदी दादा कोंडकेंच्या 'सोंगाड्या' या सिनेमातील 'काय ग सखू ' या गाण्यातल्या प्रमाणे\n'डोईवर पाटी,पाटीत भाकरी,भाकरीवर तांब्या,\nतांब्यात दूध हाय गाईचं,गाईचं व ..\nघेता का दाजीबा वाईच..( किंवा वाईनचं \nयांचं असं का होतं \nभाग दोन : केबीन कॉक कुमार केतकर\n आठ वर्ष महाराष्ट्र टाईम्स,सात वर्ष लोकसत्ता,काही महिने ( बहुतेक साडेतीन ) दैनिक लोकमत,आणि प्रदीर्घ विश्रांती नंतर 'दिव्य मराठी'च्या दलदलीत नामधारी मुख्यसंपादकपद भोगून पत्रकारितेतून एक्झिट.स्वतः केतकर किंवा केतकरपंथी 'एक्झिट'शब्दाला विरोध करतील.पत्रकार शेवटपर्यंत पत्रकार असतो.तो कधी निवृत्त होत नाही वगैरे छापील वाक्यांश आमच्या तोंडावर फेकतील.पण सरणावर जाई पर्यंत पत्रकार म्हणून जगायला( आणि पत्रकार म्हणून मरायला) माणूस मुळात पत्रकार असावा लागतो.तो सुद्धा नुसता हाडामासाचा नाही,तर गरम रक्ताचा केतकर पत्रकार आहेत पण थंड रक्ताचे.ते वेटोळे घालून बसायला नेहमीच आयते बीळ शोधतात.शीत निद्रा घेतात.सरपटतात,आणि डूख धरून दंश देखील करतात.विशिष्ट कालावधी नंतर औ'कात'सुद्धा सोडतात .उदाहरणार्थ आता ते काँग्रेसच्या वतीने राज्यसभेत खासदार आहेत. (त्या वरून काँग्रेसची राजकीय विचार आणि भूमिकांची दिवाळखोरी किती वाढली आहे याचा अंदाज यावा.) केतकर राज्यसभेत किंवा माध्यमात खरेच काँग्रेसला साह्यभूत ठरणार आहेत का केतकर पत्रकार आहेत पण थंड रक्ताचे.ते वेटोळे घालून बसायला नेहमीच आयते बीळ शोधतात.शीत निद्रा घेतात.सरपटतात,आणि डूख धरून दंश देखील करतात.विशिष्ट कालावधी नंतर औ'कात'सुद्धा सोडतात .उदाहरणार्थ आता ते काँग्रेसच्या वतीने राज्यसभेत खासदार आहेत. (त्या वरून काँग्रेसची राजकीय विचार आणि भूमिकांची दिवाळखोरी किती वाढली आहे याचा अंदाज यावा.) केतकर राज्यसभेत किंवा माध्यमात खरेच काँग्रेसला साह्यभूत ठरणार आहेत का संसदेत होणारी काँग्रेसची वैचारिक कोंडी फोडणार आहेत का संसदेत होणारी काँग्रेसची वैचारिक कोंडी फोडणार आहेत का राजकीय सभा,प्रचार आणि निवडणूक काळातील उपद्व्याप हा केतकरांचा पिंड नाही,त्यांना ते झेपणार नाही,पेलवणार नाही,आणि मानवणारही नाही.पण निदान थिंक टँक म्हणून का होईना केतकर काँग्रेसला किफायती ठरतील का राजकीय सभा,प्रचार आणि निवडणूक काळातील उपद्व्याप हा केतकरांचा पिंड नाही,त्यांना ते झेपणार नाही,पेलवणार नाही,आणि मानवणारही नाही.पण निदान थिंक टँक म्हणून का होईना केतकर काँग्रेसला किफायती ठरतील का याचे उत्तर 'शून्य'असे आहे,म्हणजे नाही याचे उत्तर 'शून्य'असे आहे,म्हणजे नाही केतकर कधी कोणाच्या उपयोगाला आले म्हणून काँग्रेसच्या येतील केतकर कधी कोणाच्या उपयोगाला आले म्हणून काँग्रेसच्या येतील उदाहरणार्थ 'राफेल' बद्दल केतकरांनी अजून अवाक्षरही काढलेल नाही.राहुल गांधी सावरकर स्वातंत्र्यवीर नाहीत असे म्हणाले,त्यावर ते कसे स्वातंत्र्यवीर नाहीत हे केतकरांनी सांगायला हवे होते,पण केतकर गप्प.नजी सुभाष चंद्र बोस आणि सरदार पटेलांवर काँग्रेसने अन्याय केला असे मोदी म्हणाले,मोदींचा हा खोटा आरोप केतकरांनी खोडून काढला नाही.पटेलांचा एवढा उंच पुतळा कशासाठी उभारला उदाहरणार्थ 'राफेल' बद्दल केतकरांनी अजून अवाक्षरही काढलेल नाही.राहुल गांधी सावरकर स्वातंत्र्यवीर नाहीत असे म्हणाले,त्यावर ते कसे स्वातंत्र्यवीर नाहीत हे केतकरांनी सांगायला हवे होते,पण केतकर गप्प.नजी सुभाष चंद्र बोस आणि सरदार पटेलांवर काँग्रेसने अन्याय केला असे मोदी म्हणाले,मोदींचा हा खोटा आरोप केतकरांनी खोडून काढला नाही.पटेलांचा एवढा उंच पुतळा कशासाठी उभारला असे केतकरांनी विचारले नाही.पण याच केतकरांनी आघाडी सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधण्याच्या निर्णयाला अग्रलेख लिहून विरोध केला होता.( इंदू मिल मधील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका बाबत मात्र सोयीस्कर मौन बाळगलं होतं) अगदी जेम्स लेन प्रकरणात ग्रंथ लेखकाच्या संशोधन आणि लेखन स्वातंत्र्याच्या अधिकाराचे समर्थन आणि भांडारकर संग्रहालयावरील हल्ल्याचा निषेध करण्याचा 'वैचारिक'अधिकारही त्यांनी वापरला होता.अगदी खैरलांजी बाबतही केतकरांची प्रिडिक्शन अत्यंत अमानुष आणि असहिष्णू अशीच होती.दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरेंना दिलेल्या महाराष्ट्र भूषणाचे मात्र त्यांनी सहर्ष स्वागत केले होते.परभणीत ब्राम्हण अधिवेशनाला जाऊन तिथे ब्राम्हण पूर्वी गो मांस भक्षण करीत असे सांगून त्यांनी काय साधले ते त्यांनाच माहित,पण ती घटना आणि घटनाक्रम आमच्या दृष्टीने अजूनही शंकास्पद आणि संशयास्पद आहे.\nकेतकर हा 'इसम', केबीन कॉक आहे म्हणजे पूर्वी दिवसभर घरात बसून पडून झोपून राहणाऱ्या इसमाला 'घर कोंबडा'म्हटले जायचे ना म्हणजे पूर्वी दिवसभर घरात बसून पडून झोपून राहणाऱ्या इसमाला 'घर कोंबडा'म्हटले जायचे ना तसे केतकर केबीन कॉक आहेत.गावात कोणी मेला काय किंवा कोणाच्या घरी काही गोड बातमी आली काय तसे केतकर केबीन कॉक आहेत.गावात कोणी मेला काय किंवा कोणाच्या घरी काही गोड बातमी आली काय घर कोंबड्याला त्याचं ना सोयर,ना सुतक घर कोंबड्याला त्याचं ना सोयर,ना सुतक तसेच केतकर. स्वतःच्या केबीन पलीकडे त्यांच्या दृष्टीने जगाचा नकाशा संपतो.त्यामुळेच केतकर चार पाच पेपर फिरले तरी केतकरच राहिले.त्यांचा स्वतःचा एक कंपू आहे.म्हणजे गॅंग तसेच केतकर. स्वतःच्या केबीन पलीकडे त्यांच्या दृष्टीने जगाचा नकाशा संपतो.त्यामुळेच केतकर चार पाच पेपर फिरले तरी केतकरच राहिले.त्यांचा स्वतःचा एक कंपू आहे.म्हणजे गॅंग टोळी म्हणा हवेतर.या टोळीचे केतकर 'म्हाळे' आहेत.( किंवा होते असे म्हणा) टोळीतील म्हाळ्या हा टोळीचा मालक चालक प्रमुख सूत्रधार असतो.स्वतःच्या टोळीत तो 'नरा'ला वाढू देत नाही.कोणी वाढू लागलाच तर त्याच्या नरडीचा घोट घेतो .माद्या मात्र पाळतो ,भोगतो,सांभाळतो.त्यांचे रक्षण देखील करतो .पण एक दिवस असाही येतो की म्हाळ्या गाळपाटतो.मग त्यानेच हाकलून दिलेला एखादा वा'नर' हल्ला करून म्हाळ्याला पिटाळून लावतो.( जसं दिव्य मराठीत घडलं ) असो.\n. चळवळीच्या,प्रबोधनवादी,वैचारिक पत्रकारितेला उतरती कळा लागून वृत्तपत्र उद्योगाचे व्यावसायिकीकरण होण्याच्या सीमेवर जो संघर्ष झाला,त्यात काळानुसार धंदेवाईक न बनूशकलेली वृत्तपत्रे आणि पत्रकारही संपले.तेव्हा केतकर नावाचा ठाण्याचा कोकणी ( चित्पावनी ) 'पांडा' मात्र सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट ठरून तरला.अगदी रामायणातल्या समुद्रात तरंगलेल्या ' दगडा'सारखा त्या वेळी या 'दगडावर' कोणाचं नाव होतं त्या वेळी या 'दगडावर' कोणाचं नाव होतं हे सगळ्यांना माहित आहे.पण हा असा हनुमान निघाला ज्याने 'सेतू' बांधण्या ऐवजी सु��ावरून स्वर्ग गाठत रामालाच सातासमुद्रापार धाडलं.तेही कायमचं हे सगळ्यांना माहित आहे.पण हा असा हनुमान निघाला ज्याने 'सेतू' बांधण्या ऐवजी सुतावरून स्वर्ग गाठत रामालाच सातासमुद्रापार धाडलं.तेही कायमचं बाकी मग आपल्या प्रदीर्घ वृत्तपत्रीय प्रवासात केतकरांनी अनेक राजसूय यज्ञ केले.त्यात ढिगाने समिधा आणि बळीही दिले.सर्पसत्रही केलं .कांगारूला जशी शिंगे नसतात तशी केतकरांना वैचारिक भूमिका वगैरे काही नाही.पोटाला मात्र स्वार्थाची अप्पलपोटी पिशवी आहे .त्यातली पिल्ली ते प्रसूतीनुसार बदलत असतात .त्यांचे काँग्रेस प्रेम देखील ढोंगी आणि दांभिक आहे. जे आहे ते सुद्धा नेहरू,इंदिरा गांधी या दोन व्यक्तीशी निगडित आहे.त्यांची आणीबाणीचे समर्थन करण्याची भूमिका देखील निव्वळ कातडीबचाऊ होती आणि आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे केतकरांनाही त्यावेळी आणीबाणीत आपली मान तुरुंगात अडकवून घ्यायची नव्हती.बस इतकेच.दुसरे त्यांचे नेहरू प्रेम बाकी मग आपल्या प्रदीर्घ वृत्तपत्रीय प्रवासात केतकरांनी अनेक राजसूय यज्ञ केले.त्यात ढिगाने समिधा आणि बळीही दिले.सर्पसत्रही केलं .कांगारूला जशी शिंगे नसतात तशी केतकरांना वैचारिक भूमिका वगैरे काही नाही.पोटाला मात्र स्वार्थाची अप्पलपोटी पिशवी आहे .त्यातली पिल्ली ते प्रसूतीनुसार बदलत असतात .त्यांचे काँग्रेस प्रेम देखील ढोंगी आणि दांभिक आहे. जे आहे ते सुद्धा नेहरू,इंदिरा गांधी या दोन व्यक्तीशी निगडित आहे.त्यांची आणीबाणीचे समर्थन करण्याची भूमिका देखील निव्वळ कातडीबचाऊ होती आणि आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे केतकरांनाही त्यावेळी आणीबाणीत आपली मान तुरुंगात अडकवून घ्यायची नव्हती.बस इतकेच.दुसरे त्यांचे नेहरू प्रेम महाराष्ट्रात पत्रकारिता करून काही लाभ पदरात पाडून घ्यायचे असतील तर आज जसे उदय निरगुडकर,राजीव खांडेकर वगैरे मंडळी मोदी आणि फडणवीसांची तळी उचलतात त्याच प्रमाणे केतकर पंडित नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी ,यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,वसंत दादा पाटील यांची तळी उचलत राहिले.काहीही होवो 'आपले खुराडे शाबूत राहिले पाहिजे' इतकी ही भूमिका सरळसोट आहे .आणि केतकर त्या बाबतीत पक्के खिलाडी आहेत.त्यांना म्हणे बदलाचा 'वास'येतो.वासाचा 'फ्लेवर'कसा आहे त्या नुसार केतकर मोल्ड होतात.त्यांचा पत्रकार��तेचा प्रवास पहिला तरी त्यांचा हा 'हुंगण्याचा'सिक्स सेन्स किती पावरफुल आहे हे आपल्या लक्षात येईल.केतकरांना काहीही वर्ज्य नाही.ते सर्वभक्षी आहेत .त्यांना कशाचा अभिनिवेश नाहीं तसाच कशाचा विधिनिषेधही नाही.पुन्हा कशाचा पश्चातापही नाही.त्यांच्या इतका 'कोडगा'माणूस मराठी पत्रकारितेत तरी माझ्या पाहण्या ऐकण्यात नाही.त्यांची राजकीय सामाजिक समज,वाचन व्यासंग अभ्यास अनुभव वादातीत आहे,यात तुसुभरही शंका नाही.परंतु ते केबीन कॉक आहेत,स्वतःच्या खुराड्यापलीकडे एकूण पत्रकार विश्वाचा,त्यांच्या प्रश्नाचा, समस्या आणि अडचणींचा सहानुभूतीने सोडाच माणुसकीच्या नात्याने देखील ते विचार करत नाहीत.कधी करणार नाहीत.म्हणूनच ते खासदार झाले तरी पत्रकारविश्वासाठी काहीही करणार नाहीत .हे नक्की .केतकर नेहमीच स्वतःची दंडेलशाही आणि तोरा गाजवत राहतात,'तुरा'नाचवत राहतात.मला स्वतःला त्यांच्या या 'कोंबडू' पणाचा प्रत्यक्षात अनुभव नाही,पण अनेक जण सांगतात,त्यात संगती आहे. त्यांची बोलण्याची पद्धत,बॉडी लॅंग्वेज,आवाजाचा स्वर आणि लहेजा,लिखाणाची पद्धत आणि शैली,मुख्य म्हणजे 'विषय' महाराष्ट्रात पत्रकारिता करून काही लाभ पदरात पाडून घ्यायचे असतील तर आज जसे उदय निरगुडकर,राजीव खांडेकर वगैरे मंडळी मोदी आणि फडणवीसांची तळी उचलतात त्याच प्रमाणे केतकर पंडित नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी ,यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,वसंत दादा पाटील यांची तळी उचलत राहिले.काहीही होवो 'आपले खुराडे शाबूत राहिले पाहिजे' इतकी ही भूमिका सरळसोट आहे .आणि केतकर त्या बाबतीत पक्के खिलाडी आहेत.त्यांना म्हणे बदलाचा 'वास'येतो.वासाचा 'फ्लेवर'कसा आहे त्या नुसार केतकर मोल्ड होतात.त्यांचा पत्रकारितेचा प्रवास पहिला तरी त्यांचा हा 'हुंगण्याचा'सिक्स सेन्स किती पावरफुल आहे हे आपल्या लक्षात येईल.केतकरांना काहीही वर्ज्य नाही.ते सर्वभक्षी आहेत .त्यांना कशाचा अभिनिवेश नाहीं तसाच कशाचा विधिनिषेधही नाही.पुन्हा कशाचा पश्चातापही नाही.त्यांच्या इतका 'कोडगा'माणूस मराठी पत्रकारितेत तरी माझ्या पाहण्या ऐकण्यात नाही.त्यांची राजकीय सामाजिक समज,वाचन व्यासंग अभ्यास अनुभव वादातीत आहे,यात तुसुभरही शंका नाही.परंतु ते केबीन कॉक आहेत,स्वतःच्या खुराड्यापलीकडे एकूण पत्रकार विश्वाचा,त्यांच्या प्रश्नाचा, समस्य�� आणि अडचणींचा सहानुभूतीने सोडाच माणुसकीच्या नात्याने देखील ते विचार करत नाहीत.कधी करणार नाहीत.म्हणूनच ते खासदार झाले तरी पत्रकारविश्वासाठी काहीही करणार नाहीत .हे नक्की .केतकर नेहमीच स्वतःची दंडेलशाही आणि तोरा गाजवत राहतात,'तुरा'नाचवत राहतात.मला स्वतःला त्यांच्या या 'कोंबडू' पणाचा प्रत्यक्षात अनुभव नाही,पण अनेक जण सांगतात,त्यात संगती आहे. त्यांची बोलण्याची पद्धत,बॉडी लॅंग्वेज,आवाजाचा स्वर आणि लहेजा,लिखाणाची पद्धत आणि शैली,मुख्य म्हणजे 'विषय' आणि त्याहून मुख्य त्यातील 'मी आणि त्याहून मुख्य त्यातील 'मी ' पणा स्वार्थी सेल्फिश पायापुरते पाहणारा आणि तितकाच पाताळयंत्री,मनाचा थांगपत्ता लागू न देणारा,कोणालाही सुगावा लागू न देता शिकार साधणारा असा हा 'कोंबडा'आहे \nयांचं असं का होतं कळत नाही...\nतो प्रवास 'सुंदर 'होता\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/600206", "date_download": "2019-06-16T13:13:33Z", "digest": "sha1:C2L4CQ22TO7KU5HTYYSYNF57K4DVUXCM", "length": 5422, "nlines": 18, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेतकऱयांना न्याय देण्याची क्षमता भाजपमध्येच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शेतकऱयांना न्याय देण्याची क्षमता भाजपमध्येच\nशेतकऱयांना न्याय देण्याची क्षमता भाजपमध्येच\nपंजाबमधील किसान कल्याण सभेत मोदींची ग्वाही\nमालौत (पंजाब) / वृत्तसंस्था\nकाँगेसने आजपर्यंत शेतकऱयांचा उपयोग केवळ मतपेढी म्हणून केला आहे. केवळ एका कुटुंबाचे हित जोपासण्यासाठी या पक्षाने शेतकऱयांना वेठीस धरले. तथापि, शेतकऱयांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडवून आणणे हे भाजप सरकारने ध्येय आहे. कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत मूल्यांमध्ये मोठी वाढ करून भाजपने आपले निवडणूक आश्वासन पूर्ण केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी येथील शेतकरी जाहीर सभेत केले. अकाली दलाचे नेतेही या सभेला उपस्थित होते.\nगेली अनेक दशके शेतकऱयाच्या पदरी केवळ निराशा पडत आहे. या कालावधीत त्यांना त्यांच्या भांडवली गुंतवणुकीवर केवळ 10 टक्के प्रमाणात लाभ होत होता. शेतकरी या देशाचा आत्मा असून त्याचे जीवनमान सुधारणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे किमान आधारभूत दरात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी मांडणी त्यांनी केली.\nनैसर्गिक परिस्थिती अशीही असो, शेतकऱयाचे कष्ट चुकत नसतात. पण कष्टांच्या तुलनेत त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. ही स्थिती बदलण्याचा कसून प्रयत्न सरकारने केला असून त्याची फळे लवकरच शेतकऱयांना मिळणार आहेत, असा आशावादही त्यांनी प्रकट केला.\nया सभेला पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमधील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मालौत हे क्षेत्र या तिन्ही राज्यांच्या तिठ्ठय़ावर असल्याने तेथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात मोदींनी व्यवसाय सुलभता, औद्योगिक विकास आणि पाणीपुरवठा, जलसिंचन सुविधा आदी महत्वाच्या मुद्दय़ांवरही भाष्य केले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=Literature", "date_download": "2019-06-16T13:32:21Z", "digest": "sha1:G4BCTFEP3WLSY73OIAKDPFI6ZUQOLZPG", "length": 11557, "nlines": 81, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nगिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा\nवाचन वेळ : १४ मिनिटं\nलेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख.\nगिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा\nलेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख......\nहेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nगिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.\nहेमा मालिन��च्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं\nगिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....\nगिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.\nगिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी\nगिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....\nदिल्लीत रंगलेल्या ट्रान्सजेंडर कवी संमेलनाची गोष्ट\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.\nदिल्लीत रंगलेल्या ट्रान्सजेंडर कवी संमेलनाची गोष्ट\nसेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......\nचला सगळे मिळून संभ्रमित होऊया\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nपुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.\nअखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन\nचला सगळे मिळून संभ्रमित होऊया\nपुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/node/7209", "date_download": "2019-06-16T12:39:52Z", "digest": "sha1:L6OZPIIQXWAS22NENQBQFCQOFQWUKT4N", "length": 16787, "nlines": 123, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग ५ शेवटचा) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n[त्यानंतर सृष्टीने अनिकेतशी संपर्क करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. आणि १ महिन्यानंतर सृष्टीने अनिकेतला शेवटचा मेल केला......]\nआपण याआधी भरपूर गप्पा मारल्या, चॅटिंग केली आणि इतकं बोलताना मी कधीच विचार केला नव्हता. पण आज तुला हे लिहिताना खूप विचार करूनसुद्धा काहीच सुचत नाहीये. तरीही आज मला लिहावंच लागेल, कारण माझ्या भावना मी अजून जास्त बांधून ठेऊ शकत नाही.\nअनिकेत, मागच्या १ महिन्यात खरंच तुला माझी आठवण नाही का आली मी रोज वेड्यासारखी तुझ्या मेसेजची वाट पाहत होती, तुला रोज कितीतरी कॉल करत होती. पण तुझा नंबर लागलाच नाही. माझ्यासाठी काहीतरी कारण करून मुंबईला येणंही शक्य होतं, पण माझ्यामुळे तुला त्रास नको. पण अनिकेत, मी विचार करतीये की, हे सगळं माझ्यासोबतच का होतं मी रोज वेड्यासारखी तुझ्या मेसेजची वाट पाहत होती, तुला रोज कितीतरी कॉल करत होती. पण तुझा नंबर लागलाच नाही. माझ्यासाठी काहीतरी कारण करून मुंबईला येणंही शक्य होतं, पण माझ्यामुळे तुला त्रास नको. पण अनिकेत, मी विचार करतीये की, हे सगळं माझ्यासोबतच का होतं असा काय गुन्हा मी केलाय की, मला ह्या वयात इतकं पुन्हा पुन्हा सहन करावं लागतंय\nअनिकेत, तुला आठवत असेल, लहानपणी जेव्हा तुम्ही शिफ्ट झाले होते तेव्हा मला एकच मित्र होता. त्यानंतर तुझे भरपूर मित्र असतील, पण माझी कधीच कोणी मैत्रीण नव्हती. त्यावेळीसुद्धा मी खूप रडले होते, तेव्हाही मला वाटलं कि तू येथून जाऊ नयेस. पण माझ्या इच्छेनुसार कधीच काही झालं नाही. इथून गेल्यावर तू मला विसरला असशील, पण मी तुला कधीच विसरू शकली नव्हती.\nमाझ्या शिक्षणानंतर घरी माझ्या लग्नाचा विषय झाला आणि सगळ्यात आधी मला तुझी आठवण आली. का आली मलाही नाही सांगता येणार मलाही नाही सांगता येणार काही दिवसातच योग्य स्थळ आलं, आणि घरच्यांनी माझे हात पिवळे करायला जराही उशीर केला नाही. माझ्या लग्नात तू असावं अशी खूप इच्छा होती, आणि शेवटी ती इच्छाच राहिली. लग्नानंतर काही दिवसातच मी संसारात रुळू लागली, तेवढ्यात मला अजून एक धक्का बसला, जे स्थळ आम्हाला योग्य वाटलं होतं, ते पूर्णपणे अयोग्य होतं. त्याबद्दल तुला सांगितलंच होतं, त्यावेळी मला खरंच तुझी गरज होती आणि काही महिन्यातच तू मला भेटला, खरंच कित्ती खुश होती मी\nतुझ्यामुळेच मी माझे सगळे दुःख विसरू शकली. तुझ्या सोबतचे हे इतके दिवस माझ्यासाठी खरंच स्वर्गीय होते. मी तुला एकदा बोलली होती, \"तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान तुलाही माहिती नाही\". आणि तू खरंच ते समजू शकला नाहीस. असो, त्यात तुझाही काही दोष नाही. पण मनात प्रश्न हाच उरतो की, इतके दुःख माझ्याच वाट्याला का कारण माझाही काही दोष नाही...\nआज वाटतंय, तू मला पुन्हा भेटला नसतास तर बरं झालं असतं. मी हळूहळू का होईना, पुन्हा जगायला शिकले असते. पण हे असं नातं जोडून पुन्हा तोडून फेकणं खूप त्रासदायक असतं. तुला मी एकदा बोललीसुद्धा होती की, माझ्यात अजून सहन करायची शक्ती नाहीये, तेंव्हा तू मला सोडून न जाण्याचं वचनही दिलं होतंस आणि काही दिवसात तूच माझ्यावर हा वार केलास, जो आता खरंच माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.\nअनिकेत, खूप सहजपणे तू मला तुझ्या आयुष्यातून दूर केलंस. पण, यावेळी मात्र मीही स्वार्थी बनणार आहे. आज माझ्या स्वार्थासाठी मी काहीही करायला तैयार आहे, आणि जीवनातले दुःखच माणसाला या स्तरापर्यंत पोचवतात. मी आता जातेय कायमची.....सर्वांसाठी पण एक लक्षात ठेव माझ्या स्वार्थासा���ी मी तुला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही.\n[त्या रात्री अनिकेत मेल वाचू शकला नाही.\nआणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे, तो हा मेल कधीच वाचू शकणार नव्हता...........\nकारण, दुसऱ्या दिवशी सकाळी........]\n ७ वाजले\", मम्मीने पांघरूनसुद्धा ओढून घेतलं, \"तुला जायला उशीर होईल नाहीतर. आणि पप्पा पण यायचं म्हणताहेत.\"\n\"बरंय तेवढाच माझा बसने जायचा त्रास कमी होईल\", माझी मेहनत कमी झाली कारण आता पप्पांच्या बाईकने जाणार.\nमी शिरपूरला आजी बाबांना भेटायला जातोय, असं मम्मी पप्पांना तरी वाटतंय. पण खरं तर मी फक्त सृष्टीला भेटण्यासाठी हे सर्व प्लॅन केलंय.\n[अनिकेतच्या मते त्याने त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्रकरण संपवलं होतं.......\nपण त्याला माहिती नाहीये, त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात आता एकच प्रकरण उरलंय....]\nहोय चकवाच नाव बरोबर आहे.\nहोय चकवाच नाव बरोबर आहे. अतिशय कल्पक कथा आहे\nबिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको\nसंसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको\nचल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको\nअंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शाहरियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/marathi-actress-lalan-sarang-passes-away/photoshow/66553573.cms", "date_download": "2019-06-16T13:46:57Z", "digest": "sha1:G7ZMO36I5UXDGUIYQSWAYWO57CHWPFEF", "length": 40414, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi actress lalan sarang career- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\nअभिनेत्री लालन सारंग यांचा जीवनप्रवास\n1/6अभिनेत्री लालन सारंग यांचा जीवनप्रवास\nअभिनयाचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचा आज जन्मदिवस. रंगभूमीवर आपला आगळा ठसा उमटवणाऱ्या बंडखोर अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/6संसारात मन रमवायचं होतं\n२६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात जन्मलेल्या सारंग यांनी कधीही रंगभूमीचं स्वप्न पाहिलं नव्हतं. ए�� भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असं त्यांचं मध्यमवर्गीय कुटुंब. घरातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हतं. शिक्षण, नोकरी, लग्न, संसार असं साचेबद्ध चित्र त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं. मात्र 'बीए’ला असताना ‘आयएनटी’च्या स्पर्धेत त्यांनी एका नाटकात काम केलं आणि रंगभूमीचा प्रवास सुरू झाला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इन��्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून लालन सारंग यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार’ या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. 'कमला', 'गिधाडे', 'सखाराम बाइंडर', 'रथचक्र' यांसारख्या नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर���वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nएक अभिनेत्री म्हणून सारंग प्रसिद्ध होत्याच मात्र, दुसऱ्यांना चांगलं खाऊ-पिऊ घालायची त्यांना आवड होती. अभिनयानंतर थेट सुगरणीच्या भूमिकेतून त्या खवय्यांना भेटल्या. मासे खवय्यांसाठी त्यांनी पुण्यात 'मासेमारी सी-फूड स्पेशालिटी रेस्तराँ' सुरू केलं. तसंच 'चटकदार पाककृती’ पुस्तकं देखील त्यांनी लिहिलं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nवर्ष २०१२मध्ये लालन यांनी 'कालचक्र' या नाटकातून दीर्घ कालावधीनंतर व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं होतं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोण���्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-06-16T13:33:08Z", "digest": "sha1:MLLRXDG5FAXIQF25I45QFVZAO5NQL4NX", "length": 28162, "nlines": 317, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (134) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1551) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसप्तरंग (1574) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (256) Apply महाराष्ट्र filter\nचित्रपट (236) Apply चित्रपट filter\nराजकारण (207) Apply राजकारण filter\nसाहित्य (181) Apply साहित्य filter\nव्यवसाय (173) Apply व्यवसाय filter\nस्पर्धा (118) Apply स्पर्धा filter\nश्रीराम पवार (109) Apply श्रीराम पवार filter\nपुरस्कार (107) Apply पुरस्कार filter\nपर्यावरण (100) Apply पर्यावरण filter\nसोशल मीडिया (97) Apply सोशल मीडिया filter\nनरेंद्र मोदी (94) Apply नरेंद्र मोदी filter\nदिग्दर्शक (92) Apply दिग्दर्शक filter\nपाकिस्तान (91) Apply पाकिस्तान filter\n आज sunday, हे आवर्जून वाचा\n सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख आणि बरंच काही तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि...\nप्रेरक 'सिक्सर किंग' (सुनंदन लेले)\n\"सिक्सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...\nबेरोजगारीचं आव्हान (श्रीराम पवार)\n\"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, \"बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...\nशिक्षणातून शांततेकडं... (संदीप वासलेकर)\n\"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे \"आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. \"समाजसेवा' व \"ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....\nमुळं घट्ट असलेला 'माणूस' (सोनाली कुलकर्णी)\nगिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार...\nगुंतवणुकीचा 'सामना' (डॉ. वीरेंद्र ताटके)\nसध्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...\nभारतीय कलेचे 'ज्ञानपीठ' (किरण यज्ञोपवित)\nआधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या...\nजगी सर्वसुखी अन् संपन्न चॅंपियन (मुकुंद पोतदार)\nजोशपूर्ण अन् जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले...\nबिट्स आणि बाइट्स (अच्युत गोडबोले)\nआपण माहिती कॉम्प्युटरच्या \"मेमरीत\" साठवू शकतो. मेमरी अनेक कप्प्यांची बनलेली असते. प्रत्येक कप्प्याला \"बाईट' असं म्हणतात. एका बाईटमध्ये कुठलंही एक चिन्ह (आकडा, अक्षर किं���ा स्पेशल कॅरेक्टर) 8 बिट्सच्या कोड-भाषेत साठवू शकतो. प्रत्येक बिटसाठी आत अगदी लहान चुंबक असतील किंवा फ्लिप फ्लॉप किंवा \"बबल...\nसायितरीचा करतुक थोर (संतोष शेणई)\nवटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं \"सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक वेगळा अर्थ गवसलेला हा लेख आजच्या (16 जून) वटपौर्णिमेनिमित्त... नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासंगे मला सावित्रीची कहाणी कोडं घालत येते. वटवृक्षाला...\n'हलकाफुलका' चित्रपट (नितीन दीक्षित)\n\"हल्का'ची निर्मिती होती शिव नाडर फाऊंडेशनची. त्यांच्या दिल्लीमध्ये काही शाळा होत्या आणि त्याची अशी इच्छा होती, की यातला काही भाग त्यांच्या शाळेत चित्रीत व्हावा आणि माधवला कसंही करून महात्मा गांधी यांना या कथेचा एक भाग बनवायचं होतं. बापूजी आणि शाळा या माझ्या विचारात नसणाऱ्या दोन्ही गोष्टी मला पटकथेत...\nनरसिंघ मसोर झोल, पंचफोरन तरकारी (विष्णू मनोहर)\nईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये \"सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही...\nअपहरण आणि खंडणी (एस. एस. विर्क)\nअभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...\nमी थोर झालो त्याची गोष्ट\nथोर झालेली माणसे आत्मचरित्र लिहितात असे आम्ही ऐकून होतो; परंतु थोर होण्याची प्रक्रिया फारच किचकट असल्याने, आत्मचरित्रे लिहूनच अनेक माणसे थोर होतात असे आम्हाला समजले. आपणही हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, असे आम्हास वाटून गेले. आम्ही एका प्रकाशकाशी याबाबतीत चर्चा केली. 'आयुष्याच्या कुठल्या...\nआता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गा���ं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन् बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...\nदवाखान्याचा असाही 'नांदेड पॅटर्न' (संदीप काळे)\nआपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या \"नांदेड पॅटर्न'विषयी... गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं \"घरोघरी...\n आज sunday, हे आवर्जून वाचा\n सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विश्वकरंडकासंबंधी स्पेशल लेख आणि बरंच काही तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य...\nनव्या क्षितिजाच्या दिशेनं... (डॉ. वसंत काळपांडे)\nबहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...\nउत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....\nबूम बुमरा बूम (सुनंदन लेले)\nभारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठ��� अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/2689477", "date_download": "2019-06-16T13:17:04Z", "digest": "sha1:4DR545UZOQFY57MWN26PAAGHF3QE4A45", "length": 16617, "nlines": 64, "source_domain": "cuiler.com", "title": "रुपांतरण ऑप्टिमाइंग सर्व काही नाही! आधी काय होते हे दुर्लक्ष करू नका; मिमल", "raw_content": "\nरुपांतरण ऑप्टिमाइंग सर्व काही नाही आधी काय होते हे दुर्लक्ष करू नका; मिमल\nप्री- आणि पोस्ट-रूपांतरण उपक्रम अधिक लक्ष देऊन, बाजारपेठ आघाडीचे परिणाम सुधारू शकतात आणि तळातील रेखा कमाई वाढवू शकतात.\nमी विपणकांना रूपांतरण कारणास्तव मध्यबिंदू पहायला सुरूवात करतो जे पहिल्या सहभागांच्या कार्यांसह सुरू होते आणि बँकेतील पैशाची रक्कम संपते. ही प्रवास आपल्या विक्रीच्या फनलच्या संपूर्ण लांबीच्या रूपात दर्शविली जाऊ शकते किंवा खरेदीची प्रक्रिया, काही प्रकरणांमध्ये बरेच महिने असू शकतात.\nमी डाव्या बाजूला पहिल्या प्रतिबद्धता आणि दूर उजवीकडे महसूल कार्यक्रम सह, आडव्या संथपणे envision करू इच्छिता - slotastic no deposit 2017.\nडाव्या बाजूला मार्केटिंग क्रियाकलाप असंख्य आहेत आणि प्रतिबद्धता प्रक्रियेच्या सुरवातीस आहेत.\nफनेलचा मध्यभागी, रूपांतरण, विशेषत: आपल्या वेबसाइटवर किंवा लँडिंग पृष्ठावर होत आहे (उदाहरणार्थ, एक श्वेतपत्र डाउनलोड करा, डेमो किंवा परीक्षण किंवा वेबिनार नोंदणीसाठी साइन-अप).\nआपण उजवीकडे प्रगती करत असताना, रूपांतर झाल्यानंतर, विशेषत: एक विपणन ऑटोमेशन साधन आणि नंतर शक्यतो सीआरएम (कस्टमर रिलेशनशिप व्यवस्थापन) टूलमध्ये देखील जाता येते.\nलीड इंनिक परिणाम वाढवण्यासाठी, आपण प्रत्येक क्रियाकलाप योग्य काळजी व लक्ष देणे आवश्यक आहे.\nडिजिटल जगामध्ये आघाडी निर्माण करण्याचा (आणि अखेरीस, एक ग्राहक) प्रवास प्रथम प्रतिबद्धतेपासून सुरू होतो, ज्यामध्ये बर्याच फॉर्म असू शकतात. मिमल भागीदारी प्रतिबद्धतांचा समावेश आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही:\nसामाजिक सूची आणि जाहिराती.\nजैविक शोध सूची / एसइओ\nआपण बघू शकता की ही सूची लांब आणि वैविध्यपूर��ण आहे आणि प्रभावी होण्यासाठी बरेच समन्वयन आवश्यक आहे.\nआपण कोण या संभाव्य आघाडी आहे हे ओळखण्याअगोदर हे संपर्काच्या अनेक बिंदुांपैकी पहिले गुण आहे गुंतागुंतीच्या विक्री सायकलसाठी, विशेषत: एखाद्या व्यक्तीने आपल्या ब्रॅण्डसह वेगवेगळ्या चॅनेलद्वारे एक फॉर्म पूर्ण होण्यापूर्वी बर्याच वेळा तयार केले जाईल आणि आपण कोण आहात ते आपण ओळखू शकता.\nआपल्या प्रयत्नांच्या जास्तीतजास्तता वाढविण्यासाठी, या विविध प्रतिबद्धता कार्यक्रम आणि चॅनेल एकत्रित, समन्वित आणि गुणविशेष असणे आवश्यक आहे. आपल्याला ब्रँड आणि नाव ओळखणे क्रियाकलाप (सामान्यतः केवळ एक प्रभाव), जाहिरातीवर क्लिक केल्याप्रमाणे किंवा आपल्या वेबसाइटवर भेट देण्यासारख्या अधिक थेट क्रियाकलापांवर प्रभाव टाकत आहे हे आपण समजून घेणे आवश्यक आहे.\nअंतिम ध्येय म्हणजे कन्व्हेंशन क्रियाकलापांवर कसे प्रभाव पडतात हे अंतिम ध्येय आहे.\nशेवटी, आपली अपेक्षा आपल्या वेबसाइटवर आहे आणि काही नोंदणी प्रक्रियेद्वारे स्वतःला उघड करण्यास तयार आहे. रुपांतरण परिणाम वाढविण्यासाठी उच्चतम पृष्ठ डिझाइन केले पाहिजे. आपण व्यवस्थित चाचणीचा उपयोग करु शकता - ए / बी चाचण्या, मल्टीिवायरेट टेस्ट आणि डायनॅमिक सामग्री - जर शक्य असेल तर.\nआपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांची तपासणी करणे देखील आवश्यक आहे. अशा मालमत्तेमध्ये पांढरे पेपर, उत्पादन खुणा, वेबिनार, प्रदर्शन, ऑडिट आणि सादरीकरणे यांचा समावेश असू शकतो. जेव्हा आपण आपल्या लँडिंग पृष्ठांचे विकास आणि चाचणी घेता तेव्हा या मालमत्तेचा विचार स्तर सोडल्यास\nSemalt पातळी अनिवार्यपणे आपल्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये अभ्यागतच्या \"व्याजबद्धतेची\" पातळी आहे. उदाहरणार्थ, निम्न-स्तरीय वचनबद्धता ही एक श्वेतपत्रिका आहे, एक उच्च-स्तरीय वचनबद्धता उत्पादन प्रदर्शन आहे. व्यापार-बंद येथे गुंतलेला आहे: कमी प्रतिबद्धता कृती उच्च रूपांतर दर आणि अधिक सीडी व्हॉल्यूम परिणाम देतात, परंतु कमी आघाडी गुणवत्ता. उच्च वचनबद्धता कृतींनी कमी प्रमाणात उत्पन्न मिळते, परंतु खरेदी-विक्री प्रक्रियेचे आणखी खाली असलेल्या संभाव्य संभाव्य गोष्टींचा विशेषत: उच्च-गुणवत्तेचा मार्ग.\nलीड पकडल्यानंतर, लीड डेटा स्वयंचलितरित्या एक विपणन ऑटोमेशन साधन किंवा सीआरएम प्लॅटफॉर्म मध्ये आयात केला जाऊ शकतो. त्यांना वापरण्यासाठी आवश्यक असलेले साम्बाळ साधने आणि प्रक्रिया पुष्कळ, जटिल आणि शक्तिशाली आहेत.\nSemaltेट, प्रथम पाऊल ग्रेड आहे किंवा आघाडी पात्र; हे लीडपर्यंत पोहोचून आपोआप किंवा हाताने करता येते. लीड स्कोअरिंग सिस्टम व्यापक रूपात बदलतात. या चर्चेच्या फायद्यासाठी, आम्ही एक सामान्य ग्रेडिंग सिस्टम समाविष्ट करू जो मार्केटींग लीडर्स आणि सेल्स लीड्समध्ये नेतृत्त्व करेल:\nविपणन मुख्यतः लागवडीसाठी विपणन ऑटोमेशन टूलमध्ये रहाते.\nविक्री पुढील सहभागासाठी विक्री कार्यसंघाकडे हस्तांतरित करते.\nलीड शेती हे फार महत्वाचे आहे आणि आघाडी निर्मिती कार्यक्रमाचे ROI वाढू शकते. Semalt ऑटोमेशन साधने या जटिल प्रक्रियेस स्वयंचलित आणि सुलभ करण्यात मदत करतात. लीड ग्रेड, पर्सनुअस आणि इतर गुणधर्मांवर आधारित प्रत्येक संभाव्य भागासाठी लीड शेतीची कामे अत्यंत अनुरूप केली जाऊ शकतात.\nSemaltेट प्रोग्राम्स आपोआप क्रियाकलाप शेड्यूल तयार करतात आणि विक्रीच्या प्रक्रियेत पुढे जाण्यास मदत करण्यासाठी अत्यंत लक्ष्यित संप्रेषण आणि सामग्री वितरीत करतात आणि अंतिम लक्ष्य त्यांना विक्रीस पात्र बनविते आणि अखेरीस ग्राहकांना देतात.\nजशी महत्त्वाचे आहे, ही साधने संपूर्ण लीड जनरेशन प्रोग्रामची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करण्यासाठी उपयुक्त माहिती देखील प्रदान करतात. ते कोणत्या मार्केटिंग संदेश आणि मालमत्ता सर्वात प्रभावी आहेत यावर प्रकाश टाकतात, कंटेंट डिलिवरीचे वेळ, सर्वाधिक आणि कमीत कमी उत्पादक मार्केटिंग चॅनेल आणि सर्वात प्रभावी लँडिंग / वेब पेज.\nआपण बघू शकता की, आपल्या संघटनेसाठी कमाईची संभाव्य ग्राहकांच्या मार्गावर रूपांतरण बिंदू आधी आणि नंतर दोन्ही ठिकाणी होणारे अनेक उपक्रम आणि प्रयत्न आहेत.\nया प्रयत्नांना योग्य लक्ष देऊन आणि संसाधनांचा आधार देऊन, आपण लक्षणीय ग्राहकांची संख्या वाढवू शकता आणि आपल्या डिजिटल लीड जनरेशन प्रोग्रामच्या ROI सुधारू शकता.\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nडेल हर्श हे बोल्डर, कॉलोमधील पूर्ण सेवा शोध इंजिन विपणन फर्म स्मार्टसर्च मार्केटिंगचे सीईओ आहेत. स्मार्टसर्च मार्केटिंग संपूर्ण अमेरिकाभर व्यवसायांसाठी कार्य करते, शोध ���ंजिन ऑप्टिमायझेशन, पे-पर-क्लिक जाहिरात आणि वेबसाइट रूपांतरण समन्वित करते. डेल कंपनीचा व्यवसाय विकास, पायाभूत सुविधा आणि दैनंदिन ऑपरेशन्सची निर्मिती करते आणि प्रत्येक स्मार्टस्कॉर्ट ग्राहकाला उत्कृष्ट सेवा प्राप्त करण्यास मदत करते.\n(9 7) लोकप्रिय कथा\nफेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\n40 ब्रँड लोगो मागे गुप्त अर्थ\n(12 9) सीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\nआपल्या विपणन संघ + 2 वर आपण आवश्यक असलेल्या 6 भूमिका ज्या आपण कदाचित विचार केला नसेल\nचॅनेल: Analytics आणि रूपांतरण रुपांतर दर ऑप्टिमायझेशन डिझाइन, उपयोगिता आणि रूपांतरण स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2014/11/blog-post_20.html", "date_download": "2019-06-16T12:34:33Z", "digest": "sha1:I5JXIBWYMASVPMVWOQQGFAP4F63AR6YI", "length": 15446, "nlines": 63, "source_domain": "www.berkya.com", "title": "जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत आता राजेश क्षीरसागर यांचा दरारा.... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, ��्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४\nजय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत आता राजेश क्षीरसागर यांचा दरारा....\n८:२९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमराठी वृत्त वाहिन्या आता हळू हळू मराठी सिनेमांप्रमाणे कात टाकू लागल्या आहेत.झी 24 तास ने ज्या प्रमाणे उच्च विद्या विभूषित डॉ उदय निर्गुड़कर याना आणून एक नविन पायंडा पाडला त्या प्रमाणे आता 'थेट -अचूक -बिनधास्त' वाल्या 'जय महाराष्ट्र' वाहिनीनेही उच्च विद्याविभूषित सीईओ आणून कात टाकण्याचा प्रयत्न केलाय.\nजय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत सीईओ म्हणून रुजू झालेत राजेश क्षीरसागर हे उच्च विद्याविभूषित असून मेक्यानिकल इंजिनीअरिंग करून त्यानी बिज़नेस मैनेजमेंट केले. त्यानंतर बरीच वर्ष विविध मोठ्या कंपन्यांमधे महत्वाच्या जबाबदारी पार पाडल्यावर त्यानी सहारा वाहिनी मध्ये उपाध्यक्षपदी आपली सेवा दिली.\nसहारा वृत्त वहिनीला स्वतःची वेगळी ओळख (एकाच व्यक्तिच्या टॉक शो च्या जोखडातून मुक्त करुन) देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहारातुन बाहेर पडल्यावर त्यानी स्वतः ची सल्लागार संस्था सुरु केली आणि अनेक वाहिन्याना आकार देण्याच् काम केले\nजय महाराष्ट्र वृत्त वाहिनित त्यांच्या येण्यामुळे एका नविन पर्वाला सुरुवात झाली आहे. नवनवीन कल्पनांना मोकळे आकाश मिळाले आहे\nसर्व राजकीय पक्षात व्यक्तिगत संबंध् असलेले राजेश सर्वानाच् आपले वाटत आहेत. व्यवसाय वृद्धी हे धेय समोर ठेऊन सहारात काम केल्यामुळे पूर्वी नरेंद्र मोदी पासून उद्धव ठाकरेंन पर्यन्त सर्वानीच त्याना वेळोवेळी भेटीच्या वेळा देऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आहे\nनविन कल्पनांचे भंडार असलेले राजेश जय महाराष्ट्र मधे अनेक बदल करत आहेत.\nप्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला माणूस ही त्यांची कार्यपद्धती असल्यामुळे कर्मचार्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे\nस्वतः बद्दल अतिशय कमी बोलणारी मात्र कामाने उत्तुंग शिखर निर्माण करणारी माणसे प्रसार माध्यमात अभावानेच सापड़तात राजेश क्षीरसागर हे त्यातलेच एक नावआता ते जय महाराष्ट्र वाहिनीला कसे उच्च शिखरावर नेतात त्याची प्रतीक्षा आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आ��ण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Controversy-between-Shivsena-and-BJP-on-Amboli-bund-in-Sawantwadi/", "date_download": "2019-06-16T12:56:21Z", "digest": "sha1:44ECPUTWCZ6HED6TWQ54CDZ2LXBBHTOQ", "length": 9788, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबोलीतील बंधार्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › आंबोलीतील बंधार्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगणार\nआंबोलीतील बंधार्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगणार\nसावंतवाडी : हरिश्चंद्र पवार\nजमिनीची धूप थांबविण्याच्या दृष्टीने वनविभागाने मुख्य धबधब्यांवरुन कोसळणारे पाणी अडविण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे बंधारे उभारल्यामुळे ऐन वर्षा पर्यटनात धबधबे कोरडे पडल्याने धबधब्यांवरुन वाद सुरू झाला आहे. हे बंधारे हटविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांबरोबर भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बारमाही धबधबे वाहण्यासाठी हे बंधारे आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार बारमाही धबधबे सुरू राहण्यासाठी वनविभागाने आंबोली मुख्य धबधब्यात सोडण्यात येणार्या पाण्याचा प्रवाह अडविणारे 7 सिमेंट बंधारे बांधले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही धबधब्यामध्ये धो धो ओसंडणारा प्रवाह कमी झाला आहे. हे बंधारे तत्काळ तोडावेत, अशी मागणी स्थानिकांबरोबर भारतीय जनता पक्षाचे राजन तेली व शिवसेनेचे नगराध्य��्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. एकूण 7 धबधब्यांचे सर्किट करुन बारमाही धबधबे सुरु करुन पालकमंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीत बारमाही पर्यटन सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. सध्या धबधब्याला पाणीच नसल्यामुळे पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर झाल्याचे दिसत आहे.\nपहिल्या टप्प्यात चार धबधब्यांचे सर्किट जोडले जाईल आणि पावसाळ्यानंतर तीन धबधब्यांचे सर्किट असे मिळून एकूण 7 धबधब्यांचे सर्किट केल्याने सद्यस्थितीमध्ये असलेल्या मोठ्या धबधब्यांप्रमाणे 7 धबधबे बारमाही धो धो कोसळणार आहेत. या नव्याने सुरु होणार्या धबधब्यांपर्यंत पर्यटकांना जाण्यासाठी रस्ता नसला तरी हे रस्ते क्रिएट करीत असताना धबधब्यांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेऊन नॅचरल ट्रेक्सचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे आणि धबधब्याकडे जाणार्या पर्यटकाला नैसर्गिक एकांत मिळणार असल्याची संकल्पना पालकमंत्री दीपक केसरकर यांची आहे.\nब्रिटिशकालीन असलेल्या धबधब्यांवर वनविभाने उभारलेले कॉँक्रिटचे बंधारे हे चौकुळ येथे पाण्याचा प्रवाह धबधब्यांकडे येतो त्या ठिकाणी उभारले आहेत. धबधब्यांतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने धबधब्यांवर आंघोळीसाठी येणार्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दर दिवसाला किमान 400 पर्यटक आंबोली मुख्य धबधब्याला भेट देऊन वर्षा पर्यटनाचा आंनद लुटतात. परंतु, यावेळेस ती संख्या निम्म्यावर पोहोचली आहे. आंबोली धबधब्यांवरील बंधारे हे वन व्यवस्थापन समिती चौकुळ यांच्यामार्फत वनविभागाने बांधले असून ते पाणी अडविण्यासाठी नाहीत तर जमिनीची धूप थांबविण्यासाठी आहेत.\nहे बंधारे पहिल्या पावसातच गाळाने भरले आहेत. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रश्नच नाही. खर तर यावर्षी किनारपट्टी व तळकोकणात जोरदार पाऊस पडला. पण धबधब्यांवरील पाणलोट क्षेत्र चौकुळ नेनेवाडी येथे अजून पडलेला नव्हता. गेले दोन दिवस मात्र जोराचा पाऊस सुरू असून धबधबे प्रवाहीत होण्यासाठी लागणारी उमळ (पाझर) आता पडलेली आहे. त्यामुळे चार दिवसात धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळेल.त्यामुळे बंधारे तोडू नका तर चार दिवस वाट पहा, अशी विनंती गुलाबराव गावडे यांनी केली आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathavadhuwar.com/", "date_download": "2019-06-16T12:29:49Z", "digest": "sha1:ZNWWIMOUU45DEX5332PC2MROQHWVBP25", "length": 4057, "nlines": 71, "source_domain": "www.marathavadhuwar.com", "title": "मराठा वधू वर सूचक केन्द्र", "raw_content": "मराठा वधू वर सूचक केंन्द्र\nमराठा वधू वर सूचक केन्द्र\nकाही कारणास्तव, माझा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता व मानसिक त्रासामुळे मी विवाह न करण्याचा विचार पक्का केला होता. परंतू आई व वडिलांची मी एकच कन्या असल्यामुळे, त्यांच्या हयाती मध्येच माझा पुन:र्विवाह व्हावा, ही त्यांची तसेच माझ्या ईतर नातेवाइकांची ईछा होती. त्यांच्या आग्रहा-खातर मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे �...\nमला चार बहिणी. माझे वडिल आंम्हा सर्वांच्या विवाहा-अगोदरच निवर्तले. त्यामुळे सर्वांची लग्नाची जबाबदारी माझ्यावरच पडली. माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नाचा विचार करीत असता, मला, “मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे यांचा पत्ता कळला व मी तडक श्री. चव्हाण सरांना त्यांच्या कार्यालयात भेटलो. मी माझी व्यथा त्यांना सांगितली. त्यांनी ...\nवैयक्तिक मार्गदर्शन आणि भरपूर स्थळे हे वाचून मी \"मराठा वधू-वर सूचक केन्द्र\" पुणे या ठिकाणी माझी नोंदणी केली. वास्तविक, माझ्या अपेक्षा खूपच जास्त होत्या. परन्तू, विवाह कार्यालयात गेल्यावर, तेथिल स्टाफ व सरांशी बोलल्यावर, मला वास्तवाचे भान आले. या संस्थेतून, मला सुयोग्य वधू, जी माझी सुयोग्य पत्नी आहे, कार्यालयातील तत्पर स�...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2019-06-16T13:35:13Z", "digest": "sha1:2PE5I2R7OQVENCL4FGL3V7ZYEUJO4CQN", "length": 2314, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nगिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा\nवाचन वेळ : १४ मिनिटं\nलेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख.\nगिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा\nलेखन, नाटक, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांमधला बापमाणूस म्हणजे गिरीश कर्नाड. साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' या पुस्तकात कार्नाड यांनी आपल्या आई कुट्टाबाईंविषयी लिहलेला लेखाचा समावेश केलाय. तोच हा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket-news/ranji-trophy-mumbai-against-maharashtra/articleshow/66974012.cms", "date_download": "2019-06-16T14:04:33Z", "digest": "sha1:JVT3K5YA3LMQSGIFEKBHJMHY6PJBMWEW", "length": 17226, "nlines": 331, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ranji trophy: मुंबईविरुद्ध महाराष्ट्र वरचढ - ranji trophy : mumbai against maharashtra | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nस्वप्नील गुगळेचे शतक आणि चिराग खुराणाच्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ३ बाद २९८ धावा केल्या.\nपहिल्या दिवशी ३ बाद २९८ धावा; गुगळेचे शतक\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, पुणे\nस्वप्नील गुगळेचे शतक आणि चिराग खुराणाच्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ३ बाद २९८ धावा केल्या.\nगहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नील गुगळे आणि चिराग खुराणाने संयमी सुरुवात केली. या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. चिरागने ७५ चेंडूंत, तर स्वप्नीलने ९६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापर्यंत या जोडीने बिनबाद ११३ धावा केल्या होत्या. उपाहारानंतर शुभम रांजणेला ही जोडी फोडण्यात यश आले. चिराग यष्टिरक्षक तरेकडे झेल देऊन माघारी परतला. चिरागने १०६ चेंडूंत १२ चौकारांसह ७१ धावा केल्या. २५ वर्षीय चिरागचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १५वे अर्धशतक ठरले. या मोसमात त्याने याच मैदानावर विदर्भाविरुद्ध ८९, तर बडोद्याविरुद्ध ५६ धावा केल्या होत्या. स्वप्नील-चिरागने ३७.३ षटकांत १४६ धावांची सल���मी दिली. चहापानपर्यंत महाराष्ट्राने १ बाद १९८ धावा केल्या होत्या. शतकानंतर स्वप्नील लगेचच बाद झाला. त्याने १९१ चेंडूंत १५ चौकारांसह १०१ धावा केल्या. २७ वर्षीय स्वप्नीलचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक ठरले.\nयानंतर जय पांडेने नौशाद शेखला साथीला घेतले. मात्र, नौशादला अधिक वेळ मैदानावर स्थिरावता आले नाही. तो ४९ चेंडूंत ३ चौकारांसह २३ धावा काढून बाद झाला. यानंतर जय पांडे आणि कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी ६० धावांची अभेद्य भागीदारी केली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जय पांडे १४२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६८, तर त्रिपाठी ३९ चेंडूंत ३ चौकारांसह २५ धावांवर खेळत होता.\nस्कोअरबोर्ड : महाराष्ट्र : पहिला डाव -८७ षटकांत ३ बाद २९८ (स्वप्नील गुगळे १०१, चिराग खुराणा ७१, जय पांडे खेळत आहे ६८, नौशाद शेख २३, राहुल त्रिपाठी खेळत आहे २५, शुभम रांजणे ११-२-३०-२, दुबे १८-५-५३-१) वि. मुंबई.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nआज भारत विरुद्ध पाकिस्तान लढत\nपाकिस्तानला कमी लेखू नका \nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nटीम इंडियाला झटका; दुखापतीमुळं शिखर संघाबाहेर\nLIVE: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे अपडेट्स\nपंड्याने घडवली भारतीय 'ड्रेसिंग रुम'ची सफर\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याचे अपडेट्स\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याचे अपडेट्स\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\ncheteshwar pujara: पुजाराचं शतक; भारताच्या दिवसअखेर २५० धावा...\nYasir Shah: पाकच्या फिरकीपटूनं मोडला ८२ वर्षे जुना विक्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-06-16T13:34:45Z", "digest": "sha1:RYLBUXHIGXSE4ODMQOQA2Y25B3YW4SI5", "length": 2615, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\n`होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं\nवाचन वेळ : १५ मिनिटं\nहिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख\n`होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं\nहिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आह���. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/90692493f92594d92f", "date_download": "2019-06-16T13:17:37Z", "digest": "sha1:TRKZVN3AJST5YECQAHPQJZHOYJOKWITI", "length": 21945, "nlines": 264, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आतिथ्य — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / आतिथ्य\nसमाजात आतिथ्य हा रूढीचा आणि परंपरेचा एक भाग असतो.\nअन्य स्थळी राहणारी, परिचित अगर अपरिचित, परंतु स्वकुटुंबीय नसलेली व्यक्ती दारी आली तर तिला योग्य असे अन्न, आसन, वस्त्र, निवारा आणि संरक्षण किंवा यांपैकी शक्य ते देऊन, तात्पुरते अगर काही विशिष्ट काळ आदराने वागविणे म्हणजे आतिथ्य अथवा पाहुणचार होय. दारी आलेला पाहुणा हा अतिथी म्हणजे आगाऊ तिथी-वार निश्चित नसता अकल्पितपणे आलेला, अशी आणखी एक व्याख्या आहे.\nआतिथ्य सर्व प्रकारच्या समाजांत सर्व काळी दिसून येते. आदिवासी समाजात आतिथ्य हा रूढीचा आणि परंपरेचा एक भाग असतो. अन्नवस्त्राबरोबरच अतिथीची करमणूक करणे आणि त्याच्या उपभोगाकरिता स्वत:ची पत्नी देऊ करणे, अशी प्रथा अमेरिकन इंडियन आणि मायक्रोनेशियाच्या जमातींत होती. काही भारतीय आदिवासींमध्ये पराजित शत्रू जर पाहुणा म्हणून आला, तर त्याला आसरा देणे कर्तव्य समजले जाते. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत पाहुण्याने मागितलेली वस्तू नाकारणे कमीपणाचे समजत. वस्तूंची देवघेव व व्यापार हेही आतिथ्याच्या प्रथेची एक कारण होते. सर्व प्राचीन संस्कृतींत–उदा., ईजिप्शियन, बॅबिलोनियन, ग्रीक, गॅलिक आणि रोमन यांच्यात– आतिथ्य सर्वमान्य होते. अतिथीबरोबर जेवण घेणे आणि त्याच्याशी इमान पाळणे, हे अरबांच्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य होते. राजकीय दृष्ट्या अतिथी हा शत्रू किंवा हेरही असण्याची शक्यता असे. त्याच्यापासून धोक्याची शक्यता असल्यामुळे स्पार्टासारख्या ग्रीक नगर-राज्यात आणि रोमन साम्राज्यात तत्संबंधी काही संरक्षक स्वरूपाचे कायदे केले गेले होते.\nसमूहाची भावना आणि समूहातील सर्व घटकांच्या उदरनिर्वाहाच्या जबाबदारीची जाणीव ही आतिथ्यामागची एक सामाजिक प्रेरणा आहे. खाजगी मालमत्तेच्या अस्तित्वाबरोबरच तशी मा���मत्ता नसलेल्या गरीब वर्गाची तरतूद करणे ही एक सामाजिक गरज होती. सर्वच धर्मांनी, विशेषत: हिंदू, ख्रिस्ती आणि कन्फ्यूशियन यांनी, अतिथ्य हे एक मोठे सामाजिक आणि नैतिक मूल्य मानले. आतिथ्य हा त्यामुळे एक वैयक्तिक गुण न ठरता त्याला एका सामाजिक व धार्मिक मूल्याची प्रतिष्ठा आली. कुराण, बायबल, श्रुति, स्मृती इ. धर्मग्रंथांत आतिथ्याची महती सांगून त्याबद्दलचे पवित्र आदेश देण्यात आले आहेत.\nसर्व धर्मांत आतिथ्य हे सामाजिक मूल्य मानले गेले असले, तरी त्याचे स्वरूप आणि आविष्कार भिन्नपणे झालेला दिसून येतो. हिंदुधर्मात मोक्ष आणि पुण्य या कल्पनांभोवती आतिथ्यकल्पना केंद्रित झालेली असून मुख्यत: गृहस्थाचा आणि राजाचा धर्म म्हणून तिचा आविष्कार झालेला आहे. माता, पिता आणि आचार्य यांच्यानंतर अतिथीलाही हिंदुधर्मात देवासमान मानले आहे. ‘अतिथिदेवो भव’ हे उपनिषदातील वचन सुप्रसिद्ध आहे. तसेच गृहस्थाश्रमी पुरुषास म्हणजे यजमानास सांगितलेल्या पंचमहायज्ञांपैकी एक यज्ञ अथीतिसाठी करावयाचा, असे सांगितले आहे. तथापि याचबरोबर जातिजातींतील स्पर्शास्पर्श, अन्नाबद्दलच्या विटाळाही कल्पना व पूजा, दान इत्यादींबाबत ब्राह्मणाला दिला जाणारा अग्रमान या मर्यादांचाही उल्लेख केला पाहिजे. या मर्यादा आणि जातीनुरूप अतिथीला मिळणाऱ्या मानाचा आणि इतर रीतीभातींचा प्रश्न सोडला, तर प्रत्यक्ष प्रथा म्हणून भारतीयांच्या आतिथ्यात कुठे उणेपणा आलेला नाही.\nजात-जमातीचा विचार करू नये व दाराशी आलेल्या व्यक्तीला अन्नावाचून परत धाडू नये, असा संकेत भारतात रूढ झालेला दिसतो. मिश्रभोजनास मान्यता नसलेल्या ग्रामसमूहांमध्येसुद्धा विजातीय पाहुणा घरी आला आणि त्यातून तो उच्चवर्णीय असला, तर त्यास शिधा देऊन वेगळ्या स्वयंपाकाची सोय करून दिली जात असे. काही खेड्यांतून त्याची त्याच्याच जातीच्या कुटुंबाकडे सोय करून देण्याची परस्परपूरक पद्धत होती.ख्रिस्ती धर्मातील आतिथ्य चर्चमुळे संस्थाबद्ध झालेले आहे. कोणाही माणसाचे आतिथ्य प्रत्येक बिशपने अंगीकारले पाहिजे, असे बायबलमध्ये सेंट पॉलच्या तोंडचे वचन आहे. यूरोपमध्ये ‘हॉस्पिटल’ आणि बऱ्याच मठांशेजारी थकल्याभागल्या प्रवाशांसाठी निवास म्हणून स्थापन झालेली दीनगृहे, या संस्था या प्रेरणेतूनच निर्माण झाल्या. पुढे ख्रिस्ती मिशनमधून आ��िथ्यकल्पनेचा विस्तार एका व्यापक सेवाधर्मात झाला.\nसामाजिक आचार या दृष्टीने आज आतिथ्याचे स्वरूप पालटले आहे. आतिथ्य कोणाचे करावे, ही आता वैयक्तिक बाब झाली आहे. ते कोणत्या प्रकारे करावे, याबाबतची पूर्वींची धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये पुसट झाली असून नवे संकेत रूढ होत आहेत. समाजकल्याण हा आधुनिक राज्यसंस्थेचा ध्येयवाद आणि कार्यक्रम असल्यामुळे अतिथींसाठी प्रवास, दळणवळण आणि संरक्षण ह्या बाबतींत अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. आधुनिक उद्योगप्रधान समाजात हॉटेलसारख्या धंदेवाईक व्यापारी संघटना अन्न आणि निवारा देण्याचे कार्य फार मोठ्या प्रमाणावर आज करीत आहेत.\nलेखक: मा. गु. कुलकर्णी ; सुधा काळदाते\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (24 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/vijaya-rahatkar-article-women-have-big-share-victory-190629", "date_download": "2019-06-16T13:10:39Z", "digest": "sha1:44H6FR2MK6OGSO3L76FYLOXQMGWN45PF", "length": 21014, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijaya Rahatkar article Women have a big share in the victory महाविजयात महिलांचा मोठा वाटा | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nमहाविजयात महिलांचा मोठा वाटा\nशुक्रवार, 24 मे 2019\n\"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्मिणी कश्यप ओक्साबोक्सी रडू लागली.\n\"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्मिणी कश्यप ओक्साबोक्सी रडू लागली. म्हणाली, \"आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी \"प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला घर मिळाले. मोदी नसते तर मला कोणी आश्रय दिला असता' भाजप महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या निवडणुकीत मी जवळपास देश पालथा घातला. सुमारे 27 हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून 16 राज्यांमधील 52 मतदारसंघांमध्ये 92 सभा घेतल्या. पण, त्या नुसत्या सभा नव्हत्या, तो संवाद होता- विशेषतः महिला मतदारांशी. महिना उलटलाय; पण ती ढसाढसा रडणारी रुक्मिणी डोळ्यांसमोरून हटत नाही. रुक्मिणीचा भावनावेग आवरण्यापूर्वी तिच्या शेजारी असलेल्या सत्तरीतील सुशीलाजी उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, \"\"मोदी राज में हमें आवास, शौचालय और बिजली मिली, मोदी तो हमारे हृदय में बसे है,'' पण अशी एखादीच रुक्मिणी किंवा सुशीला नाहीत. त्यांच्यासारख्या मोदी सरकारच्या लाभार्थ्यांची संख्या काही कोटींमध्ये असू शकते. त्यामुळे आज मोदींना जे भरभरून यश मिळालंय, त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतरचे पन्नास दिवस आणि तत्पूर्वीचे सहा-आठ महिने आम्ही पायाला भिंगरी लावल्यासारखे पळत होतो. सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधणं, एवढंच उद्दिष्ट होतं. हे करताना जाणवत होतं, की मोदींनी स्वतःची एक जबरदस्त मतपेढी (संकुचित नव्हे, तर सकारात्मक व व्यापक अर्थाने) बांधलीय. ती म्हणजे महिला आणि अतिगरिबांची\nसर्वसामान्यांना कदाचित खरे वाटणार नाही. पण, वस्तुस्थिती ही आहे, की मोदींच्या योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या 32 कोटींच्या पलीकडे जाईल. उज्ज्वला योजनेत साडेसात कोटी, म��द्रा योजनेत सुमारे 16 कोटी (त्यात 12 कोटींहून अधिक महिलांना लाभ), दोन कोटी घरे, नऊ कोटी शौचालये, दोन कोटी घरांमध्ये प्रथमच वीज, सुकन्या समृद्धी योजनेत दीड कोटींहून अधिक खाती, जनधन योजनेत 32 कोटींहून (ज्यात महिलांचं प्रमाण 18 कोटींहून) अधिक बॅंक खाती... काहींना तर अनेक योजनांचा लाभ झालेला. उच्च मध्यमवर्गीयांना गॅस, वीज, शौचालये यांचे महत्त्व समजणार नाही. त्यामुळे ते मोदींनी काय केले, असा प्रश्न विचारू शकतात. पण, अंधार होण्याची वाट पाहणाऱ्या माय-बहिणींना शौचालयाचे महत्त्व विचारा, प्रथमच वीज आल्याचा आनंद गरीब घरातील भगिनीला, त्यांच्या मुलाबाळांना विचारा, आयुष्यभर विषारी धूर पचविणाऱ्या माऊलीला विचारा प्रदूषणविरहित गॅसचे सुख काय असते ते....\nमोदींच्या सर्व प्रमुख योजनांच्या केंद्रस्थानी आहेत महिला. उज्ज्वला असो, मुद्रा असो, शौचालय असो अथवा घरे असोत. स्वातंत्र्योत्तर काळातील कदाचित हे पहिलेच सरकार असेल, की ज्याच्या धोरणांच्या केंद्रस्थानी निःसंशयपणे महिला होत्या.\nअगदी जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत महिलांसाठीच्या योजना सरकारने आखल्या, त्यांच्यासाठी कायदे केले. महिला व बालकांची तस्करी रोखण्यासाठी\nकायदा केला. \"तोंडी तलाक'सारखी कुप्रथा मोडून काढण्यासाठी कायदा करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्रिमंडळात सात महिला कॅबिनेट मंत्री, मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत सुषमा स्वराज व निर्मला सीतारामन यांच्या रूपाने प्रथमच दोन महिला, सहा महिला राज्यपाल... महिलांचे इतके आर्थिक, सामाजिक व राजकीय सक्षमीकरण यापूर्वी क्वचितच झाले असेल.\nआणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरला तो महागाईवरील नियंत्रण. महागाई हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. मोदींच्या कारकिर्दीत बहुतांश जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहिले. कदाचित स्वातंत्र्योत्तर काळानंतर ही पहिलीच निवडणूक होती, की त्यात महागाईचा (आणि हो भ्रष्टाचाराचाही) मुद्दा गायब आहे.\nविरोधकांना महागाईवर काही बोलता आले नाही, हे मोदींचे मोठे यश आहे. या सर्वांचा परिपाक असा होता, की महिलांमध्ये मोदींनी स्वतःची एक ठाशीव मतपेढी बांधल्याचे जाणवत होतेच; पण प्रचारात तर ते ठळकपणे जाणवले. अमेठीसारख्या मागास ठिकाणच्या महिला मोदींबद्दल इतक्या कौतुकाने बोलतात, तेव्हा त्या मतपेढीच्या ताकदीची प्रचिती येते. या वेळेला महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का हे त्याचेच फलित म्हणता येईल. तब्बल तेरा राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त झाले, ही त्यावर शिक्कामोर्तब करणारी बाब. म्हणून तर मी सुरवातीपासून म्हणत होते, की आमची ब्रह्मास्त्रे दोन : मोदी आणि महिला हा अंदाज प्रत्यक्षात खरा ठरल्याचा आनंद वाटतो. निःसंशयपणे मोदींच्या या विजयात मोठा वाटा महिलांचा आहे.\nयाआधी जातींच्या व धर्माच्या मतपेढ्या बांधल्या गेल्या. पण, प्रथमच महिलांची मतपेढी उदयास आली आणि त्याचे श्रेय मोदींना, त्यांच्या महिलाकेंद्री धोरणांना आहे. सतराव्या लोकसभेचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहील. या जनादेशाचा सखोल अभ्यास केला जाईल, तेव्हा मोदींनी \"सायलेंट'ली बांधलेल्या या मतपेढीचे महत्त्व लक्षात येईल.\nविजया रहाटकर, (राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद : मॅडम, मला न्याय द्या हो...\nऔरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त...\nमहिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग आपल्या दारी\nऔरंगाबाद : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम घेतला आहे. मंगळवारी (ता.11) जिल्ह्यात हा उपक्रम...\nLoksabha 2019 : भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार\nनवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा...\nकेंद्रात पुन्हा भाजपच - रहाटकर\nवर्धा - भाजपच्या ११ कोटी सदस्यसंख्येत महिलांची संख्या उत्तम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना...\nमहिला आयोग अध्यक्षपदी पुन्हा विजया रहाटकर\nऔरंगाबाद - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे...\nमहिलांबद्दल असभ्य बोलणे अयोग्य\nपुणे - कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याने महिलांबद्दल असभ्य भाषेत बोलणे योग्य नाही, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/lohgaon-airport-aerobridge-work-187361", "date_download": "2019-06-16T13:35:55Z", "digest": "sha1:NKPAN3QTLDKYVBTXXBIWF3ET7E2QHH3Y", "length": 14558, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lohgaon Airport Aerobridge work तीन एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nतीन एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात\nसोमवार, 6 मे 2019\nअभिमन्यू मल्होत्रा - मला दर सहा महिन्यांनी दिल्लीला जावे लागते. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुसळधार पाऊस होता. दिल्लीला जाण्यासाठी विमानात जायचे होते. विमान कंपनीच्या प्रतिनिधींकडे छत्री नव्हती. त्यामुळे भिजतच मला विमानात बसावे लागले होते. आता तीन एरोब्रिज होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.\nकोची सुकन्या - विमानतळावर एरोब्रिज गरजेचे आहेत. लोहगाव विमानतळावर त्यांची संख्या यापूर्वीच वाढणे गरजेचे होते. विमान प्रवास ही आता गरज झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना देशांतर्गत प्रवासाठीही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळायला पाहिजेत.\nपुणे - कडक ऊन किंवा जोराचा पाऊस सुरू आहे अन् प्रवाशांना विमानतळाच्या आवारातून धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात जायचेय... विमान कंपनीकडे पुरेशा छत्र्या नाहीत... अशा परिस्थितीत विमानात जायचे कसे... हा प्रश्न आता लोहगाव विमानतळावर उपस्थित होणार नाही. कारण, तीन नव्या एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दहा जूनपर्यंत ते कार्यान्वित होणार आहेत.\nविमानतळाच्या आवारातून धावपट्टीवरील विमानात जाण्यासाठी जगभर एरोब्रिज आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई आदी विमानतळांवरही एरोब्रिज आहेत. लोहगाव विमानतळावर पहिल्या मजल्यावरून विमानात पोचण्यासाठी यापूर्वी दोन एरोब्रिज उभारण्यात आले आहेत. आता विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहेत. त्या अंतर्गत तीन एरोब्रिज उभारले जात आहेत. एरोब्रिजसाठी प्रवाशांकडून मागणी होत असल्यामुळे त्यासाठी लोहगाव विमानतळ प्रशासन गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यास अखेर यश आले आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली.\nविमानात प्रवेश करण्यासाठी, तसेच विमानातून उतरून सुरक्षितरीत्या विमानतळावर पोचण्यासाठी एरोब्रिजचा उपयोग होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या कामाला मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.\nरोजची विमान वाहतूक - १५०\nप्रवाशांची रोजची ये-जा - २२ हजार\nविमान कंपन्यांची संख्या - १२\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेळगावातून दिल्ली, मंगळूर विमानसेवा\nसांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना...\nपतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास\nपुणे : पतीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात घडली. संगिता सागर...\nचंद्राबाबूंची विमानतळावरच झडती; सुरक्षेत कपात\nविजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची...\nजळगाव विमानतळ परिसरात अखेर दोन बिबटे जेरबंद\nजळगाव - येथील विमानतळ परिसरात गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. या दोन्ही बिबट्यांना शुक्रवारी पहाटे जेरबंद करण्यास...\nखासदार बापट यांच्याकडून अधिकारी फैलावर\nपुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट...\nअनिवासी भारतीयाची 10 कोटींची फसवणूक\nमुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे अनिवासी भारतीयाची दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या एका व्यावसायिकास आर्थिक गुन्हे शाखेने विमानतळावरून अटक केली. आरोपीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1236", "date_download": "2019-06-16T13:16:51Z", "digest": "sha1:7CC7A3ASBM2UPNOM5HSWCZNUSO3MOSVT", "length": 27466, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (24) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी (8) Apply संत ज्ञानेश्वर महाराज पालखी filter\nसंत तुकाराम महाराज पालखी (8) Apply संत तुकाराम महाराज पालखी filter\nपंढरपूर (7) Apply पंढरपूर filter\nआषाढी वारी (6) Apply आषाढी वारी filter\nसंत_ज्ञानेश्वर_महाराज_पालखी (6) Apply संत_ज्ञानेश्वर_महाराज_पालखी filter\nसंत_तुकाराम_महाराज_पालखी (6) Apply संत_तुकाराम_महाराज_पालखी filter\nउपक्रम (4) Apply उपक्रम filter\nपंढरीची वारी (4) Apply पंढरीची वारी filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nआली_वारी_पंढरीची (2) Apply आली_वारी_पंढरीची filter\nकल्याण (2) Apply कल्याण filter\nज्वारी (2) Apply ज्वारी filter\nमुक्ता टिळक (2) Apply मुक्ता टिळक filter\nलोक/व्यक्ती (2) Apply लोक/व्यक्ती filter\nसकाळचे उपक्रम (2) Apply सकाळचे उपक्रम filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपमहापौर (1) Apply उपमहापौर filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nपंढरपूर - \"\"चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान'' अशा भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राजस सुकुमाराचे दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू...\n#saathchal ‘संवाद वारी’ आज लोणंदमध्ये\nसातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक ���ांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज...\nहडपसरमध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत\nमांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...\n#saathchal पुणेकरांचा रविवार वारकऱ्यांच्या सेवेत\nपुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...\n#saathchal वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत\nपुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन् मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय...\n#saathchal आळंदी: पालखीचे पुण्यासाठी प्रस्थान; टाळमृदंगाचा निनाद\nआळंदी : 'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा, शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची, पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी, जन्मोजन्मी वारी घडली तया' ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या...\nमहाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच विठ्ठल\nमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांचे विचार हीच आपली संस्कृती आहे. संतांच्या संगतीत नामस्मरण करीत लाखो वारकरी वारी येतात आणि आत्मिक सुखाचा आनंद घेतात. महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या विचारांनी तयार झाली आहे. समाजाबरोबर त्यांनी पर्यावरण तसेच प्राणिमात्राच्या रक्षणाचा संदेश आपल्या...\nजाईन गे माये, तया पंढरपूरा भेटेन माहेरा आपुलिया प्रदीर्घ परंपरेची पुण्याई सोबत घेऊन चाललेल्या पंढरीच्या वारीच्या ओळखीसाठी वरील ज्ञानेशोक्ती पुरेशी आणि समर्पक ठरावी, अशी आहे. \"माझे जीवीची आवडी म्हणत पंढरपूरला गुढी घेऊन निघालेल्या ज्ञानेश्वर माउली, वारीला वाळवंटात संत-महंतांच्या झालेल्या...\nवारी म्हणजे समानतेचे तत्त्व\nपंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल हा चराचरात भरलेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरी लहान मुलाला टाळी वाजवायला शिकवतो आणि विठ्ठल विठ्ठल...\nविठ्ठला हा ज्ञानाचा महासागर\nमी इंजिनियर झाल्यानंतर \"आयआयटी'साठी बडोदा, दिल्ली, त्रिवेंद्रमला राहत होतो. त्या काळात मी ज्ञानेश्वरीचे वाचन करीत होतो. त्यामुळे मला वारी आणि एकूणच वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची उत्सुकता होती. तेथून पुण्याला आल्यानंतर माझी ओळख किसनमहाराज साखरे यांच्याशी झाली. त्यांची कीर्तने मी ऐकत होतो. त्याच...\nयंदा वेळेवर पाऊस पडल्याने पायी वारीला कमी गर्दी\nपालखी मार्गावरून : राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम थेट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर झाला आहे. राज्यातील शेतकरी परेणीच्या कामात गुंतला असल्यामुळे पायी वारी करणाऱ्या भाविकांची गर्दी यंदा कमी असल्याचे दिसून येते. मागील वर्षी राज्यात...\nवैश्विक मानवतेचे विठ्ठलामध्ये दर्शन\nमाझी आई शेडगे दिंडी क्रमांक चारमध्ये अनेक वर्षे पायी जात होती. घरात कितीही काम असले, तरी तिने कधी काकड आरती चुकविली नाही. घरात वडील दररोज हरिपाठ मोठ्याने म्हणायचे, त्यामुळे दररोजची सकाळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने सुरू व्हायची. मामासाहेब दांडेकर, देहूकर यांची अनेक कीर्तने शालेय जीवनापासून मी ऐकत आलो,...\nआनंदाची अनुभूती हाच विठ्ठल\nदिग्विजय सिंह, ज्येष्ठ राजकीय नेते विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. जेव्हा मी वारकऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव दिसून येतो. त्यांच्यातील श्रद्धेला मोल नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. पण राजकारण आणि आपल्या दैवतावरील श्रद्धा या दोन गोष्टी भिन्न मानतो. ...\nजेजुरीत पाहिला अबीर-भंडाऱ्याचा संगम\nअप्पा बागूल, खडकी, ता. मालेगाव, जि. नाशिक जेजुरीचा खंडोबा शैव आणि माउली वैष्णव परंपरेतील असले तरी गुरुवारी जेजुरीत आल्यानंतर दोन्ही देवतांच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग घडला. जेजुरीत आल्यावर वारकऱ्यांच���या कपाळी अबिराबरोबरच भंडाराही दिसत होता. एक कुलदैवत आणि एक वैष्णवांचे आद्यगुरू अशा दोन्ही...\nकऱ्हेकाठी अनुभवला भावंडांचा जीवनपट\nरोहित दळवी, (बेळगाव, कर्नाटक) माउलींचा पालखी सोहळा दोन दिवस सासवडला मुक्कामी आहे. आज माउलींचे मोठे बंधू संत निवृत्तिनाथ यांच्या समाधी दिनाचे कीर्तन आणि धाकटे बंधू संत सोपानकाका यांचा पालखी प्रस्थान सोहळा झाला. कऱ्हेकाठी या तिन्ही भावंडांचा जीवनपट भाविकांनी कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून अनुभवला....\n‘विठुरायाची ओढ देते चालण्याचे बळ’\nलोणी काळभोर - ‘वारी म्हणजे जगण्याची श्रद्धा आणि सकारात्मक विचारांना ताकद देणारी भक्ती आहे. अवघ्या जगाला दिशा दाखवणाऱ्या पांडुरंगाला भेटायची ओढच मार्गावर चालण्याचे बळ देते...’ वारीचे दशक पूर्ण करणारे अवघ्या तिशीतील वासुदेवाच्या रूपातील वारकरी ‘सकाळ’शी बोलत होते. दिगंबर कानडे व लक्ष्मण हांडे अशी...\nवारीशी जुळले महिलांचे ऋणानुबंध\nपुणे - माऊलीच्या भेटीची आस, ओठी विठू नामाचा गजर अन् टाळ-मृदंगांचा जयघोष एवढ्या पुरताच महिला वारकऱ्यांचा पालखीशी संबंध जोडलेला. पण, माऊलींशी जुळलेला हा भक्तीचा धागा एवढ्या पुरताच मर्यादित नाही. माऊलीची भक्ती असो वा माऊलीच्या \"लेकरां'ची सेवा प्रत्येक धाग्यात महिलांचा सहभाग असतोच. हाच धागा अन्...\nनामा म्हणे येथे दुजा नको भाव\nश्री नामदेवरायांनी माउली ज्ञानोबारायांसह अखिल भारतभर तीर्थयात्रा केली आणि या तीर्थयात्रेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला... या रे या रे लहान थोर याती भलते नारी नर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी वारकरी संप्रदाय हे भागवत धर्माचे व्यापक आणि...\nझाली माझी वैखरी विश्वभरी व्यापक\n‘झाली माझी वैखरी विश्वभरी व्यापक’ असे जेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा त्यात लोकांना एकत्र जोडून घेण्याचा सर्वव्यापी विचारच तर अपेक्षित होता महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील विचार पाहायचे झाल्यास, आज पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यांतून एकत्र येणारे वारकरी पाहून संतांचे विचार...\nजाईन गे माये, आळंदीये तया, पारणे फेडाया डोळियांचे\nआळंदीत राज्यभरातील वैष्णवांची गर्दी आळंदी - माउलींचा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणारा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत इंद्रायणी तीरी वैष्णवांची गर्दी झाली होती. इंद्रायणीचा तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि ‘माउली’ नामाच्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेली. जाईन गे माये, आळंदीये तया, पारणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/91692191593e933-91c92e93f928940924939940-92b93392c93e917-90690292493092a93f91593e924942928-915947932940-936947924940-92f93693894d935940", "date_download": "2019-06-16T12:55:28Z", "digest": "sha1:VA366E52E4XKX7LAKRTDNR2MRPEK3CYT", "length": 54590, "nlines": 536, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "खडकाळ जमिन - शेती यशस्वी — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / खडकाळ जमिन - शेती यशस्वी\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nकाऊरवाडी-ईजारा (जि. यवतमाळ) येथील शिवशंकर वाटोळे यांची मिश्र शेती ठरली फायद्याची\nकाऊरवाडी ईजारा (जि. यवतमाळ,) येथील युवा शेतकरी शिवशंकर मारुतराव वाटोळे यांनी खडकाळ जमिनीत फळे, फुले, भाजीपाला, ऊस, कापूस यांसारखी विविध पिके घेत आपली शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे.\nशेतीला पाणी, कष्ट करण्याची हिंमत आणि नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास पडीक, खडकाळ रानामध्येही चांगले उत्पादन मिळवता येते. त्याचा प्रत्यय यवतमाळ येथील काऊरवाडी-ईजारा (ता. महागाव) येथील शिवशंकर वाटोळे या 23 वर्षीय युवा शेतकऱ्याच्या मिश्र शेतीतून येतो.\nशिवशंकर यांचे वडील मारुतराव हे अन्य शेतकऱ्यांकडे सालाने कष्ट करीत असत. असे करत त्यांनी अडीच एकर शेती खरेदी केली. त्यातून पुसद जवळील देवी तांडा येथे आठ एकर शेती केली. मात्र पाणी नसल्याने पीक उत्पादनामध्ये मर्यादा येत. ही शेती विकून शिवशंकर यांनी अडीच वर्षांपूर्वी काऊरवाडी येथे पाण्याची उपलब्धता होऊ शकेल, अशा 13 एकर पडीक व खडकाळ जमिनीची खरेदी केली. माळरानावरील झाडे-झुडपे स्वच्छ करीत जमिनीच्या चढ-उताराप्रमाणे भाग केले. या ठिकाणी चाळीस फूट खोल विहीर खोदूनही आवश्यक तितके पाणी लागले नाही. मग एक विंधन विहीर घेतली. तिला भरपूर पाणी लागले. हे पाणी विहिरीत सोडून सर्वत्र पाइपलाइन करून ठिबक आणि तुषार पद्धतीचा वापर सुरू केला.\nखडकाळ जमिनीत प्रथम शिवशंकरने तीन एकरांत दहा बाय बारा फूट अंतराप्रमाणे एक हजार 200 डाळिंबाची रोपे लावली. ही बाग 17 महिन्यांची आहे. तसेच एक एकरामध्ये 6 बाय 5 फूट अंतरावर एक हजार 100 पपई रोपांची लागवड केली. त्यातून पहिल्या वर्षी शिवशंकरला एक लाख रुपयांचे, तर दुसऱ्या वर्षी 40 हजारांचे उत्पन्न हाती आले.\nडाळिंब आणि पपईत घेतली आंतरपिके\nया डाळिंबामध्ये उडीद, मुगाचे आंतरपीक घेतले होते. त्यातून पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर काकडीपासून 25 हजार रुपये उत्पन्न मिळाले.\nपपई पिकात त्याने हरभरा पीक घेतले. त्यापासून पाच क्विंटल उत्पादन मिळाले असून, 2000 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी पपईत आंतरपीक म्हणून कपाशीची एक एकर लागवड केली. त्याचे उत्पादन आठ क्विंटल मिळून, दर 4500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 36 हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्यासाठी 16 हजार रुपये उत्पादन खर्च झाला.\nयंदा शिवशंकरने एक एकर क्षेत्रामध्ये 5 फूट बाय 6 फूट अंतरावर 1200 पपई रोपांची लागवड केली होती. आतापर्यंत या पपईपासून 200 क्विंटल उत्पादन मिळाले असून, प्रति क्विंटल दर 700 ते 800 रुपये मिळाला. 90 हजार रु. उत्पादन खर्च वजा जाता 50 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. अजून काढणी सुरू आहे. या पपईमध्ये शिवशंकरने उन्हाळी भुईमूग घेतले. त्याचे उत्पादन सात क्विंटल आले व दर 4000 प्रति क्विंटल मिळाला. पावसाळ्यात चवळीचे आंतरपीक घेतले. त्यापासून त्याला 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आंतरपीक भुईमूग आणि चवळी संपताच पपईचे उत्पादन सुरू झाले.\nशिवशंकर यांनी शेतापासून काही किलोमीटरवर असणाऱ्या नांदेड महामार्गावर थेट विक्रीसाठी पपई फळे ठेवली असून, विक्रीतून प्रति दिन किमान सहाशे रुपये मिळत आहेत.\nजानेवारी 2014 मध्ये शिवशंकरने आणखी अडीच एकरामध्ये तैवान पपईची लागवड केली असून, 5 फूट बाय 6 फूट अंतरावर 2400 झाडे लावली आहेत. या पपईत टोमॅटो, फुलकोबी, गॅलार्डिया, फुलकोबी, कांदा, भाजीपाला अशी मिश्र आंतरपिके लावली आहेत. या टोमॅटोपासून शिवशंकर यांना 50 हजार रुपयांचे, तर फुलकोबीपासून 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. ऋतुचक्राप्रमाणे एक पीक संपले, की दुसरे पीक खि���ात पैसा ठेवून जाते.\nगेल्या वर्षी मे महिन्यात एक एकरामध्ये लावलेल्या वांग्यापासून आतापर्यंत एक लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.\nमे 2012 मध्ये शिवशंकरने एक एकर क्षेत्रामध्ये मिरची पीक लावले होते. मात्र किडी-रोगाच्या प्रादुर्भावामुळे चांगले उत्पादन मिळाले नाही.\nशिवशंकरने यंदा स्वतंत्रपणे दीड एकरामध्ये सोयाबीन पीक घेतले होते. त्याचे उत्पादन 15 क्विंटल मिळाले असून, दर 3000 रुपये प्रति क्विंटल मिळाला. उत्पादन खर्च 18 हजार रुपये झाला. यातच त्यांनी हरभरा पेरला आहे.\nदोन वर्षांपासून गॅलार्डिया या फूलपिकाची लागवड शिवशंकर करतात. सुरवातीला केवळ पाच गुंठ्यांवर असलेली लागवड या वर्षी जानेवारीमध्ये 20 गुंठ्यांपर्यंत वाढवली आहे. पाच गुंठ्यांमधून 17 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 20 गुंठ्यांतून आतापर्यंत 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून उत्पादन चालू आहे. रोख व अडचणीच्या वेळी पैसे मिळत असल्याने फूलशेती परवडत असल्याचे शिवशंकर यांनी सांगितले.\nया वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवशंकरने लखनौ पेरूची दहा बाय दहा फूट अंतरावर \"मिडो' पद्धतीने लागवड केली असून, एक एकरात 400 झाडे आहेत.\nतीन गुंठे क्षेत्रांत भेंडी पीक उभे असून, अजून उत्पादन सुरू आहे.\nसध्या पपई वगळता अन्य फळपिकांपासून उत्पन्न सुरू झालेले नसले, तरी भविष्यात उत्पन्न सुरू होणार आहे.\nपाण्याचा करतात काटेकोर वापर\nखडकाळ आणि पडीक जमिनीतून फळ पिके आणि आंतरपिकांच्या लागवडीतून शिवशंकर आपली शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोअर पूस प्रकल्पाचा कालवा त्यांच्या शेतातून जातो. त्यामुळे सिंचनाची काळजी नसली, तरी त्यांचा भर कार्यक्षमपणे पाणी वापर करण्याकडे असतो. त्यांच्याकडे नऊ एकर क्षेत्रामध्ये ठिबक व चार एकर क्षेत्रासाठी तुषार सिंचन व्यवस्था आहे.\nधुरे बनली पैशाचे देव्हारे \nशेतजमिनीची इंच इंच जागा पिकाऊ बनविण्याचा ध्यास घेऊन शेताच्या धुऱ्यांवर शिवशंकर यांनी फणस 20 झाडे, हादगा 50, चिकू 5, आवळा 4, बांबू 5, आंबा 20, शेवगा 5 अशा विविध झाडांची लागवड केली आहे. तसेच धुऱ्यावरील संत्रा व मोसंबीची 50 झाडे अडीच वर्षांची झाली आहे.\nपाच एकराच्या धुऱ्यावर घरच्या जनावरांसाठी चारा पीक म्हणून स्टायलो गवताची लागवड केली आहे.\nशेतावरच शिवशंकरने झोपडी थाटली असून, आई-वडिलांबरोबर तो दिवसभर शेतात राबतो. मशागतीसाठी एक बैल जोडी, ट्रॅक्टर असून, त्याच्या शेतीवर कायम चार महिला मजुरांना रोजगार मिळतो. शिवशंकरच्या अपार कष्ट घेण्याच्या वृत्तीमुळे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सलगीमुळे वडीलही शेतीत रमले आहेत. त्याच्याकडे शेतावरच दोन बकऱ्या, एक दुभती म्हैस व काही कोंबड्या असून, त्याचे कुटुंब आत्मनिर्भर झाले आहे.\nगाळाची माती, उत्पन्न हाती\nमाळाच्या पायथ्याशी खडकाळ भागावर काहीच उगवत नाही हे लक्षात आल्यानंतर एक एकर क्षेत्रात त्याने 100 ट्रॅक्टर एवढी गाळाची माती टाकली. त्यातून भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळाले.\nप्रत्येक महिन्याला वेगवेगळी पिके हाती आल्यास पैसा उपयोगी येऊ शकतो, हे हेरून शिवशंकरने मिश्र शेतीची रचना केली आहे. त्यामुळे वर्षभर हाती पगारासारखा पैसा खेळता राहतो. त्यातच सरळ विक्रीतून थोडा अधिक फायदा होतो.\nराजकुमार रणवीर (9881216375) तालुका कृषी अधिकारी, महागाव\nकृषी प्रदर्शने, प्रशिक्षणे, क्षेत्रभेट या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत शिवशंकरने शेतीज्ञान वाढविले असून, पुसद येथील कृषी प्रदर्शनात शिवशंकर यांच्या गॅलार्डिया फुलांनी लोकांना आकर्षित केले होते.\nगणेश राठोड, कृषी सहायक, महागाव (7588589660)\nसंपर्क - शिवशंकर वाटोळे, 9011207992\nपृष्ठ मूल्यांकने (86 मते)\nमी नाशिक जिल्ह्यातील आहे. मला apple बोरांची रोपे कुठे मिळतील\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएक���चे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nरा���्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर ल���गवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेत��\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्य��चं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Feb 27, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2019/02/blog-post_7.html", "date_download": "2019-06-16T13:29:08Z", "digest": "sha1:JAN7NUNZVT3RFU2SQ5RJ7GI2VKQA2QNP", "length": 14096, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "...म्हणून पत्रकारांनी हेल्मेट घालून घेतल्या भाजप नेत्यांच्या मुलाखती ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९\n...म्हणून पत्रकारांनी हेल्मेट घालून घेतल्या भाजप नेत्यांच्या म��लाखती\n८:५९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nरायपूर (छत्तीसगड): येथील पत्रकार हेल्मेट घालून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटीला गेले व त्यांच्या मुलाखती घेतल्या. पत्रकारांनी हेल्मेट घालण्याचे कारण होते निषेधाचे.\n2 फेब्रुवारी रोजी सुमन पांडे या पत्रकारावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. सुमन पांडे या पत्रकाराने विचारलेले काही प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना खटकल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. शिवाय, पांडे यांना त्यांच्या कॅमेरात असलेले फुटेज डिलिट करण्यास सांगितले होते, मात्र, तसे करण्यास नकार दिल्याने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा निषेध म्हणून इतर पत्रकारांनी पोलिस ठाणे गाठून भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पांडे यांना मारहाण करणाऱया कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी चार भाजप कार्यकर्त्यांना अटक केली आहे.\nया घटनेचा निषेध म्हणून पत्रकारांनी बुधवारी (ता. 6) हेल्मेट घालून भाजप नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. भाजपचे नेते व कार्यकर्तांवर विश्वास नसल्याने आम्ही सुरक्षेसाठी आम्ही हेल्मेट घातल्याचे पत्रकारांनी सांगितले. दरम्यान, पत्रकारांनी घातलेल्या हेल्मेटचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/amit-shah", "date_download": "2019-06-16T13:49:18Z", "digest": "sha1:I3Y3GX7XMM6ZOFAAHFDGAUS7RFCUM7QZ", "length": 33563, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "amit shah: Latest amit shah News & Updates,amit shah Photos & Images, amit shah Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्�� संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nभाजपचे लक्ष्य १३ कोटी सदस्यसंख्येचे\nराष्ट्रीय तसेच विविध राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकांपूर्वी भाजपने वीस टक्क्यांनी सदस्यसंख्या वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे. सदस्यत्व मोहीम पूर्ण झाल्यावरच भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होतील, असे गुरुवारी भाजपने स्पष्ट केले. सदस्यसंख्या वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेली मोहीम राबवण्याची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.\nविधानसभाः मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा���च्या भेटीला\nमहाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.\nअमित शहांना मिळाला वाजपेयींचा बंगला\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शासकीय निवासस्थान देण्यात आले आहे. लोकसभेच्या निवास वाटप समितीने हा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांना ६-ए कृष्ण मेनन हे निवासस्थान देण्यात आले होते.\nमुख्यमंत्र्यांची शहांसोबत जागावाटपावर चर्चा\nकेंद्रातील जास्तीची मंत्रिपदे आणि लोकसभेच्या उपाध्यक्षपदावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत करावयाच्या जागावाटपाच्या मुद्यावर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावर करावयाच्या नियुक्त्यांविषयीही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.\nआरक्षण, दुष्काळासाठी फडणवीसांची दिल्लीवारी\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेच्या प्रवेशातील आरक्षण आणि भीषण दुष्काळ या प्रश्नांसंदर्भात विविध नेत्यांची भेट घेतली.\nकाश्मिरात हिंदू मुख्यमंत्री होणार असेल तर स्वागतच: शिवसेना\nअमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघाची फेररचना करण्याबाबत होत असलेल्या चर्चेचं शिवसेनेनं जोरदार स्वागत केलं आहे. 'कश्मीरात हिंदू मुख्यमंत्री व्हावा व कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हा नवे गृहमंत्री अमित शहा यांचा अजेंडा असेल तर त्यांनी हाती घेतलेले ‘ऑपरेशन’ हे राष्ट्रीय सत्कार्यच आहे,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहा यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.\nअमित शहांनी गिरीराज यांना फोन करून फटकारलं\nकेंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फोन करून फटकारलं. इफ्तार पार्टीवरून गिरीराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांवर टीका केली होती. या मुद्द्यावरून शहांनी गिरीराज यांना फोन केला. 'पुन्हा असं होणार नाही. याची काळजी घ्या, असं शहांनी गिरीराज यांना बजावलं.\nकाश्मीरमधील टॉप टेन दहशतवाद्यांची यादी जाहीर\nकेंद्रात गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा सक्रिय झाले आहेत. शहा यांनी आज सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काश्मीरमधील टॉप टेन अतिरेक्यांची यादी तयार केली आहे. या यादीत दहशतवादी रियाज नाइकू, ओसामा, अशरफ मौलवीचाही समावेश असून हे दहाही दहशतवादी सुरक्षा दलाच्या निशाण्यावर असणार आहेत.\nतूर्तास भाजप प्रदेशाध्यक्षपदी दानवेच\nभाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी केंद्रीय ग्राहक, अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडेच कायम राहील, असे दिसते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल, अशी भाजपच्या वर्तुळात चर्चा होती.\n'या' मंत्र्यांनी स्वीकारला पदभार\nपंतप्रधान मोदी आणि ५८ मंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर दोनच दिवसांत काही मंत्र्यांनी त्यांच्या खात्याची सूत्रं सांभाळली आहेत. राजनाथ सिंहांनी संरक्षण मंत्रिपदाचा तर अमित शहांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.\nमोदी सरकार लागले कामाला; अमित शहा, जयशंकर सुरक्षा समितीत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी नितीन गडकरी यांच्याकडील आधीची जल वाहतूक, जलसंपदा, नमामि गंगे ही मंत्रालये काढून घेण्यात आली आहेत. मात्र त्यांचे आवडते भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कायम ठेवत जोडीला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nआम्हा तरुणांच्या हत्या होणार आहेत काय\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्रीपद मिळाल्याबद्दल काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र शहांचं अभिनंदन केल्यानंतर भाजप भक्तांनी धमकीचे मेसेज पाठवल्याचा दावा करतानाच आता आम्हा तरुणांना मारणार आहात काय असा सवाल हार्दिकने केला आहे.\nअमित शहा देशाचे नवे गृहमंत्री; राजनाथ यांना संरक्षण तर, सीतारामन अर्थमंत्रिपदी\nनरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून ���ुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्याकडं गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्रिपदी वर्णी लागली असून निर्मला सीतारामन यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडील जबाबदाऱ्या 'जैसे थे' ठेवण्यात आल्या आहेत.\nनवख्या अमित शहांना का मिळाले गृहमंत्रिपद\nभारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. या पूर्वी हे खाते राजनाथ सिंह यांच्याकडे होते. लिखित नियम नसला, तरी परंपरेनुसार केंद्रीय गृहमंत्रिपद हे पंतप्रधानपदानंतर क्रमांक दोनचे पद समजण्यात येते. लोकसभा निवणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय पंतप्रधान मोदींबरोबरच पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आले.\nसरकार २: मोदींनी घेतली शपथ; गडकरी, जावडेकर, सावंत मंत्रिमंडळात\nमोदी सरकारचं नवं पर्व आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात सहा हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी आज सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद व गोपनीयतेची शपथ दिली.\nमोदींच्या शपथग्रहणापूर्वीचे १० मोठे सस्पेन्स\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण असेल याबाबत २३ मेपासूनच चर्चा सुरू झालीय. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा जवळ जवळ रोजच या विषयावर चर्चा करत आले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांची खाती याबाबत सर्वकाही निश्चित झाले असून त्याबाबत गुप्तता पाळली जात आहे.\nअमित शहा भाजपाध्यक्षपदी कायम राहणार\nभाजपला लागोपाठ दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले अमित शहा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.\n; मंत्रिपद अद्याप दूरच, नव्या चेहऱ्यांना संधी\nपूर्वीपेक्षा मोठ्या जनादेशासह सत्तेत परतलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांना संधी मिळण्याची शक्यता नाही. गृहमंत्री राजनाथ सिंह वगळता चार अव्वल मंत्र्यांमध्ये यावेळी नव्या चेहऱ्यांचा समावेश अपेक्षित असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह आहे.\nअमित शहा मंत्री झाल्यास भाजपच्या अध्यक्षपदी कोण\nसतराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अभुतपूर्व यश मिळाले असून पक्षाध्यक्ष अमित शहा पाच लाखांच्या बहुमताने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळणार असून पक्ष संघटनाची जबाबदारी इतर कोणत्यातरी नेत्याच्या खांद्यावर पडू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान आणि जे पी नड्डा यांच्या नावाची चर्चा आहे.\nमोदींचे वाराणसीत जंगी स्वागत, केली पूजा\nलोकसभा निवडणूक निकालानंतर आपल्या आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा आणि रुद्राभिषेक केला. लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच वाराणसीत आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही काशी विश्वेश्वराची पूजा केली. लोकसभा निकालानंतर पहिल्यांदाच वाराणसीत आलेल्या मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले.\nLIVE: हुश्श...पाऊस थांबला; सामन्याला पुन्हा सुरुवात\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T12:32:47Z", "digest": "sha1:V3663UORQOM7F4KX55WYL2MRWXNEMBT3", "length": 4561, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तांबडापांढरा रस्सा - विकिपीडिया", "raw_content": "\nतांबडापांढरा रस्सा हा पदार्थ दोन वेग वेगळ्या रंगाच्या रस्स्यांपासून बनतो. हे दोन वेगळे वेगळे रस्से त्यांच्या नावा प्रमाणेच लाल (तांबडा) आणि पांढरा रंगाचे असतात. हे कोल्हापूर शहरात जास्त प्रसिद्ध आहेत. हे शक्यतो मांसाहारी (मटण किंवा कोंबडी) असतात. काहीजण त्यात भाज्या टाकून फक्त शाकाहारी तांबडापांढरा रस्सा सुद्धा बनवतात. पाहूणे घरी आल्यावर मुख्य मेजवानीला सुरुवात होण्याआधी ‘स्टार्टर’ म्हणून या या दोन्ही रश्शांना मोठी पसंती असते. त्यातही पांढरा रस्सा खास करून सूप सारखा पितात. पांढरा रस्सा बनवन्यासाठी बेस म्हनून मटण शिजवतानाचे पाणी वापरतात. तर तांबडा रस्सा बनवताना लाल तिखट जास्त वापरतात. दोन्ही रस्स्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तिखटपणा असतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१८ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T13:50:24Z", "digest": "sha1:RPL3DPQRCPMGNHN3WSXDZECBEAGVS2GV", "length": 22176, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "एसएसपीएमएस: Latest एसएसपीएमएस News & Updates,एसएसपीएमएस Photos & Images, एसएसपीएमएस Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nडायरी १४ मे च्या अंकासाठी\nछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक आणि अभिवादन सभा : उपस्थिती- पुरूषोत्तम खेडेकर, विजय थोरात, राजेंद्र कुंजीर, रघुवीर तुपे, सचिन आडेकर, ...\nआंबेडकरांचा दावा; खरी लढत भाजप अन् वंचित आघाडीतचम टा प्रतिनिधी, पुणे'देश घराणेशाही, कुटुंबशाही, परिवारवादाला कंटाळला आहे...\nआंबेडकर, ओवेसीयांची आज सभा\nम टा प्रतिनिधी, पुणेप्रचार संपण्यासाठी अवघा एक दिवस उरल्याने वंचित बहुजन आघाडीनेही प्रचाराचा वेग वाढवला आहे...\nसमर्थ काळभोरची अष्टपैलू कामगिरी आणि साहिल अभंगच्या अर्धशतकाच्या जोरावर एन ई एस...\nपोलिसांना नववर्षाचा संकल्प सुचवा\n-बेसिक पोलि���िंगवर भर देणारम टा प्रतिनिधी, पुणे 'नवीन वर्षात जुन्या चांगल्या योजना चालू ठेऊन बेसिक पोलिसिंगवर भर देण्यात येणार आहे...\nआझाद यांच्या सभेसाठी अद्याप परवानगी नाही\nम टा प्रतिनिधी, पुणेभीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची सभा येत्या ३० डिसेंबर रोजी एसएसपीएमएस मैदानावर आयोजित करण्यात आली आहे...\nम टा प्रतिनिधी, पुणेराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवाजीनगर आगारातील वर्कशॉप शंकरशेठ रस्त्यावर हलविण्यात येणार आहे...\nविद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्याशिक्षकाला पोलिस कोठडी\nशिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायू\nपवार रंगले पुण्याच्या आठवणीत\nम टा प्रतिनिधी, पुणे'बीएमसीसी'मध्ये शिकत असतानाही 'फर्ग्युसन' आणि 'एसपी' कॉलेजमध्ये रेंगाळणारी पावले...\n'सामर्थ्य प्रबोधिनी'तर्फेसारसबाग चकाचकम टा प्रतिनिधी, पुणेदिवाळी पाडवा पहाटचे निमित्त साधून सारसबागेत हजारो पुणेकरांनी दिवाळी साजरी केली...\nकोरेगाव पार्क भागातवाहतुकीत विविध बदल\nम टा प्रतिनिधी, पुणेकोरेगाव पार्क परिसरात होणाऱ्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत विविध बदल केले आहेत...\n‘सेंट व्हिन्सेंट’ अन्‘लॉयला’त फायनल\n'एसएसपीएमएस'चा 'ग्रीन वुड्स'वर विजय\nएस एस पी एम एस...\nमुक्तांगण, सिटी इंटरनॅशनल स्कूलची आगेकूचम टा प्रतिनिधी, पुणेमुक्तांगण स्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल, आर एम डी...\nमुक्तांगण, सिटी इंटरनॅशनल स्कूलची आगेकूच\nमुक्तांगण स्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल, आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, एसएसपीएमएस (डे) या संघांनी शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या शालेय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.\nदेशात भाजपची हुकूमशाही: आझाद\n'सरकारी यंत्रणांचा वापर करून भारतीय जनता पक्षाने देशात हुकूमशाही सुरू केली आहे. इंग्रजांची सत्ता उलथविणाऱ्या काँग्रेसला थोर स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आहे. आताची हुकूमशाही उलथवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा काँग्रेसच पुढाकार घेईल, यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे,' असे आवाहन काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी शनिवारी केले.\nजनसंघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवण्याचे आदेश\nएखाद्या व्यक्तीची केवळ उपस्थितीही एखाद्या समारंभाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. पुण्यातील अखिल मंडई मंडळाचे सर्वेसर्वा वसंत उर्फ तात्या थोरात हे अशांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे तात्या गोडसे आणि मंडई मंडळाचे तात्या थोरात या दोघांनी गेल्या पन्नास वर्षांत पुण्याच्या गणेशोत्सवाला वेगळे स्थान मिळवून दिले.\nनगरवाला स्कूल, 'गुरुकुल''विद्या भवन'ची आगेकूचसुब्रतो मुखर्जी कपशालेय फुटबॉलम टा...\nLIVE: हुश्श...पाऊस थांबला; सामन्याला पुन्हा सुरुवात\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1393", "date_download": "2019-06-16T14:23:03Z", "digest": "sha1:MSYC53ELSDHM7FKC2VPYKZVVFRWZZYBZ", "length": 7200, "nlines": 47, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भारुड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात.\nभारुडाची बैठक थोड्याबहुत फरकाने कीर्तनासारखी असते. भारूड पथकात मध्यभागी वीणेकरी, त्याच्या एका बाजूला मृदंगवादक व दुस-या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो आणि भोवताली पंधरा-वीस टाळकरी असतात. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठऽऽल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर सुरुवातीला होतो आणि ‘विठोबा रखुमाई’ चे भजन सुरू होते. भजन उत्साहा��े बराच वेळ गायले जाते आणि शेवटी, रंगात आलेल्या श्रोत्यांना सोबत घेऊन ‘पुंडलिक वरदे’चा जयघोष होतो. सभामंडप दुमदुमून जातो.\nउत्साह, लगबग, रंगतदार चाली, संगीत, खुसखुशीत निवेदन हे भारूडाचे महत्त्वाचे घटक असतात. भजन संपले, की निवेदक (भारूडकार) उभा राहतो आणि श्रवणीय शैलीत लोकांच्या डोळ्यांसमोर चित्र उभे करतो. भारुडाच्या आरंभी लोकांना ते एका गावात घडणारी नित्याची कथा ऐकत आहेत अशी कल्पना तयार होते. गावाचा दिनक्रम पहाटेपासून सुरू होतो, सडा-रांगोळी होते, पक्ष्यांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे आणि अशा तजेलदार वातावरणात जात्यावर ओव्या गाणार्या महिला सुरात गाऊ लागतात.\nसंत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची गरज होती. त्यांनी धर्माचा खरा अर्थ सांगत समाजाला निर्भय बनवले. नाथांनी मोठा लेखनप्रपंच केला आहे. त्यांच्या रचनेत विविधता आहे. त्यांनी एकनाथी भागवताबरोबर चतुरश्लोकी भागवत, शुकोष्टक, हस्तामलक, आनंदलहरी, स्वात्मसुख, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, अनुभवामृत, आनंदानुभव, चिरंजीवपद, गीतासार, ध्रुव-प्रल्हाद-ज्ञानदेव-नामदेव इत्यादी संतांची चरित्रे, तीन हजारांच्या आसपास अभंग व पदे आणि साडेतीनशेच्या आसपास भारुडे असे विविध वाङ्मय निर्मिले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%AD/", "date_download": "2019-06-16T12:33:40Z", "digest": "sha1:BSX4AFFJ6P4FHIEXA66SVT5RFPII2ZWF", "length": 7584, "nlines": 131, "source_domain": "kokannow.com", "title": "राज्यभरात उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू – Kokan Now", "raw_content": "\nराज्यभरात उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू\nमुंबई : राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अद्यापही तापमान किती वाढेल, याची खात्री देता येत नाही. राज्यात बहुतांश ठिकाणी पायाने चाळीशी गाठली असून यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना उष्माघाताची समस्या वाढत आहे. याच समस्य��तून १५ मार्चपासून आतापर्यंत ७ जणांचा जीव गेला असून २५६ लोकांवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत, अकोला, नागपूर, बीड, धुले, औरंगाबाद या जिल्ह्यांतील लोकांसाठी वाढलेले ऊन ही सर्वात मोठी समस्या आहे. नागपूरमध्ये राज्यात सर्वात जास्त उष्माघाताचे नागरिक आढळले आहेत. नागपूरमधील १०७ रुग्णांना वेगवेगळ्या उष्माघाताच्या समस्येमुळे दाखल केले गेले आहे. त्यापाठोपाठ अकोल्यात १०३ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर लातूर आणि नाशिकमध्येही रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे यावर बोलताना राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, राज्यात वाढत्या तापमानामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची प्रकरणे वाढत आहेत. नागपूरमध्ये सर्वात जास्त रुग्ण असून त्यामुळे आरोग्य सेवा पुरवणा-या सर्व संस्थांना आम्ही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची आरोग्य सेवा प्रणाली सज्ज रहावी हा यामागील उद्देश आहे. तसेच, गॅस्ट्रोएन्टेरायटिस असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.\nब्युरो न्युज, कोकण नाऊ, मुंबई\n← देवगडात दुचाकी अपघातात एक गंभीर\nजिल्हांतर्गत बदली शिक्षक उद्या होणार कार्यमुक्त →\nपालकमंत्र्यांच्या दबावामुळे वेंगुर्ल्यात भाजप पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे : राजन तेली\nआचरा उर्दु शाळा पालकांचे शिक्षकांसाठी सातव्या दिवशीही आंदोलन सुरू\nमहान येथील स्मशानशेडचे भूमिपूजन\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\nकाजू जी आय मानांकनाच चांदा ते बांदा मध्ये समावेश करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Shivaji-University-s-Global/", "date_download": "2019-06-16T13:49:38Z", "digest": "sha1:VDF4IJYAHPSTX7J4PBMF26HYMHVJQNJX", "length": 8507, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवाजी विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › शिवा���ी विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी\nशिवाजी विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी\nकोल्हापूर : विजय पाटील\nशिवाजी विद्यापीठास सरते वर्ष सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरले. कारण केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाच्या बत्तीस संस्थांच्या शॉर्टलिस्टमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला. पदार्थविज्ञान विषयाच्या संशोधनात विद्यापीठाचा जगभर लौकीक आहेच. आता आंतराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता प्रकल्पात विद्यापीठाचा समावेश झाला आहे. एकूणच गुणवत्तेत विद्यापीठाची ‘ग्लोबल’ भरारी यंदा दिसून आली.\nशिवाजी विद्यापीठाने पदार्थविज्ञान शाखांतील संशोधनात सातत्याने जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाही यामध्ये सरासरी कायम राहिली. जगभरातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. याचा विचार करून केंद्र सरकारने शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये देशातील वीस विद्यापीठांची निवड करून त्यांना पाच वर्षांसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या उपक्रमातील शॉर्टलिस्टमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. एकप्रकारे विद्यापीठाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब आहे.\nयासह यंदा अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत ‘सुटा’ची पिछेहाट झाली तर विद्यापीठ विकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. निवडणूक काळात ‘सुटा’चे जिल्हाध्यक्ष प्रा. रघुनाथ ढमकले यांना ‘सुटा’ने निलंबित केल्याने संघटनेतील बंड चांगलेच गाजले. ‘सुटा’तील प्रस्थापित विरुद्ध नवनेतृत्वांच्यातील धुसफूस यानिमित्ताने बाहेर आली.\nयंदा एप्रिलपासून नव्या विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याची सुरळीत अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकूणच शैक्षणिक गुणवत्तेबाबत चांगले चित्र असताना दुसर्या बाजूला विविध प्रश्नांसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, माजी सैनिक आदींनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. सकल मराठा संघटनेनेही बिंदूनामावलीनुसार कर्मचार्यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले. यावर्षी प्र-कुलगुरू म्हणून डॉ. डी. टी. शिर्के यांनी पदभार स्वीकारला.\nविद्यापीठ परिसरात 1200 हून अधिक मोर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जैवविविधतेच्या दृष्टीने ही दिलासादायक गोष्ट आहे. तसेच प्लास्टिकमुक्त परिसर ही संकल्पना प्रशासनाकडून यशस्वीपणे राबवली आहे.\nसोनाळीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी; दोघे जखमी\nदहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान\nमध्यरात्री डॉल्बीच्या दणदणाटाचे पोलिसांना आव्हान\n१८ वर्षे पूर्ण; युवक-युवतींचा सत्कार : निवडणूक आयोग\nकापडी पिशवी जवळ हवीच\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/job-bait-betrayed-the-youth/articleshow/67506051.cms", "date_download": "2019-06-16T14:14:07Z", "digest": "sha1:54B6SL64MUF456BLPCPJ4TYGDJYPHCSQ", "length": 11341, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक - job bait betrayed the youth | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nनोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक\nम टा प्रतिनिधी, पुणे नोकरीच्या अमिषाने एका तरुणाची ४३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nनोकरीच्या अमिषाने एका तरुणाची ४३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहनुमंत खंडु घेवारे (वय २२, रा. पैठण) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, अविनाश जाधव, अभिजीत सुतार, प्रवीण चव्हाण, सुनील जोशी, नितीन घोलप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घेवारे हा नोकरीच्या शोधात होता. २०१७मध्ये तो आरोपींच्या संपर्कात आला. यानंतर आरोपींनी घेवारेला नोकरीचे आमिष दाखविले. यासाठी त्याला ४३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याबाबत पावतीही दिली नाही. या पैशाचा चांगला परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, अनेक दिवसानंतरही त्याला नोक���ी मिळाली नाही. परतावा म्हणून हलक्या प्रतीचे कपडे देण्यात आले. यामुळे त्याने सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी स्कायरनवे प्रा. लि.च्या पाच संचालकावर गुन्हा दाखल केला आहे. या कालावधीत आरोपींनी अशाच प्रकारे तरुणांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसविले असल्याचे समोर आले आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\nवीजेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यास प्राधान्य\nसंत साहित्य येणार ‘ऑडिओ’ रूपात\nपंधरा हजार रोपांचे वाटप\nपुण्यात मान्सूनची आठवठाभर प्रतीक्षा\nराष्ट्रवादीच्या ८० जागा निश्चित, रोहित पवारही रिंगणात\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं निधन\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक...\nकेरळ महोत्सवात गर्जते मराठी...\nबनावट इमेलआयडीद्वारे २४ लाखांची फसवणूक...\nयेत्या ३० जूनला सेट परीक्षा...\nदिग्गज साहित्यिकांचे केरळात 'मराठी दर्शन'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80:Edittools", "date_download": "2019-06-16T13:39:33Z", "digest": "sha1:MQSXCOYYVSQLB2WSBUZJV72GCKRRMT6C", "length": 4884, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिडियाविकी:Edittoolsला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मिडियाविकी:Edittools या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमिडियाविकी:Common.css (← दुवे | संपादन)\nमिडियाविकी चर्चा:Edittools (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २८ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sankalpdravid/जुनी चर्चा ३ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २० (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २९ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101/जुनी चर्चा १ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३९ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Mvkulkarni23/दखलपात्र भर पडलेले लेख (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न/जुनी चर्चा १ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिप्रकल्प इंटर्नशिप (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-16T13:04:30Z", "digest": "sha1:2OQV5LMKALX3G2OQSGTYHJ2QI7UVPIVF", "length": 11284, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "अभिनेत्री उर्वशी रौतेलाला अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीच��� घरातून एक्झिट\nअभिनेत्री उर्वशी रौतेलाला अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी\nमुंबई- आगामी ‘हेट स्टोरी-4’ ची अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला जिवे मारण्याची धमकी अज्ञातांकडून देण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये उर्वशीकडून बोलण्यात येत असलेल्या डायलॉगवर काही लोकांनी विरोध केला आहे. विरोध करणार्या लोकांच्या मते, उर्वशीने द्रौपदीचा अपमान केला आहे. यामुळेच तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे.\nचित्रपटाच्या ट्रेलरमध्ये उर्वशीने स्वत:ची तुलना द्रौपदीसोबत केली आहे. ती म्हणतेय की, ‘द्रौपदीचे तर पाच पती होते, येथे तर केवळ दोनच आहेत’. उर्वशीच्या याच वाक्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. एकीकडे चित्रपटातील लूक आणि डान्समुळे उर्वशीचे कौतुक केले जात असताना तिच्या या वादग्रस्त संवादामुळे चित्रपटच आता वादाच्या भोवर्यात सापडताना पाहावयास मिळत आहे.\nमोदींना सत्तेवर बसवून घोडचूक, जेठमलानींकडून पंतप्रधान लक्ष्य\nबोगस पावत्याद्वारे पैसे उकाळणार्या आरोपीस अटक\nशिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक\nऔरंगाबाद – क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केलेल्या तोडफोडीच्या आरोपावरून शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात...\nकोकण पोटनिवडणूक: राणे यांच्या पक्षाचा उमेदवार नाही\nमुंबई– कोकण विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष उमेदवार उभा करणार अशी चर्चा उठविली होती. मात्र भाजपाने नारायण राणेंना पुन्हा गप्प बसविले. इतकेच नव्हे...\nकल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धा\nकल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी कल्याण (पूर्व) येथील मेट्रो...\nअखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ३९वे अधिवेशनाला आजपासून सुरुवात\nमुंबई- वर्तमान परिस्थिती धर्मांध, जात्यांध व फॅसिस्ट प्रवृत्तींना उच्छाद मांडला. भारताच्या संविधानाला निकालात काढण्याचे प्रयत्न होत आहेत. न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेला संशयाच्या घेरात ओढले जात आहेत....\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92694193794d91593e933940-91593e93093e91c92891794091a94d92f93e-92493293e93593e902924-92c93e93092e93e939940-92a93e92394d92f93e91a940-91d93e932940-93894b92f", "date_download": "2019-06-16T12:53:35Z", "digest": "sha1:DNAIEBJQX4EVNKSV3V7XEQW6CXE3TPFE", "length": 52438, "nlines": 533, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बारमाही पाण्याची झाली सोय — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / बारमाही पाण्याची झाली सोय\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसांगली जिल्ह्यातील काराजनगी (ता. जत) या जतपासून बारा किलोमीटर असणाऱ्या छोट्याशा गावात सकाळ रिलीफ फंड व ग्रामस्थांच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्यात आला.\n\"सकाळ\" व ग्रामस्थांची साथ ठरलीय प्रेरणादायी\nमहाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील काराजनगी (ता. जत) या जतपासून चौदा किलोमीटर असणाऱ्या छोट्याशा गावात 'सकाळ रिलीफ फंड' व ग्रामस्थांच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे तलावात बारमाही पाणीसाठा झाला आहे. याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे. सकाळ रिलीफ फंड, तनिष्का गट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून सदैव कोरड्या राहणाऱ्या तलावात आता चांगला पाणीसाठा झाला आहे.\nराज्यातील सर्वांत मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या जत तालुक्यातील (जि. सांगली) काराजनगी हे दुष्काळी गाव. जतपासून चौदा किलोमीटरवर असलेल्या या गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. गावात तब्बल 142 विहिरी, नऊ हातपंप, पाणीपुरवठा योजना, दोन पाझर तलाव आहेत. पाण्याच्या सोयीबाबत जलस्रोतांची आकडेवारी पाहिल्यास गावात पाण्याची अडचण नसावी असं चित्र प्रथमदर्शनी समोर येतं; पण चित्र नेमके उलट आहे. काही जलस्रोत सोडले, तर या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उभरली होती. बहुतांश जलस्रोत आटले होते. आश्चर्य म्हणजे गावात मध्यभागी हनुमान मंदिरामागे सुमारे चार फूट खोलीचा झरा आहे. त्याला बारमाही पाणी असते; पण ते पाणी इतके खराब आहे, की त्याचा वापर खर्चालाही होऊ शकत नाही.\nगावात पाच एकरपेक्षा जास्त शेती असणारे सुमारे तीनशे शेतकरी आहेत. एकूण साडेपाचशे खातेदारांपैकी निम्मे शेतकरी हे पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले आहेत; पण शेतीच्या दृष्टीने गावात फारसा उत्साह दिसत नाही. याला कारण म्हणजे सिंचनाचा अभाव हेच होते.\nगावच्या ग्रामस्थांनी दाखविली एकी... \"सकाळ'चे मिळाले बळ\nदोन वर्षांपूर्वी सकाळ माध्यम समूहाने काराजनगी गाव दत्तक घेतले. तिथे लोकसहभागातून श्रमदान झाले. गावापासून दीड किलोमीटरवर असणारा गडाणी हा मोठा तलाव व गावाशेजारील छोटा तलाव अशा दोन्हींतील गाळ काढण्यात आला. त्यातून किमान खर्चासाठी तरी पाणी मिळण्याची सोय या निमित्ताने गावाला झाली.\n'सकाळ'ने गावनिश्चितीपूर्वी परिसराचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतरच काराजनगी येथे काम करण्याची अधिक संधी असल्याचे लक्षात आल्यावर \"सकाळ'ने हे गाव दत्तक घेण्याच ठरविले. ग्रामस्थांना याची कल्पना देण्यात आली. ग्रामस्थांची एकी करण्यास बरीच मेहनत घ्यावी लागली. होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांबाबत त्यांच्यात विश्वास निर्माण करावा लागला. ज्या दिवशी कामाचा प्रारंभ झाला. त्या दिवसापासूनच गावातील ग्रामस्थांनी एकीचे प्रत्यंतर घडवले. गावातील तलावातील गाळ काढण्यास त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. भर उन्हात गावच्या विकासासाठी महिलांनीही ट्रॉलीमध्ये मुरूम टाकत झपाटून काम सुरू केले. सकाळ समूहाचे अर्थसाह्य व ग्रामस्थांच्या एकीच्या माध्यमातून काम तातडीने पूर्ण झाले.\nतलावात पाणी तर गावकऱ्यांत उत्साह भरला\nदोन्ही तलावांतील गाळ काढल्यानंतर वळवाच्या पावसाने पहिल्यांदाच गेल्या वर्षी दोन्ही तलाव पूर्ण भरले. हे तलाव भरल्यानंतर ग्रामस्थांत मोठा उत्साह संचारला. हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी गावांतील विहिरी, कूपनलिकेचे पाणी वाढण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. याचा फायदा साहजिकच झाला.\nगाळमुक्त तलावामुळे साचले पाणी\nगडाणी तलावाच्या शेजारी चार ते पाच विहिरी आहेत, तसेच काही कूपनलिकाही आहेत. या तलावात पाणी साठून राहिल्याने त्याचा फायदा शेजारील विहिरींची पाणीपातळी वाढण्यावर झाला आहे. गाळामुळे तलाव भरून गेल्याने पाणी फारसे साठत नव्हते; पण आता तलाव गाळमुक्त झाल्याने पाणी साठून राहते.\nगावात सकाळ तनिष्का उपक्रमाद्वारा महिलांचे तीन गट तयार झाले आहेत. गावातील अनेक महिला या गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. एकत्र काम केल्यास गावाचा फायदा होऊ शकतो. या दृष्टीने गटातील सदस्यांनी गावांतील अन्य महिलांना प्रोत्साहित केले.\nसात हेक्टरवर नवीन झाडांची लागवड\nतलावाच्या आजू-बाजूच्या सात हेक्टर क्षेत्रावर ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन झाडे गेल्या वर्षी लावण्यात आली आहेत. आंबा, निलगिरी, डाळिंब आदीसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे वन तयार करून तलावाभोवती वनराई फुलविण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीच्या वतीने होत आहेत. दुर्लक्षिलेल्या दुष्काळी काराजनगी या दुष्काळी गावच्या दृष्टीने ही वनराई फुलल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.\nदोन्ही तलावांतील गाळ काढल्यानंतर काही दिवसांतच या परिसरात वळवाचा जोरदार पाऊस झाला. यापूर्वी वळवाचा पाऊस झाला, तरच पाणी साचायचे; पण प्रचंड गाळ असल्याने काही दिवसांतच पाणी आटायचे. याचा फायदा कोणालाच व्हायचा नाही. यामुळे तिकडे कोणाचे लक्षही नव्हते. दहा ते पंधरा दिवसांतच पाण्याचे अस्तित्व नाहीसे व्हायचे. सध्या मात्र तशी स्थिती नाही. गेल्या वर्षभरापासून दोन्ही तलावांत पाणी आहे. एका तलावात कमी साठा असला तरी पाणी टिकून राहिले आहे. गावाजवळच्या तलावातून सांडव्यापर्यंत पाणी आहे, तर गडाणी या तलावात चौदा टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. आतापर्यंत दोन्ही तलावांतून सुमारे पाच हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.\nसकाळ माध्यम समूहाच्या कार्यामुळे गावात उत्साह\nदोन तलावांतील गाळ काढल्याने उन्हाळ्यातही पाणीसाठा\nखर्चासाठी पाण्याचा होतोय वापर\nपरिसरातील विहिरींना पाणी आल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा\nसकाळ माध्यम समूहाने आमच्यात ऊर्जा आणली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आमच्यामध्ये आत्मविश्वास आला. गाळ काढण्याच्या वेळी काही अडचणीही आल्या. गाळ काढण्याचे काम करण्यापूर्वी काही शेतकऱ्यांना कामाचे स्वरूप समजावून सांगावे लागले. गावालाच पाणी मिळणार असल्याने अनेकांनी समजूतदारपणा दाखवत कामांत मदत केली. या सहकार्यामुळेच आज तलावांमध्ये पाणीसाठा होण्यास मदत झाली. येथून पुढील काळातही गावांतील पाणी जास्तीत जास्त टिकून राहावे, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.\nउपसरपंच, काराजनगी, ता. जत, जि. सांगली\nपृष्ठ मूल्यांकने (69 मते)\nतारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळ�� मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Jan 01, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%82%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:35:26Z", "digest": "sha1:7LNJAVROZUQM7MAMN2QMZWYJYU3KK5RV", "length": 3092, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nपीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जेटलींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोय��ांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला.\nपीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट\nमागच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना वारंवार परदेश वाऱ्याही कराव्या लागल्या. जेटलींच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडच्या खात्याची धुरा सांभाळली ती पीयूष गोयलांनी. यावेळेस पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली. त्यांच्याजागी अचानक निर्मला सीतारामन यांचा नंबर लागला......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/page/2/", "date_download": "2019-06-16T13:17:40Z", "digest": "sha1:MVT32MDPXVZAFGTSPKFVICBL3DNU7IX4", "length": 9647, "nlines": 114, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण\nयंदा ११ वीच्या प्रवेशासाठी जागा वाढवाव्या लागणार\nमुंबई – सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून दहावी परीक्षेत 90 किंवा 95 हून अधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसएससीच्या माध्यमातून...\nनव्या पदवी अभ्यासक्रमाचे खासगी कॉलेजना स्वातंत्र्य\nमुंबई – कॉलेज अधिकाधिक स्वायत्त व्हावीत या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहेच. याचेच पुढचे एक पाऊल म्हणजे खासगी कॉलेजांना नवीन पदवी, पदविका अभ्यासक्रम तयार करून...\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण\nपदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण लागू नाही\nनागपूर – राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू न...\nआघाडीच्या बातम्या मुंबई शिक्षण\nविधीचे अर्ध्याधिक विद्यार्थी नापास\nमुंबई – शासकीय विधी महाविद्यालयाच्या (GLC) शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या २७० पैकी १५० विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेत नापास करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांना...\nसीबीएसई परीक्षेत बदल; लोकशाही, आंदोलनाचे धडे वगळले\nनवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या सामाजिक विज्ञान विषयातील ‘लोकशाही आणि विविधता’वर आधारित लोकशाही, आंदोलनाचे धडे वगळले आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-20...\nराज्यातील मराठी शाळांसह उर्दू शाळांची शैक्षणिक पडताळणी\nयवतमाळ – राज्यातील मराठी शाळांसह चार हजारांवर उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानुसार आता अध्यापन होते किंवा...\nआता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण\nमुंबई – राज्याच्या सीईटी सेलकडून सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची कागदपत्रांची छाननी प्रक्रिया सीईटी सेलकडून सुरू...\nदहावी-बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका\nमुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकांच्या कामामधून सुटका करावी या मागणीला आज अखेर यश आले आहे. मागील...\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण\nदहावीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा\nमुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात आजपासून होत आहे. राज्यभरात तब्बल ८ हजार ८७४...\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन शिक्षण\n‘आर्ची’ देणार 12 वीची परिक्षा; पोलीस बंदोबस्ताची मागणी\nसोलापूर – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेला उद्या गुरुवारपासून सुरूवात होत आहे. सैराट फेम ‘आर्ची’ उर्फ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/cpi-m-is-all-set-to-celebrate-ramayana-month-from-this-year-in-kerala/articleshow/64946523.cms", "date_download": "2019-06-16T14:12:10Z", "digest": "sha1:ENKXPPAO6JJZNWLP5YAINLHLXVWD3A6H", "length": 12079, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: गोकुळाष्टमी नंतर आता कम्युनिस्ट पक्षाचा 'रामायण महिना' - cpi-m-is-all-set-to-celebrate-ramayana-month-from-this-year-in-kerala | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nगोकुळाष्टमी नंतर आता कम्युनिस्ट पक्षाचा 'रामायण महिना'\nधर्माला अफुची गोळी आहे या तत्वाचं अनुसरण करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केरळातील सर्व १४ जिल्ह्यांत १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान 'रामायण महिन्याचं' आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्कृत तज्ज्ञ रामायणावर गावोगावी व्याख्यानं देणार असून रामायणाचं पठणंही करण्यात येणार आहे\nगोकुळाष्टमी नंतर आता कम्युनिस्ट पक्षाचा 'रामायण महिना'\nधर्माला अफुची गोळी आहे या तत्वाचं अनुसरण करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केरळातील सर्व १४ जिल्ह्यांत १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान 'रामायण महिन्याचं' आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्कृत तज्ज्ञ रामायणावर गावोगावी व्याख्यानं देणार असून रामायणाचं पठणंही करण्यात येणार आहे.\nकेरळात मल्याळी वर्षाचा कारकीडम महिना १७ जुलैपासून सुरू होतो आहे. या महिन्यात रामायणाचे पठण केल्यास गरिबी दूर होते, माणूस निरोगी राहतो अशी प्राचीन मान्यता आहे. यामुळेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माकपच्या संस्कृत संगम या संस्थेचे अभ्यासक या उपक्रमात व्याख्यानं देणार आहे. संस्कृतच्या प्रेमाखातर माकपने २०१७ साली संस्कृत संगम या संस्थेची स्थापना केली आहे.\nयाआधी माकपने गोकुळाष्टमीही साजरी केली होती. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपली धर्मविरोधी नास्तिक प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष करत असल्याची सध्या चर्चा आहे. तर आपली धर्माबद्दलची मतं बदलली नसून रामाची 'खरी' कथा लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून सांगणार असल्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे. रामायण आणि पुराणांचा चुकीचा आणि सोयीस्कर प्रसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोपही माकपने केला आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगोकुळाष्टमी नंतर आता कम्युनिस्ट पक्षाचा 'रामायण महिना'...\n...तर आम्ही ताजमहालला टाळं ठोकू : सर्वोच्च न्यायालय...\nशाळेची 'शिक्षा'; मुलींना ५ तास खोलीत डांबलं...\nबुराडी: ५ आत्म्यांच्या दबावामुळे आत्महत्या\nबलात्काऱ्यांना मटण पार्टीची शिक्षा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=681", "date_download": "2019-06-16T12:40:41Z", "digest": "sha1:JDXMSYTRAOO6EFLJUFPOKJURNQDSS5GP", "length": 6075, "nlines": 99, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 682 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमाम��ळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nकाही नोंदी अशातशाच... - ८\n\"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-29-september-2018/articleshow/66000282.cms", "date_download": "2019-06-16T14:07:01Z", "digest": "sha1:GP35NPGPACU7UADO6QBPUR3N6S5XXGEG", "length": 17658, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आजच राशी भविष्य, today's rashi bhavishya", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ सप्टेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ सप्टेंबर २०१८\nमेष : विविध गोष्टींचा आरंभाचे उपक्रम मनात येत आहेत. भावी काळातील काही बेत आखता येतील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवता येतील. आर्थिक बाजू सावरता येईल. आपल्या विरोधकांना पुढे येऊ देऊ नका. खर्च वाढेल, कामाची दगदग होईल, वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नका.\nवृषभ : उत्तम ग्रहस्थितीत कामकाजाचा उत्साह द्विगुणित होईल. सरकारी नियम, प्रकृतीस्वास्थ्य, चर्चासत्र याबाबत अतिशय सतर्क राहणेच हिताचे ठरणार आहे. कला, साहित्य, व्यापार, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत आपला प्रभाव राहील आणि चांगल्या घटनांचा आनंद मिळू शकेल. सामाजिक क्षेत्रात आपली शान वाढेल. प्रवास कराल.\nमिथुन : काही चांगल्या घटनांचा दीर्घकाळ टिकणारा अनुभव येईल. कला, साहित्य, व्यापार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत आघाडीवर राहू शकाल. कौटुंबिक वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. प्रकृतीस्वास्थ्याकडे लक्ष द्या. संयम व युक्तीचा वापर करा. प्रवासाचे बेत साध्य होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. लेखकांना चांगले दिवस आहेत.\nकर्क : अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. छोट्या-छोट्या संधीचा त्वरित उपयोग करून पुढे सरकण्याचा प्रयत���न करा. यशाचा मार्ग अवघड असला तरी नाराज न होता प्रयत्नशील व स्वयंसिद्ध होण्याचा मार्ग स्वीकारा. आरोग्य जपा.\nसिंह : आपल्याला अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्य होईल. कला, साहित्य, व्यापार, जनसंपर्क अशा अनेक क्षेत्रांचा यात समावेश होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास कार्यसाधक होईल. नवे परिचय, नवे उपक्रम यांचा लाभ घेता येईल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारा. वादाचे प्रसंग टाळा. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृतीची पथ्ये पाळा.\nकन्या: आपली प्रतिष्ठा शाबूत राहील व लहान-सहान मिळणाऱ्या संधीतून उपक्रम सुरू ठेवणे शक्य होईल. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवास बराचसा सुखदायी असेल. प्रलोभने टाळा. व्यवहारात सावध राहा. प्रकृतीची पथ्ये पाळा.\nतूळ : अशुभ काळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नियोजित उपक्रम, योजना यात अडथळे येऊ शकतात. त्यात विरोधकांचा ससेमिरा मागे लागल्याने मन दु:खी होण्याची शक्यता आहे. अपयशाची झळ आपणास पोहोचणार नाही. मात्र व्यवसाय, नोकरी, सरकारी नियम यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या व प्रकृतीस्वास्थ्य जपावे.\nवृश्चिक : आपल्या दैनंदिन कार्यावर व व्यावहारिक गोष्टींवर परिणाम होईल. लहान-सहान संधीचा योग्य उपयोग करून आपल्याला पुढे सरकता येईल. कायदा व अधिकार यांचे कटाक्षाने पालन करा, प्रयत्नांची जोड देऊन आपले कार्य साध्य करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.\nधनु : विविध क्षेत्रांत आपली छाप व प्रभाव पाडता येईल. कला, साहित्य, व्यापार, राजकारण अशा क्षेत्रांचा यात समावेश असेल. आपल्या कार्यात हुशारी, प्रयत्न, कल्पकता यांचा वापर करून आघाडीवर राहाल. मंगलकार्याचे ठरतील. राजकीय क्षेत्रात आपला जम बसवाल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रवासाचे बेत सार्थकी लागतील.\nमकर : नव्या गोष्टी करण्याचा मानस राहील. आपली व्यावहारिक व सामाजिक प्रतिमा उंचावू लागेल. नोकरी, कला, व्यापार, राजकारण या क्षेत्रांचा यात समावेश होईल. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. मंगलकार्ये ठरतील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. प्रकृती सांभाळा.\nकुंभ : आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकाल. काही भाग्यवंतांना सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धीचे वलय प्राप्त होईल. बौद्धिक चुणूक दाखविण्याची संधी प्राप्त होईल. मुलांकडून अध्ययन क्षेत्रात सुवार्���ा समजतील. स्पर्धा, साहस व प्रलोभनांपासून दूर राहा. प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या.\nमीन : आपली बाजू मजबूत करा आणि प्रतिष्ठा सांभाळा. मोठ्या यशाच्या अपेक्षा ठेवणे योग्य होणार नाही. ज्या लहान-सहान संधी उपलब्ध होतील त्याचा योग्य उपयोग करून प्रयत्नशील राहा. प्रलोभने, आश्वासने टाळा आणि कायदा व नियमांचे पालन करा. प्रकृती जपा.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nआजचं भविष्य पासून आणखी\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ जून २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २८ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २७ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २६ सप्टेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २५ सप्टेंबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2019-06-16T12:56:09Z", "digest": "sha1:WJUR6YSLKLFFGO6NSCPBV6P6ZMPQN4BQ", "length": 4445, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४७७ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४७७ मधील जन्म (रिकामे)\n\"इ.स. १४७७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४७० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T12:32:54Z", "digest": "sha1:3CRIFPXSPWUQRDEVWQIFHMM2GRIUXURU", "length": 9521, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कतार एअरवेजला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकतार एअरवेजला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कतार एअरवेज या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nएअरबस ए३८० (← दुवे | संपादन)\nकतार (← दुवे | संपादन)\nमेलबर्न विमानतळ (← दुवे | संपादन)\nएअरबस ए-३४० (← दुवे | संपादन)\nदोहा (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ (← दुवे | संपादन)\nजीना आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nलंडन हीथ्रो विमानतळ (← दुवे | संपादन)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासा���ेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nश्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nतान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nडॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nअल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nझाग्रेब विमानतळ (← दुवे | संपादन)\nशारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nवनवर्ल्ड (← दुवे | संपादन)\nसाओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nकतार एरवेझ (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nवॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nएअरबस ए३५० (← दुवे | संपादन)\nदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nकेंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nकालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nफ्रांकफुर्ट विमानतळ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nसॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nएतिहाद एअरवेज (← दुवे | संपादन)\nम्युनिक विमानतळ (← दुवे | संपादन)\nबर्लिन टेगल विमानतळ (← दुवे | संपादन)\nवुएलिंग (← दुवे | संपादन)\nकेप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nएंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nमिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nक्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nकतार एअरवेझ (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nओस्लो विमानतळ (← दुवे | संपादन)\nक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nहमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nकतार एअरवेज कार्गो (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nकतार एरवेझ कार्गो (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nहार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५�� | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:42:13Z", "digest": "sha1:XTDDAN3IYSXWSS2FEF2MEQX2O2JFTX6C", "length": 6393, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरिद्वारला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हरिद्वार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगंगा नदी (← दुवे | संपादन)\nउत्तराखंड (← दुवे | संपादन)\nसोलापूर जिल्हा (← दुवे | संपादन)\nउत्तराखंडमधील जिल्हे (← दुवे | संपादन)\nहरिद्वार जिल्हा (← दुवे | संपादन)\nडेहराडून (← दुवे | संपादन)\nप्रयागराज (← दुवे | संपादन)\nकुंभमेळा (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) (← दुवे | संपादन)\nसिंहस्थ कुंभमेळा (← दुवे | संपादन)\nहरिद्वार (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) (← दुवे | संपादन)\nश्रिया सरन (← दुवे | संपादन)\nश्राद्ध (← दुवे | संपादन)\nशताब्दी एक्सप्रेस (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय महामार्ग ५८ (← दुवे | संपादन)\nहरीश रावत (← दुवे | संपादन)\nचरक (← दुवे | संपादन)\nजन शताब्दी एक्सप्रेस (← दुवे | संपादन)\nभारतातील विद्यापीठांची यादी (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी (← दुवे | संपादन)\nजिंजर हॉटेल (← दुवे | संपादन)\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (← दुवे | संपादन)\nभारतामधील शहरांची यादी (← दुवे | संपादन)\nकावड (← दुवे | संपादन)\nडून एक्सप्रेस (← दुवे | संपादन)\nडेहराडून रेल्वे स्थानक (← दुवे | संपादन)\nकर्दळीवन (← दुवे | संपादन)\nपतंजली योगपीठ (← दुवे | संपादन)\nभारतातील तीर्थक्षेत्रे (← दुवे | संपादन)\nवासुदेव वामन बापट गुरुजी (← दुवे | संपादन)\nवेदकुमार वेदालंकार (← दुवे | संपादन)\nहरीद्वार (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) (← दुवे | संपादन)\nवंदना लुथ्रा (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2602", "date_download": "2019-06-16T14:25:25Z", "digest": "sha1:ZNHEAZ2DXHJMAEVWOX5HKVODSUBGLBKU", "length": 10993, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भारूड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व काळात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारूडे रचली. असे असले तरी एकनाथांची भारूडे सर्वांत लोकप्रिय झाली. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकयाचा’ तसे ‘भारूड नाथांचं’ असे म्हटले जाते.\n‘बहुरूढ’ या शब्दापासून ‘भारूड’ शब्द तयार झाला असावा असे काहींचे मत आहे. भारूडांचे विषय जोशी, पिंगळा, सन्यासी, माळी, जंगम अशा विविध रूढींवर आधारलेले आहेत, म्हणून ते बहुरूढ समजले जाते. त्याशिवाय ‘भा’ म्हणजे तेजावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशाही व्युत्पत्ती काहीजण मानतात. तसेच, भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज आहे.\nएकनाथांच्या भारूडाचे वर्णन ‘आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्य - गीत’ असे केले जाते. नाथांच्या भारूडांची संख्या जशी विपुल आहे तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. एकनाथ बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे जे अचूक वर्णन करतात त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते. ते या साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय व्यक्त करतात, त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होतात.\nविंचू, दादला अशा बहुतेक भारूडांन��� विनोदाची झालर आहे. त्यामुळे भारूडाचे सादरीकरण लोकांना नेहमी मनोरंजक वाटते. पण त्यातील आध्यात्मिक आशय लोकांना उलगडतोच असे नाही. त्या दृष्टीने ‘कोडे’ हे भारूड बघा -\nनाथाच्या घरची उलटी खूण |\nपाण्याला मोठी लागली तहान||\nआत घागर बाहेर पाणी|\nपाण्याला पाणी आले मिळोनी ||\nयातील ‘पाण्याला मोठी लागली तहान’ याचा ‘नाथांच्या आत्म्याला लागलेली परमात्म्याची ओढ’ हा अर्थ सर्वसामान्य जनांस सहज समजतोच असे नाही. तरीही एकंदरित नाथांची भारूडे रंजक आणि उद्बोधक झालेली आहेत यात शंका नाही. मात्र वक्ता जेव्हा एखाद्या विषयावर खूप वेळ कंटाळवाणे बोलू लागतो तेव्हा, ‘काय भारूड लावलंय’ असे म्हटले जाते. ‘भारूड लावणे’ हा वाक्प्रचार कसा रूढ झाला ते माहीत नाही.\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nराम व रहीम एकच\nसंदर्भ: संत कबीर, संत नामदेव, रचना\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्यप्रचार, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/04/blog-post_20.html", "date_download": "2019-06-16T13:12:56Z", "digest": "sha1:2MN2R4DQYB6SN4YL4LMM7AAZIOFHRUNT", "length": 17600, "nlines": 60, "source_domain": "www.berkya.com", "title": "भाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारि���ेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २० एप्रिल, २०१८\nभाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार\n६:३८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nचेन्नईः महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत. एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचा नेता एस. व्ही. शेखर यांनी फेसबुकवर लि���िली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात गदारोळ माजल्यानंतर फेसबुकवरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली.\nएस. व्ही. शेखर यांनी फेसबुकवर 'मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल' या शिर्षकाखाली पोस्ट लिहिली होती. पोस्टमध्ये महिला पत्रकारांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरचे भाष्य केले होते. 'तामिळनाडूतील प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे लोक तुच्छ, हीन आणि नीच दर्जाचे आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही चांगली माणसे आहेत. त्यांचा मी आदर करतो. एवढेच नाही तर तामिळनाडूतील प्रसारमाध्यमे फक्त ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आरोपींच्या हातात आहे. महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत सेक्स केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत. एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत.'\nदरम्यान, शेखर यांच्या पोस्टवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला आहे. शेखर यांचा निषेध करण्यासाठी महिला पत्रकार भाजपा मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. तामिळनाडूच्या पत्रकारांनी शेखर यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. नेटिझन्सनी शेखर यांना ट्रोल करत त्यांच्यावर टीकेचे ताशेरेही ओढले आहेत. मात्र, प्रकरण अंगलट आल्यानंतर शेखर यांनी मला तसे म्हणायचे नव्हते म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टचे क्रेडिट शेखर यांनी थिरुमलइ एस नावाच्या व्यक्तीला दिले असून, थिरुमलाइ हे अमेरिकेतील भाजपाचे समर्थक आहेत असे त्यांनी सांगितले आहे. थिरुमलाइ यांची पोस्ट मी शेअर केली त्याआधी वाचली नाही, असेही ते आता म्हणू लागले आहेत. मात्र, हे सगळे प्रकरण त्यांच्यावरच शेकले आहे.\nमहिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम हिच्या गालाला विनासंमती स्पर्श केल्याने तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच अडचणीत सापडले होते. यानंतर पुरोहित यांनी लेखी माफीनामाही मागितला होता. लक्ष्मी सुब्रह्मण्यमला लिहिलेल्या माफीनाम्यात राज्यपालांनी म्हटले आहे, की ती मला नातीसारखी असून, तिच्या पत्रकारितेचे कौतुक म्हणून आपुलकीच्या नात्याने तिच्या गालाला स्पर्श केला. या घटनेने तू दुखावली गेली, हे तुझ्याकडून समजले. याबद्दल मी माफी मागतो. तुझ्या भावना दुखावल्या गेल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, हे प्रकरण शांत होते ना होते तोपर्यंत भाजपचे शेखर यांनी नवा वाद ओढून घेतला आहे.\nसाभार - दैनिक सकाळ\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AC&search_api_views_fulltext=%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AC&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7", "date_download": "2019-06-16T13:15:16Z", "digest": "sha1:RLODDBGOOFO2WDK4FJIOQ25YMQEUW66K", "length": 13976, "nlines": 255, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकुपोषण (1) Apply कुपोषण filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nडिजिटल इंडिया (1) Apply डिजिटल इंडिया filter\nडिलिव्हरिंग चेंज फोरम (1) Apply डिलिव्हरिंग चेंज फोरम filter\nदीपक सावंत (1) Apply दीपक सावंत filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nम्हैसाळ (1) Apply म्हैसाळ filter\nयशवंतराव चव्हाण (1) Apply यशवंतराव चव्हाण filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nपालघर जिल्हयात मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू\nमोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात...\nएफडीएच्या 428 अधिकाऱ्यांना टॅबवाटप\nमुंबई - अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार एफडीएच्या राज्यातील 428 अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी 48 लाख खर्च करण्यात आले आहेत. या टॅबमुळे अधिकाऱ्यांचे काम सुलभ होऊन एफडीएचा कारभारही गतिमान होणार आहे. ...\nसांगलीच्या औषध वितरकास अटक\nमिरज - म्हैसाळ (ता. मिरज) येथे झालेल्या स्त्री भ्रूण हत्याकांडातील औषध विक्रेत्यांची भूमिका पोलिसांनी महत्त्वाची मानली आहे. त्याला अनुसरून सांगलीतील औषध वितरक भरत शोभाचंद गटागटला पोलिसांनी आज अटक केली. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला. डॉ. खिद्रापुरेला औषध पुरवणाऱ्या सुनील...\n‘ग्लेनमार्क’च्या प्रकल्पाला यूएसएफडीएकडून ‘ईआयआर’ प्राप्त\nमुंबई: फार्मा क्षेत्रातील 'ग्लेनमार्क'ला अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पाचा 'स्थापना तपासणी अहवाल' म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट इनस्पेक्शन रिपोर्ट (ईआयआर) प्राप्त झाला आहे. या सकारात्मक बातमीमुळे ग्लेनमार्कचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने...\nकौशल्याधिष्ठित शिक्षण हीच गरज\n२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A2018&search_api_views_fulltext=2018&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations", "date_download": "2019-06-16T13:00:22Z", "digest": "sha1:UOZTTWL3N5R5ZGZ6IWEKY6F7B45PO24T", "length": 28501, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (8) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nप्रशासन (295) Apply प्रशासन filter\nमहापालिका (60) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (54) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (33) Apply ��ोलापूर filter\nअर्थसंकल्प (20) Apply अर्थसंकल्प filter\nनिवडणूक (20) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (20) Apply मुख्यमंत्री filter\nउच्च न्यायालय (17) Apply उच्च न्यायालय filter\nमंत्रालय (16) Apply मंत्रालय filter\nउत्पन्न (15) Apply उत्पन्न filter\nनगरसेवक (15) Apply नगरसेवक filter\nग्रामपंचायत (14) Apply ग्रामपंचायत filter\nजिल्हा परिषद (14) Apply जिल्हा परिषद filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (13) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\n'उचल'चा हिशेब द्या अन्यथा; पगारातून वसुली\nसोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...\n; विक्रेत्यांकडे आढळल्यास होणार कारवाई\nअकोला : त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅलॉट नावाचा मलम हानिकरक असल्याचे प्रमाण चाचणीनंतर पुढे आले आहे. तेव्हा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना हा मलम विकण्यांवर बंदी घालण्यात आली असून, ज्यांच्याकडे या औषधीचा साठा आढळेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. टॅलाॅट या...\nधरण की मरण अरूणाग्रस्तांचा प्रश्न\nशेकडो गावांच्या पाण्याचा विचार करून हसत हसत धरणाला जमिनी देणारे अरूणा प्रकल्पग्रस्त स्वतः मात्र अडचणीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे ज्या घरात वास्तव्य करीत होते ती घरे आता पाण्याखाली जाणार आहेत. ही घरे सोडुन जायचे तरी कुठे हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. ज्या पुनर्वसन गावठणातील निवारा शेड उल्लेख...\nशैक्षणिक पुस्तके खरेदीऐवजी वाचनालये दुरुस्तीवर भर\nनागपूर - महापालिकेत कुठल्याही देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाचनालयेही याला अपवाद नाहीत. वाचनालयांत पुस्तकांचे महत्त्व सर्वश्रुत आहे. मात्र, महापालिकेने गेल्या काही वर्षांत पुस्तक खरेदीवरील खर्चाच्या तुलनेत दुप्पट निधी वाचनालये दुरुस्तीवर खर्च केला. त्यामुळे...\nटॅंकरमुक्त सांगलीत यावर्षी १८८ टॅंकर सुरू\nसांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले सिंचन योज��ा, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्त म्हणून, तसेच जलयुक्त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...\nकल्याण : तीन वर्ष उलटूनही 'स्मार्ट सिटी'तील प्रकल्प अपूर्णच\nकल्याण : सप्टेंबर 2016 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. तीन वर्ष उलटल्यानंतरही या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी मात्र...\nलिपिकाला काढून टाकल्याच्या कारणावरून वडाचापाट येथे संरपंचासह 5 जण निलंबित\nसिंधुदुर्गनगरी - कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी वडाचापाट (ता. मालवण) सरपंच, उपसरपंच व अन्य तीन सदस्यांना निलंबित केले आहे. वडाचापाट ग्राम पंचायत लिपिक दीपक एकनाथ मांजरेकर यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी अनधिकृत ठराव घेणे व त्याला किमान वेतनापासून वंचित ठेवणे तसेच गटविकास अधिकारी व...\nएलईडी पर्ससीनच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठी घट\nसमुद्रातला धुडगुस सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...\nयेरवळेच्या गिरीष यादवने रोवला युपीएसीत झेंडा\nकऱ्हाड : केवळ शहरी भागातीलच मुले युपीएससीत पास होण्याचे प्रमाण जास्त असते हा अनेक वर्षांचा आलेख आहे. मात्र त्याला छेद देत ग्रामीण भागातीलही युवक युपीएससी परिक्षेत यश मिळवु शकतात हे येरवळे (ता.कऱ्हाड, जि.सातारा) येथील गिरीश अशोकराव यादव याने सिध्द करुन दाखवले आहे. सलग दोनवेळा अपयश येवुनही त्याने...\nupsc result : यूपीएससीत चमकली महाराष्ट्राची सृष्टी\nनवी दिल्ली : देशाला सनदी अधिकाऱ्यांची रसद पुरविणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज सायंकाळी घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी व मुलींमध्ये पहिली आली. यंदाच्या 759 उत्तीर्ण...\nमोबाईल तिकिटांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद\nमु���बई - रेल्वे प्रवाशांनी मोबाईल तिकिटांना भरघोस प्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेवर 28 हजार 691 आणि पश्चिम रेल्वेवर 18 हजार 75 तिकिटे मोबाईलवरून काढण्यात आली. स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पेपरलेस मोबाईल तिकीट सुविधा आणली. पहिल्यांदा चेन्नईत उपनगरी...\n\"मनपा'तर्फे मालमत्ता कराची 70 टक्के वसुली\nजळगाव ः महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आजपर्यंत महापालिकेची 70 टक्के वसुली झाली असून, उद्या (31 मार्च) मालमत्ता कर भरणा करण्याची शेवटची मुदत असल्याने महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये कर भरण्यासाठी उघडी राहणार आहेत. जळगाव शहरात महापालिका हद्दीत...\nआणीबाणीत लढा देणाऱ्या अकरा जणांचा सन्मान\nराजापूर - आणीबाणीच्या काळामध्ये लढा देणाऱ्या लोकांच्या योगदानाचा शासनाकडून तब्बल 42 वर्षांनी सन्मान झाला. आणीबाणीच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांसह त्यांच्या वारसांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. त्याचा लाभ तालुक्यातील अकरा जणांना मिळाला. या लोकांना देण्यात येणाऱ्या 2018...\nवास्तूदोषामुळे सर्वांत महागडी सदनिका नाकारली\nमुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीत दोन घरे लागलेल्या शिवसैनिक विनोद शिर्के यांनी यातील पाच कोटी 80 लाखांची सदनिका वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केली आहे. शिर्के यांना वरळी येथील म्हाडाच्या लॉटरीत एकाच इमारतीत दोन घरे मिळाली होती. डिसेंबर ...\nदिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी मोबाइल ॲप उपलब्ध\nअकोला : राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य...\nअपघातांची मालिका थांबणार कधी\nमुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाह��� कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...\nदुर्घटना, मृत्यू, चौकशी, कारवाई... मग पुन्हा दुर्घटना...\nमुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रशासकीय बेफिकिरीमुळे घडलेल्या दुर्घटना प्रकरणांत आजवर एकाही अधिकाऱ्यास कारावासाची शिक्षा झालेली नाही. ही प्रकरणे केवळ चौकशा, निलंबनासारख्या तत्कालीन कारवाया आणि तारखांत अडकलेले खटले याच पायऱ्यांवर रेंगाळताना दिसलेली असून, त्यामुळे प्रशासनाचा कारभार वचकहीन झाला...\nदादर स्थानकातील पादचारी पूल 90 दिवस बंद\nमुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला पुन्हा धोकादायक पुलांची आठवण झाली आहे. मुंबईतील विविध रेल्वे पुलांची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून, या तपासणीनंतर पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील दादर स्थानकातील पूल दुरुस्त करण्यात येणार आहे. हा पादचारी पूल...\nकैद्याच्या मेलेल्या मनात फुटला आशेचा अंकुर...\nराजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...\nकेंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात मंगळवेढ्याचा गौरव\nमंगळवेढा - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानात राज्यातील 27 कचरामुक्त शहरात मंगळवेढा नगरपालिकेचा 15वा क्रमांक आला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचा गौरव दिल्लीत करण्यात आला. कचरा मुक्त शहरांसाठी असलेला ‘थ्री स्टार’ दर्जा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे. आवासन व शहरी कार्य मंत्रालयाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ajogendra%2520kawade&search_api_views_fulltext=jogendra%20kawade&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T13:09:03Z", "digest": "sha1:3RRHGIVPDZBJEITRPSY5OAHWKWBHS7WL", "length": 26865, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (18) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (18) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove जोगेंद्र कवाडे filter जोगेंद्र कवाडे\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nदेवेंद्र फडणवीस (4) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (4) Apply नगरसेवक filter\nनागपूर (4) Apply नागपूर filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nपुढाकार (3) Apply पुढाकार filter\nप्रकाश आंबेडकर (3) Apply प्रकाश आंबेडकर filter\nमहापालिका (3) Apply महापालिका filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nधनंजय मुंडे (2) Apply धनंजय मुंडे filter\nनंदा जिचकार (2) Apply नंदा जिचकार filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nराधाकृष्ण विखे पाटील (2) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nविजय वडेट्टीवार (2) Apply विजय वडेट्टीवार filter\nविश्वनाथ महाडेश्वर (2) Apply विश्वनाथ महाडेश्वर filter\nस्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...\nloksabha 2019 : 'मोदींच्या 56 इंचाच्या छातीत शेतकऱ्यांना जागाच नाही'\nकऱ्हाड : देशाला भगवा नाही. भाजप सरकारने नागवं केले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पायदळी तुडविण्याचे काम भाजपच्या मोदी सरकारने केले. त्यांची छाती 56 इंच आहे. मात्र, त्या छातीत शेतकऱ्याला जागा नाही. असे सरकार उलथवून लावा, असे आवाहन दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. संयुक्त महाआघाडीच्या...\nआरएसएस प्रणित भाजप सरकार देशावरील संकट : कवाडे\nनांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे...\nदेहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी (ता. १९) देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौकात केले. विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्यांचा...\nकोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी जनसागर\nकोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास...\nभाजप हे लोकशाहीला लागलेले ग्रहण : प्रा. जोगेंद्र कवाडे\nऔरंगाबाद : \"ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. यात एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी घेतले, मात्र, आंबेडकरी विचाराने काम करणाऱ्या रिपब्लिकन चळवळीला टाळले.याच कारणामुळे या वंचित बहुजन आघाडीपासून आम्हाला वंचित ठेवल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा....\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून व...\nवादांमुळे विकासकामांवर परिणाम - मुख्यमंत्री\nनागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...\nआयुक्तांसोबतच्या वादाने विकासकामांवर परिणाम\nनागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...\nआंबेडकरांची वेगळी चूल भाजपच्या सोयीची - जोगेंद्र कवाडे\nनागपूर - रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी न करता वंचितांच्या नावावर उभा केलेला नवा सुवतासुभा भाजपच्या सोयीसाठी असल्याचे मत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला रिपब्लिकन...\nराज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र यावे - स्वामी अग्निवेश\nपुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘...\nbharat bandh : इंधन दरवाढी विरोधात आज सर्वपक्षीय 'भारत बंद'\nमुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात \"भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...\nशासनाचा नाकर्तेपणाच मराठा समाजाच्या उद्रेकास जबाबदार : आमदार कवाडे\nभिगवण : मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आंदोलने करुन आरक्षणाची मागणी केली होती. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे व नाकर्तेपणामुळे मराठा समाजामध्ये अंसंतोषाचे वातावरण आहे. मराठा समाज आजही कायदेशीर मार्गानेच आंदोलन करीत आहे. परंतु आंदोलनामध्ये बाह्य प्रवृत्ती घुसवून हे आंदोलन हिंसक व...\nकिशोर दराडे यांनी नागपूर अधिवेशनात घेतली आमदारपदाची शपथ\nयेवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आ��ी तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित...\nउल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या जागी आजी नगरसेवकाचे आमरण उपोषण\nउल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...\nविकासाच्या मुद्द्यावर सरकार उताणे - विखे\nनागपूर - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री कसरती करताना लोकांनी पाहिले; पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र राज्य सरकार उताणे पडले आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून (...\nपावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांच्या ऐक्यात असमन्वय..\nनागपूर : राज्यात सरकारला घेरणारे शेकडो मुद्दे समोर असल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांमधील असमन्वय उघड झाला आहे. आज (मंगळवार) विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर विरोधीपक्षांचे कोणीही गटनेते उपस्थित नसल्याने आश्चर्य केले जात आहे. परंपरेप्रमाणे विरोधीपक्षांच्या पत्रकार...\nराज्यातील सरकार 'अनफिट'; विखे पाटीलांनी डागली तोफ\nनागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/tag/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-06-16T12:33:55Z", "digest": "sha1:VTKG7SCZYIX5KJGGRV2WXUDZT34AUSTF", "length": 2438, "nlines": 66, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "ठळक घडामोडी – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-१२-२०१८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2019-06-16T13:32:35Z", "digest": "sha1:PXRKMA2T73BG5QKDTMD2YLDSHWH3GVW3", "length": 5219, "nlines": 41, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nअफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nआज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं\nअफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी\nआज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का य��� सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/04/blog-post_30.html", "date_download": "2019-06-16T12:35:27Z", "digest": "sha1:Q46G46KOOCEGSX73FU47YN6RE5H4W4Y4", "length": 14764, "nlines": 63, "source_domain": "www.berkya.com", "title": "प्रसाद काथे झी २४ तासच्या वाटेवर ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्���ामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, ३० एप्रिल, २०१८\nप्रसाद काथे झी २४ तासच्या वाटेवर\n२:२२ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - न्यूज १८ लोकमतमध्ये डॉ उदय निरगुडकर यांना डोक्यावर बसवल्यामुळे संपादक प्रसाद काथे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. काथे उद्या १ मे रोजी झी २४ तास मध्ये जॉईन होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काळू मामा आणि शुगरे टेन्शनमध्ये आले आहेत. तर गुडगुडकरचे पठ्ठे न्यूज 18 लोकमतला पळणार आहेत.दरम्यान कुवळेकर मास्तरांच्या दमबाजीमुळे नवं टेन्शन निर्माण झालं आहे.\nनेटवर्क 18 मध्ये जल्लोष\nप्रसाद काथेंचा शेवटचा दिवस पार पडल्यानंतर उशीर गँगनं जल्लोष केला. काथे यांनी उशीर गँगला कामाला लावलं होतं. त्यामुळे उशीर, तोडकमोडक नाराज होते. ही गँग आता गुडगुडकरच्या विरोधात मेलबाजी करत आहे. या गँगला काही रिपोर्टरही सामील झाले आहेत.\nटीव्ही 9 मध्ये गळती सुरूच\nमागील एक वर्षात २५ पेक्षा जास्त जणांनी टीव्ही 9 सोडलं. आता जूनपर्यंत किमान ७ ते ८ जण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. अनेक जण बाहेर इंटरव्ह्यू देऊन आले आहेत. चॅनेलमध्ये चार वर्ष झालेले एम्पलॉयी बाहेर पडत असल्यानं समस्या निर्माण होणार आहेत. त्यातच सुट्ट्यांचे प्रॉब्लेम असल्यानं दुस-या चॅनेलमधून\nटीव्ही ९ चे इनपुट हेड सचिन परब यांनी नुकताच राजीनामा दिला असून त्यांच्या जागेवर एका अमराठी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे\nजय महाराष्ट्रला कर्मचारी मिळेनात\nजय महाराष्ट्रमध्ये सर्व इन्टर्न भरले आहेत. अनुभवी कर्मचारी नाहीत. वेगवेगळ्या चॅनेलमधून सिनीअर येऊन जात आहेत. पण कोणीही जॉईन होत नाही. त्यामुळे जय महाराष्��्रमधल्या संपादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पगार वेळेवर होत नाहीत अशी भीती असल्याने अनुभवी कर्मचारी जॉईन होत नसल्याचे समजते. दरम्यान जुन्या कर्मचाऱ्यांना ३ ते ६ हजार वेतनवाढ करण्यात आली आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/19569113.cms", "date_download": "2019-06-16T13:50:03Z", "digest": "sha1:6MNMTAE2PUKU3UJPGJYVIDDDRJGEHY76", "length": 12611, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: चर्चा सकारात्मक, पण तिढा कायम - | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nचर्चा सकारात्मक, पण तिढा कायम\nस्थानिक संस्था करासंदर्भात (एलबीटी) मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊनही व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’ला स्थागिती देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nस्थानिक संस्था करासंदर्भात (एलबीटी) मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊनही व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’ला स्थागिती देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. तसेच, बेमुदत बंद करण्यावर ठाम असल्याचेही स्पष्ट केले. राज्य सरकारने आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी येत्या २२ मेपासून बेमुदत बंद पुकारला आहे आणि सोमवारपासून खरेदी बंद आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक सोमवारी मुंबईत झाली.\nआमदार मोहन जोशी, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, श्रीकांत सिंह, विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, खजिनदार फत्तेचंद रांका, सूर्यकांत पाठक, महेंद्र पितळिया, अजित सेटिया उपस्थित होते.\n‘मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नेमलेल्या समितीशी विस्ताराने चर्चा होऊन मागण्यांचा विचार झाला नव्हता. मात्र, आता समाधानकारक चर्चा झाली असून, व्यापाऱ्यांचे म्हणणे मांडण्यात आले आहे. या संदर्भातील अहवाल लगेचच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे,’ असे ओस्तवाल यांनी सांगितले.\n‘समितीच्या अहवालानंतर सरकारकडून आता कोणतेही आश्वासन मिळाले तरी व्यापाऱ्यांच्या भूमिकेत बदल होणार नाही. संपूर्ण अभ्यास होईपर्यंत ‘एलबीटी’ला स्थागिती देण्याची मागणी पुन्हा केली आहे,’ ���सेही ते म्हणाले.\nमहासंघाचे सचिव महेंद्र पितळिया म्हणाले, ‘मागण्यांसंदर्भात आम्ही ठाम आहोत. त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली तरी ठोस निर्णय होईपर्यंत भूमिकेत बदल होणार नाही. राज्यव्यापी बेमुदत बंदबाबत ठाम आहोत.’\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\nवीजेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यास प्राधान्य\nसंत साहित्य येणार ‘ऑडिओ’ रूपात\nपंधरा हजार रोपांचे वाटप\nपुण्यात मान्सूनची आठवठाभर प्रतीक्षा\nराष्ट्रवादीच्या ८० जागा निश्चित, रोहित पवारही रिंगणात\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं निधन\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचर्चा सकारात्मक, पण तिढा कायम...\nतमाशा पंढरीत झाली २ कोटींची उलाढाल...\nजर्मन बेकरी स्फोट: बेग दोषी...\nवीजबिल दुरुस्ती २४ तासांत...\n‘जर्मन बेकरी’चा आज निकाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/09/blog-post_12.html", "date_download": "2019-06-16T13:43:54Z", "digest": "sha1:TRX5PNDA5NGG3IQLYVDTCW5DWDBCYYR3", "length": 13597, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा ग��ठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nबुधवार, १२ सप्टेंबर, २०१८\nपत्रकारांच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड\n११:२३ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nजामखेड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील दोन पत्रकारांनी सुरु केलेल्या पत्त्याच्या क्लबवर आज गुरुवारी भल्या पहाटे अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी धाड टाकून दोन पत्रकार, एक सेवानिवृत्त सहायक फौजदा���, अशा एकूण ९ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nअंबड तालुक्यातील जामखेड येथे दिव्य मराठीचा पत्रकार पंकज मंडलिक याचे गायत्री बियर शॉपी नावाचे दारूचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील एका खोलीत पंकज मंडलिक आणि तेथील दैनिक पुढारीचा पत्रकार आबासाहेब भोजने याने गेल्या काहीं दिवसापासून पत्त्याचा क्लब सुरु केला होता. या क्लबवर आज भल्या पहाटे २ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पत्रकार पंकज मंडलिक, आबासाहेब भोजने, सहायक फौजदार किसनराव तारडे यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी रोख ६८ हजार रुपये, ११ मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता पत्रकारावर संबंधित वृत्तपत्राचे प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांच��� झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80._%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-06-16T13:26:59Z", "digest": "sha1:NJF6DGMWLEJGELGBTWSVMYKR4BLX3FGG", "length": 9791, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पी. चिदंबरम - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nपलनीअप्पन चिदंबरम (तामिळ: பழனியப்பன் சிதம்பரம்) (जन्म: सप्टेंबर १६, इ.स. १९४५) भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.\nचिदंबरम यांनी त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई येथील मद्रास क्रिस्चियन कॉलेज हायर सेकंडरी स्कूल मधून पूर्ण केले. त्यांनी चेन्नई मधील प्रेसिडेन्सी कॉलेज मधून संख्याशास्त्रात पदवी संपादन केली आणि त्यानंतर चेन्नईतीलच मद्रास लॉ कॉलेज मधून ते कायदा या विषयात पदवीधर झाले. अमेरिकेतील हावर्ड बीझनेस स्कूल मधून त्यांनी एम.बी.ए ही पदव्युत्तर पदवी संपादन केली.\nचिदंबरम इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडू राज्यातील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. २००४ आणि ���.स. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या निवडणुकीत तामिळ मनिला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.\nते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात उपमंत्री आणि राज्यमंत्री होते. इ.स. १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात ते वाणिज्यमंत्री झाले. त्यांनी वाणिज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्त्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदंबरम यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.[१]\nचिदंबरम इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ दरम्यान देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनी इ.स. १९९७-इ.स. १९९८ साठीचा मांडलेला अर्थसंकल्प ’आदर्श अर्थसंकल्प’ म्हणून मानला जातो.[२] इ.स. १९९८ ते इ.स. २००४ अशी सहा वर्षे सरकारबाहेर राहिल्यानंतर चिदंबरम मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात मे इ.स. २००४ मध्ये परत अर्थमंत्री झाले. ते त्या पदावर नोव्हेंबर ३०, इ.स. २००८ पर्यंत होते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला आणि भारताचे नवे गृहमंत्री म्हणून त्यांच्या जागी चिदंबरम यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून चिदंबरम गृहमंत्री पदावरच आहेत.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n८ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nहावर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी\nइ.स. १९४५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१७ रोजी ०३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://steroidly.com/mr/deca-durabolin-india/", "date_download": "2019-06-16T12:34:50Z", "digest": "sha1:FZIBONEFFZJA7LTHP2GDK233CKHLJO5S", "length": 25803, "nlines": 225, "source_domain": "steroidly.com", "title": "खरेदी दहा दर्शक उपसर्ग Durabolin (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate) भारतात - सर्वात कमी 2018 दर - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / दहा दर्शक उपसर्ग Durabolin / खरेदी दहा दर्शक उपसर्ग Durabolin (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate) भारतात – सर्वात कमी 2018 दर\nखरेदी दहा दर्शक उपसर्ग Durabolin (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate) भारतात – सर्वात कमी 2018 दर\nजानेवारी 1 वर अद्यतनित, 2018\nलोड करीत आहे ...\n2. दहा दर्शक उपसर्ग Durabolin भारत\n3. भारतात दहा दर्शक उपसर्ग शोधा\n4. शिपिंग दहा दर्शक उपसर्ग\n6. भारत स्टेरॉईडचा ब्रँड नावे\n7. स्वस्त दहा दर्शक उपसर्ग\nभारतात दहा दर्शक उपसर्ग Durabolin यूएस मध्ये पेक्षा खूपच स्वस्त आहे.\nएक 100mg / मिली 1ml इंजेक्शन अंदाजे खर्च 275 रुपये ($4अमेरिकन).\nलोक लवकर स्नायू ठेवू प्रयत्न करत आहात, तेव्हा, ते स्टिरॉइड्स वापरून विचार करू शकतो.\nमात्र, अनेक लोक पाहू शकतो स्टिरॉइड्स किंमत ते किती महाग निराश देशात आणि झाले.\nतेव्हा त्यांना हे कळत ते वारंवार या स्टिरॉइड्स घेणे आवश्यक आहे, किंमत खरोखर एक अडथळा होण्यासाठी सुरू. ऑनलाइन येथे Decaduro खरेदी.\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून DecaDuro स्टिरॉइड दहा दर्शक उपसर्ग Durabolin कायदेशीर पर्याय आहे (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate). दहा दर्शक उपसर्ग नायट्रोजन शिल्लक वाढविण्यासाठी एक अॅनाबॉलिक राज्य प्रोत्साहन देते, प्रथिने संश्लेषण आणि आपल्या स्नायू मेदयुक्त च्या ऑक्सिजनचे परिपूर्ण. हे कोणीच पुनर्प्राप्ती जाहिरात आदर्श आहे आणि संयुक्त आरोग्य प्रोत्साहन देते.येथे वाचन सुरू ठेवा.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin काय आहे\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin सायकल्स\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin परिणाम\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin नफ्यावर\nइनजेक्टेबल दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Phenylpropionate\nखरेदी दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin रास\nभारतात दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nअनेक लोक जसे देशांमध्ये शोधत गेले आहेत भारत दहा दर्शक उपसर्ग Durabolin शोधण्यासाठी आणि इतर स्टिरॉइड्स कारण कायदे युनायटेड स्टेट्स पेक्षा अधिक आरामशीर आहेत.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin युनायटेड स्टेट्स मध्ये एक वेळापत्रक तिसरा औषध आहे.\nयाचा अर्थ असा की दहा दर्शक उपसर्ग Durabolin युन���यटेड स्टेट्स मध्ये एक नियंत्रित पदार्थ आहे की फक्त गैरवर्तनामुळे संभाव्य वैद्यकीय प्रदाता पासून एक जुनी वहिवाट प्राप्त होऊ शकते.\nहे देखील कॅनडा खरे आहे, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन.\nदेखील आहे साइड इफेक्ट्स सिंहाचा धोका. मिळवली अनेकदा अतिशय उच्च dosages या औषधे घेऊ असल्याने, साइड इफेक्ट्स धोका खूप जास्त आहे, जे ते शरीर सौष्ठव कायदेशीर नाही कारण भाग आहे.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nमी भारतात दहा दर्शक उपसर्ग Durabolin कोठे शोधू शकतो\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin युनायटेड स्टेट्स आणि भारतात दोन्ही एक सामान्य स्टिरॉइड आहे.\nअधिक जाणून घ्या ❯\nहोईल युनायटेड स्टेट्स पर्यंत माझे ऑनलाईन खरेदी जहाज\nआपल्या मागणीवर पोहोचेल शक्य आहे, मात्र या आहे हे लक्षात असू बेकायदेशीर स्टिरॉइड्स म्हणून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणे होईल आणि ते अमेरिकन एकदा प्रदेश ताब्यात घेतला कायदेशीर नाहीत.\nयुनायटेड स्टेट्स सीमाशुल्क संकुल चोरुन आणि उत्पादन जवळून पाहण्यासाठी लागू शकतात की एक संधी आहे.\nअमेरिकन दर फार उच्च आहे युनायटेड स्टेट्स मध्ये औषधे वापर आसपासच्या अनेक नियम आहेत कारण.\nकाही नियंत्रित पदार्थ वेळापत्रक म्हणून ओळखले विविध वर्ग चढून मोडले आहेत. ते चार शेड्यूल वेळापत्रकाप्रमाणे एक श्रेणीत आणि पदार्थ दुरुपयोग त्यांच्या संभाव्य आधारित या प्रकारे क्रमवारीत लावलेले.\nतर एक औषध वेळापत्रक एक मानली जाते, युनायटेड स्टेट्स मध्ये तो नाही स्वीकारले वैद्यकीय वापर आहे आणि तो एक आहे दुरुपयोग उच्च क्षमता.\nवेळापत्रक तीन आणि शेड्यूल चार औषधे दुरुपयोग साठी कमी क्षमता आहे पण अयोग्यरित्या वापरले तर धोकादायक असू शकते.\nस्वस्त दराची ही ती स्टिरॉइड्स शोधण्यासाठी पर्यायी आली तर काय सुदैवाने, स्टिरॉइड्स सारखे शरीर सौष्ठव परिणाम की पूरक खरेदी करण्यासाठी मार्ग आहेत, but are perfectly legal in most countries including the US and India.\nभारतात स्टेरॉइड सामान्य ब्रँड नावे\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठ��� डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin भारतात स्वस्त आहे\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nभारतात खरेदी करण्यासाठी दहा दर्शक उपसर्ग Durabolin सुरक्षित आहे\nप्रचंड स्नायू & सत्ता मिळवली,\nसंयुक्त आराम & स्नायुबंध वेदना\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nAndrade TU इत्यादी . Bezold-Jarisch प्रतिक्षेप च्या चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य-decanoate-प्रेरित रोग प्रतिबंधक लस तयार करण्याची जंतुशास्त्रातील रित मध्ये रेनिन-लॅन्जिओटेन्सिन प्रणाली भूमिका. जॉन Physiol Pharmacol करू शकता. 2011 डिसेंबर;89(12):891-7. doi: 10.1139/y11-090. मध्ये शुद्धिपत्रक: जॉन Physiol Pharmacol करू शकता. 2012 फेब्रुवारी;90(2):271. Uggere डी Andrade, Tadeu [Andrade सुधारणा, Tadeu Uggere].\nTurillazzi ई इत्यादी . लिपिड peroxidation आणि चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य दीर्घकालीन प्रशासन प्रेरित घूस मेंदू भागात apoptotic प्रतिसाद: ROS आणि NF-kB दरम्यान म्युच्युअल crosstalk. जॉन सेल mol मध्य. 2016 एप्रिल;20(4):601-12. doi: 10.1111/jcmm.12748.\nKurling एस इत्यादी . उंदीर मेंदू मध्ये उप-तीव्र चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य decanoate उपचार परिणाम dopaminergic आणि serotonergic neuronal प्रणालीवर. मेंदू द्यावे. 2005 मे 17;1044(1):67-75.\nGuan F इत्यादी . 19-norandrostenedione आणि चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य माजी जिवंत उत्स्फूर्त पिढी घोड्याचा प्लाजमा आणि मूत्र आढळले. जॉन स्टेरॉईडचा Biochem mol Biol. 2012 जानेवारी;128(1-2):1-11. doi: 10.1016/j.jsbmb.2011.10.005.\nPinel जी इत्यादी . वासरे मध्ये 17beta-estradiol 3-benzoate आणि 17beta-चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य विजेते ester चयापचय निर्मूलन गतीज’ मूत्र. जॉन स्टेरॉईडचा Biochem mol Biol. 2008 मे;110(1-2):30-8. doi: 10.1016/j.jsbmb.2007.09.024.\nMagnusson के इत्यादी . चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य decanoate प्रशासन hippocampal prodynorphin mRNA अभिव्यक्ती उन्नत आणि पुरुष उंदीर मध्ये मॉरिस पाणी चक्रव्यूह कामगिरी राहात. Neurosci Lett. 2009 डिसेंबर 31;467(3):189-93. doi: 10.1016/j.neulet.2009.09.041.\nChicco अँड्र्यु इत्यादी . Roid-क्रोध” सेल्युलर स्तरावर: अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स करून मुलासाठी अंतर्गत cardioprotection नाहीसे रास आणि ह्रदयाचा KATP चॅनेल दरम्यान नवीन लिंक्स मिळतो : संपादकीय: “AT1 आणि अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागातून काढलेले एक संयुग नाकेबंदी व्यायाम-प्रेरित cardioprotection वर चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य तीव्र परिणाम प्रतिबंधित करते receptors … Cardiovasc औषधे ther. 2014 एप्रिल;28(2):113-4. doi: 10.1007/s10557-014-6514-0. गोषवारा उपलब्ध नाही.\nHemmersbach पी इत्यादी . चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य: बहुरंगी doping एजंट. Handb कालबाह्य Pharmacol. 2010;(195):127-54. doi: 10.1007/978-3-540-79088-4_6. पुनरावलोकन.\nOliveira इत्यादी . चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य decanoate myoblasts च्या कर्करोगात होते तशी किंवा जखम बरी होताना होते तशी पेशींची जलद वाढ होणे आणि चिकटून सुर बदलणे सक्षम आहे. Endocr Regul. 2014 जुलै;48(3):152-8.\nAnielski पी इत्यादी . वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक तपासणीत, चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य आणि घोडा केस मध्ये precursors. गुदद्वारासंबंधीचा Bioanal Chem. 2005 नोव्हेंबर;383(6):903-8.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolinस्टिरॉइड्स\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/644173", "date_download": "2019-06-16T13:05:30Z", "digest": "sha1:GR5NEMY43IIRSRAAK6COKWSV7ED6YGXA", "length": 5270, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध ‘सवाई’ महोत्सवातील ‘अंतरंग’मध्ये पं. तळवलकर यांचा संवाद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध ‘सवाई’ महोत्सवातील ‘अंतरंग’मध्ये पं. तळवलकर यांचा संवाद\nतबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध ‘सवाई’ महोत्सवा��ील ‘अंतरंग’मध्ये पं. तळवलकर यांचा संवाद\nपुणे / प्रतिनिधी :\nतबल्याने भारतीय संगीताला समृद्ध केले आहे, मात्र तबलावादकाने गिमिकच्या मागे न लागता, मूळ संगीताशी प्रामाणिक राहायला हवे, असे मत तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.\n‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या दुसऱया दिवशी संगीत समीक्षक केशव परांजपे यांनी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी तळवलकर बोलत होते.\nपं. तळवलकर म्हणाले, तबल्याची उत्पत्ती भारतातच साडेतीनशे वर्षांपूर्वी झाली. शाई लावलेले वाद्य भारतातच आहे. पखावजाचे बोल तबल्याने घेतले. तबल्याने अनेक फॉर्म निर्माण केले. तबल्याला अनेक भाषेने आणि भावांनी समृद्ध केले आहे. तबला ख्याल, धृपद धमार, नृत्य अशा सगळय़ाची साथ करू शकते आणि तो सोलोही वाजतो. त्यामुळे तबल्याने संगीताला समृद्ध केले आहे.\nतबलावादक ज्या फॉर्मसाठी वाजवतो, त्याच्याशी तो प्रामाणिक राहायला हवा. ज्यावेळी साथ करीत आहोत, त्यावेळी तसेच वाजवले पाहिजे. सोलोसारखे वाजवून चालणार नाही. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी काही गिमिक करू नये. जे सांगता येत नाही, ती अनुभूती आणि अनेक अनुभूती आल्या, की त्याचे ज्ञान होते. त्यासाठी साधना करायला लागते. आता तंत्र वाढत चालल्याने गिमिक वाढत आहे. त्यामुळे सगळे अविष्कार लुप्त व्हायला लागले आहेत. मेगा इव्हेन्टमध्ये असे गिमिक होतात, ते टाळण्यासाठी बैठकीचा माहोल हवा आणि कलाकाराने मूळ संगीताला सोडू नये. टाळय़ांसाठी काही करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/sonakshi-wanted-headphones/", "date_download": "2019-06-16T12:35:03Z", "digest": "sha1:PWG75BD3YBDTGPDRVG4OJPLIN3CCODBK", "length": 11191, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "सोनाक्षीला हवे होते ‘हेड फोन्स’ पण… – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nसोनाक्षीला हवे होते ‘हेड फोन्स’ पण…\nनवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला ऑनलाईन शॉपिंग करणं महागात पडलं आहे. तिने प्रसिद्ध ऑनलाईन कंपनी अॅमेझॉनवरून 18 हजारांचे बोस कंपनीचे हेड फोन्स मागवले होते. मात्र डिलिव्हरी आल्यावर बॉक्स उघडताच तिला त्यात लोखंडाचा तुकडा मिळाला. या तुकड्याचा फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड करून अॅमेझॉनवर टीका केली आहे. हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला आणि या घटनेमुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे.\n‘जिल्हा गोरखपूर’ पोस्टरने वादंग; निर्मितीच रद्द\n‘विलेज राॅकस्टार’ची आॅस्करसाठी भारताकडून अधिकृत निवड\nतनुश्रीने माझ्यावर बलात्कार केला – राखी सावंत\nशास्त्रीय गायक राहुल देशपांडे दिसणार रुपेरी पडद्यावर\nभाजप संसदीय मंडळाची बैठक संपली\nकोल्हापुरात गुळाचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन\n‘गली बॉय’चा सिक्वल येणार\nनवी दिल्ली – झोया अख्तर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात यश मिळवलं. या चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींहून अधिक कमाई...\nघाटकोपर – राज्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक दहीहंडी समारंभांना छोट्या-मोठ्या पडद्यावरील सिताऱ्यांना हजेरी लावली आणि धमाकेदार पर्फोर्मन्सेस सादर केले. अभिनेता...\nराफेल घोटाळ्यात मोदींना कोणीही वाचवू शकत नाही – राहुल गांधी\nमुंबई – लढाऊ विमान राफेल घोटाळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही वाचवू शकत नाही. मोदींनी रिलायन्सच्या अनिल अंबानींना व्यक्तीगत फायदा मिळावा यासाठी हा घोटाळा...\nमनुस्मृती पुन्हा पुन्हा जाळणार – छगन भुजबळ\nमुंबई -मनुस्मृतीच्या समर्थनासाठी जर कोणी मला धमकावत असेल, तर महात्मा फुलेंनी ज्या मनुस्मृतीला जाळा म्हटले ती पुन्हा पुन्हा जाळणार. समतेच्या मार्गावर चालतच राहणार. लढतच...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक ���्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Anarchy-in-the-state-increased-says-Ajinkya-Patil/", "date_download": "2019-06-16T12:44:20Z", "digest": "sha1:HA5SLATGGVDZC7MKXFG4WWYZ7KBB6LXU", "length": 8208, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात अराजकता वाढली : अजिंक्यराणा पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Ahamadnagar › राज्यात अराजकता वाढली : अजिंक्यराणा पाटील\nराज्यात अराजकता वाढली : अजिंक्यराणा पाटील\nमाता-भगिनींबद्दल अपशब्द वापरणारे आमदार व त्यांचे सरकार यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. अनेकांनी बलिदान देवून निर्माण झालेल्या या महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. असे सरकार आता घालवावे लागणार आहे आणि त्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, मधुकर राळ��भात, काकासाहेब तपकीर, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, शहाजीराजे भोसले, अॅड. सुरेश शिंदे, सरपंच वसंत कांबळे, विजय गोलेकर, महिला तालुकाध्यक्षा रजनी निंबोरे, शहाजी राळेभात, बाळासाहेब सपकाळ, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष स्वप्नील तनपुरे,सीमा काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रात माता-भगिनींचा आदर केला जातो. मात्र भाजप सरकार, मंत्री, आमदार सत्तेने उन्मत्त झाले आहेत. मुलींना उचलून नेण्याचे जाहीर बोलत आहेत. यावरून माता-भगिणी किती सुरक्षीत आहेत, हे लक्षात येते. अशांना राज्यात फिरू देऊ नका. त्यांची आमदारकी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करू. शेतकर्यांना साले म्हणणारे हे सरकार, सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. त्यांनी शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, माता-भगिनींना फसविले आहे आणि हेच ‘अच्छे दिन’ दिले आहेत.\nफाळके म्हणाले, फसव्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या या सरकराचे दिवस भरले आहेत. जिल्ह्यात नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीच लढविणार आहे. आम्ही जिल्ह्यातील 12 विधानसभा व दोन्ही लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहोत. मी निवडणूक लढविणार नाही. 12 विधानसभा हा माझा मतदारसंघ आहे.\nगुंड म्हणाल्या, महिलांचा अवमान करणारे हे सरकार आहे. कोपर्डीच्या घटनेस पालकमंत्री आणि त्यांचे सरकार जबाबदार आहे. आमदार राम कदम हाच भाजपचा खरा चेहरा आहे.\nराळेभात म्हणाले, सगळे एकत्र आल्यास सत्तेची आणि पैशाची मस्ती असणार्या पालकमंत्र्यांचा पराभव होईल. कारण जनता पैशावर नाही तर मी माणसावंर प्रेम करते.\nयावेळी शहाजी राळेभात, कैलास हजारे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी केले. आभार काकासाहेब तापकीर यांनी मानले. संयोजन स्वप्नील तनपुरे, राजू लाळगे आदी युवकांनी केले.\nवावर विकून निवडणूक लढवू : गुंड\nपक्षाने सहा महिने अगोदर उमेदवार ठरवावा. आम्हाला संधी दिली, तर वावर विकून निवडणूक लढवू आणि पालकमंत्र्यांचा पराभव करू, असे राजेंद्र गुंड म्हणाले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊ��ही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%2520%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:07:53Z", "digest": "sha1:K5BG23VMHCLEOF7VGTZJQ6IW3YWBW2RA", "length": 29107, "nlines": 321, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (90) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (247) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (236) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (221) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (50) Apply अर्थविश्व filter\nमनोरंजन (14) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (4) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nमहाराष्ट्र (498) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (390) Apply मुख्यमंत्री filter\nनरेंद्र मोदी (315) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकारण (311) Apply राजकारण filter\nपुरस्कार (286) Apply पुरस्कार filter\nनिवडणूक (207) Apply निवडणूक filter\nमहामार्ग (183) Apply महामार्ग filter\nकाँग्रेस (180) Apply काँग्रेस filter\nप्रशासन (170) Apply प्रशासन filter\nसर्वोच्च न्यायालय (160) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nदेवेंद्र फडणवीस (138) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (132) Apply राष्ट्रीय स्वयंसेवक संघ filter\nउत्तर प्रदेश (131) Apply उत्तर प्रदेश filter\nव्यवसाय (128) Apply व्यवसाय filter\nराजकीय पक्ष (126) Apply राजकीय पक्ष filter\nदहशतवाद (123) Apply दहशतवाद filter\nनोटाबंदी (121) Apply नोटाबंदी filter\nपाकिस्तान (111) Apply पाकिस्तान filter\nसप्तरंग (105) Apply सप्तरंग filter\nपत्रकार (102) Apply पत्रकार filter\nकर्नाटक (97) Apply कर्नाटक filter\nउत्पन्न (95) Apply उत्पन्न filter\n मग ही बातमी वाचाच\nनवी दिल्ली : महामार्गावरून (हायवे) प्रवास करताना टोल भरावा लागत असतो. मात्र, आता या टोलबाबत केंद्र सरकार नवी नियमवाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नव्या नियमावलीनुसार वाहनाचा प्रकार, दर याबाबत नवे वर्गीकरण केले जाणार असून, खासगी कारच्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. टोलच्या नियमावलीत...\nबेरोजगारीचं आव्हान (श्रीराम पवार)\n\"दे���ात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, \"बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...\nदाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरण : सत्ताधाऱ्यांनीही तपासात सहकार्य करावे\nमुंबई - शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...\nखेळाडूंना बक्षीस देण्यात महाराष्ट्राचा हात आखडताच\nमहाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...\n'वायू' गुजरातला धडकण्याची शक्यता कमी; तरीही प्रभाव जाणवणार\nनवी दिल्ली : गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....\nभाष्य : काश्मीरबाबत नवी दिशा\nघटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...\nसारांश : 'कौशल्यविकासा'ला द्या बळ\nएकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे सध्याच्या अभ्यासक्रमाचे ���क्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल. देशात व राज्यात...\nअग्रलेख : कलासक्त भाष्यकार\nमाडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...\nमहापौरांना विशेषाधिकार द्या; राज्य सरकारकडे मागणी\nमुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच...\nनव्या क्षितिजाच्या दिशेनं... (डॉ. वसंत काळपांडे)\nबहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...\nउत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....\nमार्क ट्वेन आणि ज्ञान प्रबोधिनी (आनंद आगाशे)\n\"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही \"प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा \"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...\nआशेचा नवा किरण (हेरंब कुलकर्णी)\nनव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....\nडिजिटल दिलासा (डॉ. दिलीप सातभाई)\nआरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...\nभाष्य : भारताला खुणावतेय अवकाश\n‘अवकाशअपेक्षा’ पूर्ण करण्यासाठी त्यात किमान दोन दशकांची गुंतवणूक करायला हवी. ग्रहांवरील अवकाश मोहिमा राबवतानाच खनिजसंपत्तीच्या दृष्टीनेही ‘इस्रो’ने मोहिमांचे नियोजन करण्याची गरज आहे. सरकार आणि ‘इस्रो’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भारत अवकाशभरारी घेऊ शकेल. लो कसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून...\nबोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची संख्या 12 हजारांवर \nमुंबई - राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्यता राज्य सरकारच्या...\nमोदी सरकारला पहिली ठेच शैक्षणिक धोरणातील बदल केले 'मवाळ'\nनवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...\nफळबाग वृक्ष लागवड योजनेतून मिळणार घरपट्टी सवलत\nतारळे : राज्य सरकार गेली तीन वर्षे वृक्षारोपण मोहीम राबवित आहे. एक, चार कोटी करत गेल्या वर्षी तेरा कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यातील किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र ढोरोशी ता. पाटण या छोट्याशा ग्रामपंचायतीने फळबाग वृक्ष लागवड योजनेतून खातेदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय...\nरखडलेले चौपदरीकरण : अडचण की आव्हान\nजळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे \"ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...\nराजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं... (संदीप वासलेकर)\nराजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5734320627244005865&title=Ratnagiri%20Won%20The%20Championship%20in%20the%20Yoga&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:40:50Z", "digest": "sha1:ELGOCWKT5OQM4HG2TWHPTZSUYIRQUZK6", "length": 8224, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "योगासन स्पर्धेत रत्नागिरीला सांघिक विजेतेपद", "raw_content": "\nयोगासन स्पर्धेत रत्नागिरीला सांघिक विजेतेपद\nरत्नागिरी : मुंबई येथील शारदाश्रममध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या योगासन महापौर चषक स्पर्धेत रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटरने सांघिक विजेतेपद आणि सुवर्णदक प्राप्त केले. दोन सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ संघ आणि ६३५ खेळाडू सहभागी झाले होते.\nरत्नागिरीच्या संघात आठ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्य दिनेश हरचरकर याने सुवर्णपदक, तर याच वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत गार्गी योगेश भट हिने कांस्यपदक पटकावले. आठ ते ११ वर्षे वयोगटांत ओम सुनील जैन याने रौप्यपदक, १४ ते १७ वर्षे वयोगटांत प्रितीश प्रकाश दीक्षित व गौरी ��दय शिंदेरसुरकर यांनी सुवर्णपदकावर, तर प्राप्ती शिवराम किनरे हिने रौप्यपदकावर नाव कोरले.\n१७ ते २५ वर्षे वयोगटांत पूर्वा शिवराम किनरे हिने सुवर्णपदक, तर सृष्टी मनोज जाधव हिने रौप्यपदक पटकावले. २५ ते ४० वर्षे वयोगटांत योगिता अरुण बनप हिने निर्विवादपणे सुवर्णपदकाची कमाई केली. याच स्पर्धेत पूर्वा शिवराम किनरे हिला मिस योगिनी पुरस्काराने, तर प्रितीश प्रसाद दीक्षित याला योगी पुरस्काराने सन्मानित आले.\nरत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटरला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्व सहभागी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nरत्नागिरीत योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम ‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गणेशगुळ्याचा संघ विजेता ‘मत्स्य’च्या विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाच्याच पदव्या सुरेश रामाणे यांना आदर्श दिग्दर्शक पुरस्कार जाहीर\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/opportunity", "date_download": "2019-06-16T14:03:10Z", "digest": "sha1:F2GEY237RMMCVHZA7ZAWMMBGHSGQZCIB", "length": 28966, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "opportunity: Latest opportunity News & Updates,opportunity Photos & Images, opportunity Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारत��नं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nदहावी व बारावी परीक्षेस बसलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी बोरिवली सांस्कृतिक केंद्र व फोरम ऑफ फ्री एंटरप्राईझ या संस्थानी संयुक्तपणे रविवार, ९ जून रोजी ‘करिअर डायलॉग’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.\nझिप झॅप झूम - शब्द आणि अर्थ\n'भारतीय उद्योजकांना युरोपिन देशात उत्तम संधी'\nभारताकडे व्यावसायिकदृष्ट्या बघण्याचा युरोपिन देशांचा दृष्टिकोन बदलत आहे. भारतीय उद्योजकांना परदेशात व्यापार करण्यासाठी किंवा आपला उद्योग वाढविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असून नवीन तंत्रज्ञानाबरोबर ऊर्जा, फूड, शेती आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रातील उद्योगांना युरोपिन देशात व्यापार करण्याची संधी असल्याचे मत भारतीय राजदूत शामा जैन यांनी व्यक्त केले.\nविविध पर्याय आजमावून पहा\nविद्यार्थ्यांसह पालकांना देखील दहावी-बारावीच्या निकालांचे वेध लागले आहेत. यावेळी प्रवेशप्रक्रियेच्या धावपळीत अनेकांची धांदल उडते. याच पार्श्वभूमीवर कॉलेज निवडताना कॉमर्स क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत,\nपुढील तीन महिने लष्करातील संधींचे\nमहाविद्यालयीन युवक-युवतींसाठी पुढील तीन महिन्यांचा काळ हा लष्करातील संधींचा आहे. त्यामध्ये हवाईदल व नौदलात अधिकारी म्हणून रुजू होण्याची संधी आहे. तर हवाईदलात सैनिक (एअरमन) म्हणूनही भरती होता येणार आहे.\nभाजपचे यशस्वी ‘डिजिटल मार्केटिंग’\nडॉ हर्षद भोसले…भाजपच्या यशाची अनेक कारणे आपल्याला सांगता येतील...\nभाजपचे यशस्वी ‘डिजिटल मार्केटिंग’\nभाजपच्या यशाची अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. भाजपने समाजमाध्यमांचा वापर एक डावपेच म्हणून मोठ्या कुशलतेने व व्यावसायिकपणे केला, हे त्यातले एक प्रमुख कारण.\nपाच लाख तरुणांना रोजगारानुभव\nकेंद्र सरकारने कॉलेजांमधील पाच लाख पदवीधरांना (नॉन टेक्निकल) विविध क्षेत्रांमध्ये काम करून अनुभव मिळविण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै २०१९पासून या योजनेची सुरुवात होणार आहे.\nविकसनशील देशांना निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरिता अमेरिकेने सत्तरच्या दशकात सुरू केलेल्या 'जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस' (जीएसपी) पद्धतीनुसार भारताला दिलेला प्राधान्यक्रम काढून घेण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने पावले उचलली आहेत.\nKuldeep Yadav: आमच्यामुळे जाडेजा, अश्विन संघाबाहेर नाहीत\n आम्ही कुणालाच टीम इंडियाच्या बाहेर काढले नाही. आम्ही फक्त मिळालेल्या संधीचा फायदा उठवत कामगिरी करत आहोत'... भारताचा तरुणतडफदार स्पिनर कुलदीप यादव याचे हे उत्तर.\nImran Khan: शांततेची संधी द्या; इम्रान खान यांची विनंती\nपुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला अखेर उपरती झाली असून पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शांततेची संधी देण्याची साद घातली आहे.\nविदर्भाच्या आघाडीची संधी हुकली\nपहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी असूनही तळाच्या फलंदाज उत्तरप्रदेशच्या पुर्णांक त्यागीच्या गोलंदाजीपुढे उभे न राहू शकल्याने विदर्भाने कूचबिहार क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी गमावली. उत्तर प्रदेशने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात निर्णायक ३२ धावांची आघाडी घेतली.\nsuvrat joshi: सुव्रत जोशी बनला गायक; तामिळ गाणं गाणार\n'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून अभिनेता सुव्रत जोशी घरोघरी पोहोचला. आता सुव्रत एका नव्या भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे. नाटक, मालिका, चित्रपटात अभिनय केल्यानंतर आता तो गायनाचं शिवधनुष्य पेलणार आहे. आगामी 'डोक्याला शॉट' चित्रपटात तो चक्क तामीळ गाणं गाताना दिसेल.\nयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ विश्लेषण-III\nयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ चा विचार करता २०१८ च्या जीएस पेपरमधील अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नाचे विश्लेषण आपण या लेखात बघणार आहोत. या विषयावर विचारले जाणारे प्रश्न हे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, अर्थशास्त्रातील तथ्य, भारताची आर्थिक पाहणी व बजेट, शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थव्यवस्थेतील घडामोडी यावर विचारले जातात.\nशिक्षणातून मिळणाऱ्या संधींचा घ्यावा शोध\nभारताच्या मूळ समस्या शोधण्याचे काम ग्रामीण महाविद्यालयातील अशा कार्यक्रमातून होत असते. शिक्षणाने अनेक संधी उपलब्ध होतात त्यामुळे संधी शोधत राहणे व समाजातील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे, असे आवाहन विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अग्रवाल यांनी केले.\nInternational Day of Disabled Persons: सार्वजनिक दिव्यांगस्नेही उद्दिष्टे अजूनही दुर्लक्षित\nदिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये वावरताना प्रत्येक क्षेत्रात समान संधी उपलब्ध होण्यासह त्यात सुसह्यता यावी, यासाठी १९९५मध्ये कायद्याची निर्मिती झाली, प्रत्यक्षात मात्र या कायद्यामध्ये अपेक्षित असलेली दिव्यांगस्नेही सार्वजनिक व्यवस्था निर्माण झालेली नाही.\nशिक्षणाचे मंथन आणि चिंतन\nया पुढचा काळ अनिश्चिततेचा असल्यामुळे विद्यार्थी चौकस, शोधक वृत्तीचा, सर्जनशील असेल, शिकलेल्या गोष्टींची त्याला जीवनाशी सांगड घालता येत असेल, तरच पुढच्या काळात टिकाव धरू शकेल. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे हे आपले परम कर्तव्य आहे, आपण शिकवू तेवढेच तो शिकणार आहे, या अंधश्रद्धेचा त्याग करून शिक्षण सहजपणे कसे घेता येईल यासाठी आता वातावरण निर्माण केले पाहिजे.\nबँकेमध्ये दैनंदिन कामासाठी लिपिक व प्रोबेशनरी ऑफिसर्सबरोबरीनंच विविध विषयातील स्पेशालिस्ट ऑफिसर्सची आवश्यकता असते. वीस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत स्पेशालिस्ट ऑफिसर्सची निवड करण्यासाठी एकच सामायिक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा घेण्याचं काम इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था करत आहे.\nकेंद्र सरकारतर्फे 'ऑफर फॉर सेल'च्या (ओएफएस) माध्यमातून बुधवारी 'कोल इंडिया'ची तीन टक्के हिस्साविक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति शेअर २६६ रुपयांची किंमत निर्धारित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवली गेल्यास सरकार अशा परिस्थितीत अतिरिक्त सहा टक्क्यांची हिस्सेदारी विक्रीला काढण्याची शक्यता आहे.\nफ्लिपकार्ट, अॅमेझॉन देणार १ लाख २० हजार नोकऱ्या\nई-कॉमर्स क्षेत्रातील अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या बड्या कंपन्यांमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. दिवाळीत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तर्ता करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून तब्बल १ लाख २० हजार नव्या तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाऊ शकतात. नोकरदार कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदा सणासुदीच्या काळात उपलब्ध होणाऱ्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.\nLIVE: भारताचं पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्��िण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/629777", "date_download": "2019-06-16T13:06:23Z", "digest": "sha1:DQQXID2SL6AII3PJHXYYUE24UCHTG2JC", "length": 5057, "nlines": 17, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "निवडणुकीनंतरच भारताला मैत्रीचा प्रस्ताव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणुकीनंतरच भारताला मैत्रीचा प्रस्ताव\nनिवडणुकीनंतरच भारताला मैत्रीचा प्रस्ताव\nपाक पंतप्रधान इम्रान खान यांचे विधान : अफगाणिस्तानसोबत शांततेची इच्छा\n2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच भारताच्या दिशेने पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला जाणार आहे. शेजारी देशातील निवडणुकीत पाकिस्तान हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने नवी दिल्लीने चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्याचे माझे मानणे असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी म्हटले आहे.\nपाकिस्तान स्वतःच्या सर्व शेजारी आणि विशेषकरून भारत तसेच अफगाणिस्तान सोबत शांततेचे संबंध राखू इच्छितो. भारतासोबत शांततेमुळे दोन्ही देशांमधील शस्त्रास्त्रस्पर्धा थांबून साधनसंपत्तीचा वापर मानवी विकासासाठी करण्यास बळ मिळेल, असे इम्रान यांनी रियाध येथील फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमला संबोधित करत म्हटले आहे.\nअफगाणिस्तानात शांतता नांदू लागल्यास पाकिस्तानला द्विपक्षीय आर्थिक तसेच व्यापारी कार्यांसाठी मध्य आशियाई देशांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. आपण भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला होता, परंतु भारताने याला नकार दिल्याचा दावा त्यांनी केला.\nइम्रान खान यांनी ऑगस्ट महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची सूचना केली होती. भारताने प्रस्ताव मान्य केल्याच्या काही तासांतच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची हत्या केली होती. या कारणामुळे भारताने ही बैठक रद्द केली होती. भारतात सार्वत्रिक निवडणूक पार पडताच पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करणार असल्याचे इम्रान यांनी सांगितले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग��रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.iffcotokio.co.in/marathi/motor-insurance/two-wheeler-insurance", "date_download": "2019-06-16T13:02:18Z", "digest": "sha1:WEZNU5E3IZOY5DSTZRR4WBGAQP7TONQW", "length": 27148, "nlines": 302, "source_domain": "www.iffcotokio.co.in", "title": " टू व्हीलर इन्शुरन्स ऑनलाइन | बाइक विमा नूतनीकरण - इफ्को टोकियो", "raw_content": "\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nऑनलाईन खरेदी / नूतनीकरण करा\nइफको टोकियोकडून ऑनलाईन टू व्हीलर इन्शुरन्स\nदुचाकी वाहने त्यांच्या कामाच्या ठिकाणी दररोज प्रवास करण्यासाठी लोक सर्वाधिक पसंतीचे पर्याय असू शकतात. वाहतूक कोंडी होणाऱ्या लोकांना बर्याच काळासाठी रस्त्यावर रांगतात हे लक्षात घेत असताना बरेच लोक आपल्या बाईक / स्कूटरना वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी राइडिंग करतात. यासह, रस्त्यावर असलेल्या धोकेपासून स्वतःचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे असू शकते.आपल्या संरक्षणासाठी, बाईकचे विमा ऑनलाईन विकत घ्या किंवा बाइक विमा ऑनलाइन नूतनीकरणासाठी आता जा.आपण बाइक विमाचे नूतनीकरण ऑफलाइन देखील निवडू शकता.\nइफको टोकियोचे दुचाकी वाहन\nइफको टोकियोमध्ये आम्ही चोरी, शारीरिक नुकसान आणि आमच्या ऑनलाइन दुचाकी इन्शुरन्स पॉलिसीसह तृतीय पक्षाची देयतांविरूद्ध उत्कृष्ट आर्थिक आच्छादन प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.एवढेच नाही तर आम्ही बहुतेक दुचाकीची विम्याची गरज भागवली आहे. आम्ही आपल्या गरजेनुसार आमचे विमा पॅकेज देखील तयार केले आहे.\nयासह आम्ही २४x७ दावे सेटलमेंट सहाय्यसह ऑनलाइन दुचाकी वाहन विमा ऑनलाइन नूतनीकरणावर ५०% पर्यंत 'नो क्लेम बोनस' (एनसीबी) ऑफर करतो.मागील पॉलिसीच्या समाप्तीपासून ९० दिवसांच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण केले जाते तेव्हाच एनसीबीची ऑफर दिली जाते.दोपहिया विमा पॉलिसी सुविधा कुठूनही नूतनीकरण करा. टू-व्हीलर इन्शुरन्सचे नूतनीकरण कोणत्याही वेळी केले जाऊ शकते.\nआमच्या ग्राहकांसाठी सोयीस्कर बनविण्यामुळे, दुचाकी इन्शुरन्स कंपनीद्वारे संपूर्ण दावे निकाली काढण्याचे सहाय्य भारतभर पुरवले जाते. आपण आपल्या पसंतीच्या गरजांनुसार (ऑनलाइन आणि ऑफलाइन) पेमेंट मोड देखील निवडू शकता आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुविधांचा आनंद घेऊ शकता.\nIFFCO टोकियोच्या विवाहित मुक्त दुचाकी इन्श्युरन्स पॉलिसीचा आनंद घ्या.\nधोरण काय समाविष्ट करते\nआपल्या वाहनाची हानी किंवा नुकसान:\nखालील नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे गाडीमुळे झालेली हानी किंवा नुकसान.\nनैसर्गिक आपत्ती - अग्नी, स्फोट, स्वत: ची प्रज्वलन किंवा वीज, भूकंप, पूर, प्रचंड चक्रीवादळ, वादळ, वादळे, जलप्रलय, चक्रीवादळ, गारपीट, दंव, भूस्खलन, रॉक्सलाइड.\nमनुष्यबळातील आपत्ती- दुचाकी, चोरी, दंगा, हट्टी, दुर्भावनापूर्ण कार्य, बाह्य माध्यमांद्वारे अपघात, रस्त्याद्वारे, रेल्वे, अंतर्देशीय जलमार्ग, उद्वाहक, एलेवेटर किंवा वाहतूकीतील कोणत्याही हानी\nवैयक्तिक अपघात संरक्षण: मोटार विमा रु. वाहन चालविण्याच्या, माऊंटिंग किंवा फुटणे करताना वाहनचालक किंवा वाहनचालक यासाठी १ लाख रुपये. आपण पिलियन रायडरसाठी वैयक्तिक अपघात संरक्षण देखील निवडू शकता.\nथर्ड पार्टी कायदेशीर उत्तरदायित्व: अपघाती हानीमुळे उद्भवलेल्या कायदेशीर उत्तरदायित्वावर, एखाद्या व्यक्तीची कायमची इजा / मृत्यू आणि / किंवा मालमत्तेमुळे झालेली कोणतीही हानी.\nकाय पॉलिसी समाविष्ट नाही\n(पॉलिसीच्या सर्व विभागांसाठी लागू)\nकंपनी या बाबतीत जबाबदार राहणार नाही:\nभौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणतीही अपघात, नुकसान, नुकसान किंवा देयता, निरंतर किंवा खर्च\nकोणत्याही कराराच्या देयतेतून उद्भवणारे हक्क.\nमोटार वाहन असताना कोणताही अपघात, नुकसान, नुकसान आणि / किंवा दायित्व कायम किंवा खर्च करता येईल:\nवापरण्यासारख्या मर्यादा नुसार इतर वापरले जात किंवा\nड्रायव्हरच्या चालकाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडून चालविल्या जात असताना\nकोणत्याही दुर्घटना नुकसान किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा कोणतीही हानी किंवा खर्च ज्यामुळे उद्भवते किंवा त्यातून किंवा परिणामी नुक���ान झाल्यास\nकोणत्याही स्वरूपातील कोणतीही परवाना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही अणू इंधनपासून किंवा अणुऊर्जा इंधनाच्या दहनापैकी कोणत्याही अणू कचरामधून रेडिओऍक्टिव्हिटीद्वारे आयनाइजिंग, रेडिएशन किंवा दूषित होण्यामुळे उद्भवणारी किंवा त्यातून निर्माण होणारी किंवा त्यातून निर्माण होणारी कोणतीही उत्तरदायित्व. या अपवाद दहन प्रयत्नासाठी परमाणु विखंडन कोणत्याही स्वत: ची कायम प्रक्रिया समाविष्ट असेल;\nप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अण्वस्त्र शस्त्र सामग्रीतून उद्भवणारे किंवा उद्भवणारे कोणतेही अपघात, नुकसान किंवा हानी किंवा दायित्व.\nयुद्ध, स्वारी, विदेशी शत्रुंच्या कृती, शत्रुता, किंवा युद्ध यासारख्या कारणास्तव उद्भवल्यास किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुर्घटना अपघात किंवा नुकसान किंवा दायित्त्वाने किंवा जवळून किंवा दुर्गम भागाद्वारे किंवा प्रसंगी उद्भवल्यास (युद्ध घोषित करण्याआधी किंवा नंतर) कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष घटना किंवा घटनेच्या कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामामुळे नागरिक युद्ध, विद्रोह, बंड, सैन्य, किंवा पळवलेली शक्ती किंवा दुर्घटना नुकसान आणि देयता स्वतंत्रपणे उठून उभी असलेली आणि उद्भवलेल्या किंवा उद्भवलेल्या कोणत्याही घटना किंवा त्याच्याशी संबंधित कुठल्याही कारणासह किंवा त्यास शोधून काढण्यात किंवा त्याचा सहयोग करण्यासाठी कोणताही मार्ग नाही आणि अशा पुराव्याच्या पूर्ततेत कंपनीने अशा प्रकारचे कोणतेही पैसे देण्यास जबाबदार राहणार नाही.\nआमच्या कॅश्शलेस गॅरेज नेटवर्कमध्ये सर्वत्र कॅशलेस क्लेम सुविधा उपलब्ध आहे.\nनो क्लेम बोनस: जर आपण पॉलिसी मुदतीच्या दरम्यान दावा करू शकत नसाल तर नूतनीकरणासाठी नो क्लेम बोनस (एनसीबी) दिला जातो. ही सवलत ५०% इतकी जास्तीची आहे. (एनसीबीला केवळ परवानगी दिली जाईल - मागील पॉलिसीच्या समाप्ती तारखेच्या ९० दिवसांच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण केले जाईल).\nतुमचे एनसीबी हस्तांतरित करा: जेव्हा आपण दुसरी कंपनी आपल्या मोटर इन्शुरन्स पॉलिसीला IFFCO-टोकियो जनरल इंशुरन्समध्ये बदल करता तेव्हा आपण 'नो क्लेम बोनस'चे पूर्ण लाभ स्थानांतरित करू शकता. सवलत दर समानच राहील; फक्त जेव्हा आपण आपल्या मागील मोटार विम्याच्या 'नो क्लेम बोनस' साठी ���ात्र आहात याचा पुरावा दर्शविल्यानंतरच. आपण खालील सादर करू शकता:\nमागील विमा कंपनीकडून एनसीबी पात्रतेची पुष्टी करणारा पत्र\nइन्शुअर व्यक्तीच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर विमाधारकांना नोंदविलेल्या डिलीव्हरीद्वारे कंपनी पॉलिसी रद्द करू शकते आणि अशा घटनेत विमाधारकाला पॉलिसीच्या कालावधीसाठी कमीतकमी देय प्रीमियमचा हिस्सा कमी शक्ती केला जाईल. पॉलिसीदेखील कोणत्याही दिवशी विमाधारकाने रेकॉर्ड केलेल्या डिलिव्हरीद्वारे रद्द केली जाऊ शकते आणि पॉलिसीच्या चलनाच्या वेळी कोणताही दावा उद्भवत नाही, तर विमाधारक कंपनीच्या अल्प कालावधीसाठी प्रीमियम कमी प्रीमियम परत मिळण्यास पात्र असेल. पॉलिसी अंमलात असलेल्या कालावधीसाठीचे दर.\nजेथे वाहनची मालकी हस्तांतरित केली जाते तिथे, पॉलिसी रद्द केली जाऊ शकत नाही, जोपर्यंत वाहन इतरत्र विमा उतरविले जात नाही तोपर्यंत पुरावे दिले जात नाहीत.\nरद्द करण्याच्या विनंतीसाठी, विमाधारक आमच्या टोल-फ्री नंबरशी संपर्क साधू शकतो किंवा सेवा विनंती तयार करु शकतो (आमच्याशी संपर्क साधा -> संपर्क फॉर्म -> सेवा विनंत्या).\nआरोग्य आणि कारची दक्षता घेण्याच्या टिपांसाठी नोंदणी करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपृष्ठांकन केव्हा आवश्यक आहे\nग्राहक त्याचे वाहने विकल्यास काय होईल\nपॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत\nवाहन पॉलिसी संरक्षणे कोणती आहेत\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nसर्वसामान्य प्रश्न - सामान्य\nसर्वसामान्य प्रश्न - दावे\nकॉल करू नका साठी नोंदणी करा\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nविमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे\n© कॉपीराइट 2018 इफको टोकियो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ghule-brothers-Political-movements-start-in-Nevasa/", "date_download": "2019-06-16T13:29:52Z", "digest": "sha1:BXQTYKVH24J5UC6IWTKEYJQCOYCRVYFX", "length": 7432, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घुले बंधूंच्या नेवाशात राजकीय हालचाली सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Ahamadnagar › घुले बंधूंच्या नेवाशात राजकीय हालचाली सुरू\nघुले बंधूंच्या नेवाशात राजकीय हालचाली सुरू\nनेवाशात माजी आ. नरेंद्र घुले यांच्या उमेदवारी कार्यकर्त्यांतून मागणी होत आहे. विधानसभा निवडणुकांना बराच अवधी असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू केल्याने माजी आ. शंकरराव गडाख, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटे यांना शह देण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याची कुजबुज सुरु झाली आहे. त्यामुळे मात्र तालुक्यात राजकीय वातावरण ढवळणार आहे.\nगेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून गडाख-घुले संघर्ष जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात गाजला. अंतर्गत कलाहामुळे गडाखांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि नेवासा मतदार संघात राष्ट्रवादीची वाताहत होण्यास सुरवात झाली. त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी खा.तुकाराम गडाख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. नेवाशातून तुकाराम गडाख राष्ट्रवादीचे उमेदवार असतील काय अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. मात्र तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माजी आ. नरेंद्र घुले यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी होत असल्याचे ऐकू येत आहे. तुकाराम गडाख यांना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयत्न घुलेंकडून होत असल्याने गडाखांच्या नथीतून नेमका कोणाला तीर मारण्याचा प्रयत्न होणार आहे, हे राजकीय गणित घुले यांचे न उलगडणारे कोडे आहे.\nमागील अनेक वर्षांपासून गडाख अज्ञातवासात गेले होते. परंतु गेल्या एक-दीड वर्षापासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते. पुढील वाटचाली संदर्भात गडाख यांनी कोणतेही व्यक्तव्य केले नसल्याने जिल्हाध्यक्ष घुले यांच्याकडून म��त्र राजकीय फटके फोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नेवाशात राष्ट्रवादीकडून गडाख, पांडुरंग अभंग, नरेंद्र घुले की विठ्ठलराव लंघे यापेकी नेमके कोण उमेदवार राहणार, याबद्दल उलट-सुलट चर्चा झडू लागल्या आहेत.\nया सर्व घडामोडीत माजी आ. शंकरराव गडाख यांची काय भूमिका राहणार, यावर नेवाशातील राजकीय गणिते अवलंबून असतील. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील नेत्यांचे गडाख कुटुंबाच्या हालचालीकडे नजरा लागल्या आहेत.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-awareness-in-the-context-of-menstrual-periods/", "date_download": "2019-06-16T12:47:53Z", "digest": "sha1:WJJ6AIJPUGHPLVIMKIPIWRX4LCYLJY2I", "length": 5409, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासिक पाळीसंदर्भात जागृतीसाठी ‘भूमी’ प्रकल्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Goa › मासिक पाळीसंदर्भात जागृतीसाठी ‘भूमी’ प्रकल्प\nमासिक पाळीसंदर्भात जागृतीसाठी ‘भूमी’ प्रकल्प\nमहिलांमधील मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटने ‘भूमी’ नावाने प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत शाळा, महाविद्यालयात जाऊन मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींंना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेविका सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावंत म्हणाल्या, की साई नर्सिंग इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी यापूर्वी पाळी येथील ताराबाई दळवी हायस्कूल व टागोर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम घडवून आणला आहे. सुर्ला व न्हावेली येथील सरकारी विद्यालयात असे उपक्रम राबविले आहेत. सध्या हा ���्रकल्प डिचोली तालुक्या पुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे.\nमासिक पाळी आपल्यानंतर युवतींनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याबाबत युवतींमध्ये जागृती घडवून निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन करुन सुंदर आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. मासिक पाळी संदर्भात शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी साई नर्सिंग इन्स्टिट्यूट शिक्षक संचालकांना पत्र करणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत कल्याण सावंत, रेश्मी गावकर, सायली नाईक व अन्य उपस्थित होत्या.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/electricity-bad-work/", "date_download": "2019-06-16T13:25:18Z", "digest": "sha1:HBYZHVONR6I3SKTUZXKBNVDV75D6AWUF", "length": 11263, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › महावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nमहावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nकोल्हापूर : सुनील कदम\nआज महावितरणचे अधिकारी शेतकर्यांनी ‘कृषी संजीवनी’ योजनेचा लाभ घ्यावा म्हणून आवाहन करीत आहेत. मात्र, महावितरणने कृषिपंपांची केलेली बोगस बिले आणि त्या माध्यमातून शेतकर्यांच्या डोक्यावर थापलेल्या करोडो रुपयांच्या थकबाकीचे काय करायचे, हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. जोपर्यंत कृषिपंपांच्या वीज बिलातील बनवेगिरी आणि लूटमारीवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत या योजनेला शेतकर्यांकडून प्रतिसाद मिळणे अवघड आहे.\nकृषिपंप 3 हॉर्सपॉवरचा असेल, तर त्याला 5 हॉर्��पॉवरचे बिल आकारायचे, 5 हॉर्सपॉवरला 7.5 हॉर्सपॉवरचे आणि 7.5 हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाला 10 हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाचे बिल आकारायचे ही महावितरणची जुनी खोड बनली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून महावितरणच्या या लुटालुटीच्या कारभारावर झगझगीत प्रकाश पडलेला आहे. महावितरणने अशा पद्धतीने शेतकर्यांना वाढीव हॉर्सपॉवरने बिले देऊन केलेल्या बनवाबनवीचे एक-दोन नव्हे, तर तब्बल 4 लाख 5 हजार 714 प्रकार सन 2014 मधील केवळ चार महिन्यांत चव्हाट्यावर आलेले आहेत. एकट्या लातूर जिल्ह्यात या हॉर्सपॉवरवाढीचे 1 लाख 10 हजार 958, बारामतीत 86 हजार 677, अमरावतीत 67 हजार 618, औरंगाबादमध्ये 36 हजार 790, नांदेडमध्ये 17 हजार 680 आणि कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीने हॉर्सपॉवर वाढवून केलेल्या लूटमारीचे 20 हजार 538 प्रकार उघडकीस आले आहेत. संपूर्ण राज्यभरातच महावितरणचा हा हॉर्सपॉवरवाढीचा गोरखधंदा आजही सुरू आहे.\nया हॉर्सपॉवरवाढीच्या प्रकारामुळे प्रत्येक महिन्याला शेतकर्यांकडून जवळपास 70 ते 80 कोटी रुपये जादा वीज बिलांची आकारणी करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून महावितरणकडून शेतकर्यांची ही लूट सुरू आहे. मात्र, ही लूट कागदोपत्री उघडकीला आल्यापासून म्हणजे मार्च 2014 पासून चालूवर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंतची आकडेवारी विचारात घेतली, तर ती रक्कम होते 3,010 कोटी ते 3,440 कोटी रुपये.\nमहावितरणचे असे म्हणणे आहे की, कृषिपंपांच्या वीज बिलाची थकबाकी ही 10 हजार 890 कोटी रुपयांची आहे. मात्र, त्यांच्याच कार्यालयातून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली आकडेवारी दर्शविते की, एकूण थकबाकीपैकी जवळपास 3,500 कोटी रुपयांची थकबाकी ही बोगस आहे. याचा अर्थ राज्य वीज ग्राहक संघटना करीत असलेल्या दाव्याप्रमाणे कृषिपंपांची खरी थकबाकी ही 6,500 कोटी रुपयांचीच असली पाहिजे.\n2016 साली राज्य शासनाने अशाच पद्धतीची योजना जाहीर केली होती. त्यावेळी कृषिपंपांच्या थकबाकीचे संपूर्ण दंड-व्याज माफ आणि थकबाकीच्या मूळ रकमेत 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यावेळीही महावितरणच्या या असल्या अनागोंदी कारभारामुळे कृषिपंपांची थकबाकी अवाढव्यपणे फुगविण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील केवळ 18 टक्के शेतकर्यांनी त्यावेळच्या योजनेत भाग घेतला होता आणि योजना अयशस्वी झाली होती. शासनाने यंदा नव्याने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी’ योजनेला जर 2016 सालच्या योजनेतील सवलती जाहीर केल्या आणि महावितरणने आपल्या करामतींनी वाढविलेली हजारो कोटी रुपयांची रक्कम कमी केली, तर शेतकर्यांच्या नावावर वीज बिलांची नाममात्र थकबाकी दिसेल किंवा कदाचित थकबाकी दिसणारसुद्धा नाही. शासनाने तसे प्रयत्न करण्याची गरज आहे.\n...ती वीज कुठे गेली\nमहावितरणने ज्याअर्थी बिलिंग केले आहे, त्याअर्थी तेवढी वीज तयार झाली आणि कुठे ना कुठे ती वीज वापरली गेली आहे; पण शेतकर्यांनी तर वापरलेली नाही, हे सिद्ध झाले आहे. मग ती कुणी वापरली, याचा शोध घेण्याची गरज आहे. तो शोध घेतल्यास अनेकांना ‘हाय व्होल्टेज’ शॉक बसेल.\nमहावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nसगळयाच राजकीय पक्षांपासून समान अंतरावर : राजू शेट्टी (व्हिडिओ)\nकोल्हापूरच्या माऊलीनं मारलं कर्नाटकचं मैदान\nकृषी संजीवनी योजनेत सावळागोंधळ\nहिताचा कारभार करता, मग दारोदारी का फिरता\nनृसिंहवाडीत दत्त जयंती उत्साहात\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Suicides-in-debtor-farmer-Sinnar-taluka/", "date_download": "2019-06-16T13:19:44Z", "digest": "sha1:TPZBKBDYGCDOLNFEB757GQPBDACZTRLX", "length": 5893, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जबाजारी शेतकर्याची सिन्नर तालुक्यात आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Nashik › कर्जबाजारी शेतकर्याची सिन्नर तालुक्यात आत्महत्या\nकर्जबाजारी शेतकर्याची सिन्नर तालुक्यात आत्महत्या\nतालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (78) या वृध्द शेतकर्याने पांगरी शिवारात विहिरीत आत्महत्या केल्याच��� घटना रविवारी (दि.6) दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मुलांच्या व स्वत:च्या नावे असणार्या कर्जाला कंटाळून संबंधीत शेतकर्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लक्ष्मण साबळे हे मुळचे भोकणी येथील रहिवासी असून त्यांची भोकणीसह पांगरी शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी शेतीसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे 40 हजारांचे कर्ज काढलेले होते.\nत्यांच्या शिवाजी या मुलाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचे 3 लाख रुपये तर रामदास या मुलाच्या नावे पांगरी विविध कार्यकारी सोसायटीचे 70 हजारांचे कर्ज असल्याचे समजते. गेल्या दोन-तीन वर्षात पिकांना बाजारभाव नसल्याने कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने लक्ष्मण साबळे यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पांगरी शिवारातील मुलाच्या नावे असलेल्या शेत गट नं. 436/2 मधील विहिरीत काल 4 वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.याबाबत वावी पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीबाहेर काढला. सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वावी पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/publication-of-ramatan-with-children/articleshow/64175880.cms", "date_download": "2019-06-16T14:17:49Z", "digest": "sha1:4VLA5TZUIZJNWAWTRSOM4IZAFRIKXZSA", "length": 11992, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: ‘मुलांसोबत रमताना’चे प्रकाशन - publication of 'ramatan with children' | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nम. टा. वृत्तसेवा, ��सई\nवसईतील यज्ञीता शशांक राऊत यांच्या 'मुलांसोबत रमताना' या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गणपतराव वर्तक क्रीडाभवन येथे नुकताच पार पडला. डॉ म. ग. परुळेकर मित्रमंडळ शाळेचे उपाध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.\nया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते आभास पाटील उपस्थित होते. आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात श्रोत्यांशी संवाद साधताना त्यांनी पालकांसाठी अनेक टिप्स दिल्या. 'पालक अपडेट, तर मुले अप-टू-डेट' असा मंत्र देतानाच, वेगवेगळी उदाहरणे देत उपस्थित पालकांचे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही त्यांनी केले. यज्ञीता यांनी 'मुलांसोबत रमताना' या पुस्तकात छोट्या छोट्या वाक्यरचनेतून मुलांना भावतील अशा सुंदर चित्रांसह पालकांनी मुलांना कसे खेळवत न्यावे, मुलांच्या कल्पनाशक्तीलाही कसा वाव द्यावा, याचे सुंदर सादरीकरण केले आहे, असे त्यांनी पुस्तकाबाबत बोलताना सांगितले. मिलिंद म्हात्रे यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात नर्सरीपासून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंतचे त्यांना आलेले विविध अनुभव कथन करून यज्ञीता यांचा एक बाल कार्यकर्ती ते मुलांचे मन जाणणारी एक उत्तम लेखिका असा ३० वर्षांचा प्रवास पालकांपुढे मांडला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकाचे प्रकाशक सुरेश वर्तक यांनी केली. अवयवदान चळवळीचे पुरुषोत्तम पवार आणि लेखक संदीप राऊत यांचीही समयोचित भाषणे झाली. आभार प्रदर्शन शशांक राऊत, तर सूत्रसंचालन आरती वर्तक व कल्पक वर्तक यांनी केले.\nफोटो - रिना वाघ\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nकळवा, मुंब्रा संघाच्या निशाण्यावर\nठाणे: टीएमसी बस स्टँडजवळ होर्डिंग कोसळले\nमलमूत्राच्या पाण्यावर भाजी उत्पादन\nजुळ्या बहिणींची टक्केवारीही जुळली\nलाच घेताना पोलिस निरीक्षकासह दोन कर्मचारी गळा���ा\nशाहू महाराज जयंतीनिमित्त स्पर्धा\nडोंबिवलीतील डॉक्टरांचा सोमवारी संप\nगणेशपुरी पोलिस ठाणे प्रभारीकडे\nबोगस डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं निधन\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवारली आदिवासी चित्रकार म्हसे यांचे निधन...\n‘कोकणात जमीनच राहणार नाही’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/yapaiki-ektari-khota-nvara-aplya-baykoshi-boltat", "date_download": "2019-06-16T13:54:17Z", "digest": "sha1:WNIKWA5FN2JKAGSCIA6A7XFE7TXJ4TPF", "length": 9841, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "यापैकी एकतरी खोटं प्रत्येक नवरा आपल्या बायकोशी बोलतो - Tinystep", "raw_content": "\nयापैकी एकतरी खोटं प्रत्येक नवरा आपल्या बायकोशी बोलतो\nतो खोटारडा नाही आणि त्याचा हेतू तुमच्या पासून गोष्टी लपवणे सुद्धा नाही. त्याने तुम्हाला खुश ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी एखादे खोटे बोलला तर त्यात काय वाईट आहे ह्या 9 प्रसंगी तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलू शकतो.\n१) या कपड्यात खूप छान दिसते आहेस.\nतुमचा नवरा तुम्हाला आवडणाऱ्या कपड्यांवरून कधीच नाराज होणार नाही. आणि झालाच तरी तो तुमच्या भावनांचा आदर करतो. तुमच्या आवडीचा एखादा पोशाख तुमच्या शरीरयष्टीला शोभला नाही तरीही तो ते बोलून दाखवणार नाही.\n२) मी १० मिनिटात निघतोय\nतुमचा नवरा जोपर्यंत वक्तशिरपणाचं प्रतिक नाही, शक्य आहे की तो घरी परतायला त्याला हवा तेवढा वेळ घेईल. आणि कदाचित त्याला माहिती आहे की तुम्हाला, लागणाऱ्या वेळेचा एक पुसटसा अंदाज दिला तर तात्पुरता वेळ मारून नेता येईल. विलंब, लांबलेल्या कामकाजाचे तास आणि सभा, त्याला खोटं बोलायला प्रवृत्त करू शकते आणि एखादया खोट्याने काहीच फरक पडत नाही, किंवा असे त्याला वाटते.\n३) मी सांभाळू शकतो.\nतुम्ही मान्य केले पाहिजे की पुरुष अहंकारीच असतो. त्यांना वस्तुंचा ताबा घ्यायला व कठीण परिस्थिती हाताळायला आवडते. कुठलीही असो जसे की अधिक पैसे मागितल्याच्या कारणाने दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीशी भांडणे, किंवा अनावश्यक शुल्क लावणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी वाद घालणे. पण कधीतरी मोठा गोंधळ होऊ शकतो.\n४) तो माझा प्रश्न आहे\nत्याला लहान मुलासारखे रडगाणे नाही गायचे आहे. तो अत्यंत नाराज असला की तो हे स्वसंरक्षण तंत्र म्हणून वापरतो.\n५) पण मी कॉल केलेला\nजेव्हा तुम्ही दोघे सिनेमा पाहण्याचा बेत आखता आणि तो तुम्हाला घायला येणार असतो तेव्हा हे होतच. ‘तुझा फोन नेहमी व्यस्त असतो, मी तुझी वाट पहात होतो,” तुमच्यावर दोष टाकण्याची ही एक पळवाट आहे. आणि आणि सगळ्या बेताचा बट्याबोळ करतो.\n६) तुझी इच्छा नसेल तर नको\nत्याचवेळी त्याची प्रबळ इच्छा असते. पण हे ही तितकच खरे की तो तिच्यावर कधीही बळजबरी करीत नाही व तिचे मन वळवण्याची वाट बघतो, मग अगदी मध्यरात्र ही असुदे.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95/", "date_download": "2019-06-16T12:34:41Z", "digest": "sha1:MSDFL5AM65XSG4AANBHAQ4MDPJ4HA32L", "length": 11578, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो : गिरिश महाजन – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nदिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो : गिरिश महाजन\nमुंबई – दारुचे 65 ब्रॅण्ड आहेत, ज्यांना डिमांड नाही. म्हणून मी गमतीत म्हटलं महिलांचं नाव देऊन बघा. विनोदाचा भाग म्हणून बोललो. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली आहे. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी बोलताना, साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रॅण्डला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं.\nमहाजन यांच्या विधानावर जोरदार टीका होऊ लागली. दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर नाशिक आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं\nफेसबुकची सध्या अस्तित्वात असलेली २७ कोटी खाती बनावट\nत्या वाघिणीची शॉक लावूनच शिकार केल्याचे उघडकीस\nहिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे निलंबित\nहिंगोली- आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबाला दिलेली व मुदत ठेवीच्या रूपात असलेली रक्कम आईच्या आजारपणासाठी तहसील प्रशासन देत नसल्याने या शेतकर्याच्या मुलाने आत्महत्या केली होती. यात...\nपैसे उकळणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल; नागरिकांकडून कारवाईची मागणी\nनाशिक – ओझर भागात दर सोमवारी वाहतुक शाखेचे काही ठरावीक पोलीस कर्मचारी थेट रस्त्यावर उभे राहत वाहने अडवत वाहन चालकांकडून हवे तसे पैसे उकळण्याचा प्रकार...\nभीमा-कोरेगाव प्रकरण : मिलिंद एकबोटे पोलिसांसमोर हजर\nपुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेले मिलिंद एकबोटे अखेर आज सकाळी प्रथमच चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त...\nस्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत प्रसन्ना रोझकर देशात पहिला\nडोंबिवली- विधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्ना रोझकर याने देशात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रो���ित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5495651622630239231&title=Singing%20Competition%20in%20the%20memory%20of%20Sudhir%20Phadke&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T12:56:06Z", "digest": "sha1:RFQHEG55BAN2HMZLBBD4RAQFGJYQGEIC", "length": 10326, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘हेरिटेज इव्हेंट्स’च्या वतीने गायन स्पर्धेचे आयोजन", "raw_content": "\n‘हेरिटेज इव्हेंट्स’च्या वतीने गायन स्पर्धेचे आयोजन\nसुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त उपक्रम\nपुणे : ‘हेरिटेज इव्हेंट्स’च्या वतीने सुधीर फडके उर्फ बाबुजी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘बाबुजींची गाणी’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील इच्छुकांना या गायन स्पर्धेत भाग घेता येणार असून, स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार २९ सप्टेंबर व रविवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क घेण्यात येणार असून, पौड रस्त्यावरील ‘हेरिटेज द आर्ट लिगसी’ या ठिकाणी ही स्पर्धा पार पडेल’, अशी माहिती संतोष पोतदार यांनी दिली.\n‘स्पर्धेसाठी तीन वयोगट असून, आठ ते १६ हा पहिला वयोगट, १७ ते ४० ��ा दुसरा वयोगट, तर ४० वर्षांपुढे असा तिसरा वयोगट असणार आहे. यामध्ये महिला, पुरुष अशा दोघांनाही भाग घेता येणार आहे. गायन स्पर्धेत गीतरामायणा व्यतिरिक्त बाबुजींनी स्वरबद्ध केलेल्या व गायलेल्या गाण्यांचा समावेश स्पर्धकांना करता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्हे, रोख व वस्तू स्वरूपातील तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतची भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली असून, प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते घोषित करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना २१ ऑक्टोबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक गटातील प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकाला बाबुजींचे सुपुत्र, गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या उपस्थितीत एक स्वतंत्र गाणे गाण्याची संधी देखील मिळणार आहे. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शहरातील व राज्यातील अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित असणार आहेत. श्रीधर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज गुरुवार, १३ सप्टेंबरपासून ‘हेरिटेज द आर्ट लिगसी’, श्री प्रसाद बिल्डींग, पौड रोड, पुणे येथे आणि पिंपरी चिंचवड भागातील इच्छुकांसाठी शरद शिधये, ५, पुष्पांजली, २८२/ ३३, तानाजीनगर, शिवाजी उदय मंडळा जवळ, चिंचवड आणि तानसेन संगीत विद्यालय, १० श्रीराम राज पार्क, श्रीराम मंदिराजवळ, चिंचवड या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत’, असेही पोतदार यांनी सांगितले.\nTags: पुणेहेरिटेज इव्हेंट्सबाबुजींची गाणीगायन स्पर्धाजन्मशताब्दीहेरिटेज द आर्ट लिगसीसंतोष पोतदारश्रीधर फडकेगणेश कला क्रीडा मंचPuneSudhir PhadkeHeritage EventsSinging CompetitionSantosh PotdarShreedhar PhadkeGanesh kala krida ManchHerit\n‘समग्र बाबूजी’ कार्यक्रमाचे आयोजन ‘इस्रो’तर्फे पुण्यात अंतराळविषयक प्रदर्शन ‘पुलं, गदिमा आणि बाबूजी हे युगनिर्माते’ उस्ताद जाकीर हुसेन यांच्या साथीने रंगणार ‘धरोहर’ ‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\nध्वनीच��� किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket-news/those-were-individual-opinions-viraj-kohli-clears-his-stand-on-pandyas-sexist-comments/articleshow/67484534.cms", "date_download": "2019-06-16T13:52:24Z", "digest": "sha1:5ZKBUX7OL7AZPVE42RDN27SYVGKRKJ5P", "length": 18256, "nlines": 340, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pandya's sexiest comment: Virat on Pandya: पंड्या प्रकरणाचा संघावर परिणाम होणार नाही: विराट - those were individual opinions, viraj kohli clears his stand on pandya's 'sexist' comments | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nVirat on Pandya: पंड्या प्रकरणाचा संघावर परिणाम होणार नाही: विराट\nभारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या व सलामीवीर केएल राहुल यांनी एका टॉक शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'पंड्या आणि राहुल यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा टीम इंडियाशी संबंध नसून संघावर या वादाचा काहीही परिणाम होणार नाही,' अशी ग्वाही विराटनं दिली आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राण...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स...\nभारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची सावध प्रतिक्रिया\n'पंड्या आणि राहुल यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा टीम इंडियाशी संबंध नसून संघावर या वादाचा काहीही परिणाम होणार नाही.\nभारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या व सलामीवीर केएल राहुल यांनी एका टॉक शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'पंड्या आणि राहुल यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा टीम इंडियाशी संबंध नसून संघावर या वादाचा काहीही परिणाम होणार नाही,' अशी ग्वाही विराटनं दिली आहे.\n'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये पंड्यानं महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे मुख्य प्रशासक विनोद राय यांनी याची गंभीर दखल घेऊन दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर विराटनं त्याचं मत मांडलं. 'भारतीय संघाचा एक भाग व जबाबदार क्रिकेटपटू म्हणून आम्ही त्यांच्या वक्तव्याचा समर्थन करणार नाही. ती त्यांची व्यक्तिगत मतं आहेत. त्याचा संघातील वातावरणावर परिणाम होणार नाही. आम्ही सध्या संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केलं आहे,' असं विराट म्हणाला.\n'पंड्या आणि राहुल यांना पुढील सामन्यात खेळवायचं की नाही याबाबत आताच काही सांगता येणार नाही. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या निर्णयावरच ते अवलंबून आहे,' असंही विराटनं स्पष्ट केलं.\nदरम्यान, पंड्या व राहुल यांच्यावरील बंदीबाबत कायदेशीर सल्ला मागवण्यात आला आहे. त्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे.\nIn Videos: हार्दिक, राहुलवरील BCCIच्या निर्णयाची वाट पाहतोयः विराट कोहली\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nआज भारत विरुद्ध पाकिस्तान लढत\nपाकिस्तानला कमी लेखू नका \nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nटीम इंडियाला झटका; दुखापतीमुळं शिखर संघाबाहेर\nLIVE: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे अपडेट्स\nपंड्याने घडवली भारतीय 'ड्रेसिंग रुम'ची सफर\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याचे अपडेट्स\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याचे अपडेट्स\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nVirat on Pandya: पंड्या प्रकरणाचा संघावर परिणाम होणार नाही: विरा...\nfarokh engineer: फारूक इंजिनीयर यांनी हरभजनला सुनावले\nसचिनच्या हस्ते रणजीपटूंचा गौरव...\nHardik Pandya: हार्दिक, राहुलवर दोन वनडेंची बंदी घाला...\nकर्मचारी प्रीमिअर लीग क्रिकेट रविवारपासून...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/546315", "date_download": "2019-06-16T13:06:31Z", "digest": "sha1:N2HGSUXBXIJGNBVFS5HMY3AU6CNNNEPH", "length": 5644, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दिवसातील तेजी बाजाराने गमावली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » दिवसातील तेजी बाजाराने गमावली\nदिवसातील तेजी बाजाराने गमावली\nबीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरला, एनएसईचा निफ्टी वधारला\nवर्षातील सलग तिसऱया दिवशी बाजारात चांगलाच चढउतार दिसून आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत संकेत मिळाल्याने बाजाराने चांगली सुरुवात केली होती. निफ्टी 10,503 आणि सेन्सेक्स 33,998 पर्यंत वधारला होता. मात्र शेवटच्या तासात बाजारातील दबाव वाढला आणि निफ्टी मंगळवारच्या पातळीवर बंद झा��ा, तर सेन्सेक्सही कोसळला. निफ्टीने 60, तर सेन्सेक्सने 200 अंशाची तेजी गमावली.\nबीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरत 33,793 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी केवळ 1 अंशाने वधारत 10,443 वर स्थिरावला. बँक निफ्टी 0.1 टक्क्यांच्या घसरणीने 25,319 वर बंद झाला.\nमिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारत बंद झाला.\nवाहन, औषध, तेल आणि वायू समभागात सर्वाधिक विक्री झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.5 टक्के आणि औषध निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरला. एफएमसीजी, धातू, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात खरेदी झाली.\nअदानी पोर्ट्स, एल ऍण्ड टी, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, अंबुजा सिमेंट, येस बँक, टाटा मोटर्स 2.8-1 टक्क्यांनी वधारले. डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, ओएनजीसी, बजाज ऑटो, मारुती सुझुकी 3-1.4 टक्क्यांनी घसरले.\nमिडकॅप समभागात जिंदाल स्टील, अदानी एन्टरप्रायजेस, युनायटेड बुअरीज, ओरॅकल फायनान्शियल, टाटा केमिकल्स 8.1-3.6 टक्क्यांनी मजबूत झाले. रिलायन्स कम्युनिकेशन्स, एम्फेसिस, ग्लॅक्सो कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल, क्रिसिल 5.6-1.4 टक्क्यांनी घसरले.\nस्मॉलकॅप समभागात अंबिका कॉटन, पॅनासोनिक कार्बन, विकास इकोटेक, फिलिप्स कार्बन 20-15.6 टक्क्यांनी वधारले. थीमस मेडिकेयर, डीबी रियल्टी, आर्कोटेक, बीईएमएल 5.7-3.4 टक्क्यांनी घसरले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/653730", "date_download": "2019-06-16T13:34:35Z", "digest": "sha1:5UUEZMRSJH7TXGRB4ZDMCOJWNGJZNGTY", "length": 3849, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीनच्या ब्रँडबरोबर श्रीकांतचा नवा करार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या ब्रँडबरोबर श्रीकांतचा नवा करार\nचीनच्या ब्रँडबरोबर श्रीकांतचा नवा करार\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली\nभारताचा माजी टॉप सीडेड आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत���े सोमवारी चीनच्या ली-निंग या क्रीडा पुरस्कर्त्यां उद्योगसमुहाबरोबर 4 वर्षांसाठी 35 कोटी रूपयांचा नवा करार केला आहे.\nआंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये सुपर सिरीजमधील सहा बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा किदांबी श्रीकांत हा भारताचा एकमेव बॅडमिंटनपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा साहित्याची निर्मिती करणाऱया चीनच्या ली-निंग या कंपनीशी के. श्रीकांतने चार वर्षांसाठी करार केला आहे. या करारापोटी ली-निंग या चायनीज ब्रँडकडून श्रीकांतला 35 कोटी रूपये मिळणार आहेत. चीन-इंडेनेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाच्या बॅडमिंटन संघांना ली-निंगने आपला पाठिंबा दिला असून 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय पथकाचे ली-निंग हे अधिकृत पुरस्कर्ते होते. 2020 च्या टोकियो ऑलिंपिकसाठीही भारतीय संघाचे ते अधिकृत पुरस्कर्ते राहतील. 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये किदांबी श्रीकांतकडून भारताला सुवर्णपदक अपेक्षित आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/665665", "date_download": "2019-06-16T13:03:24Z", "digest": "sha1:3NJV4YYZCM6JSNEYF4KXB5B4G4LJTEXG", "length": 5987, "nlines": 18, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘सन्मान निधी’ साठी 52,466 शेतकरी पात्र - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘सन्मान निधी’ साठी 52,466 शेतकरी पात्र\n‘सन्मान निधी’ साठी 52,466 शेतकरी पात्र\nप्रतिलाभार्थी वार्षिक सहा हजारचा मिळणार लाभ\nओरोस येथे उद्या योजनेचा शुभारंभ\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हय़ातील 52,466 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱयांना तीन टप्प्यात वर्षासाठी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.\nदरम्यान 24 फेब्रुवारी रोजी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा शुभारंभ होणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 10 शेतकऱयांना पहिल्या टप्प्याच्या लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर या कार्यक्रमाचे ए���ाचवेळी आयोजन केले जाणार असून प्रत्येक कार्यक्रमात 10 शेतकऱयांना उपस्थित ठेवून योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.\nअल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱयांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. 4 फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार 20 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शेतकऱयांची यादी करून त्यावर हरकती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर दुरुस्त करण्यात आलेली यादी दोन दिवसात जाहीर करावी 26 तारीखपर्यंत केंद्र शासनाच्या संकेत स्थळावरही ती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nजिल्हय़ात 4 लाख 49 हजार 565 शेतकरी आहेत. एकूण 757 गावांमधील या योजनेच्या निकषानुसार 52,466 शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. प्रत्यक्ष लाभ देण्याच्या कार्यवाहीसाठी केंद्र शासनाने कामाला लागण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 रोजी सकाळी 10.30 वाजता उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर येथून होणार आहे. याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. मात्र, शेतकऱयांशी पंतप्रधान यावेळी ‘मन की बात’ करून मनमोकळा संवाद साधणार आहेत. जिल्हय़ातील हा औपचारिक शुभारंभ कार्यक्रम संबंधितांनी वेळेला पार पाडावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/50", "date_download": "2019-06-16T13:59:03Z", "digest": "sha1:KTX3FWZSC5NRHIVSTLOFFRUSW3T6SXUD", "length": 8248, "nlines": 30, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 50 of 103 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nभविष्याचा वेध घेणारा रेडी प्लेयर वन\n2045 सालामध्ये पृथ्वीतलावर केवळ गरिबी, प्रदूषण, वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार याचे स्तोम माजले आहे. तर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या जगात शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या अनेक संधी असल्याने लोक त्यातच अधिक रस घेत आहेत. यातून लोकांचे आयुष्य ���ुधारते की बिघडते हे रेडी प्लेयर वन या चित्रपटात पाहायला मिळते. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऑलिव्हिया कुक, बेन मेडलसोन, सायमन पेग यांच्या प्रमुख ...Full Article\nयेत्या शुक्रवारी ‘गावठी3. हा वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर हिंदीत ‘बागी 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडचा ‘रेडी प्लेयर वन’ हा चित्रपट रिलीज ...Full Article\n‘माईल थू टाईम’ कार व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ\nऑनलाईन टीम / पुणे : मराठी कलाकारांनी पहिल्यांदाच ‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ पाडव्यानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आणले असून अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओचे ...Full Article\nनोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली छोटी मालकीण\nनाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगली चाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपड करते… तिचं नशीबही तिला साथ देतं स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या नव्या मालिकेत प्रमुख ...Full Article\nउर्मिला मातोंडकरचे 10 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन\nऑनलाईन टीम / मुंबई बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे आयटम सोंग्स् ने पडदय़ावर पुनरागमन झाले आहे. ‘ब्लॅकमेल’ चित्रपटात उर्मिला ‘बेवफा ब्यूटी’ या गाण्यात उर्मिला दिसणार असून मोठय़ा पडदय़ावर उर्मिलाला ...Full Article\nख्वाडाफेम भाऊराव कऱहाडे यांचा बबन चित्रपट\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कऱहाडे लिखित आणि दिग्दर्शित बबन या आगामी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या 23 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या ...Full Article\nदुष्टांचा प्रतिकार करणारा पॅसिफिक रिम : अपरायजिंग\nचित्रपटाच्या पहिल्या भागात ब्रीचचे युद्ध झाल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा एकदा परिस्थिती बिकट होत चालली आहे. कैजू आणि जेगर या संस्था एकमेकांविरोधात उभ्या राहिल्या आहेत. या दोन्ही संस्थांना रोखण्यासाठी जेक ...Full Article\nऋत्विकचे मोहे पिया हे नाटक थिएटर ऑलम्पिक महोत्सवात\nस्टार प्रवाहवरील मानसीचा चित्रकार तो या मालिकेत विहानची भूमिका साकारणारा ऋत्विक पेंद्रे अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांचा लाडका झाला. सुप्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक वामन पेंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू घरातून ...Full Article\nसिनेप्रेमींच्या पारंपरिक संवेदनांना मराठी चित्रपट शिकारीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवडय़ात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची ...Full Article\nयेत्या शुक्रवारी राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘ख्वाडा’नंतर भाऊराव कऱहाडे यांचा ‘बबन’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडचा ‘पॅसिफिक रिम ...Full Article\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T12:40:35Z", "digest": "sha1:FBT3CPQ7TORIHBZO4I2WBP5E4TLRLYN4", "length": 12174, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘पबजी’ला टक्कर द्यायला आलाय ‘नवा गेम’ – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान देश\n‘पबजी’ला टक्कर द्यायला आलाय ‘नवा गेम’\nमुंबई – सध्या तरुणाईमध्ये पबजी (PUBG) या गेमने इतकी भुरळ घातलीय की, तहान-भूक विसरून अनेक जण या गेमच्या आहारी गेले आहेत. ‘PUBG’ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. सर्व्हायव्हल (Survival) असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे. शाओमीचा सर्व्हायव्हल गेम (Survival Game) १८५ एमबीचा आहे.\n‘Survival Game’ हा PUBG सारखाच एक नवा गेम आहे. सर्व्हायव्हल गेम एका युद्धाच्या मैदानावर आधारीत असून या गेममध्ये मॅप एरियाट स्पेसशिपच्या माध्यमातून उड्डाण करत प्रारंभ होतो. पबजीप्रमाणे या गेममध्येही प्लेअर त्याला हव्या त्या ठिकाणी उतरून शस्त्रांसह अन्य बाबींचा शोध घेऊ शकतो. भारतीयांसाठी खास हा गेम बनवण्यात आल्याचे शाओमी कंपनीने म्हटले आहे. शेवटपर्यंत या गेममध्ये जिवंत राहणाऱ्या प्लेअरला विजेता घोषित करण्यात येते. Survival या गेममध्ये PUBG प्रमाणेच अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. मॅपपासून गनपर्यंतचे सगळे फीचर्स हे सारखेच आहेत. अनेक युजर्सना शाओमीचा हा गेम आवडला आहे. त्यामुळे पबजीला हा गेम खऱ्या अर्थाने टक्कर देऊ शकणार का, हे तर येणारा काळच ठरवणार आहे.\n#INDvsAUS भारताचा कांगारूंवर ऐतिहासिक विजय\n#AusvInd पुजारा ‘सुसाट’; दिवसअखेर भारत ४ बाद ३०३\n संघाचा १४ धावांत खुर्दा\n#AUSvIND भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nमुंबईच्या समुद्रात डॉल्फिनचे दर्शन\n'त्या' कैद्याचा संशयास्पद मृत्यू; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश\nतिहेरी तलाकवर आज होणार विधेयक सादर\nतिहेरी तलाक ही प्रथा संपवण्यासाठी शुक्रवारी संसदेत मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी या संदर्भातील...\nआघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक\n#BESTStrike संपाचा पाचवा दिवस; मुंबईकरांसाठी स्कूल बस धावली\nमुंबई – गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपाचा तिढा आज पाचव्या दिवशीही कायमच आहे. शुक्रवारी दिवसभरात झालेल्या विविध बैठकांमधील चर्चा अयशस्वी ठरल्याने...\nउपक्रम देश मुंबई राजकीय शिक्षण\n‘एक्झाम वॉरिअर्स’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद\nमुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक्झाम वॉरिअर्स’च्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘एक्झाम वॉरिअर्स’ असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकांच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात...\nसवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी\nनवी दिल्ली – आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकाला मंजुरी...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/namma-metro", "date_download": "2019-06-16T14:12:14Z", "digest": "sha1:3FJHLDRYIRFFPEZHHNMEKHJT2T5YUE2Z", "length": 15248, "nlines": 258, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "namma metro: Latest namma metro News & Updates,namma metro Photos & Images, namma metro Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रति...\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nनम्मा मेट्रो: १ मार्चपासून प्रत्येक डब्यातील पहिले दोन दरवाजे महिलांसाठी राखीव\nहिंदी हटाओ मोहीमेनंतर आता कन्नडिगांना प्राधान्य देण्यासाठी याचिका\nबेंगळुरू: मेट्रोवरील हिंदी भाषेला कडाडून विरोध\nबंगळुरू मेट्रो स्टेशनवरून हिंदी फलक काढले\nबेंगळुरू मेट्रोची सेवा पुन्हा सुरू\nबंगळुरु : विरोधानंतर मेट्रो स्टेशनवरील हिंदी साइनबोर्ड रंगवले\nबंगळुरु : मेट्रोमध्ये हिंदी पाट्यांविरोधात मोहिम\nनम्मा मेट्रोत हिंदी साइनबोर्ड, कन्नड कार्यकर्त्यांचे आंदोलन\nबंगळुरूवासियांनी घेतला मेट्रो प्रवासाचा आनंद\nबेंगळुरूः मुख्यमंत्र्यांनी केला मेट्रो प्रवास\nबंगळुरू : राष्ट्रपतींच्या हस्ते होणार मेट्रोचे भूमिपूजन\nबंगळुरू: नम्मा मेट्रो स्टेशन विद्यार्थ्यांनी सजवले\nबेंगळुरु: नम्मा मेट्रोला महिला चालक\nबेंगळुरूच्या नम्मा मेट्रोला ५ वर्षे पूर्ण\nLIVE: भारताचं पाकसमोर विजयासाठी ३३७ धावांचं लक्ष्य\nपाकची वाट लावली, सच��नची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.iffcotokio.co.in/marathi/health-insurance/individual-health-insurance", "date_download": "2019-06-16T12:48:11Z", "digest": "sha1:6DG72SOIJFD46YYV36ZCIWMM5GSC5RT2", "length": 32185, "nlines": 235, "source_domain": "www.iffcotokio.co.in", "title": " मेडिक्लेम पॉलिसी : बेस्ट कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी | इफ्को टोकिओ", "raw_content": "\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nपुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nइंडिविज्युअल हेल्थ प्रोटेक्टर पॉलिसी\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nभारतात मेडिक्लेम आरोग्य पॉलिसी ऑनलाइन विकत घ्या\nही पॉलिसी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कोणतेही आजार किंवा इजेसंबंधी आकस्मिकता उदा. हॉस्पिटलाइझेशन, वैद्यकीय खर्च, सर्जिकल खर्च, अंग प्रत्यारोपण इत्यादीसाठी आरोग्य सुरक्षा कव्हरचे पर्याय देते. ही पॉलिसी वैय्यक्तीक विमा उतरवलेल्या राशीच्या आधारे तुमचे कुटुंबीयांना कव्हर करते, ज्याच्यात तुम्ही, तुमचे पति/पत्नी, आश्रित मुले, भाऊ, बहीण, वहिनी, दीर किंवा अन्य कोणतीही आश्रित व्यक्ती किंवा तुमच्या सोबत राहणारे संबंधी आणि आश्रित पालक सामील आहेत. सामान्य पॉलिसी काळावधी १ वर्ष एवढा आहे. तरीदेखील, लघु काळावधीच्या आधारे पॉलिसी जारी करण्याचीही तरतूद आहे..\nपॉलिसी काय कव्हर करते.\nरुग्णालय नोंदणी/सेवा शुल्कसहीत रुग्णालय/नर्सिंग होममध्ये तरतूद केल्याप्रमाणें रूम रेंट खर्च\nविहित काळावधीसाठी वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्लेने हॉस्पिटलाइझेशन काळावधीदरम्यानचे नर्सिंग खर्च\nसर्जन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय व्यावसायिक, सल्लागार, तज्ञांचे शुल्क\nभूल, रक्त, ऑक्सिझन, शस्त्रक्रिया कक्ष, सर्जिकल उपकरणे, औषधे व ड्रग्स, निदानात्मक पदार्थ आणि एक्सरे, डायलेसिस, केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेसमेकरचा खर्च, कृत्रिम पाय, अंगांचा खर्च आणि तत्सम खर्च\nविमा उतरवलेल्या राशीच्या मर्यादेपर्यंत B52 खर्च\nविमा उतरवलेल्या राशीच्या २०% एवढ्या अधिकतम एकूण उपमर्यादेपर्यंत डॉमिसिअलरी हॉस्पिटलाइझेशनसाठी केलेलेआणि वैद्यकीयरित्या आवश्यक असल्यास, रास्त व नियमीत खर्च\nगंभीर आजारासाठी अधिक विमा उतरवलेली राशी\nगंभीर आजारासाठी अधिक विमा उतरवलेली राशी( मूळभूत कव्हरमध्ये नमूद केल्या प्रमाणें) पुढील गंभीर आजारांसाठीः\nविशेष गांभीर्याचे पहिला हॄदयरोगाचा झटका\nओपन हार्ट रिप्लेसमेंट किंवा हार्ट व्हाल्व्हची दुरुस्ती\nनियमीत डायलसिस हवे असलेले मूत्रपिंड निकामी होणें\nस्थायी लक्षण असलेले स्ट्रोक\nपायांना कायमस्वरूपी अर्धांगवायूचा झटका\nकायमस्वरूपी लक्षणासह मोटार न्यूरॉन रोग\nकायमस्वरूपी लक्षणासह मल्टिपल स्क्लेरोसिस. या विस्ताराप्रमाणें, मूळभूत विमा उतरवलेली राशी पूर्वी सांगितलेल्या गंभीर आजाराच्या दाव्यांसाठी दुप्पट केली जाईल, ज्यासाठी मूळभूत कव्हर प्रिमिअमचे ३०% एवढी रक्कम आकारली जाईल.\nमुख्य व्याप्तीनुसार खाली नमूद केलेल्या अतिरिक्त बेनिफिट्ससाठी आम्ही पैसे देऊ:\nदैनिक भत्ताः हॉस्पिटलाइझेशनच्या कालावधीसाठी प्रती व्यक्तीसाठी विमा उतरवलेल्या व्यक्तीचे ०.२०% एवढी अतिरिक्त दैनिक भत्ता रक्कम\nरुग्णवाहिका खर्चः विमा उतरवलेल्या राशीच्या १% एवढे रुग्णवाहिका खर्च किंवा २५०० रुपये, प्रत्येक हॉस्पिटलाइझेशनसाठी जे कमी असेल.\nहॉस्पिटलाइझेशनपूर्वी व नंतरचे खर्चः विहित काळावधीसाठी वैद्यकीय व्यावसायिकाद्च्या सल्लेने हॉस्पिटलाइझेशनपूर्वी नंतरच्या काळावधीदरम्यान नर्सिंग आणि वैद्यकीय खर्च, ज्याला हॉस्पिटलाइझेशनपूर्वी अधिकतम ४५ दिवस व नंतरचा खर्चासाठी ६० दिवसांची मर्यादा लागू असेल.\nक्युमुलेटिव��ह बोनसः (अ) विमाच्या प्रत्येक दावामुक्त वर्षासाठी प्रत्येक नूतनीकरणाच्या वेळी विमा केलेल्या मूळभूत राशीच्या 5% एवढे क्युमेलेटिव बोनस वाढवले जाईल, ज्याची कमाल मर्यादा एक्स्पायरिंग पॉलिसीच्या विमा केलेल्या मूळभूत राशीचे 50% एवढी असेल. क्युमुलेटिव्ह बोनस पात्रतेसाठी, पॉलिसी एक्स्पायरीच्या तारखेच्या आत किंवा एक्सपायरी तारखेच्या अधिकतम 30(तीस) दिवसांच्या आत नूतनीकरण करून घ्यावयाची असेल, ज्या पलीकडे संपूर्ण क्युमुलेटिव्ह बोनस लॅप्स होईल आणि रद्द केले जाईल. ब) कोणत्याही विमा केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पॉलिसीखाली दावा केल्यास, क्युमुलेटिव्ह बोनस पुढील नूतनीकरणाच्या वेळी मूळभूत विमा केलेल्या राशीच्या ५% एवढे कमी केले जाईल, मात्र विमा केलेली मूळभूत राशी तशीच राहील.\nडे केअर सर्जरीः रुग्णालयातील विहित काळावधीच्या २४ तासांच्या आत १२१ शस्त्रक्रिया प्रक्रियापद्धती कव्हर केल्या जातील.\nरुग्णालयातील काळावधी २४ तासांपेक्षा कमी असल्यास हॉस्पिटलाइझेशन खर्चः रुग्णालयातील काळावधी १२ तासांपेक्षा अधिक आणि २४ तासांपेक्षा कमी असल्यास- सूचित डे केअर सर्जरी सोडून आम्ही हॉस्पिटलाइझेशन खर्च भरू, रूम रेंट प्रतीदिन विहित रूमरेंटच्या ५०% एवढे मर्यादीत असेल.\nआरोग्य चाचणीचा खर्चः विमा केलेल्या व्यक्ती, वैय्यक्तीक किंवा सामूहिकरित्या, आपल्यासोबतीच्या प्रत्येक चार दावामुक्त पॉलिसीच्या ब्लॉकनंतर वैद्यकीय चाचणीच्या खर्चाच्या भरपाईस पात्र असतील. ही भरपाई चार दावामुक्त पॉलिसीच्या ब्लॉकदरम्यान विमा केलेल्या औसत राशीच्या १% एवढ्या राशीपेक्षा अधिक नसेल.\nविमा उतरवलेल्या राशीचे प्रत्यास्थापनः पॉलिसीखालील दावा दाखल केल्यानंतर, पॉलिसीखालील विमा उतरवलेली मूळभूत राशी मूळभूत विमा उतरवलेल्या राशीच्या प्रत्यास्थापनच्या पद्धतीप्रमाणें समुचित प्रिमिअम आकारून दाव्याच्या रक्कमेएवढी प्रत्यास्थापित केली जाईल, जेणेकरून विमा उतरवलेली मूळभूत राशी पॉलिसी काळावधीसाठी उपलब्ध असेलः प्रत्यास्थापन प्रिमिअम दाव्याच्या राशीमधून वजा केला जाईल. विमा उतरवलेल्या राशीचे प्रत्यास्थापन गंभीर रोग विस्तार आणि क्युमुलेटिव्ह बोनससाठी उपलब्ध नसेल. विमा उतरवलेल्या राशीचे प्रत्यास्थापन डॉमिसिअलरी हॉस्पिटलाइझेशन आणि आयुर्वेद आणि/किंवा हॉस्पि���लाइझेशन आणि/किंवा युनानी आणि/किंवा सिद्धा हॉस्पिटलाइझेशन यासाठी उपलब्ध नसेल.\nलसीकरण खर्चःविमा केलेल्या व्यक्ती, वैय्यक्तीक किंवा सामूहिकरित्या, आपल्यासमवेत ३६५ दिवसांच्या किंवा लिप वर्षासाठी ३६६ दिवसांच्या दोन पॉलिसी कालावधीच्या प्रत्येक ब्लॉकनंतर लसीकरण खर्चाच्या भरपाईस पात्र असतील, जिची कमाल मर्यादा एका विमा केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत अखेरच्या दोन पॉलिसीसाठी एकूण भरलेले प्रिमिअम(कर वगळून)च्या ७.५% एवढी आणि सर्व विमा केलेल्या व्यक्तींसाठी १५% एवढी नसेल, मात्र त्या विमा केलेल्या काळावधीत विमा केलेल्या व्यक्तींसंबंधी कोणताही दावा केलेला असू नये आणि पॉलिसी कोणताही खाडा न होता नूतनीकरण केलेली असावी.\nज्येष्ठ नागरिकांसाठी तरतूदः आय आर डी ए नियामक तत्त्वांनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे प्रबंधन उपलब्ध असेल.\nआपत्कालीन साहाय्य सेवाः ही पॉलिसी कोणतेही अतिरिक्त खर्च न होता, अनेक मूल्यसंवर्धित आपत्कालीन वैद्यकीय साहाय्य व आपत्कालीन वैय्यक्तीक सेवा पुरवते. विमा उतरवलेल्या व्यक्ती भारतात पॉलिसी अनुसूचीमध्ये नमूद आवासीय पत्त्यापासून १५० कि.मी. किंवा अधिक लांब ९० दिवसांपेक्षा कमी काळावधीसाठी प्रवास करत असल्यास या सेवा पुरवल्या जातात.आमच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे संमत केल्याशिवाय विमा उतरवलेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्था केलेल्या सेवांसाठी केलेल्या खर्चाच्या भरपाईच्या कसल्याच दावाच विचार केला जाणार नाही. कळवलेली परिस्थिती आपत्कालीन होती का नाही, ये ठरवणें अशक्य असल्यास, संशयाचा फायदा विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्हाला उपलब्ध राहील..\nरहितीकरण i. १. विमा उतरवलेल्या व्यक्तीद्वारे फसवणूक, नैतिक धोका किंवा चुकीची माहिती पुरवणें किंवा असहयोग असल्यास आम्ही तुमच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर ३० दिवसांचे नोटीस पाठवून आम्ही पॉलिसी रद्द करू शकतो. तुमच्या बाजूने अशी फसवणूक किंवा अवैध व्यवहार असल्याखेरीज, तुम्ही दावा न झालेल्या व विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या संदर्भात या पॉलिसीच्या एक्सपायर न झालेल्या अवधीसाठी प्रिमिअमच्या प्रोरेटा रिफंड यास पात्र असाल. रजिस्टर्ड पोस्टद्वारे लेखी नोटीस पाठवून तुम्ही ही पॉलिसी रद्द करू शकता. त्या विमा उतरवलेल्या व्यक्तींना सोडून, ज्यांचा दावा आम्ही चालू पॉलिसीखाली निकाली लावलेला आहे, पुढील पद्धतीने आम्ही रिफंडची अनुमती देऊः कव्हरचा काळावधीः वार्षिक प्रिमिअम दरचा रिफंड(%) १ महिनाः ७५% ३ महिनेः ५०% सहा महिने २५% सहा महिन्यापेक्षा अधिकः काही नाही\nविमा उतरवलेल्या राशीचे प्रत्यास्थापन\nपॉलिसीखालील दावा दाखल केल्यानंतर, पॉलिसीखालील विमा उतरवलेली मूळभूत राशी मूळभूत विमा उतरवलेल्या राशीच्या प्रत्यास्थापनच्या पद्धतीप्रमाणें समुचित प्रिमिअम आकारून दाव्याच्या रक्कमेएवढी प्रत्यास्थापित केली जाईल, जेणेकरून विमा उतरवलेली मूळभूत राशी पॉलिसी काळावधीसाठी उपलब्ध असेलः प्रत्यास्थापन प्रिमिअम दाव्याच्या राशीमधून वजा केला जाईल. विमा उतरवलेल्या राशीचे प्रत्यास्थापन गंभीर रोग विस्तार आणि क्युमुलेटिव्ह बोनससाठी उपलब्ध नसेल. विमा उतरवलेल्या राशीचे प्रत्यास्थापन डॉमिसिअलरी हॉस्पिटलाइझेशन आणि आयुर्वेद आणि/किंवा हॉस्पिटलाइझेशन आणि/किंवा युनानी आणि/किंवा सिद्धा हॉस्पिटलाइझेशन यासाठी उपलब्ध नसेल.\nआरोग्य आणि कारची दक्षता घेण्याच्या टिपांसाठी नोंदणी करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nविम्यामध्ये आरोग्य विमा आणि गंभीर आजार पॉलिसी किंवा गंभीर आजार रायडर्स यांच्यात काय फरक आहे\nमाझे नियोक्ता मला आरोग्य विम्याचे संरक्षण देतात. मी स्वतःहून दुसरी पॉलिसी घेणे हा सल्ला दिला जातो का\nमेडिक्लेम वैद्यकीय विमा सारखेच आहे का\nमी एका पेक्षा अधिक आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकतो का\nआरोग्य विमा योजने अंतर्गत प्रसूती / गर्भधारणा संबंधित खर्च समाविष्ट असतात का\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nसर्वसामान्य प्रश्न - सामान्य\nसर्वसामान्य प्रश्न - दावे\nकॉल करू नका साठी नोंदणी करा\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nनवीन पॉलिसि खरेदी करा\nइफको टोकियो व्यतिरिक्त पॉलिसि इफको टोकियो नूतनीकरण\nकौटुंबिक आरोग्य संरक्षक विमा (एफएचपी)\nवैयक्तिक आरोग्य संरक्षक विमा (आयएचपी)\nस्वास्थ्य कवच पॉलिसि (एसकेपी)\nवैयक्तिक मेडीशिल्ड पॉलिसि (आयएमआय)\nवैयक्तिक अपघात विमा योजना (पीए)\nगंभीर आजार विमा पॉलिसि (सीआय)\nहेल्थ प्रोटेक्टर प्लस पॉलिसी (एचपीपी)\nप्रवासी भारतीय विमा योजना\nप्रवासी प्रवास विमा | परदेशी प्रवास विमा ऑनलाईन\nगृह परिवार संरक्षण पॉलिसि\nसूक्ष्म व ग्रामीण विमा\nप��नर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना\nविमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे\n© कॉपीराइट 2018 इफको टोकियो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/cereal/copy_of_92893e91a923940", "date_download": "2019-06-16T13:05:18Z", "digest": "sha1:4S4R3IQMIS2RJX7APVSRUV535Z72QREO", "length": 14501, "nlines": 211, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "नाचणी — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / नाचणी\nएक तृणधान्य. नाचणी ही वर्षायू वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इल्युसाइन कोरॅकोना आहे.\nएक तृणधान्य. नाचणी ही वर्षायू वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इल्युसाइन कोरॅकोना आहे. ती मूळची आफ्रिकेतील असून सु. ४,००० वर्षांपूर्वी भारतात तिची लागवड झाली असावी, असे मानतात. उंच प्रदेशातदेखील वाढण्यासाठी तिचे अनुकूलन झालेले असून हिमालयात ती सस. पासून सु. २,३०० मी. उंचीपर्यंत वाढू शकते. दक्षिण भारतात सस.पासून सु. १,५०० मी. उंचीपर्यंत तिची लागवड केली जाते. नाचणीचे रोप ६०-१२० सेंमी. उंच व सरळ वाढत असून त्याच्या तळाशी अनेक फुटवे असतात. खोड चपटे व बोटाएवढे जाड असते. पाने अरुंद आणि लांब असून त्यांचा तळाकडील भाग खोडाभोवती आवरणासारखा वेढलेला असतो. खोडाच्या टोकावर ४-६ व जाड कणिशांचा झुबका असतो. कणिशकात कुसळविरहित व ३-६ फुले दाटीवाटीने असतात. प्रत्येक कणिशकात ४-७ गोलसर व चपट बिया असतात. बिया गडद तांबूस लाल रंगापासून पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये असतात.\nनाचणी पौष्टिक, शामक व मूत्रल आहे. नाचणीमध्ये जलांश १३.१%, प्रथिने ७.३%, मेद १.४%, खनिजे २.७%, कर्बोदके ७२% असतात; शिवाय जीवनसत्त्वे अ, ब१ आणि निकोटिनिक आम्ल असतात. नाचणीचे बी खाद्य असून दाण्यांपासून भाकरी, आंबिल किंवा लापशी करतात. चव गोड, तुरट किंवा कडवट असते. ती पचायला भरपूर हलकी असते. त्वचेच्या रोगांवर पोटिस बांधण्यासाठी उपयोग होतो. नाचणीत लोह जास्त प्रमाणात असल्यांमुळे रक्तक्षयामध्ये उपयोगी आहे.\nपृष्ठ मूल्यांकने (54 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nरब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन\nचारसूत्री पद्धतीने भात लागवड\nभात उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान\nअशी करावी गहू लागवड\nभात��वरील करपा रोगाची कारणे\nभात पिकाला योग्य खतमात्रा\nभात लागवड ड्रमसीडर पद्धत\nपेरभात तंत्र एक पर्याय\nकमी पाणी भात जाती\nविकसित होताहेत गव्हाच्या जाती\nसाडेतीन मिनिटात शिजणारा गहू दलिया \nगहू पीक लागवडीमधील महत्त्वाची सूत्रे\nरुंद वरंबा सरी पद्धतीने करा हरभरा लागवड\nतणांचे गुणधर्म नव्या सहनशील भातजाती निर्मितीमध्ये मोलाचे\nमका लागवड तंत्रज्ञान - अधिक उत्पादनाचा मूलमंत्र\nतंत्र रब्बी ज्वारी बीजोत्पादनाचे....\nआंतरमशागतीतून ओलावा साठवण रब्बी ज्वारीसाठी महत्त्वाची\nखरीप बाजरीचे अधिक उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान\nखरीप हंगामातील मका लागवड\nसुधारित तंत्रज्ञानावर वाढवा खरीप ज्वारीचे उत्पादन\nभात : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nगहू संशोधनाचा मागोवा ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nभरडधान्य : संशोधनाचा मागोवा , सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल\nउन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान\nउन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा\nरब्बी ज्वारी : किडींचे व्यवस्थापन\nउशिराच्या बागायती गव्हाचे नियोजन\nभात लागवडी विषयी माहिती\nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nमल्चिंगपेपरवर भात, हरभरा शेती\nरंग मिळवून देणारी पिके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 05, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2268", "date_download": "2019-06-16T14:22:05Z", "digest": "sha1:HEI62WKIQYQQWIRAG6NGIEAZZFJJCH2F", "length": 11522, "nlines": 116, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चव्हाटा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा. त्यालाच चौक असेही म्हणतात.\nचार वाटा एकत्र येत असल्यामुळे चव्हाटा हा नेहमीच रहदारीने गजबजलेला असतो. अशा ठिकाणी दुकान थाटल्यास मालाची विक्रीही चांगली होते. त्यामुळेच व्यापारासाठी मोक्याची जागा म्हणून चव्हाट्याकडे पाहिले आहे.\nपूर्वीच्या काळी जेव्हा वर्तमानपत्रे किंवा दूरदर्शनसारखी प्रसारमाध्यमे नव्हती, तेव्हा चव्हाटा प्रसारमाध्यमाचे कार्य करायचा. चव्हाट्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांतील प्रवासी येत. त्यांच्या बोलण्यातून दूरदेशीच्या वार्ता कळत. त्याचबरोबर स्थानिक बातम्या, घडामोडीही दूरच्या प्रवासाला जात. त्यामुळे एखादी गोष्ट चव्हाट्यावर झाली की ती जगजाहीर झाली असे समजले जाई. म्हणूनच एखाद्या व्यक्तीची अथवा घराण्याची चारचौघात चव्हाट्याच्या ठिकाणी नाचक्की झाली म्हणजे ‘अब्रू चव्हाट्यावर मांडली’ असा अर्थ होई. त्यातून ‘अब्रू चव्हाट्यावर मांडणे’ असा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचबरोबर ‘घरातलं भांडण उंबऱ्याच्या आत ठेवावं. चव्हाट्यावर मांडू नये.’ असा उपदेश वडीलधारी मंडळी करत.\nचव्हाटा म्हणजे चार वाटा एकत्र येणे तर अव्हाटा म्हणजे ज्या वाटेने जाऊ नये अशी वाट म्हणजेच आडमार्ग. चव्हाट्याला संस्कृत शब्द आहे चतुष्पथ. ज्ञानेश्वरीत चव्हाटा, अव्हाटा हे शब्द अनेक वेळा आले आहेत. तसाच चतुष्पथही एक ओवीत आला आहे. ती ओवी अशी :\nतैसें, प्रयाग होत सामरस्याचें |\nवरी वोसण तरत सात्त्विकाचें |\nते संवाद चतुष्पथींचें |\nया ओवीतून गणेश या देवतेच्या प्राचीन काळातील स्वरूपाबाबत माहिती मिळते. गणेश हा मुळात ‘विघ्नकर्ता’. परंतु त्याची स्तुती केल्यास तो ‘विघ्नहर्ता’ होतो, अशी प्राचीन काळी समजूत होती. सुरुवातीच्या काळातील काही ग्रंथांमध्ये विनायकांचा उल्लेख उपद्रवी असा येतो आणि त्यांची तुष्टी करण्यासाठी हमरस्ते जेथे एकमेकांना छेदतात अशा जागी म्हणजे चव्हाट्यावर त्यांना नैवेद्य ठेवावे असे सांगितले आहे. त्यातून पुढे गणेश उपासना सुरू झाली आणि गुप्त काळात स्वतंत्र गणेश मंदिरे अस्तित्वात आली. ज्ञानेश्वरीत आलेला ‘चतुष्पथीचे गणेश’ हा उल्लेख त्या प्रथेवर आधारित असावा.\nअर्थात आजही पुण्यासारख्या मोठ्या शहरात, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन न करता, चौकातील मोक्याच्या जागी त्यांची स्थापना करून भक्तीची दुकाने उघडलेली पाहिली, की चतुष्पथीचे गणेश ह्या विधानाची सत्यता दिसून येते.\n- डॉ. उमेश करंबेळकर\n(राजहंस ग्रंथवेध, एप्रिल २०१५ वरून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: संत एकनाथ, वाक्यप्रचार, संत नामदेव, तुकाराम महाराज\nसंदर्भ: कोकण, लोकजीवन, गावपळण\nचूल – ग्रामसंस्कृतीचा स्पर्श\nसंदर्भ: चूल, गोवरी, ग्रामसंस्कृती\nशेणी - परंपरागत इंधन\nसंदर्भ: बनारस, महाराष्ट्रातील वाडे, लोकजीवन\nउत्तर कोकणची सागरी बोली भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-06-16T13:01:01Z", "digest": "sha1:BA6M53QTUNB3KKG6QYDGDYVSBTMMPFZY", "length": 19196, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nशोधनिबंध (11) Apply शोधनिबंध filter\nनिसर्ग (4) Apply निसर्ग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nकॅन्सर (2) Apply कॅन्सर filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nप्रदूषण (2) Apply प्रदूषण filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसमुपदेशक (2) Apply समुपदेशक filter\nहवामान (2) Apply हवामान filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअर्थव्यवस्था (1) Apply अर्थव्यवस्था filter\nआयुर्वेद (1) Apply आयुर्वेद filter\nउपग्रह (1) Apply उपग्रह filter\nमानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...\nकॅन्सरवर उपचार करताना भावनिक मूळ शोधा\nकॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ यांचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंध समजून घेऊन त्या पद्धतीने स्वतःवर उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावरचा शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी...\nकशाला हवीत ही अधिवेशनं\nसायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...\nकाळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे ही सरकारची रीत आहे. विज्ञानाधिष्ठित विकासाच्या मार्गावर आगेकूच करायची असेल तर ही चाल बदलावी लागेल. एकेकाळी मी खूप दिवस निलगिरीलगतच्या बंडीपुराच्या...\nकॅन्सरवर उपचार करताना भावनिक मूळ शोधा\nकॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ याचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंधात समजून त्या पद्धतीने उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावर शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी झालेले आघात...\nप्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...\nडॉ. श्रीरंग यादव यांना ‘इ. के. जानकी अम्मल जीवन गौरव’ पुरस्कार\nकोल्हापूर - वनस्पतींच्या संशोधनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, वनस्पतींच्या सहवासात ते तहानभूक हरपले. वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यावर झपाटल्यासारखे लेखन केले, शोध निबंध सादर केले आणि रानावनांतून दडलेला खजिना अभ्यासकांसह सर्वसामान्यांसाठीही खुला केला. डॉ. श्रीरंग यादव यांनी...\nदुधाबाबत गैरसमजांचा महापूर (डॉ. नारायण जी. हेगडे)\nसध्या समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून, त्यामुळे ए वन आणि ए टू दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ए वन दूध हे आरोग्याला घातक असल्याचा समज वेगाने बळावत आहे. खरं तर भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि आहारामध्ये दुधाचे विशेष महत्त्व आहे. दुधामध्ये सात्विक गुणधर्म असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये दुधाचा...\nविज्ञानातून झालेले आकलन व आधुनिक तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेली माहिती यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या वनाच्छादित प्रदेशात बांबूपासून बासरी निर्मितीसारखे विविध कुटीरोद्योग उभारून रोजगार निर्माण करता येतील. सा हित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशू पुच्छ विषाणहीन साहित्याची, संगीताची, कलेची चाड नसलेला...\nकृत्रिम घटकांतून विस्तारला डीएनए\nकृत्रिम घटकांपासून विस्तार केलेल्या डीएनएयुक्त जिवाणूंची शास्त्रज्ञांनी निर्मिती केली आहे. त्यामुळे निसर्गात न आढळणारी प्रथिने मिळू शकतील व दुर्धर व्याधींसाठी नवी औषधे बनविता येतील. आपल्या शरीरातील तांबड्या पेशी सोडल्या, तर सर्व पेशींच्या केंद्रकामध्ये रंगसूत्रे (क्रोमोझोम्स) असतात. या रंगसूत्रांचा...\nकौटुंबिक हिंसाचारात हरवते महिलांचे मानसिक स्वास्थ्य\nरत्नागिरी - महिला सबलीकरणासाठी महिलांनीच केलेल्या प्रयत्नांतून एकेक शिखरे पार केली असली, तरी असे कर्तृत्व हे बरेचवेळा वैयक्तिक पातळीवर असते. महिलांना मिळणारी भेदाची वागणूक भारत आणि त्यातही महाराष्ट्रात सातत्याने जाणवत राहते. कौटुंबिक हिंसाचार हा त्याचाच एक भाग असतो. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:03:41Z", "digest": "sha1:A3D56EKY7WXSXJNIPCYHROP2YUTED3FO", "length": 28068, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (37) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nपश्चिम महाराष्ट्र (6) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (3) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nपासवर्ड (5) Apply पासवर्ड filter\nफेसबुक (5) Apply फेसबुक filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nस्पर्धा (4) Apply स्पर्धा filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nजीपीएस (3) Apply जीपीएस filter\nपायाभूत सुविधा (3) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nरिलायन्स (3) Apply रिलायन्स filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nलॅपटॉप (3) Apply लॅपटॉप filter\nव्हिडिओ (3) Apply व्हिडिओ filter\nसॉफ्टवेअर (3) Apply सॉफ्टवेअर filter\nस्मार्टफोन (3) Apply स्मार्टफोन filter\nअँड्रॉईड (2) Apply अँड्रॉईड filter\nअरुण जेटली (2) Apply अरुण जेटली filter\nअर्थशास्त्र (2) Apply अर्थशास्त्र filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nआयडिया (2) Apply आयडिया filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\n\"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्न (क्वेरीज्) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. \"जीआयएस' म्हणजे...\n‘बीपीओ’ने दिले ���ाताला काम\nकोल्हापूर - एखादा विद्यार्थी पदवीधारक झाला; पण नोकरीचे काय असा प्रश्न पडायचा. आजही तरुणांना नोकरीबाबत फार काही संधी आहेत, अशातला भाग नाही. पदवीनंतर करायचे काय, हा प्रश्न कायम आहे. मात्र सात-आठ वर्षांपूर्वी बीपीओ (बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग) ही संकल्पनाच नवी होती. आज याच बीपीओने शेकडो...\nजिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....\nपाकिस्तानच्या संशयित गुप्तहेरास अटक\nइटानगर: पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा हेर असल्याच्या संशयावरून निर्मल राय याला अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील अंज्वा जिल्ह्यात अटक करण्यात आली, असे लष्करी सूत्रांनी आज (बुधवार) सांगितले. निर्मल राय हा आसाममधील सदियाचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेवरील किबुतु आणि डिचु येथील लष्करी ठाण्यांवर तो...\nनववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय की विरोधी पक्ष म्हणतात, त्याप्रमाणे...\nदोन मोबाईल, चार दुचाकीचोरीसह शहरात तीन घरफोडीच्या घटना\nनाशिक - शहर व परिसरामध्ये दोन मोबाईलसह चार दुचाकी, एक बुलेट, सायकल चोरीला गेली. एकाच सोसायटीतील तीन घरफोड्यांतून चोरट्यांनी 80 हजारांचा मुद्देमाल नेला. त्यामुळे शहरात पोलिस आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होतो आहे. उपनगर परिसरातील जय भवानी रोडवरील थोरातनगर येथील सुमंगल अपार्टमेंटमध्ये दोन...\nकोल्हापूर - ‘खटक्यावर बॉट-जाग्यावर पलटी...’, ‘हाण की बडीव...’, ‘बंबात जाळ...’ या आणि अशा ‘टॅगलाईन’ म्हणजे जिंदादिली कोल्हापूर, पण आता बंबातच नव्हे तर ‘केसात जाळ’ही कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतो आहे. शहरातील काही सलूनमध्ये ‘फायर कटिंग’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. तेथे हा जाळ प्रत्यक्ष पहायला मिळतो...\nमंचर - अपंग किंवा हालचाल न करता येणाऱ्या अर्धांगवायूच्या व्यक्तींना इतरांची मदत न घेता, कुठेही जाता येत नाही. अशा व्यक्तींचे आयुष्य स्वावलंबी व्हावे. त्यांना आनंदी जीवन जगता यावे. म्हणून मंचर येथील अभियांत्रिकी विद्यार्थी जिग्नेश ललित राठोड व निनाद प्रमोद निजामपूरकर (पुणे) या दोघांनी व्हीलचेअरचे...\nपुणे - उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील काम सुरू आहे. महापालिकेकडे ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक कार्य केल्यानंतर त्यांना करसवलत देण्यासाठी...\nकार्डचा पिनकोड विचारून चाळीस हजारांवर डल्ला\nजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिकेस डेबिट कार्डचा पिनकोड विचारून तिच्या खात्यातून 40 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येऊन परिचारिकेने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. जिल्हा रुग्णालयात कार्यरत...\nमुंबई - थकबाकीदारांना पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर, ई-मेल या नोटिसा पाठवण्याच्या पारंपरिक पद्धतीबरोबरच व्हॉट्सऍपच्या माध्यमातून पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅटमधील (पीडीएफ) नोटीस पाठवण्याच्या पद्धतीवर उच्च न्यायालयाने नुकतेच शिक्कामोर्तब केले. केवळ ही नोटीस संबंधित व्यक्तीने पाहणे गरजेचे आहे. नोटीस...\n#cybercrime फसवणुकीचा गुलाबी डाव\nपुणेः हॅलो सर, गर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेस मधून बोलतेय, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंधासाठी कोणी हवे का अशा मुलीच्या आवाजात फोन आला तर सावध रहा. मोबाईलवरून युवकांशी संपर्क साधून बॅंक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे, यामुळे अशा दूरध्वनींपासून दूर रहावे, असे आवाहन...\nशिक्षणाचं नवं 'तंत्र' (शिवानी खोरगडे)\nअनेक विषय आत्मसात करण्यासाठी, शाळेतले अभ्यासक्रम सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आता महाग कोचिंग क्लासेस लावायची गरज नाही. अगदी प्राथमिक स्तरावरचा अभ्यास करून घेण्यापासून विविध भाषा शिकण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी आता अनेक शैक्षणिक ऍप्स मदतीला सज्ज आहेत. अशाच काही ऍप्सवर एक नजर. अध्ययन आणि...\nगुंतता हृदय हे (मंदार कुलकर्णी)\n\"ऑक्टोबर' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. कोमात गेलेली एक मुलगी आणि तिच्यात गुंतलेला, तिची काळजी घेणारा एक तरुण एवढंच कथाबीज असलेला हा चित्रपट. गुंतलेपण म्हणजे काय याची वेगळीच व्याख्या हा चित्रपट मांडतो आणि प्रेक्षकांच्या मनात तो रेंगाळत राहतो. असं काय आहे या चित्रपटात काय आहे त्याचं वेगळेपण...\nभारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो....\nस्मार्ट सिटीचे... स्मार्ट पार्किंग\nनवी मुंबई - शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंग धोरण तयार केले आहे. यात वाहनचालकांना मोबाईलवर बसल्या जागी वाहनतळाची माहिती मिळणार आहे. महापालिकेने यासाठी शहरातील 14 भूखंडांची निवड केली असून, सध्या शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या सम-विषम...\nदेशहितासाठी कार्यालयांमध्ये हवी सायबर सिक्युरिटी पॉलिसी\nसोलापूर : आज सर्वच क्षेत्रांत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजाची बिझनेस प्रोसेस सातत्याने चालू असते. क्षणाक्षणाला संगणकामध्ये माहिती साठवली जाते. उपलब्ध माहितीच्या आधारे उद्योग, व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. ही माहिती म्हणजे संबंधित संस्थेची, कंपनीची महत्त्वपूर्ण...\n#budget2018 'ई सकाळ' विशेष बुलेटिन\n#Budget2018 बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय जेटली म्हणाले, चलन अवैध जेटली म्हणाले, चलन अवैध बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...\nमोबाईल फोन महागले; पण स्वस्त काय झाले\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 'सेस' वाढविल्यामुळे जवळपास प्रत्येक बिल महागणार आहे. मोबाईल फोनवरील सीमा शुल्क वाढविल्यामुळे आता स्मार्टफोनही महागणार आहेत. अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर के��ा. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा...\nबोटांवर पैशाचा हिशेब... (सम्राट फडणीस)\nमहिन्याची चौदा तारीख आली. एक तारखेला झालेला पगार कुठल्या कुठं गेला काही समजत नाही. महागाई वाढलीय. खर्च वाढलाय... - नोकरदार वर्गाची तक्रार निम्मा महिना संपला. खिशातले पैसे मात्र जवळपास संपत आलेत. पॉकेटमनी पुरत नाही. खर्च वाढलाय. पेरेंट्स समजून घेत नाहीत... - कॉलेजच्या ग्रुपची अडचण अजून अर्धा महिना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://bookhungama.com/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-06-16T13:21:48Z", "digest": "sha1:BCF2DFEKICPKAGQDUJIBWZW6LWG7R2M4", "length": 8788, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "फास्टर फेणे डिटेक्टिव्ह", "raw_content": "\nफास्टर फेणे डिटेक्टिव्ह\t- भा. रा. भागवत\nज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला साहस वीर फास्टर फेणे याची अजून एक साहस कथा.\n’ ते शीर्षक पाहिल्याबरोबर बनेश ऊर्फ फास्टर फेणेने ‘ ट्टॉक् ’ केले आणि तो फटफटीच्या वेगाने जाहिरात वाचू लागला : ‘ धाडसाची व डिटेक्टिव्ह कामाची हौस असलेला १२ ते १५ वयाचा हुशार मुलगा पाहिजे. सुटीपुरते एक महिन्याचे काम. संरक्षणाची शक्य तेवढी काळजी घेतली जाईल आणि वकूब पाहूनच काम दिले जाईल. तरीपण पालकांची परवानगी अत्यावश्यक ताबडतोब लिहा - ’ कालच विद्याभवनला सुटी लागली होती आणि फुरसुंगीला सायकल वळण्यापूर्वी बन्या कसबा पेठेतल्या आपल्या मामांकडे डोकावला होता. त्यापूर्वी त्याचे नि त्याचा वसतिगृहातला जोडीदार सुभाष देसाई याचे जे बोलणे झाले त्यातच सुटीत काहीतरी कमाई करण्याची आपली मनीषा त्याने जाहीर केली होती. अमेरिकेतली मुले सुटीत काम करून पैसे मिळवतात असे त्यांना सरांनीच सांगितले होते. ‘ पैशाशिवाय येत्या नाताळात मलायामध्ये भरणाऱ्या जांबोरीला मला कसं जाता येणार ’ फा.फे म्हणाला होता. ‘ आधीच मुलांना निम्मे दर आणि त्यात बालवीरांना खास सवलत म्हणजे अवघ्या पावपट पैशांत मलाया ’ फा.फे म्हणाला होता. ‘ आधीच मुलांना निम्मे दर आणि त्यात बालवीरांना खास सवलत म्हणजे अवघ्या पावपट पैशांत मलाया असं म्हणतात की, जन्माला यावं नि मलाया बघावा असं म्हणतात की, जन्माला यावं नि मलाया बघावा ’ ‘ अर्थात ’ सुभाषने फुसकुली सोडली होती. ‘ आणि तसं म्हटलं तरी ब्रह्मदेशही बघावा झालंच तर, जावा-सुमात्रा, फिलिपिन्स, बोर्निओ.... ’ ‘ चेष्टा करू नकोस. मलेशियाचे पंतप्रधान परवा आले होते तेच सांगत होते. डॉ. राम गुलाम- ’ ‘ ते मॉरिशसचे गुळाचा देश ना तो, तेव्हा मध्येच चिकटला तुझ्या जिभेला. मलेशियाचे पंतप्रधान आहेत टुंकू अबदुर रहमान. ’ फास्टर फेणेची जीभ आता पुन्हा टाळ्याला चिकटली. ‘ ट्टॉक् गुळाचा देश ना तो, तेव्हा मध्येच चिकटला तुझ्या जिभेला. मलेशियाचे पंतप्रधान आहेत टुंकू अबदुर रहमान. ’ फास्टर फेणेची जीभ आता पुन्हा टाळ्याला चिकटली. ‘ ट्टॉक् ’ तो म्हणाला. ‘ टुंकूच म्हणायचं होतं मला ’ तो म्हणाला. ‘ टुंकूच म्हणायचं होतं मला - तर इतक्या थोड्या पैशांतली ट्रिप असूनही बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणतात, म्हणे-तुला जायचं असेल तर मिळव अन् जा - तर इतक्या थोड्या पैशांतली ट्रिप असूनही बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणतात, म्हणे-तुला जायचं असेल तर मिळव अन् जा मी तो चॅलेंज घेतला अन् म्हणालो या सुटीत मिळवीन मी तो चॅलेंज घेतला अन् म्हणालो या सुटीत मिळवीन ’ ‘ तूच कोण मिळवणार रे ’ ‘ तूच कोण मिळवणार रे मीपण मिळवीन. बाबांच्या कारखान्यात एक महिना उमेदवारी करतो उद्यापासून ’, अशी सुभाषनेही घोषणा केली होती. खरे म्हणजे सुभाषचे वडील बडे कारखानदार होते. त्याला या कमाई-बिमाईच्या फंदात पडण्याची काहीच गरज नव्हती आणि तसं म्हटलं तर भाई फेण्यांनापण काही कमी नव्हते. यंदा त्यांना उसाचे पीक अमाप आले नाही हे खरे; तरी त्या मुसुंबीचा बाग बरा फळला होता; पण भाई म्हणजे फार आगळे पालक होते. मुलाच्या धाडसी वृत्तीला खो घालण्याऐवजी ती डिवचीत बसायला त्यांना आवडे. अर्थात पूर्वी बन्या ट्रिपला गेला असता सगळ्यांची नजर चुकवून तेजपूरला पळाला अन् मग ट्रक-विमान करीत पॅराशूटमधून नेफा आघाडीवर टपकला तेव्हा त्यांनाही ते जरा जास्तीच वाटले होते. डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि बन्याच्या आईचे तर ���ोळ्यातले पाणी खळले नव्हते. असल्या संकटात उडी घेणार नाही अशी त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या वेळी म्हणजे महिनाभराने बन्या पुन्हा घरी आला तेव्हा शपथ घ्यायला लावली होती आणि तेव्हापासून बन्या आपण होऊन संकटात उडी-बिडी घेत नसे; पण तो जाई तिथे संकटच त्याचा वास घेत जाई अन् त्याच्यावर झेप टाकी, याला तो तरी काय करणार होता मीपण मिळवीन. बाबांच्या कारखान्यात एक महिना उमेदवारी करतो उद्यापासून ’, अशी सुभाषनेही घोषणा केली होती. खरे म्हणजे सुभाषचे वडील बडे कारखानदार होते. त्याला या कमाई-बिमाईच्या फंदात पडण्याची काहीच गरज नव्हती आणि तसं म्हटलं तर भाई फेण्यांनापण काही कमी नव्हते. यंदा त्यांना उसाचे पीक अमाप आले नाही हे खरे; तरी त्या मुसुंबीचा बाग बरा फळला होता; पण भाई म्हणजे फार आगळे पालक होते. मुलाच्या धाडसी वृत्तीला खो घालण्याऐवजी ती डिवचीत बसायला त्यांना आवडे. अर्थात पूर्वी बन्या ट्रिपला गेला असता सगळ्यांची नजर चुकवून तेजपूरला पळाला अन् मग ट्रक-विमान करीत पॅराशूटमधून नेफा आघाडीवर टपकला तेव्हा त्यांनाही ते जरा जास्तीच वाटले होते. डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि बन्याच्या आईचे तर डोळ्यातले पाणी खळले नव्हते. असल्या संकटात उडी घेणार नाही अशी त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या वेळी म्हणजे महिनाभराने बन्या पुन्हा घरी आला तेव्हा शपथ घ्यायला लावली होती आणि तेव्हापासून बन्या आपण होऊन संकटात उडी-बिडी घेत नसे; पण तो जाई तिथे संकटच त्याचा वास घेत जाई अन् त्याच्यावर झेप टाकी, याला तो तरी काय करणार होता मे महिन्यात काम करून कमाई करण्याचे दोघाही मित्रांचे काल ठरले आणि आज नेमकी ‘ सकाळ ’ मध्ये ही जाहिरात झळकली. फास्टर फेणेने ‘ ट्टॉक् ’ केले यात नवल नाही. त्याने झर्रकन पुन्हा जाहिरातीकडे पाहिले-‘ नाव-पत्ता ’ मे महिन्यात काम करून कमाई करण्याचे दोघाही मित्रांचे काल ठरले आणि आज नेमकी ‘ सकाळ ’ मध्ये ही जाहिरात झळकली. फास्टर फेणेने ‘ ट्टॉक् ’ केले यात नवल नाही. त्याने झर्रकन पुन्हा जाहिरातीकडे पाहिले-‘ नाव-पत्ता ’ छे नावाचा पत्ता नव्हता. फोनदेखील नव्हता. होता फक्त बॉक्स नंबर अमुक तमुक... \nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: फास्टर फेणे डिटेक्टिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-06-16T12:34:05Z", "digest": "sha1:3ELWKKOLJO3WEF63EYACPUDPXQMZ7L5N", "length": 9111, "nlines": 131, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "(व्हिडीओ) ‘एव्हरेस्ट सर करणारी पहिली नेपाळी व्यक्ती’ – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\n(व्हिडीओ) ‘एव्हरेस्ट सर करणारी पहिली नेपाळी व्यक्ती’\n(व्हिडीओ) जर्मनीत कोळसा उत्पादन बंद होणार\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n‘व्हिडीओ’ ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वी अमेरिकेत ‘जी-डे’ साजरा होतो\n(व्हिडीओ) जगप्रसिद्ध टेनिसपटू आंद्रे आगासीचे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान\nलोकप्रिय रुअफझा सरबताचा ऐन रमझान महिन्यात तुटवडा\n(व्हिडीओ) गिरगावच्या ‘चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल’मधील कला, विज्ञान, रांगोळी प्रदर्शन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०६-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (३०-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१०-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nक्रांतिसूर्य महात्मा फुले यांची आज १९१ वी जयंती\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन # होळी २०१८ मिलान फॅशन वीक २०१८ स्टाईलच्या बाबतीत विराटचा नवा रेकाॅर्ड\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/ipl2019-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-16T12:50:39Z", "digest": "sha1:MJKRT2VHHXWS7EHH4G26UPKO4YAYPNBN", "length": 14834, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "#IPL2019 मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक विजय – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nNews आघाडीच्या बातम्या क्रीडा देश\n#IPL2019 मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक विजय\nहैदराबाद- मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा शानदार चौकार मारला. आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आज मुंबईचा ठरला. यंदाच्या हंगामात सलग चौथ्यांदा मुंबईने बलाढ्य चेन्नई संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. निर्णायक सामन्यात रोमहर्षक लढतीत अवघ्या एका धावेने मुंबईने चेन्नईला नमवून चौथ्यांदा जेतेपदाची मोहर आयपीएल चषकावर उमटवली. मलिंगाने सामन्यातील शेवटच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nआयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या चेन्नई संघाला यंददेखील जेतेपद राखण्यासाठी मुंबईने 150 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली. पण प्रथम फलंदाजीचा निर्णय फारसा मुंबईला फायदेशीर ठरला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करून मुंबईला 50 षटकांत 8 बाद 149 धावांवर रोखण्यात यश मिळविले. दबावाखाली आणि धोनीच्या सुरेख नेतृत्वामुळे मुंबईची मधली फळी कोसळली. शर्मा-डीकॉक जोडीने मुंबईला 45 धावांची चांगली सलामी करून दिली. दीपक चहरच्या दुसर्याच षटकांत डीकॉकने 3 षटकार मारून तब्बल 20 धावा फटकावल्या. मुंबईच्या डावांतील याच षटकांत सर्वाधिक धावा निघाल्या. तर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चहरचे सर्वात महागडे षटक होते. पण तरीदेखील डीकॉक बाद झाल्यानंतर पुन्हा कर्णधार धोनीने त्याच्याचकडे चेंडू सोपविला. मग त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा महत्त्वाचा बळी घेऊन चेन्नईला मोठे यश मिळवून दिले.\nत्याअगोदर डिकॉकला ठाकूरने 29 धावांवर बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. शर्मा डिकॉक जोडी माघारी परतल्यानंतर मुंबईची घसरगुंडी सुरू झाली. गेल्या सामन्यात मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलणार्या सूर्यकुमार यादवचा 15 धावांवर त्रिफळा उडविला. तर कृणाल पांड्याचा शार्दुल ठाकूरने आपल्याच गोलंदाजीवर धावत जाऊन अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर आलेल्या पोलार्डनेच मुंबईतर्फे सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. त्याने 25 चेंडू खेळताना 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. हार्दिक पांड्या या सामन्यात मात्र मोठी खेळी करू शकला नाही. त्याला चहरने 16 धावांवर पायचीत पकडले. चेन्नईतर्फे चहरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर इम्रान ताहिरने प्रत्येकी 2 बळी घेतले.\n#IPL2019 आज अंतिम सामन्याचा थरार चौथ्या जेतेपदाला मुंबई का चेन्नई गवसणी घालणार\n#IPL2019 आज कोलकाता-चेन्नई दोन बड्या संघात मुकाबला\n#IPL2019 राजस्थानचा कोलकातावर ३ गडी राखून विजय\n#NZvIND मिचेलच्या विकेटवरून मैदानावर तुफान राडा\nबीडमधील डाळिंबाच्या बागा वाळल्या\nमांडूळ तस्करीप्रकरणी मालखेडात दोघांना अटक\nदिल्लीच्या रोहिणी कोर्टात गोळीबार एकाचा मृत्यू, हल्लेखोर ताब्यात\nनवी दिल्ली- दिल्लीतील रोहिणी कोर्टाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, पोलीसांनी हल्ला करणार्याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक स्वरूपात हा गोळीबार आपापसातील गँगवॉरमुळे...\nभोेपाळ – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भोपाळ लोकसभेचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या विजयासाठी होमहवन करणारे स्वामी वैराग्यानंद ऊर्फ मिरची बा��ा यांची निरंजन...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nआंदोलन थांबल्यावर सरकार आरक्षण देईल – राणे\nमुंबई – मराठा समाजाच्या आंदोलकांनी नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी राणे समितीच्या अहवालाची अमलबजावनी करण्यात यावी अशी मागणी केली. यावर आपण आज...\nभारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर\nश्रीनगर – भारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर कालपासून जम्मू काश्मीरमध्ये जोरदार पाउस आणि बर्फवृष्टी होत आहे. रस्त्यावर बर्फ साचल्याने जम्मू-श्रीनगर हायवे बंद करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928?b_start:int=30", "date_download": "2019-06-16T12:58:20Z", "digest": "sha1:IRZOJF2TELC3R7OOYGD2OHPMOMAG4GNS", "length": 15685, "nlines": 233, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गुरे पालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन\nया विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडा���े तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.\nखांदेसुजी हा आजार प्रामुख्याने कामास जुंपलेल्या बैलांना होतो. यात खांद्यावरच्या कातडीचा भाग सुजलेला दिसतो.\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nगोठ्याचे व्यवस्थापन ठेवण्याच्या पद्धती विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.\nजनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून जनावरांचे वय ओळखता येते.\nगाई- म्हशींच्या वासरांमध्ये लहानपणी माती चाटण्यास सुरवात झाल्याबरोबर आदिजीवींची अंडी वासरांच्या पोटात प्रवेश करतात\nचारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणतीही जखम करू शकणारी वस्तू चाऱ्यात असल्यास तोंडात जखम होऊ शकते.\nसंतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते.\nपोटफुगी आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे उदराच्या भागात फुगोटी होय.\nगोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते\nगवतावर तणनाशक फवारल्यानंतर शेताच्या बांधावर आपले जनावर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी\nत्रिवेणी या नावावरूनच हि गाय म्हणजे तीन जातींचा संकर आहे\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/542853", "date_download": "2019-06-16T13:46:15Z", "digest": "sha1:4ZMR3WKICNB7CY5F33FIBPXNPNXS5KB2", "length": 4632, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अरविंद केजरीवाल यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अरविंद केजरीवाल यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप\nजिवंत अर्भकाला मृत ठरविण्याप्रकरणी मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याच्या घटनेने राजकीय वळण घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी थेट मुख्यमंत्री अरवि���द केजरीवाल यांनाच लक्ष्य केले. केजरीवाल सरकारने प्रामाणिकपणा विकल्याचा आरोप करत याप्रकरणी किती रुपयांमध्ये व्यवहार झाल्याची विचारणा तिवारींनी केजरीवालांना केली. दिल्लीच्या शालीमार बाग येथील मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द झाल्याच्या काही दिवसातच बुधवारी रुग्णालयाने पुन्हा कामकाज सुरू केले. वित्त आयुक्त न्यायालयाद्वारे दिल्ली सरकारच्या आदेशावर स्थगिती देण्यात आल्यानंतर कामकाज सुरू केल्याचा दावा रुग्णालयाने केला. यानंतर केजरीवालांचे माजी सहकारी कपिल मिश्रा आणि भाजपने आम आदमी पक्षाच्या सरकारवर हल्ला चढविला. जी शंका होती तेच घडले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, केजरीवाल सरकारचे वर्तनच असे आहे. रुग्णालयासोबत अरविंद केजरीवालांचा कितीचा व्यवहार झाला याला म्हणतात ईमानदारी विकणे असे तिवारी यांनी ट्विटमध्ये नमूद केले.\nमॅक्स रुग्णालयाच्या प्रकरणात जाणूनबुजून चुकीचा आदेश लिहिण्यात आला, यामुळे आदेशाला स्थगिती मिळणे क्रमप्राप्तच होते असा आरोप मिश्रा यांनी केला. दिल्ली सरकारने 8 डिसेंबर रोजी 250 खाटांच्या मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द केला होता. परंतु आदेशातील चुकांमुळे त्याला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/636408", "date_download": "2019-06-16T13:05:34Z", "digest": "sha1:5VYBA577KDHPZFZQMBBSQJBJLZL4T3ZE", "length": 4189, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी ; चंद्रबाबू नायडूंचा केंद्र सरकारला झटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » आंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी ; चंद्रबाबू नायडूंचा केंद्र सरकारला झटका\nआंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी ; चंद्रबाबू नायडूंचा केंद्र सरकारला झटका\nऑनलाईन टीम / हैदराबाद :\nमोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या आंध्रच्या चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील तपाससंस्था सीबीआय यापुढे आंध्र प्रदेशमधील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करू शकणार नाही.\nआंध्र प्रदेश सरकारने आज दिल्ली विशेष पोलिस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे. यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोरासमोर आले आहे. आता यापुढे सीबीआयच्या अधिकाऱयांना आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश जरी करायचा असल्यास सरकारची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार आहे. आंध्रच्या सरकारने तपास संस्थेच्या अधिकाऱयांना ही नोटीस पाठविली असून पहिल्यांदाच आगाऊ संमती घेतल्याविना शोध आणि तपास करण्यासाठीचा अधिकार काढून घेतल्याची अधिसूचना जारी केली आहे. सीबीआयची निर्मिती भारत सरकारद्वारा 1941 मध्ये स्थापन झालेल्या विशेष पोलिस प्रतिष्ठानने केली होती. आंध्रच्या सरकारने सीबीआयमधील घोटाळय़ांमध्ये अधिकाऱयांची नावे आल्याप्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. यामुळे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी यापुढे सीबीआयला तपासासाठी बोलावण्यात येणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928/93890291593091c93e92494092f-91794193093e90293893e920940-92893f93593e-92f93e91a94d92f93e-91c93e91794791a940-90693593694d92f91592493e", "date_download": "2019-06-16T13:02:37Z", "digest": "sha1:Q3XHCGM4Q7GIHQHVPUCG36D6AKKEWN37", "length": 15565, "nlines": 273, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "संकरीत जनावरांसाठीचा निवारा — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / संकरीत जनावरांसाठीचा निवारा\nसंकरित जनावरांसाठीचा निवारा हा वेगवेगळ्या वयोगटा नुसार कसा असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.\nसंकरित जनावरांसाठी निवारा हा वयोगटानुसार असावा. निवारा करताना खालील गोष्टींचा विचार करून तो तयार करावा.\nउभे राहण्याचे किंवा व्यापले जाणारे क्षेत्र (चौ. मी.)\nमोकळी जागा (चौ. मी.)\nपृष्ठ मूल्यांकने (85 मते)\nमला जनावरांचे आहार संगोपन त्यांचा निवारा कसा असावा या बाबतीत माहिती देणारे पुस्तक असल्यास सांगावे ... विनंती\nमला जनावरांचे आहार संगोपन त्यांचा निवारा कसा असावा या बाबतीत माहिती देणारे पुस्तक असल्यास सांगावे ... विनंती\nमला जनावरांचे आहार संगोपन\nत्यांचा निवारा कसा असावा\nया बाबतीत माहिती देणारे\nपुस्तक असल���यास सांगावे .\nमला जनावरांचे आहार संगोपन त्यांचा निवारा कसा असावा या बाबतीत माहिती देणारे पुस्तक असल्यास सांगावे ... विनंती ,email id *****@gmail.com\nमला दुध उत्पादना विषयी ची माहीती द्यावी\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Mar 20, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92a93e93090292a93093f915915921942928-90692794192893f915-936947924940915921947-938941930942-906939947-92893e917935921947-92c90292794290291a93e-92a94d93093593e938", "date_download": "2019-06-16T13:11:57Z", "digest": "sha1:WZ3QRZC6U6OBO3HIZGO3YJMOQ7REUN3B", "length": 52782, "nlines": 535, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पारंपरिककडून आधुनिक शेतीकडे — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पारंपरिककडून आधुनिक शेतीकडे\nबाभूळसर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील रामचंद्र आणि विलास नागवडे या बंधूंचा पारंपरिक शेतीपासून सुरू झालेला प्रवास आधुनिक शेतीपर्यंत येऊन ठेपला आहे.\nबाभूळसर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील रामचंद्र आणि विलास नागवडे या बंधूंचा पारंपरिक शेतीपासून सुरू झालेला प्रवास आधुनिक शेतीपर्यंत येऊन ठेपला आहे. ठिबक सिंचन, सबसरफेस ठिबक, पॉलिमल्चिंग, जैविक कीडनियंत्रण यासारख्या आधुनिक बाबींचा शेतात वापर वाढवला असून, ऊस या मुख्य पिकात फ्लॉवरचे आंतरपीक घेत उत्पादन खर्चात बचत केली आहे. संदीप नवले\nबाभूळसर (ता. शिरूर, जि. पुणे) हे भीमा काठावरील सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील रामचंद्र व विलास नागवडे यांची वडिलोपार्जित 55 एकर शेती आहे. त्यामध्ये मुख्यत्वे ऊस, गहू, खरबूज, काकडी, दोडका, फ्लॉवर ही पिके घेतली जातात. परिसरातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.\nव्याख्यान ठरले आधुनिक तंत्रज्ञानासाठी निमित्त\nरामचंद्र नागवडे यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. मात्र, लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. ज्येष्ठ असल्याने एकत्रित कुटुंबाची जब���बदारी शिरावर आली. आता एकोणीस माणसांचे एकत्रित कुटुंब आहे. सुरवातीला बहुतांश शेती ही जिरायती होती. साधारण एक एकरपर्यंत ऊस असे. त्याचे उत्पादनही 30 ते 40 टनांपर्यंत मिळत असे. उत्पादनवाढीसाठी रामचंद्र यांनी प्रयत्न सुरू केले. विविध कृषी प्रदर्शने, कृषी मेळावे यांना उपस्थित राहून अधिक उत्पादन कसे मिळेल, यासाठी माहिती मिळवत गेले. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातून मिळणारी शास्त्रीय माहिती अत्यंत उपयुक्त ठरली. त्याच काळात अप्पासाहेब पवार यांचे व्याख्यान ऐकण्यात आले. त्यातून त्यांना चांगली शेती करण्याची प्रेरणा मिळाली. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावाचून पर्याय नसल्याचे मनावर बिंबले. मग मोहोळ येथील दादासाहेब बोडखे, पुण्यातील केशव म्हस्के यांच्यासारख्या प्रगतिशील शेतकऱ्यांना भेट देत अधिक माहिती जाणून घेतली. हळूहळू आपल्या शेतातील पिकात बदल करत ऊस, केळी, कलिंगड, ढोबळी मिरची, काकडी अशी विविध पिके घेण्यास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे ऊस 20 एकर, काकडी एक एकर, फ्लॉवर एक एकर आहे. चार एकर ऊस पिकामध्ये फ्लॉवरचे आंतरपीक घेतले आहे. शेतीचे नियोजन करण्यामध्ये बंधू विलास व पुतणे किशोर यांचा मोलाचा सहभाग असतो.\n- शेतात आडसाली उसाची चार एकरावर जुलै-ऑगस्टमध्ये लागवड\n- उसाच्या को. 86032 वाणाची लागवड केली असून, मधे 5 ते 8 फुटांचे पट्टे ठेवले आहेत. या पट्ट्यांमध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवरची सप्टेंबरमध्ये एक एकरावर लागवड केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चार एकरांवर फ्लॉवरची लागवड केली.\nउसामध्ये सबसरफेस प्रणालीचा अवलंब\n- त्यांच्याकडे 20 एकरांपैकी 12 एकर ऊस क्षेत्राला ठिबक सिंचन पद्धत वापरली आहे, तर सबसरफेस पद्धतीने अडीच एकर उसाचे पीक घेतले आहे. या पद्धतीत थेट मुळांना पाणी मिळून जमिनीत ओलही चांगली राहण्यात मदत होते. बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन मुळांची चांगली वाढ होत असून, उत्पादनात सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे रामचंद्र यांनी सांगितले.\nचार एकरांवरील फ्लॉवरसाठीही ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.\nपिकांना ठिबकद्वारे खते दिली जातात. 19-19-19, 13-40-13, 0-52-34, 0-0-50 ही खते साधारणपणे चार ते पाच दिवसांतून एकदा दिली जातात.\nऊस पिकाचे आडसालीचे उत्पादन एकरी 80 ते 90 टनांपर्यंत येते. खोडव्याचे उत्पादन एकरी 45 टनांपर्यं�� येते. मागील वर्षी आडसाली व खोडवा दोन्हींचे मिळून 17 एकरांतून 1100 टन ऊस कारखान्याला गेला. एकरी सरासरी 65 टन होते.\nउसाचा एकरी उत्पादन खर्च - नांगरट - 4 हजार रु., बेणे 8 हजार रु., लागवडीची मजुरी 3 हजार रु., खुरपणी 2 हजार रु., शेणखत, गांडूळखत 10 हजार रु., रासायनिक खते 25 हजार रु., कीडनियंत्रण 4 हजार रु. असा एकूण 56 हजार रुपये उत्पादन खर्च होतो. ठिबक सिंचन यंत्रणेसाठी एकरी 40 हजार रु.पर्यंत खर्च आला आहे.\nदोन ते तीन दिवसाला फ्लॉवरची काढणी केली जाते. आत्तापर्यंत चार तोडण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातून एकरी 4 टन उत्पादन मिळाले आहे. त्याला प्रति किलो 10 रुपये सरासरी दर मिळाला आहे. एकरी साधारणपणे 5 ते 6 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन खर्च एकरी 22 ते 25 हजार रु. होतो.\n- आच्छादन म्हणून खरबूज, काकडी, कलिंगड या पिकांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करतात.\nपाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन व सबसरफेस ठिबक प्रणालीचा वापर.\nजैविक कीडनियंत्रण यंत्रणेमध्ये चिकट सापळे, गंध सापळे यांच्यासह व्हीएसआयच्या विविध जैविक संवर्धकांचा वापर केला जातो.\nशेतीसाठी सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी 40 बाय 20 फूट आकाराचा गांडूळखत प्रकल्प उभारला आहे. त्यासाठी 20 लहान-मोठ्या देशी जनावरांच्या शेणांचा वापर केला जातो.\nशेतातील आंतरमशागत व तणनिर्मूलनासाठी छोट्या ट्रॅक्टरचा वापर करतात. सोबतच बियाणे आणि खताची एकावेळी पेरणी करणाऱ्या यंत्राचाही वापर ते करतात. कीडनाशकांच्या फवारणीसाठी एचटीपी पंप व टाक्या ट्रॅक्टरवर बसवून घेतल्या आहेत.\nपुणे जिल्हा परिषदेचा स्व. अप्पासाहेब पवार पुरस्कार - 2011-12\nमहाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार - 2012-13\nपुढील पिढीही होतेय तरबेज\nरामचंद्र नागवडे यांनी सांगितले, की आम्ही स्वतः अधिक शिकू शकलो नसलो तरी पुढच्या पिढीने अधिक शिकावे, शेतीत लक्ष द्यावे, ही आमची दोघा भावांची इच्छा होती. त्याला मुला-पुतण्यांनी मान दिला असून, पुतण्याने इंग्लंड येथून एमएस्सी ऍग्री (फूड टेक्नॉलॉजी) या विषयातील शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे इंग्लंडला भेट देण्याचा योग आला. तसेच मे महिन्यात युरोपातील फ्रान्स, हॉलंड, स्पेन, जर्मनीला भेट दिली. तेथील शेती पद्धतीविषयी अधिक माहिती मिळवली. त्यातील काही बाबींचा वापरही आपल्या शेतीत सुरू केला आहे. मुलानेही बी. ई. (कॉम्प्युटर) व एम.बी.ए अ��े शिक्षण घेतले आहे. सर्व मुले पदवीपर्यंत शिकलेली असून, पुतण्या किशोर पूर्ण वेळ शेतीमध्ये लक्ष देतो.\nनागवडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये\nटरबूज व कलिंगड पीक दरवर्षी घेतात.\nअधिकाधिक शेती ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील. सध्या 12 एकर ऊस ठिबक व चार एकर ऊस सबसरफेस पद्धतीवर घेतला आहे.\nनवनवीन बदल करून पीक घेणे.\nकाकडीसाठी पॉलिमल्चिंग व ठिबकचा वापर.\nमजुरांच्या कमतरतेवर यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे.\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\nपृष्ठ मूल्यांकने (75 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली ��ाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवा���ं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 19, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/article-on-death-anniversary-of-author-arun-sadhu/articleshow/65907264.cms", "date_download": "2019-06-16T14:03:47Z", "digest": "sha1:FSW577UCF7ACJ7IVY2JFM4QR67MRD2DY", "length": 25584, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: आठवणींच्या साथीने... - article on death anniversary of author arun sadhu | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nसमाजाचा, वर्तमानाचा टोकदार वेध घेण्याची विलक्षण क्षमता ज्यांच्या लेखणीत होती त्या साहित्यिक अरुण साधू यांच्या निधनाला येत्या २५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पत्नी अरुणा साधू यांनी त्या निमित्ताने जागवलेल्या त्यांच्या या पत्ररूपी आठवणी...\nसमाजाचा, वर्तमानाचा टोकदार वेध घेण्याची विलक्षण क्षमता ज्यांच्या लेखणीत होती त्या साहित्यिक अरुण साधू यांच्या निधनाला येत्या २५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पत्नी अरुणा साधू यांनी त्या निमित्ताने जागवलेल्या त्यांच��या या पत्ररूपी आठवणी...\nखूप वर्षांनी तुम्हाला पत्र लिहिते आहे. नोकरी सोडल्यापासून आपण दोघेही घरीच असायचो. त्यामुळे पत्र लिहिण्याचा प्रश्नच येत नसे आणि मी कुठेही गेले तरी फोनवरून संपर्क व्हायचा. आपले लग्न झाले त्यावेळेस आपल्याकडे फोन नव्हते. त्यामुळे पत्रव्यवहार व्हायचा. मी माहेरी गेल्यावर आपले एकमेकांना पत्र पाठवणे होत असे. तुमच्या पत्रांमध्ये बातम्या आणि विनोद असे. मिश्कीलपणे तुम्ही माझ्या देवांबद्दल लिहायचात- 'दुधाचा नैवेद्य नसल्यामुळे तुझा बाळकृष्ण बारीक झाला आहे. पूजा-अर्चा नसल्याने तुझे देव केविलवाणे दिसतायत'... आणि अशा अनेक गोष्टी.\nतुम्ही ह्या जगातून अचानक निघून गेलात, काही न बोलता, न सांगता, एका दूरच्या प्रवासाला. एरवी खाली किंवा साधं बँकेत जाताना मला सांगून जायचात- 'अरूणा मी जाऊन येतो'... मात्र या प्रवासाला जाताना काही न सांगता अचानक निघून गेल्याने, माझ्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या आठवणी ह्या पत्राने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मला माहित आहे की, हे पत्र तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्ही वाचणार नाही. चुका, शब्दांचा चपखलपणा काढाण्यासाठी तुम्ही नसणार आहात. तरीही मी लिहिते आहे...\nआपल्या लग्नापासूनचा तो ४९ वर्षांचा काळ. अमरावतीच्या बाहेर कधीही न पडलेली मी, तुमच्या साथीने प्रथमच मुंबईच्या एवढ्या लांबच्या प्रवासाला निघाले होते. मुंबईत आल्यावर तुमचे मित्र दिनकर गांगल व अशोक जैन आपल्याला स्टेशनवर घ्यायला आले होते. आपण प्रथम फिरायला गेलो ते समुद्रावर. तुम्हाला समुद्र खूप आवडत असे आणि समुद्रातला सूर्यास्त पाहणे अधिक आवडत असे. त्या दिवशी प्रथम वाळूत बसून आपण किल्ला केला... पण तुम्हाला बाहेर खाणं आवडत नसल्याने आपण न खाताच घरी परतलो. नंतर संपूर्ण मुंबई तुम्ही मला दाखवलीत... 'गेट वे ऑफ इंडिया'... 'रिगल टॉकिज' आणि त्यात तो प्रथमच पाहिलेला इंग्रजी चित्रपट. टॉकिजमध्ये जाऊन चित्रपट पाहणे आणि तोही इंग्रजी मला सगळंच आश्चर्यकारक आणि नवीन होतं... कारण टॉकिजमध्ये जाऊन चित्रपट पाहणे माहेरी शक्यच नव्हतं. आज देखील त्या चित्रपटाचं नाव, त्यातलं संगीत आणि तो चित्रपट एन्जॉय करणारे तुम्ही.. अगदी सगळं स्पष्ट आठवतंय. तो चित्रपट होता- 'फिडलर ऑन द रूफ'. त्यातलं ट्रेडिशन ट्रेडिशन हे गाणं आजही आमच्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलं आ���े.\n१७ मे आपल्या लग्नाची तारीख. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला तुमच्या सोवळ्या, खाष्ट मावशी आपल्या घरी आल्या होत्या. त्यामुळे वाढदिवस कसा साजरा करायचा हा प्रश्नच होता. पण गांगल दाम्पत्य मदतीला आले. त्यांनी काही तरी कारण सांगून मावशींना पटवलं व आपल्याला बाहेर फिरायला पाठवलं. खूप फिरलो, पण परत तेच... घरात मावशी वाट पाहत असतील, म्हणून न खाता घरी परत आलो. घरी येताच पाहिलं की मावशींनी वाढदिवसाची जय्यत तयारी करून ठेवली होती.\n'माणूस'च्या श्रीगंचं (श्री. ग. माजगावकर) तुमच्यावर अतिशय प्रेम असल्याने त्यांना भेटण्यासाठी आपण पुण्याला गेलो होतो. त्यावेळेस पहिल्यांदा मला पुणेरी इंगा मिळाला. तुमच्या मित्राला सांगून आपण त्यांच्या घरी राहण्यासाठी गेलो असताना घरात ते दोघे नवरा बायको नव्हतेच. मोलकरीण आणि आपण. त्यात देखील तुम्ही तुमच्या मित्रांना भेटायला निघून गेलात, ते दुसऱ्याच दिवशी परत आलात. त्या मित्राची एक लहानशी खोली असल्याने आणि तुमच्या संकोची स्वभावामुळे यांच्या घरी आपण सगळे कसे राहायचे याचा विचार करून रात्रभर मित्रांबरोबर चर्चा आणि गप्पा मारत बसला होतात. मुंबईला डेक्कन क्विनने परत येताना ही गोष्ट मला समजली. कुमार सप्तर्षींबरोबर गप्पा आणि चर्चा कशा रंगल्या होत्या आणि त्यांच्या चळवळीचं काम कसं सुरू आहे, हे सांगण्यात तुम्ही इतके दंग होता की मला राग आल्याचं तुम्हाला कळलं देखील नाही. पुढे दादरला उतरून तुम्ही तुमच्या कामाला निघून गेलात आणि मी परत कुर्ल्याला आपल्या घरी.\nकुर्ल्यातच आपल्या मुलींचा जन्म झाला. तुम्ही पत्रकार असल्याने एक ठराविक वेळेचं ऑफिस नसे... मग जसा तुम्हा पत्रकार मित्रांचा ग्रुप होता, तसाच आम्हा मैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही देखील मुलांना घेऊन एकमेकिंना साथ देत असू. दादरला एक छोटेखानी हॉटेल होतं. तिथे एक रुपयात आपल्या आवडीची गाणी लावून मिळत असत. आपण दोघे, गांगल दाम्पत्य व अशोक जैन कितीतरी वेळा अनेक तास तिथे चहा पीत आणि गाणी ऐकत बसलेलो असायचो. ऑफिसमधून येताना तुमच्या बुटांचा आवाज, खिडकीवरचं टकटक करणं, शिट्टी वाजवत मुलींना आवाज देणं, हे आजही आठवतंय. याच कुर्ल्याच्या घरात 'मुंबई दिनांक' या तुमच्या कादंबरीचा जन्म झाला. रात्र रात्र जागून तुम्ही ही कादंबरी पूर्ण केली. मॅजेस्टिकचा कोठावळे पुरस्कार 'मुंबई दिनांक'ला मिळाला, त्यावेळेस चिवडा-लाडू देऊन लोकांना दिलेली पार्टी सगळं मनात ठसलं आहे.\n१९७७ साली कुर्ला सोडून, आपण वांद्रे पूर्व इथल्या फ्लॅटमधे राहायला आलो. ह्या घरात आल्यावर तुम्ही 'टाइम्स ऑफ इंडिया', 'स्टेट्समन' मध्ये नोकरी करू लागलात आणि पुढे 'फ्री प्रेस'चे संपादक झालात. दाराशी गाडी, फोन सगळंच आलं होतं. पण ह्या सगळ्याने आपण हरखून गेलो नाही. 'फ्री प्रेस'मधे असतानाच तुम्हाला हार्टचा त्रास सुरू झाला आणि मग सगळ्याच गोष्टींवर मर्यादा आल्या. तुम्ही नोकरी सोडून घरूनच लिखाण करायला सुरुवात केली. स्वतःच्या हातांनी लिखाण करणे तुम्हाला शक्य नसल्याने एक हुशार लेखनिक ठेवला होता. याच काळात 'सिंहासन', 'झिपऱ्या', 'तडजोड', 'बहिष्कृत' यांसारख्या कादंबऱ्या तुम्ही लिहिल्या. 'तिसरी क्रांती' आणि 'ड्रॅगन जागा झाल्यावर' ही ऐतिहासिक पुस्तकंही लिहिलीत.\nह्या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय सतत येत होता. मोरोपंतांची केकावली तुमची पाठ होती. जुन्या कविता तुम्ही खूप आनंदाने म्हणायचे. तुम्हाला आठवतंय का एकदा माझ्या मोबाइलवर कवी 'बी' यांची 'गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या' ही कविता कोणीतरी पाठवली होती. आपण दोघांनी ती कविता एकत्र म्हटली होती आणि आपल्या दोघांनाही ही कविता अजूनही पाठ आहे, याचा आनंद देखील झाला होता. त्यातलीही 'विभा विमला आपटे प्रधानांच्या एकदा माझ्या मोबाइलवर कवी 'बी' यांची 'गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या' ही कविता कोणीतरी पाठवली होती. आपण दोघांनी ती कविता एकत्र म्हटली होती आणि आपल्या दोघांनाही ही कविता अजूनही पाठ आहे, याचा आनंद देखील झाला होता. त्यातलीही 'विभा विमला आपटे प्रधानांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या' ह्या ओळी म्हणतांना तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. कारण ह्यातून त्या परिस्थितीचे वर्णन होते.\nआपली पत्रकार कॉलनी खूप हिरवीगार असल्याने, इथे अनेक पक्षांचा विहार कायमच असतो. यावर तुम्ही 'महानगर'मध्ये लेख देखील लिहिला होता. आपली नात तन्वी घरी आली की ती तिच्या आजोबांनी शिकवलेले बंगाली बालगीत म्हणत असे. 'बुलबुल पाखी मोईना टिये...' अस काहीसं ते गाण होतं.. बुलबुलची जोडी त्यावेळीस देखील येत असे आणि आज देखील येतेय. त्या बुलबुलसारखीच शिट्टी तुम्ही वाजवत जणू काही त्यांच्याशी संवाद साधताय असं वाटायचं आणि तो बुलबुल पक्षी देखील त्या शिळेला हाक देत असे. वसंत ऋतुत कोकिळेला 'कुहु कुहु' आवाजाची साद तुम्ही द्यायचात. पण आता हे होत नाही. आणि मग तुमची आठवण येऊन हे गाणं आठवतं, 'वसंतातले सरले कूजन तुझ्याविना शोधीत तुजला फिरते वणवण नाही जीवा विश्राम एकदा दर्शन दे घनश्याम\nएकदा तरी तुमचे दर्शन व्हावे असे मनाला वाटते. तुम्ही माझी साथ सोडून अचानक गेलात. पण ह्या आठवणींच्या साथीनेच मी उभी आहे. मनात अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं मलाच शोधायची आहेत. तुमच्या स्वभानुसार वागून, तुम्ही चाललेल्या वाटेवरूनच जायचे आहे. चोखंदळ वाट शोधत. मनातल्या आठवींना कुरवाळत, जपत पुढे जायचं आहे. पण तरीही प्रश्न पडतोच आणि मग आशा भोसलेंचं गाणं आठवतं- 'एकटी राहू कशी तुझ्या विना...'\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nमटा संवाद या सुपरहिट\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nचला, रणशिंग फुंकू या\nमानवी स्वभावाचा संवेदनशील वेध\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविद्यार्थी राजकारणाचे रंग हजार...\nमेहनतीला लाभले पुरस्काराचे कोंदण...\n‘अजेय’ भाजपचे ‘बिगर अटल’ डावपेच...\nप्रेम हेच शेवटी खरं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE---%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A5%A8", "date_download": "2019-06-16T13:44:28Z", "digest": "sha1:GLVESR2T5IZYBNVUBTSN3C6YYR7P5V7A", "length": 11750, "nlines": 157, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्यभर ओणवं (पॅनेल २)", "raw_content": "\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्यभर ओणवं (पॅनेल २)\nती क्षणभरास���ठी थांबली, विजयनगरमच्या मध्यान्हीच्या सूर्याच्या तलखीने थकलेली. पण ती तशीच ओणवी थांबली. तिला माहित होतं की काही क्षणात तिला परत कामाला लागायचंय, त्याच स्थितीत.\nत्याच काजूंच्या बागांमध्ये तिच्या गावच्या बायांचे इतर दोन गट काम करत होते. एका गटाने त्यांचं खाणं आणि पाणी दोन किलोमीटरवर शेतात सोबत आणलेलं होतं. इतर बाया उलट्या दिशेने काम करत येत होत्या. सगळ्याच कमरेत वाकलेल्या.\nओरिसाच्या रायगडामध्ये शेतात पुरुषही होते. कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसणारं दृश्य भन्नाट होतं. सगळे पुरुष ताठ उभे आणि सगळ्या बाया वाकलेल्या, ओणव्या. ओरिसातल्या नौपाडात पावसाचे थेंब आले तरी ती तण काढायचं थांबली नव्हती. कमरेत खाली वाकून ती काम करतच होती. छत्रीआड.\nलावणी किंवा हाताने रोपांची लागवड, पेरणी आणि तण काढणं किंवा खुरपणी ही सगळी फार कष्टाची कामं आहेत. या सगळ्या कामांमध्ये सलग खूप वेळ अवघड आणि वेदनादायी स्थितीत काम करावं लागतं.\nभारतातल्या एकूण स्त्री कामगारांपैकी एक्क्याऐंशी टक्के स्त्रिया शेतकरी, मजूर, वन उपज गोळा करणाऱ्या आणि छोटी जनावरं पाळणाऱ्या आहेत. शेतीच्या कामांमधे मोठ्या प्रमाणावर लिंगभेद केला जातो. बायांना नांगरट करू दिली जात नाही. पण रोपांची लावणी-लागवड, खुरपणी, तण काढणं, कापणी, झोडणी आणि कापणीनंतरची इतर अनेक कामं मात्र बहुतांशी बायाच करतात.\nएका विश्लेषणानुसार, कामांमधला स्त्रियांचा वाटा हा असा आहे –\nशेतीसाठी जमीन तयार करणे – ३२ टक्के\nपेरणी – ७६ टक्के\nलावणी-लागवड – ९० टक्के\nशेतातून पीक घरी आणणे – ८२ टक्के\nअन्न प्रक्रिया – १०० टक्के\nदूध उत्पादन – ६९ टक्के\nया सगळ्याच कामांसाठी ओणवं किंवा उकिडवं बसावं लागतं. शिवाय, त्या वापरतात ती अवजारं त्यांच्या सोयीनी बनवलेली नसतात.\nबाया शेतात जी कामं करतात, त्यात त्या कमरेत वाकून किंवा उकिडवं बसून पुढे सरकत जात असतात. त्यामुळे प्रचंड पाठदुखी आणि पायांमधली वेदना मोठ्या प्रमाणावर आढळून येते. लावणीच्या वेळी सलग घोटाभर पाण्यात उभं राहून काम करावं लागत असल्यामुळे त्वचेचे विकार होण्याचा धोका बराच असतो.\nआणि त्यात भर म्हणजे अवजारांमुळे होणाऱ्या जखमा. ही अवजारं पुरुषांसाठी बनवली जातात, ती बायांना वापरायला सोपी व्हावीत म्हणून त्यात फारसे बदल केले जात नाहीत. विळे आणि कोयत्याने होणाऱ्या जखमा सर्रास आढळतात, आणि त्यासाठी बरे उपचार विरळाच. धनुर्वाताचा धोका तर कायमच असतो.\nशेतीतल्या या कामाशी निगडीत एक मोठा धोका म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यू. उदाहरणार्थ, लावणीच्या काळात, बायांना जवळजवळ अख्खा दिवस वाकून किंवा उकिडवं बसून काम करावं लागतं. महाराष्ट्रातल्या एका अभ्यासात हे दिसून आलंय की याच काळात गर्भ पडून जाण्याच्या किंवा अर्भकांच्या मृत्यूच्या सर्वात जास्त घटना घडतात. बराच काळ उकिडवं बसल्यामुळे ओटीपोटावर ताण पडतो, ज्यामुळे दिवस भरण्याआधी मूल जन्माला येण्याची शक्यता वाढते.\nकाम करणाऱ्या बायांना पुरेसं खायलाही मिळत नाही. एकूणच गरिबीचा हा परिपाक. घरच्या सर्वांना वाढून मग शेवटी स्वतः खाण्याच्या रिवाजामुळे परिस्थिती अजूनच बिकट होते. गरोदर बाईला जास्त आहाराची गरज असूनही तिला फारसं बरं खायला मिळत नाही. बहुतेक वेळा आयाच कुपोषित असल्यामुळे दिवस भरण्याआधी जन्माला आलेली मुलं कमी वजनाची असतात. जगण्याचं पुरेसं बळ त्यांच्यामध्ये नसतं.\nशेतीत काम करणाऱ्या बाया या अशा दुष्टचक्रात अडकलेल्या आहेत. एकामागोमाग एक गरोदरपणं, अर्भकमृत्यूचं मोठं प्रमाण आणि त्याचे परत तब्येतीवर विपरित परिणाम. गरोदरपणात किंवा बाळंत होताना बाया मरण पावण्याचं प्रमाण मोठं आहे.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – साफसफाई (पॅनेल ९ ब)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – आयुष्य वेचताना (पॅनेल ६)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – घराकडे अपुल्या (पॅनेल ८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10747", "date_download": "2019-06-16T12:42:21Z", "digest": "sha1:TNSAADLU2AE3WPAK72J5HTY22VC75EVW", "length": 4099, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वप्नात नदीचा गाव : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वप्नात नदीचा गाव\nका उगाळशी ते पाढे\nका गळा ओतशी काढे\nकर on रूमचा हीटर\nअन् लाव जरासा कॅक्टस\nRed Bull कृष्णाच्या ओठी\nLike केले की क्रांती,\nShare केले की धरणे \nRead more about स्वप्नात नदीचा गाव...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5036611782847511716&title=Book%20review%20%E2%80%93%20Dr.%20Somnath%20Kadam&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T12:42:52Z", "digest": "sha1:KECDRSXLGUUSQM7TLT63G2NIJ5PEITHF", "length": 27647, "nlines": 140, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मातंग समाजाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज", "raw_content": "\nमातंग समाजाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज\nनव्या पिढीतील एक लोकप्रिय लेखक म्हणून प्राध्यापक डॉ. सोमनाथ डी. कदम यांना ओळखले जाते. समाजाच्या तळागाळातील लोकांचा वंचित इतिहास तसेच सामाजिक, आर्थिक प्रश्न मांडणारे संशोधनपर लेखन हे त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य. ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे नुकतेच कोल्हापूर येथे प्रकाशन झाले. या पुस्तकाविषयी...\nविद्यार्थिदशेपासून चळववळीत वाढलेले लेखक सोमनाथ कदम यांचे लेखन चळवळीला बळ देणारे आहे, म्हणूनच त्यांना वाचकांचे उदंड प्रेम मिळते. आजपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकांतून त्यांचे सुमारे ३०पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले असून, ‘प्रबोधनाचे वारसदार’ (२०१२), ‘मातंग समाजाचा इतिहास’ (२०१६) या प्रसिद्ध अशा ग्रंथानंतर त्यांच्या ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या तिसऱ्या पुस्तकाचे नुकतेच कोल्हापूर येथे थाटात प्रकाशन झाले. डॉ. सोमनाथ कदम यांच्या ‘मातंग समाजाचा इतिहास’ या ग्रंथास ‘फुले-आंबेडकर विचार प्रसारक संस्था, पुणे’चा ग्रंथोत्तेजक पुरस्कार (२०१७), तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा वैचारिक साहित्यासाठी दिला जाणारा फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार मिळाला आहे.\n‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचा मानावा लागेल. कारण येथील समाजरचनेत आणि जातिव्यवस्थेत एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते व स्वत:ला इतरांपेक्षा उच्च मानते. त्यामुळे जातीय दुरभिमानाच्या दुर्धर रोगातून भारतीय समाजमन अजूनही रोगमुक्त झालेले नाही. महार आणि मांग या दोन जाती भारतीय समाजव्यवस्थेत महत्त्वाच्या जाती आहेत. या दोन्ही जाती स्वत:ला एकमेकांपेक्षा उच्च समजतात. यातून या दोन जातींत पारंपरिक वैरभाव आहे. हा वैरभाव अनेक पातळ्यांवर डोके वर काढतो, तेव्हा जातीयव्यवस्थेचे फावते आणि नुकसान मात्र या दोन्ही समाजांचे होते; मात्र हे या दोन्हीही समाजांच्या लक्षात येत नाही. डॉ. कदम यांनी ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या आपल्या पुस्तकातून इतिहासाचे दाखले देत या दोन्ही समाजाला वास्तवाचे भान आणून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.\nमातंग समाजातील अनेक विचारवंत मातंग समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसत असले, तरी अनेक विचारवंत हे या समाजाला आंबेडकरवादी विचारधारेपासून अलिप्त ठेवून हिंदुत्ववादी परंपरेशी जोडतात. आपल्या शुद्ध स्वार्थासाठी ते संपूर्ण समाजाची दिशाभूल करून या दोन समाजात वैचारिक आणि सांस्कृतिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अशा विपर्यासापासून मातंग समाज दूर राहावा, आपला खरा इतिहास त्याच्या लक्षात यावा आणि त्यातून मातंग समाज सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ होऊन तो आंबेडकरवादी चळवळीशी जोडला जावा. इतकेच नव्हे, तर आंबेडकरी चळवळ हीच मातंग समाजाच्या उद्धाराची खरी चळवळ होऊ शकते याची ऐतिहासिक पुराव्यांद्वारे मांडणी करण्याचे महत्त्वाचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक सोमनाथ कदम यांनी केले आहे.\nसोमनाथ कदम हे मुळातच इतिहासाचे अभ्यासक असल्याने, इतिहासाचे समाज विकासातील आणि समाज बांधणीतील स्थान काय आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव असल्याने इतिहासाच्या आकलनातून समाजाला विचार प्रवृत्त करण्यासाठी इतिहासाला साधन म्हणून वापरण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखर स्तुत्य असाच आहे. या ग्रंथापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘प्रबोधनाचे वारसदार’ आणि ‘मातंग समाजाचा इतिहास’ या ग्रंथाद्वारेही त्यांनी याचा प्रत्यय दिलेला आहे.\nप्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून डॉ. सोमनाथ कदम यांनी मातंग समाजाचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहास अतिशय वास्तवदर्शी स्वरूपात मांडला आहे. विसाव्या शतकातील मातंग समाजाचे चित्र उभे करताना, तत्कालीन समाजाचा आजच्या स्थितीत अभ्यास करताना, तत्कालीन परिस्थितीचा त्या समाजावर झालेला बरा-वाईट ��रिणाम अभ्यासताना, तत्कालीन समाजाच्या भूमिकांचा अन्वयार्थ लावताना, इतिहासाकडे समाजउत्थानाचे साधन म्हणून बघण्याची जी एक तटस्थ आणि दूरदृष्टी इतिहासकाराकडे असावी लागते, ती सोमनाथ कदम यांच्याकडे नक्कीच आहे, त्याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना पानोपानी येतो.\nमातंग या शब्दाची उत्पत्ती, त्या शब्दाचा अर्थ, त्यांचा प्राचीन धर्म, त्यांची राज्ये अशी मातंग समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी पहिल्या प्रकरणात नमूद केलेली आहे. यातून मातंग समाजाला व वाचकालासुद्धा मातंग समाजाचा इतिहास लक्षात येतो. ब्रिटिशकालीन मातंग समाजाच्या स्थितीगतीचा आढावा लेखकाने दुसऱ्याध प्रकरणात घेतलेला आहे. त्यात त्यांनी ब्रिटिशांचा या समाजाबद्दलचा दृष्टिकोन विशद केलेला आहे. ब्रिटिश काळातील या समाजाची शैक्षणिक, आर्थिक स्थिती, त्याला जबाबदार असलेले सामाजिक, राजकीय घटक, १८५७च्या बंडातील तसेच स्वातंत्र्य संग्रामातील मातंग समाजाचा सहभाग, मातंग समाजासह अस्पृश्यांची धर्मांतरे यांचा ऊहापोह केलेला आहे. त्याचबरोबर फकिरा या ऐतिहासिक चरित्रावरही प्रकाशझोत टाकलेला आहे.\nब्रिटिश काळातच १९२०नंतर भारतात आंबेडकरवादी चळवळीचा उदय झाला आणि विस्तारही झाला. तत्पूर्वीच्या मातंग समाजाच्या स्थितीगतीचा लेखाजोखा लेखकाने ‘आंबेडकरपूर्वकालीन मातंग समाज’ या प्रकरणात घेतला आहे. या प्रकरणात डॉ. सोमनाथ कदम यांनी क्रांतिवीर लहूजी साळवे, क्रांतिबा फुले, मुक्ता साळवे, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, श्री. म. माटे यांच्या मातंग समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या वैचारिक आणि सुधारणावादी प्रयत्नांचा सर्वंकष आढावा घेतलेला आहे. मातंग समाजातील विविध नेतृत्व आणि त्या समाजाच्या सामाजिक सुधारणेसाठीच्या चळवळी यांचाही समावेश लेखकाने या प्रकरणात केलेला आहे.\n‘आंबेडकरकालीन मातंग समाज’ या प्रकरणात लेखकाने आंबेडकरवादी चळवळीत मातंग समाजाचा सहभाग यावर चर्चा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत मातंग समाजाचा सहभाग, आंबेडकरांनी मातंग समाजाला केलेला उपदेश, त्यांच्यातील नेतृत्वगुणांची केलेली कदर आणि त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी याचबरोबर महार-मांग संघर्षाचे स्वरूप, वास्तव आणि समन्वय यांचा परामर्श घेतला आहे.\n‘स्वातंत्र्योत्तर मातंग समाज’ आणि ‘समकालीन वास्त��� आणि दिशा’ या दोन स्वतंत्र प्रकरणांतून लेखकाने मातंग समाजाच्या सद्यकालीन स्थिती आणि चळवळीचा आढावा घेतला आहे. या ग्रंथातून सोमनाथ कदम यांनी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा इतिहास मांडत असताना वर्तमानकाळातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्थानाच्या प्रश्नांना आणि वास्तवालासुद्धा हात घातला आहे. मातंग समाजाच्या सद्यकालीन स्थितीगतीचा विचार करताना लेखक मातंग समाजाला आंबेडकरवादी चळवळीशी जोडून घेण्याचा सल्ला देतो. मातंग समाज केवळ भौतिक प्रगतीनेच नाही, तर आंबेडकरवादी विचारांच्या चिंतनातून योग्य दिशेने पुढे जावा आणि विसाव्या शतकात मातंग समाजाची चळवळ, स्थितीगती समजून घ्यावी, या उद्देशाने लेखकाने हा लेखन प्रपंच केला आहे.\nभारतातील अस्पृश्य, दलित इतकेच नाही, तर परिवर्तनवादी चळवळीचा इतिहाससुद्धा एकांगी आणि पक्षपाती पद्धतीने लिहिला गेला आहे. त्यामुळे भारतात इतिहासाचे पुनर्लेखन होणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन अनेक इतिहासकारांनी आता हे काम आरंभलेले आहे. ‘सबाल्टर्न हिस्ट्री’ ही इतिहासाची शाखा त्यातूनच पुढे आलेली आहे. भारतातील अस्पृश्य, दलित, पुरोगामी तसेच आंबेडकरवादी इतिहासाची पुनर्मांडणी करताना अनेक अडचणीसुद्धा आहेत. इतिहासाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. अशाही परिस्थितीत चिकाटीने काही लोक ही साधने उपलब्ध करून इतिहास लेखनात-पुनर्लेखनात गुंतलेले आहेत. हे अतिशय जिकरीचे आणि जोखमीचे काम आहे. डॉ. सोमनाथ कदम यांनी मातंग समाजाच्या इतिहास लेखनाची ही जोखीम पत्करलेली आहे, त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. इतिहासाची अधिकाधिक अस्सल साधने हाताळून त्यांनी मातंग समाजाच्या आणि चळवळीच्याच नव्हे तर संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहास लेखनात मोलाची भर टाकावी ही अपेक्षा आहेच.\nया ग्रंथातील काही भागाची, उदा. लहूजी वस्ताद, अण्णा भाऊ साठे, श्री. म. माटे, महर्षी शिंदे यांच्या मातंग समाजाच्या सर्वंकष उत्थानाच्या प्रयत्नांची ऐतिहासिक कसोट्यांवर अधिक चिकित्सा होणे अपेक्षित आहे. इतिहास हे एकाच वेळेस स्वतंत्र शास्त्रही आहे आणि ते समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींच्या अभ्यासाचे साधनही आहे, व्यवस्था बदलाच्या हत्याराला धार लावण्याची सहानसुद्धा आहे. जर लेखक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श म्हणून स्वीकार करत असेल, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहास लेखनाच्या पद्धतीचाही अभ्यास करणे निकडीचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास लेखनाच्या माध्यमातून गुलामांना त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचीच नव्हे, तर त्यांच्या गुलामीचीही जाणीव करून दिली, ही गुलामगिरी त्यांच्या पदरी का आली, याचे भानही करून दिले. या इतिहासबोधातून जे भानावर आले आहेत त्यांनी आपला सर्वांगीण विकास करण्यात कुठलीही कसर ठेवलेली दिसत नाही.\nआज मातंग समाज पुन्हा या गुलामगिरीच्या चक्रात अडकू पाहतो आहे. केवळ आर्थिक सुबत्ता यावी, यासाठीच प्रयत्नशील आहे. बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या विचारांत आपला उत्कर्ष शोधण्याऐवजी लहूजी वस्ताद, अण्णा भाऊ साठे यांच्याच अस्मिता जोपासत आहे. डॉ. सोमनाथ कदम यांनी या समाजाला हे इतिहासभान देण्याचे काम हाती घेतले आहे त्यासाठी त्यांच्या या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. केवळ मातंग समाजानेच नव्हे, तर पूर्वाश्रमीच्या महार समाजाने आणि परिवर्तनाच्या चळवळीतील सगळ्यांनीच डॉ. सोमनाथ कदम यांची सामाजिक विकासाची तळमळ समजून घ्यावी आणि मातंग समाजाने सनातन, वैदिक संस्कृतीच्या मागे फरफटत न जाता सोमनाथ कदम या ग्रंथात ज्या इतिहासाचा दाखला देत आंबेडकरवादी चळवळीशी जोडून घेण्याची तळमळ व्यक्त करतात\nपुस्तक : विसाव्या शतकातील मातंग समाज\nलेखक : डॉ. सोमनाथ कदम\nप्रकाशन : संवाद प्रकाशन प्रा. लि., कोल्हापूर\nमूल्य : १५० रुपये\nमोबाइल : ९४२३७ ३१३८२, ७७०९ २९१३८२\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: Dr. Somnath KadamKolhapurडॉ. सोमनाथ कदमडॉ. बाबासाहेब आंबेडकरविसाव्या शतकातील मातंग समाजपुस्तक परिचयसंवाद प्रकाशनकोल्हापूरBOI\nहॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी मालिका - अंजली ‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’ बागवान यांना पीएच.डी. निसर्गरम्य सह्याद्रीची सफर रोपं वाटतोय रिक्षावाला...\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाण���\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ganga-campaigner-swami-gyan-swaroop-sanand/articleshow/66184073.cms", "date_download": "2019-06-16T14:12:29Z", "digest": "sha1:DDNSLTVUTT6DIR2XQDPSNMRBJLGDYU4R", "length": 17211, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ganga campaigner: गंगेची हाक - ganga campaigner swami gyan swaroop sanand | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nगंगेची हाकपंडितराज जगन्नाथ यांनी गंगेच्या किनारी बसून 'गंगालहरी' हे स्तवन रचले तेव्हा ते ऐकण्यासाठी गंगा स्वत: घाटाची एकेक पायरी चढत वर आली आणि ...\nपंडितराज जगन्नाथ यांनी गंगेच्या किनारी बसून 'गंगालहरी' हे स्तवन रचले तेव्हा ते ऐकण्यासाठी गंगा स्वत: घाटाची एकेक पायरी चढत वर आली आणि तिने ते स्तोत्र ऐकता ऐकता या अलौकिक कवीला आणि त्याच्या पत्नीला पोटात घेतले. तेव्हापासून गंगेच्या किनारी 'गंगालहरी' म्हणणारे शेकडो भक्त दिसतात. सध्या चालू असणाऱ्या नवरात्रात तर गंगालहरीचे गायन विशेष पुण्यप्रद मानले जाते. या नवरात्रात जे भक्त हे कवन म्हणतील त्यांना स्वत:ला गंगार्पण करणाऱ्या जगन्नाथाप्रमाणेच इतरही अशाच तीन गंगाभक्त साधूंचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाहीत. यातले तिसरे म्हणजे 'अविरल' गंगेसाठी नुकताच प्राणत्याग केलेले जी. डी. आगरवाल. हे आधी आयआयटीमध्ये प्राध्यापक होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी संन्यास घेऊन 'स्वामी ग्यान स्वरूप सानंद' असे नाव घेतले.\nगंगा शुद्ध व्हावी, अविरल म्हणजे वाहती राहावी आणि तिला प्रदूषित करणारी प्रत्येक कृती थांबावी, असा स्वामींचा आग्रह होता. तो ते अनेक वर्षे विविध व्यासपीठांवर मांडत होते. पंडित मदनमोहन मालवीय यांची गंगाभक्ती सर्वश्रुत आहे. त्यांनी त्यातूनच १९०५ मध्ये 'गंगा महासभा' स्थापन केली. या महासभेचे स्वामीजी सध्या अध्यक्ष होते. खरेतर, नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि पुढे 'नमामि गंगे' असा नारा देऊन गंगाशुद्धीचा कार्यक्रम आखला तेव्हा स्वामी सानंद यांना स्वाभाविकच आनंद झाल�� होता. तो त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून व्यक्तही केला. पण चार वर्षे भरीव काही होईना, तेव्हा स्वामींनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. गंगा वाचवायची तर संसदेने सर्वप्रथम स्वतंत्र कायदा करावा, अशी त्यांची मागणी होती. अशा कायद्याचे प्रारूप तयार आहे, असे आता सांगितले जाते. मग ते सभागृहांमध्ये मांडले का नाही, हा प्रश्न उरतोच. गंगेवर आता नवीन धरणे बांधू नका, असा स्वामीजींचा आग्रह होता. हिमालयात उगम पावणाऱ्या व बंगालच्या उपसागरापर्यंत जाणाऱ्या गंगेने लाखो एकर जमीन सुपीक केली आहे.\nहजारो गावा-शहरांना काठांवर वसवले आहे. पण गंगेवर तब्बल ७८४ छोटीमोठी धरणे आहेत. ६६ बांध आहेत. ४५ उपसा जलसिंचन योजना आहेत आणि प्रवाहाची दिशा थोडीफार बदलून टाकणारे ९२ बंधारेही आहेत. हा गंगेवरचा अत्याचार आता तरी थांबवा, असे स्वामी सानंद म्हणत होते. वीस सदस्यांची 'गंगा भक्त परिषद' स्थापन करावी आणि या परिषदेने गंगेच्या पात्रात उभे राहून 'गंगाहिताची' शपथ घ्यावी, अशी त्यांची मागणी होती. या गंगा परिषदेच्या शिफारसी केंद्र सरकारने डावलू नयेत, अशी तरतूदही त्यांना हवी होती. या त्यांच्या सगळ्या मागण्यांमधून काही ना काही मार्ग काढणे शक्य होते. पण आपल्या एकाही पत्राची पंतप्रधानांनी किंवा संबंधित मंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली नाही, अशी त्यांची शेवटपर्यंत तक्रार होती. म्हणूनच त्यांनी उपवासकाळात प्रारंभी मध, लिंबू आणि पाणी घेण्याचे ठरविले होते. ते सोडून नंतर स्वामीजी फक्त पाणी घेऊ लागले.\nगंगाशुद्धी हे अत्यंत किचकट, अवघड आणि गुंतागुंतीचे आव्हान आहे. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे १९८५ मध्ये सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी प्रथम या विषयाला गंभीरपणे हात घातला. मात्र, चार-पाच वर्षांचे नियोजन करून हा प्रश्न सुटणारा नाहीच. गेली चार-साडेचार वर्षे सध्याचे सरकार गंगाभक्तीचा गाजावाजा करीत असले तरी गंगेच्या पात्रात अनेक ठिकाणी प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याचे अलीकडेच एका पाहणीत दिसून आले होते. गंगेत निर्माल्य व रक्षा-अस्थी, मृतदेह आणि गटाराचे पाणी या गोष्टी जाणे सर्वप्रथम थांबायला हवे. आजही हे सारे गंगेत जात आहे. दुसरे म्हणजे, गंगा सर्वकाळ, सर्वदूर वाहती राहण्यासाठी संपूर्ण नदीमार्गावर धरणांचे पाणी सोडत राहण्याची अद्ययावत यंत्रणा असायला हवी. विज्ञान-तंत्रज्ञानाच��� झेप पाहता हे अवघड नाही. पण आत्ता कुठे तसे करण्याची तयारी दाखवली जात आहे. गंगेत पडणारा कचरा गोळा करणाऱ्या बोटी किंवा यंत्रे आयात करण्याइतकेच तो पात्रात जाऊच न देणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गंगेच्या किनाऱ्यावरील सर्व शहरांमध्ये आजही संपूर्ण मैलाशुद्धी होत नाही. हे सारे करण्यासाठी जी तडफ आणि वेग लागतो, तो दिसलेला नाही. नेमकी हीच नाराजी स्वामी सानंद यांच्या उद्वेगातून दिसत होती. त्यांनी स्वत:च्या देहाची गंगेसाठी आहुती दिल्यानंतर तरी केंद्र सरकारने गंगाशुद्धी मनावर घ्यायला हवी.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/09/blog-post_10.html", "date_download": "2019-06-16T13:37:51Z", "digest": "sha1:2ADPGCNBDJYYEQFJ4D6J3MCKB7GGKIJM", "length": 17127, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "एबीपी माझाच्या प्रतिनिधीवर खंडणी मागितल्याचा आरोप ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, १० सप्टेंबर, २०१८\nएबीपी माझाच्या प्रतिनिधीवर खंडणी मागितल्याचा आरोप\n११:११ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nबुलडाणा - बुलडाना येथील एका खाजगी रुग्णालयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघडकीस आली होती. हे प्रकरण डॉक्टरांच्या अंगलट येणार असल्याने ते दाबण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या एबीपी माझाच्या चॅनलच्या प्रतिनिधीने तीन लाख रुपयांची खंडणी हस्तकामार्फत मागितल्याची माहिती पीडित डॉक्टरने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे ज्या प्रतिनिधीवर हे आरोप लावल्याचा गेले तो प्रतिनिधी या पत्रकार परिषदेमध्ये हजर होता. प्रकाराचा भांडाफोड होताच या पत्रकारांची शुगर 400 वर गेली होती अर्शी माहिती प्राप्त झाली आहे.\nकर्जबाजारी���ा कंटाळून विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या शेतकऱ्याचा फक्त पैसे विना उपचार थांबवल्यामुळे उपचारा अभावी मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप बुलडाण्यातून समोर आला आहे. ही घटना बुलडाणा येथील एमडी मेडिसिन तज्ञ डॉक्टर मेहेत्रें खाजगी रुग्णालयात घडली आहे. दुसरीकडे हे आरोप रुग्णालयाकडून फेटाळण्यात आले आहे मात्र सदर प्रकरण दाबण्यासाठी बुलढाणा येथील एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी हस्तकामार्फत आपल्याला तीन लाख रुपयांची खंडणी मागितली आहे व खंडणी दिल्यानंतर त्याला कुणालाही पैसे द्यावे लागणार नाही मी सर्व मॅनेज करून घेईल\" असे सांगितल्या केल्याचा खळबळजनक खुलासा डॉक्टर मेहेत्रे यांनी काल बुलढाणा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे पुरावे डॉक्टर मेहेत्रे यांनी एबीपी माझाचे संपादक श्री खांडेकर यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे ही समजते मात्र दोन दिवस उलटले तरी चॅनल कडून कुठलाही प्रतिसाद दिल्या जात नसल्याने अशा प्रवृत्तींना या चॅनल मध्येही थारा दिला जात असल्याचे आरोप होत आहे.\nउल्लेखनीय म्हणजे एबीपी माझाचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संदीप शुक्ला यांच्याविरुद्ध खंडणीच्या अनेक तक्रारी आणि आरोप चॅनल पर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये काही काळासाठी शुक्ला यांचे कामही थांबविण्यात आले होते मात्र चॅनल मधील विशिष्ट लॉ बी खंडणीखोरां च्या पाठीशी उभे राहत असल्याने शुक्ला सारखे मंडळी आजही समाजात ताठ मानेने उभी आहे. या प्रतिनिधींच्या विरोधात काही महिन्यापूर्वी शेगाव येथील एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एका वक्त्याने चॅनल आणि प्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख करून भर सभेत खंडणीचा आरोप केला होता हि क्लिप हि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. याशिवाय एका बातमीसाठी पैसे मागितले ची क्लिपही एका वर्षापूर्वी व्हायरल झाली होती. त्यानंतर आता तर पत्रकार परिषद घेऊन खंडणीचा खुलासा झाल्याने आता संबंधित चॅनल काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समा�� माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92a93694193890293593094d927928-93593f92d93e91793e91a94d92f93e-907924930-92f94b91c92893e/login", "date_download": "2019-06-16T12:58:47Z", "digest": "sha1:QT4ZSQ4OSWJ7AYQMXGOEUCFYMBWMGUF7", "length": 5196, "nlines": 110, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पशुसंवर्धन विभागाच्या योजना — वि���ासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / धोरणे व योजना / पशुसंवर्धन विभागाच्या योजना\nकुकीज् सक्षम केलेल्या नाहीत. लॉग इन करण्यापूर्वी आपण कुकीज् सक्षम करणे आवश्यक आहे.\nएक नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी, इथे क्लिक करा\nनोंदणी अर्जावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nपृष्ठ मूल्यांकने (100 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/08/blog-post_52.html", "date_download": "2019-06-16T12:33:55Z", "digest": "sha1:SCWLTWVWFJEY42HOUSAOKSWRLQ22XVKK", "length": 16502, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आ���्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nबुधवार, २२ ऑगस्ट, २०१८\nज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन\n१०:२९ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nनवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. नय्यर यांना 2015 मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nकुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद भूषविलेले नय्यर पत्रकारितेच्या आणीबाणीविरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. त्यावेळच्या सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.\nजेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी जवळपास 14 भाषेतील 80 वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे. तसेच, आणीबाणी आणि भारत-पाकिस्तानवर पुस्तकही लिहिले आहे. कुलदीप नय्यर यांचा जन्म पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला होता. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी उर्दू रिपोर्टर म्हणून काम केले.\nपत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात कुलदीप नय्यर हे उर्दू वर्तमानपत्रासाठी काम करायचे. दिल्लीतील ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्राचे ते संपादक होते. मानवाधिकार कार्यकर्ते आणि शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट १९९७ ते राज्यसभेत खासदार म्हणून गेले होते. १९९० मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nमानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे कुलदीप नय्यर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. याशिवाय, त्यांना 1990 मध्ये ब्रिटनमध्ये त्यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, 1997 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांना पाठविण्यात आले होते.\nकुलदीप नय्यर यांनी डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. तसेच, बियाँड द लाइन्स, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, इंडिया-द क्रिटिकल इयर्स, द जजमेंट-इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा यासारख्या विविध पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2019-06-16T13:32:00Z", "digest": "sha1:FABEJVPZ45TJS4KYIJHDLKJFZFWZQKHX", "length": 2609, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nआज रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवण्याआधी हे वाचा\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nझोप न येणं किंवा उशिरापर्यंत जागणं ही संपूर्ण जगाची समस्या झालीय. पण आपल्याला वाटतं ही काय समस्या आहे का तर हो, ही अनहायजिनिक स्लीपची समस्या आहे. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. पण स्लीप हायजिन म्हणजे नेमकं काय तर हो, ही अनहायजिनिक स्लीपची समस्या आहे. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. पण स्लीप हायजिन म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी काय करावं लागतं\nआज रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवण्याआधी हे वाचा\nझोप न येणं किंवा उशिरापर्यंत जागणं ही संपूर्ण जगाची समस्या झालीय. पण आपल्याला वाटतं ही काय समस्या आहे का तर हो, ही अनहायजिनिक स्लीपची समस्या आहे. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. पण स्लीप हायजिन म्हणजे नेमकं काय तर हो, ही अनहायजिनिक स्लीपची समस्या आहे. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. पण स्लीप हायजिन म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी काय करावं लागतं आणि त्यासाठी काय करावं लागतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/nipani-development-responsibility-on-newly-elected-MLA-Shashikala-Jolle/", "date_download": "2019-06-16T12:43:40Z", "digest": "sha1:5DLKLERBDXZARALNSHMQEWXZFG4MOX2M", "length": 9161, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माहेरची आव्हाने वहिनी पेलणार का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Belgaon › माहेरची आव्हाने वहिनी पेलणार का\nमाहेरची आव्हाने वहिनी पेलणार का\nनिपाणी : राजेश शेडगे\nराज्यातील क्रमांक एकचा मतदारसंघ असणार्या निपाणीचे सलग दुसर्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी आ. शशिकला जोल्ले यांना मिळाली आहे. माहेरची माणसं हे माझे कुटुंब आहे. निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पुन्हा संधी देण्याचे आवाहन आ. जोल्ले यांनी केले होते. काँग्रेसच्या काकासाहेब पाटील यांचा सलग दोनवेळा पराभव करून आ. जोल्ले विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासमोर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे आव्हान आहे.\nएका बाजूला काँग्रेसच्या सर्व शक्ती एकवटल्या होत्या. माजी आ. सुभाष जोशी यांनीही विरोध दर्शवून काँग्रेस उमेदवाराला साथ दिली. या विरेाधकांच्या टीकाटिपणीला उत्तरे न देता मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू, विकासासाठी पुन्हा आपणास संधी देण्याचे आवाहन करून आ. जोल्ले विजयी झाल्या आहेत. बेरोजगारांच्या हातांना काम देणे, उद्योगधंद्याची निर्मिती करणेे, महिला सबलीकरण, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी देणे, निपाणीसह मतदारसंघातील 56 खेड्यांत पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे आ���ी आव्हाने पेलावे लागणार आहेत.\nनिपाणी नवा तालुका अस्तित्वात आला आहे. पाच वर्षात विविध विकासकामे आणि तालुका प्रश्नांवरून श्रेयवादाचे राजकारण रंगले हेाते. आता आ. जोल्ले यांना मागील वेळी केलेल्या 753 कोटींच्या विकासकामांपेक्षा अधिक कामे राबवावी लागणार आहेत. विकासकामांच्या जोरावरच प्रचार करून निवडून आल्याने त्यांना यावर भर द्यावा लागणार आहे. विरोधकांनी माहेरवाशिणीला सासरी पाठवा, असा प्रचार केला होता. आ. जोल्लेंनी माहेरच्या माणसांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी असल्याचे प्रत्युत्तर दिले होते.\nबेळगावनंतर दुसर्या क्रमांकाचे शहर म्हणून निपाणीकडे पाहिले जाते. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील कोकणचे प्रवेशद्वार असणार्या निपाणीत अनेक समस्या आहेत. त्या शासकीय निधी आणि अनुदान आणून त्यांना सोडवाव्या लागणार आहेत. काळम्मावाडी धरणातून जादा दोन टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न्ाांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. वेदगंगा व दूधगंगा नदीकाठ सोडला तर अन्य खेडी व डोंगराळ भागातील शेती समृद्ध करण्यासाठी शेती पाण्याच्या शाश्वत पाणी योजना राबविणे गरजेचे आहे.\nआ. जोल्ले पुन्हा निवडून आल्याने मतदारसंघातील नागरिकांना सांस्कृतिक पर्वणी लाभणार आहे. प्रेरणा उत्सवासह विविध क्रीडा स्पर्धा, इव्हेंटचे आयोजन करून त्यांनी यापूर्वी नागरिकांचे लक्ष वेधले होते. तसे उपक्रम सातत्याने घ्यावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, तंबाखू मुक्तीसाठी प्रयत्न करून पर्यायी पीक घेण्यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा असल्याने शेतकरी कसा समृद्ध होईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेतकरी, कष्टकर्यांच्या विकासासाठी शासनाच्या योजना राबवाव्या लागतील. आ. जोल्लेंना निवडून देताना निपाणी मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राहील, अशी मतदारांची अपेक्षा आहे. ती सत्यात उतरवण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनह��� शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Varna-scheme-iechalkaranji/", "date_download": "2019-06-16T13:51:06Z", "digest": "sha1:BSGQDZCMXCXGITZ7QBX25UHXV2FZZS65", "length": 10541, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारणा योजनेच्या कामाला मुहूर्त कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › वारणा योजनेच्या कामाला मुहूर्त कधी\nवारणा योजनेच्या कामाला मुहूर्त कधी\nकृष्णा नळपाणी योजना गळतीच्या गर्तेत सापडली आहे तर पंचगंगेला प्रदूषणाचे ग्रहण कायम आहे. त्यामुळे वेगाने विस्तारणार्या इचलकरंजी शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वारणा नळपाणी योजनाच सक्षम पर्याय आहे. शुद्ध व मुबलक पाण्यासाठी मंजूर झालेल्या या योजनेकरिता आता प्रभागा-प्रभागातून आवाज उठवून वज्रमूठ बांधण्याचे काम शहरात गतीने सुरू आहे. त्याला शहरवासीयांच्या मोठ्या पाठबळाची गरज आहे.\nवारणा योजनेला होत असलेल्या विरोधाची धार कमी करून सामंजस्यातून मार्ग काढण्यासाठी तातडीने प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इचलकरंजी शहरासाठी पूर्वी केवळ पंचगंगा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे शहराची ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था बनली. पंचगंगेला पर्याय म्हणून मोठ्या संघर्षानंतर कृष्णा नळपाणी योजना कार्यान्वित झाली. कृष्णेच्या पाण्यामुळे शहरवासीयांच्या पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची चिन्हे असतानाच ही योजनाही गळतीच्या गर्तेत सापडली.\nकृष्णा योजनेला वारंवार लागणार्या गळतीमुळे ही योजना ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ बनली आहे. कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजना कुचकामी ठरत असल्यामुळे शहरातील पाणी टंचाईला पर्याय म्हणून वारणा नदी उद्भव धरून अमृत अभियानांतर्गत वारणा नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.\nइचलकरंजी शहराची लोकसंख्या जवळपास चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराला दररोज किमान 54 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज भासते. कृष्णा व पंचगंगा योजनेतून सध्या 35 दशलक्ष लिटर्स पा��ी उपसा करून तो शहरासाठी पुरवला जातो. त्यामुळे शहरवासीयांची दररोजची तहान मात्र कायमच आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वारणा योजना पूर्ण होणे व सक्षमपणे राबवणे गरजेचे बनले आहे. इचलकरंजी शहराची 2049 सालची प्रस्तावित लोकसंख्या गृहित धरून अमृत अभियानांतर्गत 68.68 कोटी रुपये खर्चाची वारणा नळपाणी योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी वारणा (चांदोली) धरणातील 1 टीएमसी पाणीही आरक्षित करण्यात आले आहे. वारणा योजनेसाठी आवश्यक जलवाहिनी खरेदीच्या कामाचीही प्रक्रिया पालिकेकडून पूर्ण करण्यात येत आहे.\nवारणा योजना इचलकरंजीबरोबरच वारणा काठच्या नागरिकांसाठीही लाभदायक ठरणारी असताना ही योजना मात्र प्रारंभापासूनच वादग्रस्त बनली आहे. वारणा काठावरील नागरिकांनी विविध मागण्या प्रलंबित असल्याने तसेच सिंचनाच्या प्रश्नावरून इचलकरंजीला पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. दानोळीकरांची समजूत काढून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत प्रयत्न झाला. त्याचबरोबर मंत्रीस्तरावरूनही मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थिती पाणी देणार नाही, अशी भूमिका वारणाकाठच्या नागरिकांनी घेतली आहे.\nशहराचे विस्तारीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी वारणा योजनाच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आता इचलकरंजी शहरातही या योजनेच्या पाठपुराव्यासाठी शहरवासीय एकत्र येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता प्रभागवार बैठकाही सुरू झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 22 मधून पाण्यासाठी वज्रमूठ बांधणीला प्रारंभ करण्यात आला आहे. कोणताही संघर्ष होऊ न देता हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या जनजागृतीला आता शहरवासीयांनीही तितक्याच तळमळीने साथ देणे गरजेचे आहे.\nवारणा योजना पूर्ण होण्याबरोबरच वारणा काठच्या गावांतील प्रलंबित मागण्यांची तड लागणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे वारणा योजनेला होत असलेली विरोधाची धार कमी करून सामंजस्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश ए�� निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kabanura-verification-of-caste-Zip-Member-issue/", "date_download": "2019-06-16T13:48:08Z", "digest": "sha1:CHNCS4DZBHEYEEP3IT3TFFIXFTARIJC6", "length": 4734, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि.प. सदस्या विजया पाटील यांना दिलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › जि.प. सदस्या विजया पाटील यांना दिलासा\nजि.प. सदस्या विजया पाटील यांना दिलासा\nकोल्हापूर येथील जात पडताळणी विभागीय समितीने येथील जि.प. सदस्या विजया पाटील यांचा इतर मागासवर्गीय जातीचा दाखला अवैध ठरवला होता. या विरोधात पाटील यांनी उच्च न्यायालयात नोव्हेंबर 2017 मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून पाटील यांनी नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांनी कांता बडवे यांचा पराभव केला होता.\nमात्र, बडवे व मिलिंद कोले यांनी पाटील यांचा जातीचा दाखला खोटा असल्याची तक्रार जातपडताळणी विभागीय समितीकडे केली होती. त्यामध्ये समितीने पाटील यांचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने पाटील यांना दिलासा मिळाला आहे. आता याबाबतची पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उप��ुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Parents-Privilege-at-the-time-of-fee-increases/", "date_download": "2019-06-16T12:42:55Z", "digest": "sha1:CXJDG4D76NEGJAUQPDT4RCO3S5KMRS76", "length": 9837, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फीवाढीवेळी पालकांना विशेषाधिकार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › फीवाढीवेळी पालकांना विशेषाधिकार\nशाळांना दर दोन वर्षांनी 15 टक्के फीवाढ करता येणार असली तरी ही वाढ करताना आता पालकांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. पायाभूत सुविधा देण्यासाठी ही वाढ करण्याची मुभा संस्थाचालकांना असली तरी पालकांची परवानगी महत्वाची असणार आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या कायद्यातील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश व्ही.जी. पळशीकर यांच्या समितीने यासंदर्भातील अहवाल बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सादर केला. या अहवालात समितीने तब्बल 25 बदल तसेच सूचनांच्या शिफारशी केल्या आहेत.\nवेगवेगळया शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक फी एकसमान असावी यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक शुल्क सुधारणेचे प्रारुप तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्ही.जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य शासनास या संदर्भातला अहवाल बुधवारी दिला. याबाबत माहिती देण्यासाठी बालभवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कायद्यांच्या अधिनियमात बदल करताना प्रामुख्याने जिल्हास्तरीय फी नियत्रंण शुल्क समितीपुढे पालकांना देखील तक्रार करण्याची मुभा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर शाळांमधील पीटीएमध्ये पालकांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची शिफारस करताना प्रत्येक इयत्तेसाठी दोन पालकांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. या अगोदर पीटीएमध्ये एकच पालक प्रत���निधित्व होते. तर फी वाढ करताना शैक्षणिक संस्थांना दोन वर्षांत 15 टक्क्यांची अट ठेवण्यात आली असून पीटीएच्या परवानगीनुसार फी वाढविण्याची मुभा शाळांना देण्याची सूचना ही करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nतर शिक्षणसंस्थाचालकांना दर दोन वर्षांनी 15 टक्के फी वाढीचा अधिकार देण्यात आला असला तरी या 15 टक्क्याशिवाय अधिकच्या फीवाढीसाठी संस्थांना फेरसमितीची मान्यता घ्यावी लागणार असल्याने तोही चाप बसवला आहे. शुल्कवाढीबाबत या समितीने पालकांकडून आणि संस्थांकडून आलेली सर्व निवेदने स्वीकारली आणि तब्बल 211 निवेदनांचा विचार केला आहे. याचबरोबर समितीने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 अधिनियमाचाही पूर्ण अभ्यास केला. समितीने दिलेल्या अभ्यासानुसार पालकांना आणि संस्थेलाही शुल्कवाढीबाबत समितीकडे अर्ज करण्याची संधी दिली आहे. समितीने शुल्क विनियमन संदर्भातील काम 6 मे 2017 रोजी सुरु केले. समितीच्या 10 बैठका झाल्या. या समितीने जवळपास सात महिन्यांच्या अभ्यासानंतर हा अहवाल दिला असून विशेष म्हणजे समितीने एकूण वेगवेगळे असे 211 बदल सुचविले आहेत.\nचांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्थांना दरवर्षी 7.5 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढविता येते, त्यामुळे शिक्षण संस्थांनाही या सुधारणेचा वाव देण्यात आला आहे.\nचैत्यभूमीवर उसळला निळा सागर\nविधान परिषद : विरोधकांची मते फोडण्याची व्यूहरचना\nराष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आघाडीच्या बैठकीत\nमनसे कार्यकर्त्यांना जामीन नाकारला\nशिवसैनिकांकडून श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Attack-on-builder-two-arrested-by-police/", "date_download": "2019-06-16T13:41:30Z", "digest": "sha1:UTQGLXRD5UN5RZJ3RXR527TYTPPREUT7", "length": 5688, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डेक्कन येथे बिल्डरवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › डेक्कन येथे बिल्डरवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक\nडेक्कन येथे बिल्डरवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक\nजमीनीच्या वादातून डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरात असलेल्या बिल्डरच्या कार्यालयात घूसून दोघांनी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात बिल्डर कृष्णा उर्फ बापू शेटे(72) व नेहा नितीन जाधव (47) ही वकील महिला जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.\nअजित गणपत गोगावले (45, मांजरी हडपसर) व अमित अरुण वाल्हेकर (31,काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नेहा जाधव यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे यांचे प्रभात रस्ता येथील बुट्टे पाटील क्लासिक इमारतीमध्ये कार्यालय आहे. दरम्यान त्यांचे व अजित गोगावले यांचे जमीनीच्या व्यवहारातून वाद होते. या वादातून अजित गोगावले व त्याचा साथीदार अमित वाल्हेकर हे दोघे गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांच्या कार्यलयात आले. त्यांनी शेटे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या नेहा जाधव या महिलेवरही कोयत्याने वार करत त्यांच्या हाताचे बोट तोडले. त्यानंतर एकच धांदल उडाली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेटे व जाधव यांना रुग्णालयात दाखल केले व दोघा हल्लेखोरांना अटक केली. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत प���ठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/news/international-migrant-day-18-december/photoshow/67138863.cms", "date_download": "2019-06-16T14:18:19Z", "digest": "sha1:3VYKUHR3VN3K7YGGISOTC47BS62K47NH", "length": 33023, "nlines": 283, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international migrant day: 18 december - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन..\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मु..\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\n‘सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मूव्ह’ या संकल्पनेखाली १८ डिसेंबर २०१७ पासून दरवर्षी १८ डिसेंबर रोजी ‘जागतिक स्थलांतर दिन’ साजरा केला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/4जागतिक स्थलांतर दिनाचा इतिहास\n१८ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने स्थलांतरित श्रमिकांचे अधिकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणार्थ 'आंतरराष्ट्रीय करारा'चा स्वीकार केला. म्हणून दरवर्षी १८ डिसेंबरला संपूर्ण जगात ‘जागतिक स्थलांतर दिन’ (International Migrants Day) साजरा केला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. ���म्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची एकूण लोकसंख्या २००० साली १७५ दशलक्ष एवढी होती. ही लोकसंख्या वाढून २०१५ साली २४४ दशलक्ष इतकी झाली. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश लोकसंख्या युरोप ( ७६दशलक्ष) किंवा आशिया ( ७५दशलक्ष) मध्ये वास्तव्यास आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन ���रताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n१९ सप्टेंबर २०१६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने निर्वासित आणि स्थलांतरितांचे संरक्षण वाढवण्यासाठी निश्चित केलेल्या प्रतिबद्धतेच्या संचाचा स्वीकार केला. हा दस्तऐवज ‘निर्वासित आणि स्थलांतरीत व्यक्तींसाठी न्यूयॉर्क घोषणापत्र’ म्हणून ओळखला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\n��ा प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3190?page=1", "date_download": "2019-06-16T14:14:24Z", "digest": "sha1:L6HRUPVUVOVQBRVYJYEDJO5EPI4PGSAL", "length": 8396, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बाबासाहेबांची धम्म काठी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबाबासाहेबांनी गुलामाला गुलामगिरीतून मुक्तता मिळावी यासाठी क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता घडवून आणली. ती क्रांती म्हणजे धम्म क्रांती होय. बाबासाहेबांनी धम्मक्रांती घडवून आणण्यासाठी भारताचे मध्यवर्ती स्थान म्हणजेच नागपूर हे ठिकाण निवडले. बाबासाहेब 11 ऑक्टोबरला दिल्लीवरून नागपूरला आले. बाबांची तब्येत अस्वस्थ होती. ते कमालीचे थकलेले होते. त्यांना आधाराशिवाय चालता येत नव्हते. म्हणून त्यांनी काठीची मागणी आधारासाठी केली. कार्यकर्त्यांनी पंधरा-वीस काठ्या बाबांसमोर आणून ठेवल्या. त्यातून बाबांनी एक काठी निवडली. काठीला मध्ये आठ गाठी होत्या. काठी हातात घेऊन बाबा म्हणाले, “ही काठी काही साधी नाही. या काठीवर ज्या आठ गाठी आहेत, त्या तथागताच्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या प्रतीक आहेत. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच सदाचाराने जीवन जगण्याचा मूलमंत्र. ती काठी माझ्या पुढील आयुष्याला बुद्धाच्या मार्गाने चालण्यास मला आधार देईल. ही माझी धम्म काठी मला रोज तथागतांच्या आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण करण्यास संकल्पित करते.”\n(‘रमाई’- सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत)\nमैत्रेयी नामजोशी - तिचा कॅनव्हासच वेगळा\nगौळणी-विरहिणी - मराठी संतसाहित्यप्रकार\nसंदर्भ: गौळणी, विरहिणी, संत वाङ्मय\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र\nसंदर्भ: औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, प्रशिक्षण, सेंद्रीय शेती, जलसंधारण, ग्रामविकास\nदेवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास\nसंदर्भ: देवपूर गाव, सिन्न�� तालुका, पानिपतची लढाई, महादजी शिंदे, राणेखान, समाधी, sinnar tehsil, Nasik, Devpur Village, Panipat war, संत बाबा भागवत महाराज\nदया पवार यांच्या बलुतंची चाळिशी\nसंदर्भ: बलुतं (पुस्तक), ग्रंथाली\nधर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nलेखक: मधुकर मुरलीधर जाधव\nसंदर्भ: सिन्नर तालुका, सिन्नर शहर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nमराठवाड्याची पहिली महार, मांग, वतनदार परिषद\nसंदर्भ: परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nबाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचे गारुड\nसंदर्भ: वसई तालुका, मुंबई व उपनगर, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nयुगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/590525", "date_download": "2019-06-16T13:04:47Z", "digest": "sha1:2I7WLAJ7LO4XP2RSTU3UFDF4ONWQODND", "length": 3967, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नगरमध्ये वाळू माफीयांची तहसीलदाराच्या वाहनचालकाला मारहाण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नगरमध्ये वाळू माफीयांची तहसीलदाराच्या वाहनचालकाला मारहाण\nनगरमध्ये वाळू माफीयांची तहसीलदाराच्या वाहनचालकाला मारहाण\nऑनलाईन टीम / अहमदनगर :\nश्रीगोंद्यात वाळू माफीयांचा मुजोरपणा पहायला मिळाला आहे. वाळू माफीयाने बुधवारी रात्री तहसीलदाराच्या वाहनचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.\nचालक बाळासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. दुचाकीवरून घरी जाताना अज्ञात तिघा तस्करांनी तोंडाला मास्क बांधून मारहाण करून धमकावले आहे. आमची वाळूची गाडी पकडून दिल्याने आम्हाला दोन ते तीन लाखाचा दंड झाल्याचे म्हणत मारहाण केली. परत वाळू पथकात दिसल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्याने तालुक्मयात खळबळ उडाली असून कर्मचाऱयांवर भीतीचे सावट आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात काळय़ा फिती लावून कर्मचाऱयांनी निदर्शने केली. तहसील कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन छेडले आहे. तहसीलदार आणि प्रांतांना निवेदन देऊन ��ाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तालुक्मयातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गौण खनिज पथकाची स्थापना केली. या पथकात चालक डोईफोडे यांचा समावेश आहे. या पथकाने दाणेवाडी, पेडगाव, निमगाव खलूत कारवाई करून वाहने जप्त केली. या कारवाईचा राग धरून डोईफोडेवर हल्ला करण्यात आला आहे.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2019/02/blog-post_3.html", "date_download": "2019-06-16T13:10:32Z", "digest": "sha1:AOG7TD5OZRP7T5N4FZGGQC5SO6MZTY46", "length": 19517, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्��ाय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, ३ फेब्रुवारी, २०१९\nज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू\n१०:०९ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लढ्याला यश : संजय भोकरे\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान ही पेन्शन योजना वय वर्ष 60 पूर्ण केलेल्या अधिस्वीकृती पत्रिकाधारक ज्येष्ठ पत्रकारांना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना मासिक दहा हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळणार आहे, अशी माहिती राज्य संघटक संजय भोकरे यांनी दिली.\nराज्य अधिस्वीकृती समितीचे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, संतोष मानूरकर यांच्यासह विविध संघटना आणि पत्रकार पदाधिकार्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन ही योजना मंजूर करुन घेतल्याबद्दल राज्यातील पत्रकारांच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे.\nमहाराष्ट्र शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेला 2 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय क्र. मावज-2013/ प्र.क्र.195/ का.34 अन्वये राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पेन्शन योजनेसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त मंडळामार्फत ही योजना आता राज्यात राबवली जाणार आहे. ज्या पत्रकारांनी तीस वर्ष पत्रकार म्हणून काम केलेले आहे. अथवा वयाची 60 व��्ष पूर्ण झालेले आहे अशा ज्येष्ठ पत्रकार, संपादक, छायाचित्रकार, स्वतंत्र व्यवसायी पत्रकार यांना शासनाच्या नियम आणि निकषानुसार आता निवृत्ती वेतन मिळणार आहे. सरकारने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मानपूर्वक पेन्शन योजना लागू केली याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पत्रकारांच्या या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी पत्रकारांची बाजू कणखरपणे मांडणार्या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदिंसह सर्व मंत्रीमंडळ आणि विधानसभा व विधान परिषद सदस्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व जिल्हाध्यक्षांनी जाहीर आभार मानले.\nराज्य अधिवेशनातील दोन प्रमुख मागण्या मार्गी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पेन्शनसह पत्रकारांना शिवशाही बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी यासह विविध मागण्या लावून धरल्या होत्या. यासंदर्भात राज्यव्यापी पुण्यातील मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लवकरच पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावू असे अभिवचन दिले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलेला शब्द अखेर पाळला. याच आंदोलनात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांना शिवशाही बसमधून विनामुल्य प्रवास सुविधा देण्याची जाहीर घोषणा केली. ती देखील मंजूर झाली. या दोन प्रमुख पत्रकारांच्या मागण्या मार्गी लागल्या.\nपेन्शन योजना लागू पण लढा कायम ः\nपत्रकारांची पेन्शन योजना सरकारने सुरू केली त्याबद्दल अभिनंदन. मात्र सरकारने 60 वर्ष पूर्ण झालेल्या राज्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक पेन्शन योजना लागू करावी. त्याचबरोबर पेन्शनधारक पत्रकारांच्या मृत्युपश्चात शासकीय सेवानिवृत्त कर्मचार्यांप्रमाणे सदरील पेन्शन सन्मान योजना त्यांच्या कुटुंबियास राज्य सरकारने देय करावी, तसेच महागाई लक्षात घेता वीस हजार रुपयापर्यंत दरमहा पेन्शन देण्यात यावी. या मागण्यांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करेल असे शासकीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे ःप्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांनी म्हटले आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.krishijagran.com/news/very-soon-see-drought-free-maharashtra/", "date_download": "2019-06-16T12:41:07Z", "digest": "sha1:ULU5W3527Y56HY4W7GTM7VA6F4726HLD", "length": 13900, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमहाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार\nसातारा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच राज्याचे मार्गक्रमण सुरू असून शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती आणि शेती संलग्न कामावर आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांचा निधी सरकारने खर्च केला आहे. साताऱ्यासह राज्यातील दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह नियोजनबद्ध इतर जलसंधारणाची कामे करून महाराष्ट्राच्या माथ्यावरचा दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nजयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय शिवनगर (रेठरे बुद्रुक) ता. कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुकिमणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, आमदार शंभूराज देसाई, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मदनराव मोहिते, नीता केळकर आदी उपस्थित होते.\nशेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. याच तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल पद्धतीचा वापर केल्यास पिकांवरील कीड नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याचे काम प्रायोगिक तत्वावर राज्यातील सहा जिल्ह्यात सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सेवा सोसायट्या ॲग्री बिझ��ेस सोसायट्यांमध्ये परावर्तित करण्याचे काम राज्यातील 10 हजार गावांमध्ये सुरू आहे.\nसाखर कारखानदारी हा शेतकऱ्यांचा कणा आहे, त्यामुळे या साखर उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने अत्यंत सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, साखरेला मिनिमम सेलिंग प्राईज सारखा महत्वाचा कायदा केंद्र शासनाने लागू केल्यामुळेच साखर कारखाने ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ शकले. यावर्षीही राज्यातील 96 टक्के कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांना दिले असून याबाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्याचबरोबर इथेनॉलचे नवीन धोरण आखल्यामुळे आज इथेनॉलला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या धोरणामुळे देशासमोरील इंधनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच इथेनॉलवरील जीएसटी केवळ पाच टक्के आकारल्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देणेही कारखान्यांना शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याचे काम सुरू आहे. राज्यातील तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत विविध विकासाची कामे पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचे काम सरकारने केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेला कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. यावेळी डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश भोसले यांनी केले,तर आभार कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी मानले. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nDevendra Fadnavis देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार अभियान jalyukta shivar एफआरपी FRP इथेनॉल ethanol जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय Jaywantrao Bhosale Krishna College of Agriculture\nशेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळण्यासाठी उपाययोजना\nमाजी सैनिकांसाठी पशुसंवर्धन प्रशिक्षण\nउन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवड्यात 19 लाख शेतकऱ्यांचा सहभाग\nमुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019\nराज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश\nनिळवंडे धरणाचे काम प्रकल्प आराखड्यानुसारच करण्यात येईल\nसन 2018 च्या खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2019-20 मध्ये राबविण्यासाठी रु. 4,000 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे व निधी वितरीत करणे\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान या कार्यक्रमांतर्गत रूपये 5 कोटी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत व सदर योजना पुढे चालू ठेवण्याबाबत\nराज्यस्तरीय योजनेंतर्गत सुरू असलेली गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना रद्द करुन, नवीन सुधारीत योजनेस मान्यता देण्याबाबत\nपौष्टीक तृणधान्यांच्या उत्पादनात वाढ करणे व त्यांचा आहारात वापर वाढविण्यास प्रोत्साहन देणे याकरिता उपययोजना सुचविण्यासाठी राज्य स्तरीय कृती दल स्थापन करणे\nसन 2019 च्या मान्सून कालावधीत पर्जन्यवाढीसाठी उपाययोजना करण्यास प्रशासकीय मान्यता\nजळगाव जिल्ह्यात 1 ते 21 जून, 2018 दरम्यान झालेल्या वादळी वारा व अवेळी पाऊस यामुळे केळी व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/92893f92f94b917", "date_download": "2019-06-16T12:52:58Z", "digest": "sha1:3HVMSZGCDG55EXFWKRGWQYYDS5A7OLV5", "length": 26781, "nlines": 266, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "नियोग — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / नियोग\nएक प्राचीन भारतीय प्रथा.\nपतीचा मृत्यू, असाध्य रोग, क्लीबत्व, निर्वीजत्व इ. कारणांमुळे स्त्री निपुत्रिक असेल, तर तिने केवळ पुत्रोत्पत्तीसाठी आपद्धर्म म्हणून अन्य पुरुषाशी विधिपूर्वक समागम करण्याची प्राचीन भारतीय प्रथा. ‘नियोग’ या शब्दाचे आज्ञा, नियुक्ती व कर्तव्य हे तीनही अर्थ अभिप्रेत आहेत. सधवेला पतीने व विधवेला वडीलधाऱ्या माणसांनी पुत्रोत्पादनाची ‘आज्ञा’ द्यावी (किंवा तिने त्यांची संमती घ्यावी), नंतर तिची व अन्य पुरुषाची पुत्रोत्पादनासाठी तात्कालिक ‘नियुक्ती’ करावी आणि त्यानंतर त्या स्त्रीपुरुषांनी ‘कर्तव्य’ भावनेने समागम करावा, अशी पद्धत होती. निपुत्रिक पत्नी ही ‘क्षेत्र’ (जमीन), तिचा निपुत्रिक पती हा ‘क्षेत्री’ आणि नियुक्त पुरुष हा ‘बीजी’ मानला जाई, ���ीजी म्हणून स्त्रीच्या दिराची आणि तो नसेल, तर पतीच्या बाजूने अग्रक्रमाने सपिंड, सगोत्र, सप्रवर, सजातीय वा उच्चवर्णीय पुरुषाची नियुक्ती केली जाई. जननक्षम, निरोगी आणि सद्गुणी पुरुषासच बीजी म्हणून केले जाई.\nनियोगाला स्त्रीचीही संमती आवश्यक असे. नियोगापूर्वी ती व्रतस्थ असे. देव, ब्राह्मण, पितर व अतिथी यांना भोजन दिल्यानंतर गुरुजनांदेखत नियोगाचा विचार जाहीर करून वडीलधारी माणसे बीजीची नियुक्ती करीत. ऋतुस्नात, शुक्लवस्त्रा व संयमी स्त्रीकडे बीजीने रात्री किंवा ब्राह्म मुहूर्त असताना (पहाटे) जावे. विलासाची इच्छा होऊ नये म्हणून त्याने अंगाला तुप (वा तेल) चोपडावे, तिच्याशी संभाषण, चुंबन, आलिंगन इ. वासनायुक्त वर्तन न करता समागम करावा. प्रत्येक वेळी ती ऋतुस्नात झाल्यानंतर फक्त एकदाच या पद्धतीने गर्भ राहीपर्यत समागम करावा, इच्छित पुत्रप्राप्तीसाठी नियोग असल्यामुळे जन्मलेले मूल मृत, अयोग्य वा कन्या असल्यास पुन्हा नियोग करावा, पुत्रप्राप्तीनंतर दोघांनी सून व सासरा या नात्याने वागावे इ. नियम होते.\nनियोगाने एक, दोन आणि क्कचित तीन पुत्र प्राप्त करण्यास संमती असे. नियोगापूर्वी काही करार झाला नसेल, तर होणारा पुत्र क्षेत्रीचा ‘क्षेत्रज’ पुत्र ठरे. बीजी हा केवळ निमित्तमात्र मानला जाई. औरस पुत्राप्रमाणे क्षेत्रज पुत्राला क्षेत्राची संपत्ती व गोत्र आणि पिंडदानाचा व वंश चालविण्याचा अधिकार प्राप्त होई. ‘होणारा पुत्र दोघांचा’ असा आधी करार झाल्यास किंवा बीजीला स्वतःच्या भार्येपासूनचा पुत्र नसल्यास तो पुत्र बीजी व क्षेत्री या दोघांचाही ठरून त्याला दोघांच्याही संपत्ती वगैरेंचा हक्क प्राप्त होई. क्षेत्रीने क्षेत्रज पुत्र निर्माण करून घेतल्यानंतर त्याला औरस पुत्र झाला, तर अशा पुत्रांनी आपापल्या जनक पित्याची संपत्ती घ्यावी; परंतु औरस पुत्राने क्षेत्रज पुत्राला उपजीविकेसाठी पाचवा वा सहावा हिस्सा द्यावा, असे मनूने म्हटले आहे.\nअर्थलाभ वा कामतृप्ती यांकरिता नियोग करण्यास मान्यता नव्हती. कुमारिका, पुत्रवती, सधवा वा विधवा, रुग्ण, वेडी, पतिनिधनाच्या दुःखाने बेभान झालेली, मूल होण्याचा काळ निघून गेलेली वृद्धा, वंध्या व गर्भवती यांना नियोगाचा अधिकार नव्हता. नियुक्त नसलेले, आवश्यकता नसताना नियुक्त केलेले, नियुक्त केलेले परंतु विलासमग्न होणारे व उद्दिष्टपूर्तीनंतरही गमन करणारे दीर-भावजय हे अगम्य आप्तसंभोग करणारे ठरतात, राजाने त्यांना शिक्षा द्यावी; त्यांना होणारा पुत्र बीजीचा असल्यामुळे क्षेत्रीच्या संपत्तीत त्याला वाटा नाही इ. मते होती.नियोग म्हणजे पुनर्विवाह नव्हे. उलट, स्त्रीने पुनर्विवाह करून परक्या कुलात जाऊ नये यासाठी नियोगाचा पर्याय होता. विवाहाने स्त्रीपुरूष पत्नी व पती बनतात. परंतु नियोगाने स्त्री ही बीजीची पत्नी बनत नाही, तर सदैव विवाहप्राप्त पतीचीच पत्नी राहते. पुनर्विवाहात विधवेच्या कामपूर्तीचा विचार असतो, परंतु नियोगात त्याला मुळीच स्थान नसते. नियोग हा व्यभिचारही नव्हे; कारण तो विधिपूर्वक नियुक्त स्त्रीपुरुषांचा संबंध असून तो तत्कालीन धर्म, शास्त्रे, नीती व शिष्टाचार यांना संमत होता. शिवाय, नीतीच्या कल्पना सदैव बदलत असल्यामुळे नियोगाला आजचे निकष लावणे योग्य नाही.\nपुत्रप्राप्ती हाच नियोगामागचा प्रमुख उद्देश होता. पुत्रोत्पत्तीद्वारा पितृऋण फेडणे हे कर्तव्य आहे, पुत्राच्या अभावी वंश व स्वर्गही बुडतो, पुत्राने श्राद्धतर्पणादी विधी केल्याशिवाय पितरांना उत्तम गती मिळत नाही, ऐहिक समृद्धीसाठीही पराक्रमी पुत्राची गरज आहे इ. समजुतींमुळेच निपुत्रिक पुरुष स्वतःच्या पत्नीला प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटणाऱ्या नियोगाची आज्ञा वा संमती देत असे. जॉन मकलेन्नच्या मते बहुपतित्वाची चाल, जॉलीच्या मते आर्थिक उद्देश व विंटरनिट्सच्या मते दारिद्रय, स्त्रियांची दुर्मिळता व एकत्र कुटुंबपद्धती ही नियोग प्रथेची कारणे होत.\nस्त्रीपारतंत्र्याची व पितृप्रधान संस्कृतीची द्योतक असलेली ही प्रथा वेदपूर्वकालापासून चालत आलेली होती. पूर्वी केव्हातरी कन्यादान व्यक्तिशः वराला न करता कुलाला करीत असावेत व नियोग हा त्या प्रथेचा अवशेष असावा, असे एक मत आहे. थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर धाकट्याने त्याची संपत्ती व विधवा पत्नी यांचा स्वीकार करण्याची पद्धत होती. यास्काचार्यांनी दीर (देवर) या शब्दाचा द्वितीय वर असा अर्थ दिला आहे. दीर व विधवा भावजय यांचा संबंध अजूनही काही ठिकाणी मान्य आहे. जावयाच्या धाकट्या भावाला पाणजावई व ‘वरधवा’ (कनिष्ठ वर) म्हणण्याची प्रथा आहे. या गोष्टी नियोग प्रथेच्या उगमाचा विचार करताना महत्त्वाच्या ठरतात.\nनियोग हा काहींनी धर्मसंमत, तर काहींनी धर्माविरुद्ध मानलेला होता. ऋग्वेदादी वेद, गौतम-वसिष्ठादींची धर्मसूत्रे, स्मृती, पुराणे, अर्थशास्त्र, महाभारत इ. वाङ्मयातून नियोगाला मान्यता असल्याचे निर्देश आढळतात. धृतराष्ट्र, पंडू व पांडव यांचा जन्म नियोगानेच झाला होता. याउलट आपस्तंब धर्मसूत्राचा मात्र नियोगाला विरोध होता. मनूने आधी नियोगाचे वर्णन केले आहे, परंतु नंतर वेन राजाने मानवात आणलेला व वर्मसंकराला कारणीभूत होणारा पशुधर्म म्हणून त्याचा धिक्कार केला आहे. त्याच्या मते कन्येच्या वाङ्निश्चयानंतर; परंतु विवाहापूर्वीच नियोजित वर मृत्यू पावला, तर तिने त्याच्या भावाकडून पुत्रप्राप्ती करणे, हा खरा प्राचीनांच्या नियोगाचा अर्थ होता.\nबृहस्पतीच्या मते कृत व त्रेता युगांतील लोक तपस्वी असल्यामुळे त्यांना नियोगाचा अधिकार होता, परंतु नंतरच्या लोकांना तो उरलेला नाही. काही धर्मनिबंधांनी नियोग हा वैकल्पिक होता किंवा शास्त्रांनी तो फक्त शुद्रांसाठी सांगितलेला होता, असे म्हटले आहे. ही चाल उत्तर हिंदुस्थानातील काही भागांत ब्रिटिश अमदानीपर्यंत चालू होती; परंतु इसवी सनाच्या पाचव्यासहाव्या शतकापासून 'कलिवर्ज्य' प्रकरणात नियोगाचा समावेश झाला आणि ही प्रथा नामशेष झाली. आधुनिक काळात आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी मात्र अक्षतयोनी विधवेप्रमाणेच अक्षतवीर्य विधुरानेही पुनर्विवाह न करता संतानोप्तत्तीसाठी नियोग करावा, असा विचार मांडला; परंतु त्यांच्या अनुयायांनीही याबाबतीत त्यांची मते मानलेली नाहीत.\nलेखक: आ. इ. साळुंखे\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टो���ॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-16T13:09:47Z", "digest": "sha1:XGRYMOBNBLRAS2UYUHUAOUD5ILX6VK4U", "length": 10844, "nlines": 131, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘ठाकरे’ सिनेमातील एका दृश्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\n‘ठाकरे’ सिनेमातील एका दृश्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप\nमुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. संभाजी ब्रिगेडने या सिनेमाविरोधात आक्षेप घेतला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात चपला घालून पुष्पहार अर्पण करताना दिसतो या दृश्याला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. येत्या २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र हे दृश्य वगळण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. नाहीतर महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.\nगांजाला मान्यतेची मागणी क��णाऱ्या उदय चोप्रावर पोलीस भडकले\n‘राधा-किशन’ पुन्हा दिसणार एकत्र\n११ वर्षांची असताना रणबीरला पहिल्यांदा भेटले – आलिया\nहार्दिक-राहुलला न्यूझीलंड दौऱ्यावर येऊ द्या - बीसीसीआय\nजॅान अब्राहमला लागले मराठी सिनेमाचे वेध\nमुंबई – यशस्वी मॅाडेल ते धडाकेबाज अभिनेता असा प्रवास करत स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या जॅान अब्राहमलाही आता मराठीचे वेध लागले आहेत. कारण जॅानने...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे देश\nबनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थ्याची हत्या\nवाराणसी – बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बनारस हिंदू विद्यापीठ परिसरातील बिड़ला हॉस्टेलजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. हत्या...\nछिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\nअहमदनगर – नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांमध्ये श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आला आहे. श्रीपाद छिंदमच्या प्रतिस्पर्धक निलेश म्हसेने छिंदमच्या निवडीविरोधात...\nपलक जैनला मिळाली सोनीवरील मालिका\nमुंबई – आतापर्यंत बहुतांश जाहिरातींमध्येच दिसलेल्या पलक जैन हिला अखेर एक मालिका मिळाली. सोनी वाहिनीवर सुरू होणा-या लेखक निर्माता दिलीप झा यांच्या एका मालिकेत...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/ganesh-song.html", "date_download": "2019-06-16T12:58:51Z", "digest": "sha1:SDG7C5A4NRJZJYMGZ6FFDESKKAD6JEHZ", "length": 3830, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Ganesh Song News in Marathi, Latest Ganesh Song news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nगाण्यातून उलगडणार गणपती बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास\nपाहा हे रोमांचक गाणं\nदेवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश, यांना डच्चू\nविखे आणि शेलारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ; १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश\n...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार\nमहाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार; विरोधी पक्षनेता थेट कॅबिनेट मंत्री\n'तो' घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद- अजित पवार\nपुढच्या जन्मात अशी बायको नको, पत्नीपीडित पुरुषांच्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा\nआता मजबूत सरकार, राम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे\nWorld Cup 2019 | भारत - पाकिस्तान लढत : विश्वचषकात एकतर्फी ऐतिहासिक विजय\nआजचे राशीभविष्य | रविवार | १६ जून २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/army-major-and-soldier-martyred-in-ied-blast-at-nowshera-sector-in-rajouri-district-of-jammu-and-kashmir/articleshow/67492155.cms", "date_download": "2019-06-16T13:53:59Z", "digest": "sha1:UWXYUOKR3K6NV4ZDUDTDM5UL5C3NWLGZ", "length": 10345, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "IED blast: आयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद - army major and soldier martyred in ied blast at nowshera sector in rajouri district of jammu and kashmir | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nआयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद\nराजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात मेजरसह एक जवान शहीद झाला असून अन्य दोन जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nआयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद\nराजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात मेजरसह एक जवान शहीद झाला असून अन्य दोन जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nनियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nदरम्यान, श्रीनगरमधील लालचौकातही आज सायंकाळी सीआरपीएफच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. त्यात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. त्याआधी सकाळीही राजौरीत नियंत्रण रेषेजवळ घडवून आणलेल्या स्फोटात एक अधिकारी व जवान जखमी झाला.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद...\nAmit Shah: २०१९ची निवडणूक हे विचारांचे युद्ध\nAlok Verma: सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा...\nGurmeet Ram Rahim : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी...\nGaganyaan: डिसेंबर २०२१ पर्यंत झेपावणार 'गगनयान'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B0%5D=field_site_section_tags%3A34", "date_download": "2019-06-16T13:12:55Z", "digest": "sha1:BSMXGFPWMYQRCGMYK2UWWGSCFEQDZNND", "length": 23272, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (15) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove अर्थविश्व filter अर्थविश्व\nविमानतळ (7) Apply विमानतळ filter\nगुंतवणूक (4) Apply गुंतवणूक filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nपायाभूत सुविधा (3) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nभारतीय विमानतळ प्राधिकरण (3) Apply भारतीय विमानतळ प्राधिकरण filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nजेट एअरवेज (2) Apply जेट एअरवेज filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nरेल्वे अर्थसंकल्प (2) Apply रेल्वे अर्थसंकल्प filter\nसार्वजनिक वाहतूक (2) Apply सार्वजनिक वाहतूक filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nअर्थशास्त्र (1) Apply अर्थशास्त्र filter\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nईशान्य भारत (1) Apply ईशान्य भारत filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nएअर इंडिया (1) Apply एअर इंडिया filter\nएफएसआय (1) Apply एफएसआय filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nक्रेडिट कार्ड (1) Apply क्रेडिट कार्ड filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\n'जेट'चे वैमानिक आजपासून संपावर\nनवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक \"काम बंद' आंदोलन करणार असल्याचे वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेल्या \"जेट'ने...\nमुकेश अंबानी जिओनंतर आता रियल इस्टेटमध्ये करणार क्रांती\nमुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आता रियल इस्टेटच्या म्हणजेच बांधकाम व्यवसायात पाय ठेवणार आहे. नव्या मुंबईजवळ एक मेगासिटी उभारण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे विस्तृत वृत्त दिले आहे. हा रिलायन्स समूहाचा न भूतो न भविष्यति: अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे. किंबहुना याचे...\nअदानी समूहाची हवाई सेवा kक्षेत्रात भरारी\nनवी दिल्ली - सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) विमानतळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोमवारी पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत अदानी समूहाने बाजी मारली आहे. प्रथमच हवाई क्षेत्रात उतरणाऱ्या अदानी समूहाला अहमदाबाद, जयपूर, लखनौ, तिरुवनंतपुरम आणि मंगलोर या पाच विमानतळांचा विकास आणि व्यवस्थापनाचे...\nविमान इंधनावरील करात केरळ सरकारकडून क���ात\nतिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. केरळच्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘...\nbudget 2019: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे...\nनवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...\n‘५जी’ सेवेला चीनमध्ये प्रारंभ\nबीजिंग - दक्षिण चीनमधील गुआंगझोऊ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून ५जी सेवा सुरू करण्यात आली आहे. ५जी सेवा उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरला आहे. गुआंगडाँग प्रांतात हा विमानतळ आहे. ‘५जी’ सेवेमुळे या विमानतळावर आता १.१४ गिगाबाइट प्रतिसेकंद या सर्वोच्च...\nविजय मल्ल्याच्या जेटची अखेर 35 कोटींना विक्री\nबंगळूरु : बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरारी झालेल्या विजय मल्ल्याचे खाजगी विमान अखेर विकण्यात आले आहे. तीनदा लिलाव अयशस्वी झाल्यानंतर अखेर चौथ्या वेळेस जेटची विक्री करण्यास यश मिळाले. बंगळूरमध्ये कर्नाटक न्यायालयाने नेमलेल्या सरकारी अधिकाऱ्याने एअरबस एअरबस ए 31 9 -133 सीचा...\nमँचेस्टर-मुंबई थेट विमानसेवा सुरू होणार\nमुंबई : मुंबईहून मँचेस्टरला थेट विमानसेवा येत्या वर्षअखेरीपर्यंत सुरू होणार आहे. मँचेस्टर विमानतळ प्राधिकरणाने या विमानसेवेस हिरवा कंदिल दाखविला आहे. पहिल्या टप्प्यात 'जेट एअरवेज'ची विमानसेवा सुरू होईल. भारताच्या आर्थिक राजधानीपर्यंत थेट विमानसेवा असण्याबद्दल मँचेस्टर प्राधिकरणाचे...\nदावा न केलेला विमा दहा हजार कोटींचा\nमुंबई - बंदावस्थेतील बॅंक खाती, इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा मर्यादित वापर, संपर्काची किमान साधने आणि विमा दाव्यासंदर्भातील माहिती न मिळाल्याने लाखो ग्राहकांनी दावा न केलेली विमा रक्कम १० हजार ४६९ कोटींपर्यंत वाढली आहे. विमा सेवा देणाऱ्या मॅक्स लाइफ इन्श्युरन्स वगळता इतर २२ कंपन्यांच्य��� दावा न केलेल्या...\nरिअल इस्टेटच्या भरभराटीसोबत मूलभूत विकास आवश्यक\nविविध स्तरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह पुणे शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशन कसे ठरले यावर सध्याच्या परिस्थितीच्या संदर्भाने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक शैलेश पुराणिक यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांची थोडक्यात मुलाखत... पुणे शहराची वाढ आणि झालेला विकास यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील...\nटाटा समूह ‘एअर इंडिया’ विकत घेणार\nनवी दिल्ली: जे. आर. डी. टाटा यांनी 1932 मध्ये स्थापन केलेली \"टाटा एअरलाइन्स' म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर \"एअर इंडिया' झालेल्या एअरलाइन्सची टाटा समूहाने पुन्हा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार टाटा समूहाकडून एअर इंडियामधील 51 टक्के हिस्सेदारी खरेदी...\nआता फक्त १२ रुपयांत करा विमान प्रवास\nविमानातून प्रवास करणे महागडं वाटत असले तरी विमान कंपन्यांच्या स्पर्धा आणि त्यातूनच सुरू असलेल्या ऑफरमुळे स्वस्तात विमान प्रवासाच्या संधी प्रवाशांना मिळत आहे. स्पाइस जेट विमान कंपनीने आपल्या १२ व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांसाठी अवघ्या १२ रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे....\n#अर्थसंकल्प2017 : करदात्यांना दिलासा; नोटाबंदीची बॅटिंग\nनवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा पहिला अर्थसंकल्प विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) अखेर संसदेत सादर केला. वैयक्तिक प्राप्तिकरदात्याला सवलत, राजकीय पक्षांच्या निनावी देणग्यांवर अंकुश, संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद आणि...\nराजकीय पक्षांच्या निधीवर आता अंकुश\nनवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळणार्या देणग्यांवर केंद्र सरकारने आता कायद्याचा बडगा उगारला आहे. यापुढे धनादेशाद्वारे किंवा डिजिटल माध्यमातूनच निधी स्वीकारण्याचे बंधन राजकीय पक्षांना असेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) अर्थसंकल्पात याची घोषणा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून...\n99 रुपयांत 'गो एअर'मध्ये मिळवा हवी ती सीट\nमुंबई : नागरी विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार करणाऱ्या 'गो-एअर'ने सीट्सच्या पूर्वनोंदणी तथा प्री-बुकिंगची सुविधा 99 रुपयांत उपलब्ध केली आहे. या सुविध��साठीची ही सर्वांत नीचांकी किंमत आहे. प्रवाशांना त्यांना हव्या त्या सीटची निवड करून कमीत कमी दरात आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. इकॉनॉमी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T13:36:52Z", "digest": "sha1:PGIKZ7DEUUFQ3WFDFAA3VF2C2T3WSHIL", "length": 6195, "nlines": 55, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nमुंबई का किंग कौन मराठी मतदार तर नाही ना\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.\nमुंबई का किंग कौन मराठी मतदार तर नाही ना\nसत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......\nसगळ्या पक्षांना धडे शिकवणारा नगरी निकाल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nएकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय.\nसगळ्या पक्षांना धडे शिकवणारा नगरी निकाल\nएकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय......\nअयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nउद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का\nअयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं\nउद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/677878", "date_download": "2019-06-16T13:05:46Z", "digest": "sha1:NDGIXL3I3YJXREMZNFGIPRKB5672OLYL", "length": 2321, "nlines": 11, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार\nउद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजप उद्या लोकसभा निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता असून, यामध्ये प्रामुख्याने राम मंदिर, 370 कलम रद्द करण, आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महिला आणि विद्यार्थ्यांसाठीही मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेला कशा प्रकारे उत्तर दिले जाईल, तेही उद्याच समजेल.\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T13:04:53Z", "digest": "sha1:AZ5P7LWMNF2WCWWL2P2PZKVSP7OEHHEW", "length": 11160, "nlines": 131, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "ज्वुटेनसच्या विजयात रोनाल्डोची चमक – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nज्वुटेनसच्या विजयात रोनाल्डोची चमक\nनेपोली – इटालियन साखळी फुटबॉल स्पर्धेत ज्वुटेनस क्लबने नेपोली क्लबचा 3-1 गोलांनी पराभव केला तो त्यांचा खेळाडू रोनाल्डोच्या शानदार कामगिरीमुळे. या ज्वुटेनसच्या तिन्ही गोलांत रोनाल्डोचा हातभार होता. सामन्यातील पहिला गोल नेपोलीच्या ड्राईसने केला, पण त्यानंतर ज्वुटेनस संघाने सामन्यात जोरदार कमबॅक करून 3 गोल केले आणि शानदार विजयाची नोंद केली. यंदाच्या मोसमात आपले 8 विजेतेपद मिळवण्यासाठी ज्वुटेनस संघ जोरदार प्रयत्न करत आहे. सध्या या स्पर्धेत 7 लढतीत 21 गुण मिळवून त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नेपोली संघ गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे, रोनाल्डोने त्यांचा गोल केला, तर 2 गोल करणार्या मॅडुस आणि डेव्हिड यांना रोनाल्डोने दिलेल्या पासवरच गोल करण्यात यश आले.\nभारताचे श्रीलंकेपुढे १७५ धावांचे आव्हान\nसिंगापूर स्पर्धेत संदीपला सुवर्णपदक\nनादालचा पराभव करून जोकोव्हिच अंतिम फेरीत\n'भारतीय न्यायव्यवस्था' जगात सर्वात विश्वासू - दीपक मिश्रा\nएल्गरच्या शतकाने आफ्रिकेला सावरले\nकेपटाऊन- दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर डीन एल्गरने काढलेल्या नाबाद शानदार शतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे सुरू असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवशी...\nआयपीएल स्पर्धेत धोनी पुन्हा चेन्नई संघातर्फे खेळू शकतो\nनवी दिल्ली- आज येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या कौन्सीलच्या बैठकीत आयपीएल स्पर्धेतील संघ आपल्या मागील वर्षी खेळाडूंना कायम ठेवू शकतो. यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे भारताचा माजी...\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन विदेश\n…अन् रोडीज फेम रघुरामने गुपचूप उरकला साखरपुडा\nमुंबई – प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘रोडीज’ मधला माजी प���िक्षक रघूराम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी २०१८ मध्ये त्याने आणि अभिनेत्री सुगंधा गर्गने घटस्फोट घेण्याचा...\nहवाई दलाचे मिग-27 विमान कोसळले\nजयपूर- हवाई दलाचे मिग-27 विमान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास कोसळल्याची दुर्घटना घडली. हे विमान प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. त्या दरम्यानच विमान...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://kokannow.com/%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-16T13:08:16Z", "digest": "sha1:MKAPPNE3FCAPK25ISK2ZVY6GBB45PJ6W", "length": 11179, "nlines": 136, "source_domain": "kokannow.com", "title": "मळगाव येथे काजू जी आय मानांकन कार्यशाळा संपन्न – Kokan Now", "raw_content": "\nNews Sawantwadi ठळक घडामोडी बातम्या सावंतवाडी\nमळगाव येथे काजू जी आय मानांकन कार्यशाळा संपन्न\nMay 5, 2019 Nilesh Joshi\t0 Comments काजू जी आय मानांकन, कार्यशाळा, गणेश हिंगमिरे, जिल्हा बँक, सतीश सावंत\nसावंतवाडी : येथील काजूचा कांदा होऊ देऊ नका, असा गर्भित इशारा जी आय मानांकनाचे आंतरराष्ट्रीय जाणकार गणेश हिंगमिरे यांनी दिला आहे. सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे शनिवारी झालेल्या काजू बी मानांकन कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी आणि काजू बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी आय मानांकनासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य देईल अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी या निमित्ताने दिली.\nसिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने मळगाव येथे या काजू जी आय मानांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन गणेश हींगमीरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक गुरूंनाथ पेडणेकर, व्हिक्टर डॉन्टस, प्रमोद कामत, प्रमोद धुरी, आत्माराम ओठवणेकर, प्रकाश गवस, दादा साईल, विद्याप्रसाद बांदेकर, भगिरथ प्रतिष्ठनचे डॉ. प्रसाद देवधर, कृषी उत्पन्न बाझर समिती अध्यक्ष तुकाराम साईल, मनीष दळवी, जॉकी डिसोझा, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. गणेश हिंगमीरे यांचा जिल्हा बँक मार्फत सत्कार करण्यात आला.\nकाजू उत्पादनाला अधिक किमत जागतिक बाजारपेठेत मिळवायची असल्यास आपण जी आय मानांकन प्राप्त करायला पाहिजे, असे गणेश हिंगमिरे यांनी सांगितले. काजू बागायतदार, शेतकरी यांनी एकजूट दाखवली नाहीतर काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. काजू उत्पादक शेतकरी संघटना मजबूत असेल तरच आपण आपलं उत्पादन, गुणवत्ता टिकवू शकतो असे मत गणेश हिगमीरे यांनी व्यक्त केले.\nजागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेली आज कोकणात अनेक उत्पादन आहेत. यात कोकमला तर अफाट मागणी आहे. वजन कमी करण्याचा गुणधर्म यामध्ये आहे. अनेक कंपन्या या कोकम बी साठी मागणी करतात. आज कोकणातील हापूस आंबाच्या नावावर बाहेरचा आंबा विकला जातो. त्यामुळे आंब्याचे दर सध्या घसरले आहेत. त्यामुळे आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण केल्यास जागतिक बाजारपेठेमध्ये याची मागणी वाढू शकते. असे देखील हिंगमिरे यांनी यावेळी सांगितले.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते १२ हजार जी आय मानांकन प्राप्त काजू बागायतदार आहेत. काजू विक्री व्यवसायिक, काजू प्रोसेसिंग युनिट यांच्या संस्था स्थापन करून जिल्ह्यातील काजू बी ला जिल्हा बँकमार्फत दर्जात्मक ब्रँड मिळवून ���ेणार असल्याचे जिल्हा बँकचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले. जिल्ह्यातील काजू बागायत शेतकरी वर्गाला जिल्हा बँक प्रति काजू झाड ६००/- रु तर जी आय मानांकन प्राप्त काजू झाड ला ७०० रु कर्ज देणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी केली.\nयावेळी डॉ प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शरद सावंत यांनी केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nरामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.\n← खडी टाकली, रस्ता कधी करणार \nवाडीवरवडे येथे रंगला ‘खेळ पैठणीचा’; सौ.प्रतिभा धुरी पैठणीच्या मानकरी →\nकिंजवडे गावात मिळणार जिओ ची रेंज\nपहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र\nसावंतवाडीत मध्ये महास्वच्छता अभियान\nवटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बीजारोपण व वृक्षारोपण\nगोवा राज्यात शिवोली येथे दोन कार मध्ये अपघात\nतळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आज वडाच्या वृक्षाचे वृक्ष रोपण\nमणेरी येथील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू\nरासप स्वबळावर लढण्याची तयारी सुरू.\nमळगाव घाटी, नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/90f91594091a94d92f93e-92c93393e93593091a-92893f93094d92e93e923-91594793293e-92c93e91c93e93092a947920947924-92692c92692c93e", "date_download": "2019-06-16T13:08:41Z", "digest": "sha1:7FBQFTZTSJ5SI7Z3YGHH44IWSCZVTKU2", "length": 60040, "nlines": 536, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "एकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / एकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nसातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत.\nमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या कृषक आश्रम गटाच्या \"मॉडेल'मुळे शेती शाश्वत होण्यास मदत मिळत आहे.\nकृषक आश्रम मॉडेलला गटशेती���ा आधार\nशेतीतून उत्पादनवाढ महत्त्वाची आहेच, पण विक्री व्यवस्थेची \"प्रणाली\" (सिस्टीम) भक्कम झाली तरच शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे अधिक पडतात. त्याच्या श्रमांचे चीज होते. पुणेस्थित श्रीरंग सुपनेकर यांचा सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी (ता. फलटण) येथे \"कृषक आश्रम' असून, 15 एकरांवर जिरायती शेती आहे. त्यांनी शाश्वत शेतीतून शाश्वत बाजारपेठ या सिद्धान्तावर आधारित उत्पादन व विक्रीचे 'कृषक आश्रम मॉडेल' तयार केले. पत्नी सौ. नीता व मुलगा अमेय यांनीही त्यासाठी परिश्रम घेतले. \"मॉडेल'ला चांगले यश मिळाले. यात त्यांना सर्वांत मोठी साथ मिळाली ती गटशेतीची. म्हणजे निनामसह परिसरातील खामगाव, मुरूम, होळ, साखरवाडी या परिसरातील गावच्या भाजीपाला उत्पादकांची. या सर्वांचा मिळून संकलित झालेला माल पुण्यात विक्री केंद्र व सुमारे 20 निवासी सोसायट्यांना थेट विकण्यात येऊ लागला. प्रत्येक सोसायटीसाठी आठवड्यातील वार निश्चित करून सुमारे पाचशे किलो ते एक टन मालाची विक्री होऊ लागली.\nप्रचंड मागणीसाठी यंत्रणेत होतेय सुधारणा\nग्राहकांना भाज्यांमध्ये विविधता हवी असते. त्या दृष्टीने गटातील शेतकरी थोड्या थोड्या गुंठ्यांवर विविध भाजीपाला घेऊ लागले. कोणी काय लावायचे, याचे नियोजन बैठकांद्वारे व्हायचे. या पद्धतीतून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे निवासी सोसायट्यांकडून मागणी प्रचंड आहे, पण ती पुरवण्यात शेतकऱ्यांची संख्या व पर्यायाने शेतमालाचा \"व्हॉल्युम' कमी पडतो आहे. त्यामुळे ही \"सिस्टीम' अजून कार्यक्षम व भक्कम करण्याचे प्रयत्न सुपनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केले. पुण्यातील थेट विक्री त्यासाठी तूर्त स्थगित ठेवली. त्याच वेळी दुसरी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली, ती म्हणजे गोवा राज्यातील जनतेला दैनंदिन भाजीपाला पुरवण्याची.\nकृषक आश्रमाला जोडलेले शेतकरी निवासी सोसायट्यांच्या ठिकाणी विक्रीवेळी प्रत्यक्ष उपस्थित असायचे. हा माल विकणारे व्यापारी नाहीत, हा विश्वास त्यामुळे ग्राहकांत तयार झाला. ग्राहकांनाही थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणे शक्य झाले.\nगोव्यात सुरू केलीय थेट विक्री\nगोव्यात मोठ्या प्रमाणात बेळगावातून (जि. कर्नाटक) भाजीपाला जातो, याची माहिती मिळाल्यानंतर सुपनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे भेट दिली. तेथील भाजीपाल्याची मागणी, दर यांचा अभ���यास केला. गोवा फलोत्पादन विभागाशी संपर्क साधण्यात आला. ऑगस्ट 2013 मध्ये गोवा फलोत्पादन विभागासोबत गटशेतीतील शेतकऱ्यांची कृषक आश्रमात बैठक झाली. तेथील अधिकाऱ्यांनी \"मॉडेल' अभ्यासले. त्यांच्या मागणीनुसार आपण भाजीपाला पुरवू शकतो, दरही चांगला मिळू शकतो, याचा अंदाज शेतकऱ्यांना आला. मागणी मोठी आहे, यामुळे भाजीपाला तेवढ्या प्रमाणात लागणार. यासाठी शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ करणे गरजेचे होते. दररोज 30 टन मालाची गोवा सरकारची \"ऑर्डर' आहे. सर्व भाजीपाला त्वरित उपलब्ध करणे सोपी गोष्ट नव्हती. त्या दृष्टीने टोमॅटो व भेंडी या दोनच पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मालाची उपलब्धता, वाहतूक, विक्री ही एकूणच पद्धत कसे काम करते आहे, याची चाचणी घेण्यात आली. त्या वेळी कोबी, फ्लॉवर आदी माल पाठवण्यात आला.\nश्रीरंग सुपनेकर यांच्या कृषक आश्रमाची यशकथा ऍग्रोवनमध्ये 2013 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातील विविध एक हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून गटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. गोवा फलोत्पादन विभागासोबतच्या बैठकीची बातमीही प्रसिद्ध झाली. यातून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संपर्क केल्याने पुढील यंत्रणा सुरळीत झाली. आमची गटशेती यशस्वी होण्यात ऍग्रोवनचा मोठा हात असल्याचे सुपनेकर सांगतात.\nकृषक आश्रमाच्या गटशेतीची कार्यपद्धती\nपरिसरातील सुमारे सात गावांतील शेतकरी कृषक आश्रमाशी जोडले गेले आहेत. खामगाव व मुरूम परिसरातील शेतकऱ्यांची संख्या अधिक म्हणजे 80 ते 100 पर्यंत. अजिंक्यतारा गटाचा वाटा मोठा आहे.\nगटांची \"आत्मा'अंतर्गत नोंदणी महत्त्वाची मानली आहे.\nनारायणगाव (जि. पुणे) येथील टोमॅटो उत्पादकांकडूनही माल घेण्याची तयारी सुरू झाली आहे.\nहंगामनिहाय पिके, क्षेत्र, मागणी यांचे एकत्र बसून नियोजन होते. चांगल्या दर्जाचा भाजीपाला पुरवला तर ग्राहकांकडून तसा दर घेऊ शकतो, यासंदर्भात शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला.\nकृषक आश्रम शेतकऱ्यांना विक्रीच्या एक दिवस आधी आपला शेतीमाल दर कळवते. त्यामुळे माल कोठे विकायचा, याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असते. -खामगावसारख्या ठिकाणी माल संकलन केंद्र ठेवले आहे. तेथे शेतकऱ्यांच्या समक्ष मालाचे वजन केले जाते.\nशेतकरी आपल्या मालाची प्रतवारी स्वतःच चांगल्या प्रकारे करू शकतो, हे लक्षात घेऊन कृषक आश्रमाच्या मॉडेलमध्ये प्रतवारी शेतकऱ्यांना करण्यास सांगितले जाते. त्याचे वेगळे पैसेही त्यांना दिले जातात.\nअन्य गटही आहेत सक्रिय\nफलटण तालुक्यातील खामगावात पाण्याची उपलब्धता असल्याने फळपिके, भाजीपाला मोठ्या प्रमाणात होतो. गावात सुमारे सात शेतकरी गट कार्यरत आहेत. 'अजिंक्यतारा', 'भैरवनाथ', 'गुरुदेव दत्त', 'मोरया', 'सद्गुरू', 'मयूरेश्वर', 'सेवागिरी' अशी त्यांची नावे आहेत. रावसाहेब वैद्य, समीर शिंदे, हणमंत भोसले, शशिकांत झाडकर, विकास भोजने, उस्मान पठाण, तय्यब मुजावर, संतोष सावळकर ही गटांतील काही प्रमुख मंडळी. प्रत्येक गटात सुमारे 18 ते 20 शेतकरी असून, एकूण संख्येचा विचार केल्यास सव्वाशेहून अधिक शेतकरी परस्परांच्या पाठबळावर शेतीतील आव्हाने पेलण्यास समर्थ झाले आहेत. टोमॅटो, भेंडी, झेंडू, केळी ही गटसदस्यांची काही मुख्य पिके आहेत. शेतकरीनिहाय दोन एकर ते 15 एकरांपर्यंत क्षेत्र आहे.\nश्रावणकाळात केळी, लग्नसराईत झेंडू, मे-जूनमध्ये टोमॅटोचे उत्पादन सुरू व्हावे, असे पीक लागवडीचे नियोजन असते. भेंडीची लागवड संक्रांतीदरम्यान होते- जेणेकरून कडक उन्हाळ्यापूर्वी फळधारणेस सुरवात व्हावी. कोबी- फ्लॉवर लागवड जून-जुलैत होते. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ही आंतरपिके घेण्यावर भर असतो. केळीचे किमान दोन हंगाम मिळवण्याचा प्रयत्न असतो.\nगणपती मंदिरात गटातील शेतीमालाला अधिक दर मिळावा, उत्पादित माल जागेवरून नेला जावा, यासाठी घंटानाद करून बैठकीद्वारा दर गणपती मंदिरात ठरवण्याची प्रथा आहे. या वेळी गुजरात, नांदेड किंवा अन्य ठिकाणचे व्यापारी उपस्थित असतात. शेतकरी व व्यापाऱ्यांतील चर्चेतून दरनिश्चिती होते. त्यामुळे दरांबाबत पारदर्शकता राहते. कमी क्षेत्रधारकांचा मालही जागेवरून विक्री झाल्याने त्यांचा फायदा होतो. शेतमाल एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने विविध ठिकाणचे व्यापारीही थेट गटांना संपर्क करून माल बांधावरून वजन करून घेऊन जातात.\nगटशेतीमुळे भांडवली खर्चात सुमारे 30-35 टक्के बचत झाली आहे. टोमॅटोचे मी चांगले पीक घेतो. शेतातील नफ्याचे प्रमाण वाढले आहे. आता नवीन जीपही खरेदी केली आहे.\nफिरोज पठाण, शेतकरी, खामगाव\nगटाच्या माध्यमातून शेती निविष्ठांची मागणी केली जाते. मागील वर्षी बांधावर खत योजनेतून 50 टन रासायनिक खत एकाच वेळी खरेद�� केले, त्यामुळे पोत्यामागे सुमारे 30 रुपये बचत झाली.\nमधुकर संकपाळ, शेतकरी, खामगाव.\nअजिंक्यतारा गटाचे प्रमुख रावसाहेब वैद्य म्हणाले, की पूर्वी आम्ही केळी घ्यायचो, पण स्थानिक मार्केटमध्ये व्यापारी दर अत्यंत पाडून मागायचे. एकदा पुणे मार्केटमधील व्यापाऱ्याला आमच्या केळीची गुणवत्ता आवडून त्याने दहा टन मालाची ऑर्डर दिली. आम्हीही तेवढा माल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पीक नियोजन केले. आता व्यापारी गाडी पाठवून एकाच ठिकाणी माल लोड करून घेतो. त्याचेही कष्ट वाचले. यंदा बांधावरच किलोला 13 ते 15 रुपयांपर्यंत दर मिळाला. हा फायदा गटामुळेच झाला. एका गटातर्फे दुसऱ्या गटालाही माल दिला जातो.\nअजिंक्यतारा गटाने केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे सामूहिक म्हणजे 14 हजार रोपांचे बुकिंग जळगावस्थित जैन इरिगेशन कंपनीकडे केले. एवढे बुकिंग असल्याने दरात सवलत मिळालीच, शिवाय तेथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कंपनीचे प्रक्षेत्र भेट आदी सुविधांचा लाभ घेणे शक्य झाले.\nअजिंक्यतारा गट व्यापाऱ्यांतर्फे भेंडीचीही निर्यात करतो. निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात माल लागतो. गटाद्वारा तेवढा उत्पादित करता येतो. मुंबईतील एका व्यापाऱ्याने या भेंडीला किलोला 34 रुपये दर दिला. फलटणनजीक निर्यातविषयक कंपनीलाही रासायनिक अवशेषरहित भेंडी या गटाद्वारा देण्यात आली.\nकीड नियंत्रणांसाठी गटातील शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्यांचा वापर केला. त्यामुळे फवारणींची संख्या कमी होऊन त्यावरील सुमारे 30 टक्के खर्च वाचला.\nगटातील 90 टक्के शेतकऱ्यांकडे विविध पिकांसाठी ठिबक सिंचन आहे. त्यामुळे वीजभारनियमन समस्येतही खते देणे शक्य झाले. उत्पादनवाढीस मदत झाली.\nखामगावातील दीडशे शेतकऱ्यांकडील माती व पाणी परीक्षण नमुन्यांविषयी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राकडे विचारणा झाली. नमुन्यांची मोठी संख्या पाहता तेथील तज्ज्ञांनी गावातच येऊन ही सुविधा देण्याचे ठरवले. शेतकऱ्यांनी त्यांच्या निवासाची सोय केली. मोहीम यशस्वी झाली.\nपृष्ठ मूल्यांकने (81 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे न���र्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या ���वीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 19, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/914937927940-93592893894d92a924940-92a93f915947/93692493e935930940-93293e917935921-915936940-91593093e935940", "date_download": "2019-06-16T13:22:26Z", "digest": "sha1:7P6FKVE4CPF6SUCEHMRQ7ZD6ACZZFXKB", "length": 10025, "nlines": 196, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शतावरी लागवड — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / औषधी वनस्पती पिके / शतावरी लागवड\nशतावरीची लागवड वर्षभर करता येते.लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.\nशतावरीची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.\nलागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. बियांपासून याची लागवड करावी.\nलागवड 1.5 मीटर बाय एक मीटर या अंतराने करावी. पिकाची पहिली काढणी दीड ते दोन वर्षांनी करावी.\nफेब्रुवारी- मार्च महिन्यात काढणी केली असता सुकवणी सोपी होते. काढणीनंतर मुळे धुऊन घ्यावीत.\nमुळावरची साल काढून आतली शीर काढावी.\nनंतर त्याचे 10 ते 15 सें.मी. लांबीचे तुकडे करावेत.\nहे तुकडे सावलीत वाळवावेत.\nऔषधी व सुगंधी वनस्पती संशोधन योजना,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nपृष्ठ मूल्यांकने (50 मते)\nशतावरी ची लागवड ,घेणारे व्यापारी बाजारपेठ सविस्तर माहिती पाहिजे.\nमाहिती खूपच अपुरी आहे. कृपया सविस्तर माहिती पुरवा.\nशतावरी लागवडीकरीता रोपे उपलब्ध होतात का \n\"औशधि वनस्पति चि\"ओळख होन्या करीता,कृपया फोटो टाकाल का\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nपानवेल लागवड आणि जाती\nबाजारपेठ औषधी, सुगंधी वनस्पतीची...\nवाळा : बहुपयोगी वनस्पती\nमहत्वाच्या औषधी वनस्पतीचे गुणधर्म\nरंग मिळवून देणारी पिके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nक���षी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Mar 19, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/ratris-khel-chale-actress-prajakta-wadaye-aka-sarita-reveals-her-lesser-known-side/photoshow/68828860.cms", "date_download": "2019-06-16T14:13:08Z", "digest": "sha1:GXGJXZSSD6SM6P2WUESJEM5G3NQDGKFA", "length": 39172, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सरिता:ratris khel chale actress prajakta wadaye aka sarita reveals her lesser known side- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन..\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मु..\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\n'रात्रीस खेळ चाले' मधल्या सरिताबद्दल हे माहितेय का\n1/5'रात्रीस खेळ चाले' मधल्या सरिताबद्दल हे माहितेय का\n'रात्रीस खेळ चाले' मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. शेवंता, अण्णा, पांडू या पात्रांबरोबरच दत्ताची बायको सरिताबाबतीतही प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे. अभिनेत्री प्राजक्ता वाडियेनं सरिताची भूमिका साकारली आहे. तर जाणून घेऊया सरिताबद्दलच्या या काही खास गोष्टी.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ���्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5'या' मालिकेत झळकली होती प्राजक्ता\nप्राजक्ता या आधी 'गर्ल्स हॉस्टेल', '१०० डेज' या मालिकांमध्ये झळकली होती. इतकंच नव्हे तर, 'रात्रीस खेळ चाले'च्या पहिल्या भागात प्राजक्तानं लेडी पोलिस कॉन्स्टेबलची छोटीशी भूमिका साकारली होती.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/5मास्टर इन थिएटर आर्टस\nप्राजक्तानं मुंबई विद्यापीठातून 'मास्टर इन थिएटर आर्टस' केलं आहे. कॉलेजमध्ये असताना तिनं अनेक एकपात्री नाटकांत कामं केली आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअभिनयाबरोबरच प्राजक्तानं तिचा गायनाचा छंदही जोपासला आहे. तिनं संगीताचं शिक्षण पूर्ण केलं आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये द���ण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nप्राजक्ता मूळची कणकवलीची असल्यानं तिला सरिताची भूमिका साकारणं सहज शक्य झालं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढू�� टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2616", "date_download": "2019-06-16T14:18:54Z", "digest": "sha1:MGEUVX7WDW7HVN2SMKLDVHTNUNZV7CA2", "length": 10069, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पाजवा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोकणात एक प्रकारच्या उंदराला पाजवा म्हणतात. त्याचा अर्थ ‘साहित्य संस्कृती महामंडळा’च्या मराठी शब्दकोशात तसाच, शेतातील एक प्रकारचा उंदीर असा दिला आहे.\nभारत हे घर-उंदराचे मूळ उत्पत्तिस्थान समजले जाते. उंदीर माणसाबरोबर भूमी आणि जल मार्गाने जगभर पसरला. घर उंदराचा प्रतिस्पर्धी आहे भुरा उंदीर. तो जास्त करून बंदर, बंदरालगतची शहरे व गावे यांतील उघडी गटारे, ओढे,नाले अशा ओलसर ठिकाणी राहतो. पाजवा हा भुरा उंदीर असण्याची शक्यता आहे. भारतात घर-उंदरांच्या तेरा उपजाती आढळतात.\nपाजवा उंदीर कोकणात आढळत असल्यामुळे, त्याचा उल्लेख तेथील लोकांच्या बोलण्यात व लिखाणात आढळतो. गो.ना.दातार यांच्या ‘चतुर माधवराव’ या पुस्तकातील ‘हरवलेली नथ’ या कथेत पाजव्या उंदराचा उल्लेख आहे. गो.ना. दातार कोकणातील राजापूरचे आणि ती कथाही घडते कोकणातच. पाजव्या उंदराचा दुसरा उल्लेख विजय तेंडुलकर यांच्या ‘हे सर्व कोठून येतं’ या पुस्तकातील ‘प्रचंड’ या लेखात आढळला.\nतेंडुलकर यांचा आचार्य अत्र्यांवर लिहिलेला तो ‘प्रचंड’ लेखदेखील प्रचंड गाजला. तेंडुलकर त्यांच्या उमेदीच्या काळात ‘मराठा’मध्ये नोकरी करत होते. त्यांच्याकडे ‘मराठा’मध्ये अग्रलेख लिहिण्याचे काम येई. असेच त्यांनी त्यांच्या अग्रलेखात पाजव्या उंदराचा उल्लेख केला. तेव्हा अत्रे यांनी तेंडुलकरांना विचारले, “पाजवा म्हणजे काय हा कोठला शब्द काढला हा कोठला शब्द काढला” तेंडुलकर म्हणाले, “असा शब्द आहे. मी लहानपणापासून ऐकत आलोय.”\n“शक्यच नाही. आम्ही न ऐकलेला शब्द मराठी भाषेत असणारच नाही.” अत्रे गरजले.\nपरंतु तेंडुलकरांना अत्र्यांचा रात्री उशिरा पुन्हा फोन. “आहे. तुम्ही म्हणता तसा शब्द आहे. पण तो कोकणात वापरतात. आपला ‘मराठा’ संपूर्ण महाराष्ट्रात जातो. लोकांना कळतील असे शब्द वापरा.” अत्रे म्हणाले.\nस्वत:ची चूक खुल्या मनाने मान्य करणारे अत्रे आणि दबावाला बळी न पडता त्यांच्या मतांवर ठाम राहणारे तेंडुलकर. अत्रे आणि तेंडुलकर यांची स्वभाववैशिष्ट्ये दाखवून देणारा हा किस्सा. तसा साधाच पण घडला मराठी साहित्यातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांमध्ये आणि त्याला निमित्त होते, एक साधा उंदीर - पाजवा\n- डॉ. उमेश करंबेळकर\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखाना वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.\nसंदर्भ: भाषा, शब्दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/folk-artist-in-kolhapur/", "date_download": "2019-06-16T13:19:01Z", "digest": "sha1:ERAXNZ65GFONNIXI6LLXM27N7DPDFDUT", "length": 7355, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीची भुरळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीची भुरळ\nकोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीची भुरळ\nकोल्हापूरची रांगडी भाषा, संस्कृती, विविध प्रकारची खाद्य संस्कृती, इथल्या लोकांच्या मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, इथले निसर्गसौंदर्य, प्राचीन इतिहासाच्या भव्यदिव्य पाऊलखुणा, इथली पुरोगामी विचारसरणी, प्रत्येक क्षेत्रात असलेले भयमुक्त वातावरण, इथल्या लोकांची उद्यमशिलता, जागतिक किर्तीची शैक्षणिक आणि कुस्ती परंपरा या सगळ्यांचीच आपल्या मनाला भूरळ पडली, अशा भावना पश्चिम क्षेत्रीय भाषा केंद्राच्या परप्रांतीय विद्यार्थ्यांनी कोल्हापूर भेटीप्रसंगी व्यक्त केल्या.\nदेशातील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांचा अन्य प्रांतांमध्येही अभ्यास आणि विकास व्हावा, या हेतूने केंद्र शासनाने देशात म्हैसूर, भुवनेश्वर, पटीयाला, पुणे, सोलन, लखनौ आणि गुवाहटी या सात ठिकाणी क्षेत्रीय भाषा विकास केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना त्या त्या प्रदेशालगतच्या प्रादेशिक भाषा आणि संस्कृती याबाबतचे शिक्षण देण्यात येते. नुसते शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांना त्या त्या प्रादेशिक संस्कृतीचा जवळून अभ्यास होण्यासाठी प्रादेशिक दौर्यांचेही आयोजन करण्यात येते. पुणे क्षेत्रीय भाषा केंद्रात महाराष्ट्रीयन भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करीत असलेल्या अशा परप्रांतीय विद्यार्थ्यांनी नुकतीच कोल्हापूरला भेट दिली. यावेळी या केंद्राच्या शिक्षिका सुजाता भुजंग, विद्यार्थी सत्यप्रकाशसिंग, अंबराय चक्रपाणी वगैरे उपस्थित होते.\nया पथकाने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, काही तालमी, पन्हाळा किल्ला, जोतिबा देवालय, शिवाजी विद्यापीठ, कणेरी मठ आदी भागांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागांत जाऊन तिथल्या संस्कृतीची आणि भाषेचीही माहिती करून घेतली. या भेटीबाबत बोलताना केंद्राचे विद्यार्थी सत्यप्रकाश व अंराय म्हणाले, इथले वातावरण भयमुक्त वाटते, प्रामुख्याने महिलांना मिळत असलेले बरोबरीचे स्थान सुखावह आहे. आमच्या बिहारपेक्षा हा भाग औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक बाबतीत कितीतरी पुढारलेला दिसतो. खरोखरच इथल्या रांगड्या संस्कृतीची इतकी भूरळ पडली आहे की भविष्यात संधी मिळाली तर इथेच स्थायिक व्हायला नक्कीच आवडेल.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/mabile-thieves-arrested-in-cidco/", "date_download": "2019-06-16T13:47:31Z", "digest": "sha1:IMUSQ5PFJNRKFFJWSOYC7VKWRNW4M2AF", "length": 5256, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिडकोत चोरट्याकडून 27 मोबाइल हस्तगत | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Nashik › सिडकोत चोरट्याकडून 27 मोबाइल हस्तगत\nसिडकोत चोरट्याकडून 27 मोबाइल हस्तगत\nचोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल पावणेतीन लाख रुपयांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. अंबड पोलीस ठाणे हद्दीत मोबाइल चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास संजीवनगर येथे एका चहाच्या टपरीसमोर एक इसम मोबाइल विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\nगुन्हे शोध पथकाने या ठिकाणी जाऊन संशयित आरोपी चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (27) यास ताब्यात घेतले. त्याने संजीवनगर, त्रिमूर्ती चौक, एक्सलो पॉइंट, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरीची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण 27 मोबाइल हस्तगत करण्यात आले. मोबाइल चोरीसंदर्भात तक्रारदारांनी अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी केला आहे. उपनिरीक्षक तुषार चव्हाण, हवालदार भास्कर मल्ले, दुष्यंत जोपाळे, अविनाश देवरे, नितीन फुलमाळी यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tarunbharat.com/news/681711", "date_download": "2019-06-16T13:22:37Z", "digest": "sha1:IR4E3W3X3LK7DUXPWDAN5EA3UYHXKZWQ", "length": 4788, "nlines": 17, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सॅमसंग 1.37 लाख किंमतीच्या गॅलेक्सी फोल्डवर प्रश्नचिन्ह - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सॅमसंग 1.37 लाख किंमतीच्या गॅलेक्सी फोल्डवर प्रश्नचिन्ह\nसॅमसंग 1.37 लाख किंमतीच्या गॅलेक्सी फोल्डवर प्रश्नचिन्ह\nस्क्रिन तुटण्याच्या तक्ररींची नोंद : 26 एप्रिलपासून विक्री सुरु होणार\nदक्षिण कोरियाची तत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी सॅमसंगकडून नुकतेच फोल्डेबल स्मार्टफोनचे सादरीकरण करण्यात आले होते. तर त्याची विक्री चालू महिन्यातील 26 एप्रिलपासून होणार आहे. व्यावसायिक सादरीकरण करण्यात आल्यावर फोल्डेबल स्मार्टफोनचे डिव्हाईस अन्य माध्यम संस्थाना आणि टेक्निकल तज्ञाकडे पाठविण्यात आले होते. त्यावर अनेक तज्ञांनी या स्मार्टफोनच्या मजबूतीवर प्रश्न उभारले होते. तर काही दिवसांमध्येच या फोनची स्क्रिन तुटण्याच���या तक्रारी समोर आल्या आहेत. सदरचा स्मार्टफोन हा जवळपास 1980 डॉलर (1.37 लाख रुपये) किंमतीचा आहे.\nस्क्रिन योग्य काम करत नाही : रिव्यूअर\nगॅलेक्सी फोल्डचे रिव्यूअर यूनिट माझ्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच कालावधीत या स्मार्टफोनचा वापर करताना तो पूर्णणे तुटला होता. आणि आता तो कोणत्याही प्रकारचे काम करत नसल्याचे दिसून आले आहे परंतु असा अनुभव सर्वांनाच आला असेल हे सांगणे अस्पष्टच असल्याची माहिती टेक रिव्यूअर मार्क गरमॅन यांनी यावेळी दिली आहे.\nसदरचा स्मार्टफोन तयार करताना त्याला रोबोटच्या मदत घेतली होती. आणि त्याच्या अनेक बाबीची पडताळणी करण्यात आल्याचे सॅमसंगने म्हटले आहे. जवळपास 2 लाख वेळा स्मार्टफोन फोल्ड अन् अनफोल्ड करण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनी दिले होते. तर स्मार्टफोन गॅलेक्सीच्या मजबुतीबाबतचा विश्वास घट असल्याचे सांगितले होते.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/entertainment/marathi-actress-sakhi-gokhale-interview-confessed-about-carrier/videoshow/66167709.cms", "date_download": "2019-06-16T13:56:42Z", "digest": "sha1:7N6PUVY4KNJ2ZZ5HFXZSZR5ANMBHIBR6", "length": 6791, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sakhi Gokhale: marathi actress sakhi gokhale interview confessed about carrier - अभिनयात करिअर करण्याचा विचार नव्हता: सखी, Watch entertainment Video | Maharashtra Times", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\nअभिनयात करिअर करण्याचा विचार नव्हता: सखीOct 12, 2018, 01:40 AM IST\nछोट्या पडद्यावरील 'दिल, दोस्ती, दुनियादारी'द्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सखी गोखलेने प्रांजळ कबुली दिली आहे. आपण अभिनयात करायचं याबाबत फार विचार केला नव्हता असे सखीने म्हटले. अभिनेत्री शुभा गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची सखी कन्या आहे.\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/92e92494d93894d92f93694792494091a94d92f93e-92a92694d927924940/@@contributorEditHistory", "date_download": "2019-06-16T12:54:30Z", "digest": "sha1:U3ABQOS4I6QZCBZREWQ5ILXRZFV5UWES", "length": 9896, "nlines": 187, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मत्स्यशेतीच्या पद्धती — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यशेतीच्या पद्धती\nपृष्ठ मूल्यांकने (87 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन\nगोड्या पाण्यातील मोत्यांची शेती\nचिखल्या खेकडा (मड क्रॅब)\nमस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण\nमाशांच्या पिल्लांचे व बोट्यांचे उत्पादन\nबचत गट करताहेत मत्स्य शेती\nमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ\nकरा मरळ माशाचे संवर्धन\nसमुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण\nअंडी उबवणी - माशांची मरतुक\nभारतीय कार्प माशांच्या जाती\nमत्स्यव्यवसाय विभाग - इतिहास\nखाजण जागा वाटप धोरण\nमत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना\nनिमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणा\nमच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत\nमत्स्यव्यवसाय विभाग - विस्तार\nमाशांची माहिती व उपयोग\nमाशांत आढळले अधिक प्रतिजैविकांचे प्रमाण\nगोड्या पाण्यात संवर्धनासाठी माशांच्या जाती\nशेततळ्यातील मत्स्यशेतीतून वाढवा आर्थिक नफा\nनिमखाऱ्या पाण्यात खेकडा संवर्धन फायद्याचे...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8%2520%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3&search_api_views_fulltext=%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations", "date_download": "2019-06-16T13:11:18Z", "digest": "sha1:7OIYRENWT55WOOG47ACWXMD4HO3VTMUN", "length": 28584, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (47) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (26) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (36) Apply प्रशासन filter\nछगन भुजबळ (12) Apply छगन भुजबळ filter\nआरोग्य (7) Apply आरोग्य filter\nग्रामपंचायत (5) Apply ग्रामपंचायत filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nमहापालिका (5) Apply महापालिका filter\nतहसीलदार (4) Apply तहसीलदार filter\nदेवेंद्र फडणवीस (4) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nबाजार समिती (4) Apply बाजार समिती filter\nमहामार्ग (4) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nवाहतूक कोंडी (4) Apply वाहतूक कोंडी filter\nव्यापार (4) Apply व्यापार filter\nअजित पवार (3) Apply अजित पवार filter\nअतिक्रमण (3) Apply अतिक्रमण filter\nइंदापूर (3) Apply इंदापूर filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nगैरव्यवहार (3) Apply गैरव्यवहार filter\nमार्केट यार्ड पुनर्विकासाला अडत्यांची सहमती\nमार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डच्या सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास अडत्यांनी सहमती दाखविली आहे. त्यासाठी अडत्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केले तर त्याला अंतिम मान्यता देणार असल्याचे मार्केट यार्ड अडते...\nपुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे. बाजार...\nबाजार समितीच्या पुढाकाराने सुरु होणार छावण्या\nयेवला : तालुक्यात माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांना देखी��� चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून तहसील प्रशासनाने...\nआंबे पिकविण्यासाठी \"इथेपॉन'ला परवानगी\nपुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून \"इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...\nबालरक्षकांनी शोधली शालाबाह्य मुले\nपिंपरी - ऊसतोड कामगारांप्रमाणे ऑक्टोबरपासून कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरात ‘बालरक्षक’ संकल्पना राबवली जात आहे. त्याअंतर्गत शहरातील सातशे मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, त्यासाठी ७८ ‘बालरक्षक’ काम करीत आहेत. प्राथमिक व जिल्हा...\nतुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...\nविजयस्तंभ परिसरासाठी १०० कोटींची मागणी - रामदास आठवले\nकोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...\n‘सकाळ’चा वर्धापन दिन स्नेहमेळावा उत्साहात\nपिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...\nएफडीएची फ्लोअर मिलवर कारवाई\nपुणे - तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा घेताय मग जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर ‘बेस्ट बिफोर’ आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोषी आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे....\nशासनाला दुष्काळासाठी अजून किती पुरावे हवेत\nयेवला - तालुक्यात २३ गावे व १९ वाड्या-वस्त्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खरिपाची अंदाजे ८०-९० टक्के पिके वाया गेली असून यापेक्षा मोठा कोणता पुरावा शासनाला हवा आहे. चुकीच्या सर्वेक्षणाने तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा येथील...\nवर्षानुवर्षे दुष्काळ सोसणाऱ्या येवल्याचे नाव दुष्काळी यादीतून बेपत्ता\nयेवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का.. खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...\nमानवी रांगोळीने घडविला जागतिक विक्रम\nबुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13) सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे....\nडी मार्टवरही प्लॅस्टीक विरोधी कारवाई\nकऱ्हाड : येथील बसस्थानकात पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक विरोधातील कारवाई करत सहा जणांकडून सुमारे तीस हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा व्यापाऱ्यांकडून चाळीस किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच...\nबेशिस्त 24000 वाहनचालकांवर कारवाई\nपिंपरी - पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी तब्बल 24 हजार 103 जणांवर कारवाईस सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात वाहतुकीला शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा विडा आयुक्त आर. के...\nजैताणेत ग्रामीण रुग्णालयाबाबत श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...\nमागासवर्गीयांची नियुक्ती खुल्या जागांवर करा - भुजबळ\nनाशिक - सामाजिक आरक्षणासाठी 2014 पूर्वी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करावे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिकांची नियुक्ती करावी. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत...\n#punetraffic अरुंद रस्ते, खड्डे अन् बेशिस्त वाहनचालक\nरस्त्यांची अर्धवट कामे, अरुंद रस्ते, पावसामुळे पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते वाढले नाहीत; मात्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अशक्त झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांकडे वळावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पुणेकरांनी...\natal bihari vajpayee : दौंडकरांना आठवली ३४ वर्षांपूर्वीची सभा\nदौंड - दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघवती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनेवर...\nदौंड - सत्ता व निवडणूक नसताना झालेली वाजपेयीजींची दौंड येथील सभा\nदौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघावती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनावर...\nपुणे - मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून पुकारण्यात आलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेसह लिपिकवर्गीय कर्मचारी, कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका-मदतनिसांनी संपात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. शिवाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&%3Bpage=2&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-06-16T12:59:30Z", "digest": "sha1:HFVNZAZAHSN6TVD2E4UL7OOLSTAPMQHI", "length": 28383, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (24) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसुधीर मुनगंटीवार (20) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nपर्यावरण (7) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (7) Apply मुख्यमंत्री filter\nचंद्रपूर (6) Apply चंद्रपूर filter\nपुढाकार (6) Apply पुढाकार filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nविनोद तावडे (4) Apply विनोद तावडे filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nजलयुक्त शिवार (3) Apply जलयुक्त शिवार filter\nजिल्हा परिषद (3) Apply जिल्हा परिषद filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nप्रदूषण (3) Apply प्रदूषण filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nअलिबाग (2) Apply अलिबाग filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nचंद्रकांत पाटील (2) Apply चंद्रकांत पाटील filter\nचित्रपट (2) Apply चित्रपट filter\nजैवविविधता (2) Apply जैवविविधता filter\nपैशांची भिशी सोडा; ही बघा 'झाडांची भिशी'\nवृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...\nआटपाडीत नाट्यगृह उभारणीसाठी १४ कोटी मंजूर\nआटपाडी - ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...\nवनमंत्र्यांच्या \"ड्रीम प्रोजेक्ट'ला सोन्याची झळाळी\nचंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...\nलोकप्रतिनिधींच्या निधीतून वृक्षलागवडीसाठी मदत\nऔरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व...\nराज्यातील रोपवाटिकांवर ड्रोनची नजर\nगोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...\nकोल्हापूरचा ‘वाघ’ पोहोचला जगभरात \nकोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. राज्���ाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...\nएसपी ठाकरांनी शाळकरी विद्यार्थीनीसोबत साधला आपुलकीचा संवाद\nगोंडपिपरी (चंद्रपूर) - सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा...\nनागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गुरुवारी (ता. ५) विदर्भात ‘ग्रीन डे’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. ‘ग्रीन डे’साठी विदर्भातील शेकडो शाळांमध्ये जय्यत तयारी झाली असून अनेक...\nनागरिकांची चळवळ ही कोणी रोखू शकत नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nराज्यात यंदा 13 कोटी वृक्षलागवड\nपुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या...\nसरगांव - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई येथे विद्यार्थ्यांची कॅशलेशसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. नोटबंदीनंतर सर्वत्र चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील पहिले कॅशलेश गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई गावाचे कौतुक झाले. धसई येथे येऊन पातकर यांच्या किराणा दुकानात महाराष्ट्र...\nबल्लारपुरात रेल्वेची ‘लाइफ लाइन’ एक्स्प्रेस\nबल्लारपूर - राज्य शासनाने रेल्वे विभागाच्या पुढाकारातून ‘लाइफ लाइन’ एक्स्प्रेस सुरू केली. नागरिकांना जलदगतीने अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, ह�� मुख्य उद्देश होता. जगातील पहिले चालते फिरते रुग्णालय नुकतेच बल्लारपुरात पोहोचले. या रुग्णसेवेत २० तज्ज्ञ, टेक्निशियन, मदतनीस आहेत. मोठ्या शहरातील ४०...\nप्रदूषित गंगा नदीला म्हणा अर्थपूर्ण नमामि\nमुंबई : भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली गंगा नदी शुद्ध करण्याच्या मोहिमेत नागरिकांना अंशदान देण्याचे आवाहन नमामि गंगे अभियानाचे प्रमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. शुद्धीकरण मोहिमेसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याने सरकारी प्रयत्नांना गंगामातेची भक्ती करणाऱ्या प्रत्येकाने फूल ना फुलाची...\nमहिलांची \"भरारी' अर्थखात्याचा खोडा\nमुंबई - महिलांना उद्योगभरारी घेता यावी, या उद्देशाने राज्य सरकारच्या उद्योग खात्याने 300 कोटी रुपयांची तरतूद असलेले विशेष धोरण तयार केले आहे. महिलांसाठी अशा प्रकारचे धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. नक्षलग्रस्त-आदिवासीबहुल भागांत जाऊन उद्योग उभारण्याचे धाडस दाखविल्यास त्यासाठी...\nमोहन जोशींना वेळ नाकारण्याइतका मी मोठा नाही : विनोद तावडे\nमुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...\nमानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर\nअकोला : मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके विकास कामाच्या दृष्टीने पिछाडीवर असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसह दारिद्र निर्मुलन, शिक्षण, उद्योग आदी विकास कामांवर भर दिला जाणार आहे. पिछाडीवर असलेल्या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याचाही...\nभाजपच्या प्रदेश सरचिटणिसांचे जिल्हाध्यक्षांना पत्र सोलापूर - राज्यात गेल्या वर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन कोटी वृक्षलागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये भाजपच्या...\nशेतकरी उद्रेक हा कॉंग्रेसी अपयशाचा परिपाक - अर्थमंत्र���\nनाशिक - शेतकरी रस्त्यावर आले म्हणजे ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही. ते त्यांच्या मागण्यांच्या शुद्ध हेतूने आंदोलन करीत आहेत; पण शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याला कॉंग्रेस आघाडीच्या 15 वर्षांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपेक्षाही कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील चुकीच्या कामांतून...\nभाजपचे आजपासून राज्यभर शिवार संवाद अभियान\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...\nप्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2019-06-16T13:05:54Z", "digest": "sha1:V5HCRIDYL4PUVM4YEFXZTVU2WMOOM2ZV", "length": 26354, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (18) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove राजनाथसिंह filter राजनाथसिंह\nश्रीनगर (17) Apply श्रीनगर filter\nकाश्मीर (11) Apply काश्मीर filter\nदहशतवाद (10) Apply दहशतवाद filter\nपाकिस्तान (7) Apply पाकिस्तान filter\nसीआरपीएफ (5) Apply सीआरपीएफ filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nभारतीय लष्कर (3) Apply भारतीय लष्कर filter\nहिंसाचार (3) Apply हिंसाचार filter\nदगडफेक (2) Apply दगडफेक filter\nदहशतवादी (2) Apply दहशतवादी filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nपंतप्रधान कार्यालय (2) Apply पंतप्रधान कार्यालय filter\nबीएसएफ (2) Apply बीएसएफ filter\nमंत्रालय (2) Apply मंत्रालय filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nसोशल मीडिया (2) Apply सोशल मीडिया filter\nअजित दोवाल (1) Apply अजित दोवाल filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nआयएसआय (1) Apply आयएसआय filter\nजम्मू-काश्मीर (1) Apply जम्मू-काश्मीर filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक आयोग (1) Apply निवडणूक आयोग filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nपूरस्थिती (1) Apply पूरस्थिती filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nश्रीनगर : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा घाव बसलेल्या सरकारने कारवाईसाठी फास आवळण्यास सुरवात केली आहे. सरकारने आज मिरवाईज उमर फारुख यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील सहा फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. तसेच, त्यांना असलेल्या सरकारी सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत. मिरवाईज...\nफुटीरवाद्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊ : राजनाथसिंह\nश्रीनगर : पाकिस्तानसाठी काम करणाऱ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे केली. काश्मीर खोऱ्यातील फुटीरवादी नेत्यांवर त्यांचा रोख होता. सुरक्षा दलांच्या वाहनांचे ताफे जात असताना नागरी वाहतुकीवर निर्बंध घातले जातील, असे त्यांनी उच्चस्तरीय...\nगृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिला जवानाच्या पार्थिवाला खांदा\nश्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...\nदहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर - नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल���ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...\nश्रीनगर - काश्मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्याने आणि आज हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. वेधशाळेने म्हटले, की काश्मीर खोऱ्यात कालच्यापेक्षा रविवारी हवामानात सुधारणा...\nकुपवाडा येथे पाच दहशतवाद्यांचा खात्मा\nश्रीनगर : कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा आज (रविवार) भारतीय लष्करातील जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील शोधमोहीम आणखीन वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीनगर आणि सीमाभागाचा दौरा...\nकाश्मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे प्रतिपादन\nश्रीनगर : केंद्र सरकारने दगडफेकीत सहभागी भरकटलेल्या युवकांना माफ करण्याचा निर्णय घेतला होता; कारण सरकार जम्मू-काश्मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे नमूद केले. राजनाथसिंह यांचे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले...\nराजनाथसिंह जम्मू-काश्मिरला रवाना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा घेणार आढावा\nदिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....\nश्रीनगरमध्ये 'बीएसएफ'च्या छावणीवर हल्ला\nतीन दहशतवाद्यांचा खातमा; सहायक उपनिरीक्षक हुतात्मा श्रीनगर: काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज बडगाम जिल्ह्यातील हमहामा परिसरात श्रीनगर विमानतळाला लागून असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीस दहशतवाद्यांनी लक्ष्य केले....\nकाश्मीरमधील स्थितीत सुधारणा - राजनाथसिंह\nकायमस्वरूपी तोडग्यासाठी पाच \"सी' महत्त्वाचे श्रीनगर: गेल्या एका वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थितीमध्ये मोठी सुधारणा झाली असून, काश्मीरची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले...\nराजनाथसिंह काश्मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा\nराज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आज श्रीनगरमध्ये आगमन झाले. सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून,...\nजम्मू काश्मीरच्या विकासासाठी जनतेने शांतता राखावी: डॉ. वैद\nश्रीनगर: राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जनतेने शांतता राखणे जरुरीचे आहे, असे आवाहन आज पुन्हा जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक डॉ. एस. पी. वैद यांनी केले. दूरदर्शनवरून जनतेला उद्देशून केलेल्या या आवाहनात ते म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जनतेने काम करणे गरजेचे...\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार\nसर्व यात्रेकरू गुजरातमधील; चालकाने नियमांचा भंग केल्याचा दावा श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर आज रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे, अनंतनाग पोलिसांनी ही माहिती दिली. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर \"सीआरपीएफ'च्या...\nकाश्मिरमधील अशांततेमुळे अनंतनागमधील पोटनिवडणूक रद्द\nश्रीनगर (जम्मू-काश्मीर) - जम्मू आणि काश्मीरमधील अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. \"राज्यातील वर्तमान परिस्थिती आणि सुरक्षेच्या पुरेशा बंदोबस्ताच्या अभावामुळे 25 मे रोजी होणारी निवडणूक...\nकाश्मीरप्रश्नी मोदींची सर्वांशी चर्चेची तयारी\nनवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला. दगडफे�� आणि...\nबीएसएफचे अधिकारी अर्ध्या किंमतीत विकतात वस्तू\nश्रीनगर- सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ (बीएसएफ) अधिकारी स्थानिक विक्रेत्यांना अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल व अन्न पदार्थांचा समावेश असतो, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफ जवान तेज...\nकुपवाडा येथे दहशतवादी शोधमोहिम सुरू\nश्रीनगर - दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने लष्कर आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यातील कंडी येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातून गोळीबाराचा आवाज आला आहे. मात्र चकमक सुरू आहे किंवा नाही याबाबत काहीही...\nपाकिस्तानला धडा शिकवा (शशिकांत पित्रे)\nकाश्मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/garbhashayat-hot-aslelya-goshtichee-bhiti-aani-tyavar-uttare", "date_download": "2019-06-16T13:57:25Z", "digest": "sha1:FKEODZPLGTXZP74INL7DVW5PVJJ7QQWK", "length": 12530, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भाशयात घडणाऱ्या या गोष्टींची भीती प्रत्येक पालकाला असते... - Tinystep", "raw_content": "\nगर्भाशयात घडणाऱ्या या गोष्टींची भीती प्रत्येक पालकाला असते...\nगरोदरपणाचे दुसरे त्रैमासिक म्हणजे होणाऱ्या आईसाठी थोडासा मजेचा काळ असतो. याच काळात तुम्ही गर्भातल्या बाळाशी अप्रत्यक्षपणे बोलू शकता, त्याच्याशी संवाद साधू शकता. अनेक स्त्रिया या काळात गर्भात बाळा��्या लाथा आणि त्याचे गर्भातच फिरणे अनुभवू लागतात. जेंव्हा तुम्ही तुमच्या पोटाला स्पर्श करता तेंव्हा बाळसुद्धा तुमच्याशी बोलण्याच्या मूड मध्ये असेल तर याचे उत्तर देण्यासाठी गर्भात हालचाल करते, आहे की नाही मजेशीर गोष्ट \nसगळ्याच मातांना गर्भात बाळाची हालचाल जाणवते असे नाही. अनेक मातांना उशिरा जाणवते. साहजिकच प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी असणारच. त्यामुळे तुमच्या मनात बाळाच्या हालचालींविषयी अनेक प्रश्न देखील येत असणार. आम्ही इथे यासंबंधी सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी दिली आहेत.\n१) माझे बाळ अपेक्षेपेक्षा कमी हालचाल का करत आहे\nअजिबात काळजी करू नका, आधी शांत व्हा कदाचित तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली अजून जाणवल्या नसतील, पण बाळ आतमध्ये हालचाल करत असते. बाळाचे लक्ष वेधण्यासाठी थोडे गार किंवा काहीतरी गरम पेय घ्या आणि एखाद्या नरम अंथरुणावर पडा.\nतुम्हाला बाळाची हालचाल जाणवली तर ती त्याच्या लाथांच्या स्वरुपात किंवा त्याने गर्भात आपली स्थिती बदलल्यास त्या स्वरुपात जाणवेल. असे असले तरी, जर तुम्हाला अगदीच काहीच हालचाल जाणवत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना दाखवा.\n२) बाळाची हालचाल किती वेळा जाणवते\nबाळाच्या हालचालींची अशी एक संख्या किंवा वेळ नसते. हे सर्व तुमची प्रसूतीची तारीख कधी आहे आणि बाळ आतमध्ये किती वेळ झोपले आहे यावर अवलंबून आहे. बाळ झोपेतून जागे झाले कि लाथा मारते किंवा हालचाल करते. तुम्हाला ही हालचाल काही वेळात जाणवेल. जर तुम्हाला खूप वेळासाठी हालचाल जाणवली नाहीच तर लगेच डॉक्टरांना कळवा.\n३) बाळ गर्भात दिवसभर काय करते\nजर तुम्हाला बाळाला पाहण्याची इच्छा झालीच आहे तर तुमची तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाच्या गर्भातील हालचाली सहज पाहू शकता. जर बाळ झोपले असेल तरीही त्याच्या बारीक बारीक हालचाली सुरु असतात. बाळ अनेकदा हळूहळू पोटात गोलगोल फिरते, चेहर्याला हात लावते, त्याचे हातपाय फिरवते, तोंड उघडते अशा अनेक गोष्टी ते तुमच्या पोटात रोज करत असते. हे सर्व तुम्ही अल्ट्रासाऊंड मध्ये पाहू शकता.\n४) तुम्हाला जर बाळाचे अजून लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुमच्या पोटावर एक फ्लॅश लाईट धरा. तुमच्या गर्भात अंधार असल्यामुळे बाळ जरी लाईट व्यवस्थित पाहू शकले नाही ��रीही किंचित उजेड त्याला आतमध्ये जाणवेल आणि त्याला ते प्रतिसाद देईल. सगळे करूनही जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवत नसेल तर तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवलेलेच बरे.\nतुमच्या गरोदरपणात काही वेगळी स्थिती उद्भवली असेल आणि त्यामुळे बाळ हालचाल करत नसेल तर त्याचे निदान डॉक्टर करतील.\nसामान्यतः जर बाळाची हालचाल जाणवत नसेल, तर बाळाच्या हृदयाचे ठोके, गर्भातील पाण्याची पटली, बाळाची वाढ, लठ्ठपणा, या सर्वांची चाचणी केली जाते. बाळाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवा. तुम्हाला जाणवणाऱ्या या हालचाली जर कमी झाल्या असतील तर तुमचे बाळ गाढ झोपणारे असू शकते. अजिबात काळजी करू नका.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA", "date_download": "2019-06-16T13:32:18Z", "digest": "sha1:I2RKPZBE3JET2EJM2NYXVDGHFFIY3F5X", "length": 28824, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (38) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (18) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमलकापूर (33) Apply मलकापूर filter\nमुख्यमंत्री (13) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (11) Apply निवडणूक filter\nपृथ्वीराज चव्हाण (11) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nकाँग्रेस (10) Apply काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (10) Apply राष्ट्रवाद filter\nशिवसेना (9) Apply शिवसेना filter\nचंद्रकांत पाटील (8) Apply चंद्रकांत पाटील filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nखासदार (7) Apply खासदार filter\nनगरपालिका (7) Apply नगरपालिका filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (5) Apply नगरसेवक filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nउद्धव ठाकरे (3) Apply उद्धव ठाकरे filter\nकॉंग्रेस (3) Apply कॉंग्रेस filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nखामगाव (3) Apply खामगाव filter\nपत्रकार (3) Apply पत्रकार filter\nमुक्ता (3) Apply मुक्ता filter\nरक्षा खडसे (3) Apply रक्षा खडसे filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (3) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nवंचित बहुजन आघाडी (3) Apply वंचित बहुजन आघाडी filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nविनय कोरे (3) Apply विनय कोरे filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nमोदींच्या नेतृत्वासह खडसेंच्या प्रभावावर शिक्कामोर्तब\nआघाडीच्या जागावाटपातील घोळ, ऐनवेळी कॉंग्रेसला सुटलेली जागा या घोळामुळे रावेर मतदारसंघात भाजपचे मताधिक्य वाढण्यास मदत झाली. अर्थात, ही स्थिती उद्भवली नसती, तरीही रक्षा खडसेंनी घेतलेले मताधिक्य बघता, रावेर मतदारसंघाने पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रभुत्व, मोदींचे नेतृत्व आणि भाजपचे...\nelection results : शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची हॅट्ट्रिक\nखामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील...\nelection results : शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची विजयाच्या दिशेने आगेकूच\nखामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...\nloksabha 2019 : प्रचाराला आल्या अन् मतदारांना जिंकले...\nरक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तया���च. गुरुवारी...\nरणांगणाचा शंखनाद; शोध लढणाऱ्यांचाच\nलोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे. भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...\n'पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षात किंमत राहिली आहे काय\nकऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप समर्थक नेत्यांनी...\nकाँग्रेस ‘झिरो’वर; भाजपचे दीडशतक\nसातारा - मलकापूर नगरपंचायत निवडणुकीतील मतदार याद्यांचा तथाकथित घोळ सर्वत्र गाजला. मात्र, त्यातूनही राजकीय पक्षांनी धडा घेतलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) नोंदणीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष...\n देशभरात उद्रेक; लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य\nनवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत...\nभाजप, काँग्रेसला संमिश्र यश\nमुंबई - राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...\nमहादेव जानकर यांनी धरला धनगरी ढोलावर ताल (व्हिडिओ)\nमलकापूर (ता. कऱ्हाड) : दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी चक्क आज येथे धनगरी ढोलावर ताल धरला. त्यांना विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल बोसले यांनी साथ दिली. ��ेथील पालिकेच्या प्रचारासाठी मंत्री जानकर यांनी आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धनगरांच्या ढोलावर ताल धरला....\nमलकापूरच्या सभेत कऱ्हाडचे ‘सिक्रेट’ ओपन\nकऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे...\nवन्य प्राण्यांच्या नुकसानीपोटी व्याजासह भरपाईचा कायदा करणार : वनमंत्री\nमलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली. मलकापुर (जि....\nउंडाळकर गटाचे शिलेदार भाजपच्या दावणीला...\nकऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....\nमलकापूरच्या निवडणुकीत शंभर फूटी रस्त्याचा कळीचा मुद्दा\nकऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...\nकाँग्रेस - भाजपमध्ये प्रतिष्ठेची चुरस\nमलकापूर : पालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण व रचनेच्या पहिल्या टप्प्यात काही राजकीय मातब्बरांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. काही राजकीय नेते सेफ झाले असले तरी आघाडी काय व सोबतचा उमदेवार कोण येणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. ज्यांना अन्य प्रभाग शोधावा...\nकऱ्हाड : मलकापूरच्या पालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचीच सत्ता व भाज���चाच नगराध्यक्ष असणार आहे, असा विश्वास विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केला. श्री. भासले यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी...\nपृथ्वीराज चव्हाणांवर टिका करताना संयम बाळगावा - मनोहर शिंदे\nमलकापूर (कऱ्हाड) : मलकापूरला 'क' पालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी कधीपासून प्रयत्न सुरू झाले. त्याची वस्तूस्थिती काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिका करताना संयम बाळगावा, असे आवाहन उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. आज...\nवेगळ्या विदर्भासाठी 4 जुलैला नागपूर बंदची हाक\nखामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे...\nकऱ्हाडमध्ये भाजपकडून मिशन 2019 साठी राजकीय व्यूव्हरचना\nकऱ्हाड : शहरात वेगवगेळ्या माध्यामातून होणाऱ्या राजकीय कुरघोड्यांमागे विधानसभेसाठीची व्यूव्हरचना असल्याचे वांरवार समोर येत आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टला मिळालेला राज्यमंत्रीपदाचा दर्जानंतर त्यांच्या स्वागतावेळी झालेल्या खेळीमागे भाजपकडून आखलेल्या...\nपृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही दिल्लीला पाठवू - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nकऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्य��साठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2014/12/blog-post_19.html", "date_download": "2019-06-16T13:42:11Z", "digest": "sha1:67FH3PBOZZEXTZYNPQ3RDXR3M4R432XM", "length": 15569, "nlines": 63, "source_domain": "www.berkya.com", "title": "पद्मश्रींच्या पुढारीमध्ये गळती सुरू ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४\nपद्मश्रींच्या पुढारीमध्ये गळती सुरू\n१:३३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमित्रांनो,रंगिला औरंगाबादीची नविन बातमी आली आहे.त्याच्या कारभाराला कंटाळलेल्या तिघांनी सामूहिक राजीनामे देवून,मोतेवारच्या मी मराठी पेपरची वाट धरली आहे.अजूनही काहीजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.रंगिला औरंगाबादी त्यांची मनधरणी करतोय.\nआता हा रंगिला औरंगाबादी कोण आहे,हे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यानाच माहित आहे.पद्मश्रींना मुंबईत चांगला माणूस मिळत नाही आणि रंगिला औरंगाबादीला सगळीकडे दरवाजे बंद झाले आहेत.बिचारा दर्डांच्या महाराष्ट्राच्या मानबिंदूकडे आणि पवारांच्या उदय भविष्यपत्रांकडे चकरा मारून आला,पण नो एन्ट्री म्हणून सांगण्यात आले,आता बिचारा संपादक असूनही उपसंपादकांचे काम करतोय...करू द्या बिचा-यांला..किमान उपसंपादकांचे काम काय असते,हे तर कळू द्या...रंगिला औरंगाबादीचे पुराण नंतर केव्हा तर पुन्हा सांगू आणि मूळ विषयाकडे येवू...\nरंगिला औरंगाबादीच्या कारभाराला कंटाळून तिघांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिलेत.मुंबई ब्युरो चिफ संंजय सावंत, उपसंपादक प्रशांत येराम आणि ठाणे सिटी रिपोर्टर प्रशांत सिनकर या तिघांनी राजीनामा ठोकलाय.या तिघांना रंगिलानी खूप समजावले...नव्या दैनिकाचे काही खरे नसते,असे तो म्हणाला पण त्यांच्यावर कसलाच परिणाम नाही झाला.तिघांनी आपला निर्णय कायम ठेवून मोतेवारच्या नव्या दैनिकाची वाट धरली आहे.\nअजूनही अनेकजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे रंगिला औंरगाबादीची भंबेरी उडाली आहे.पण करतोय काय \nआलीया भोगाशी असावे सादर...दुसरे काय \nचला पुन्हा भेटू,नविन बातमी घेवून...तोपर्यंत बाय बाय...\nटी.व्ही.9 मराठी या चॅनलमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू आहे. ऍन्कर अमोल किन्होळकर यांनी राजीनामा देऊन ते एबीपी माझामध्ये लवकरच जॉईन होणार आहेत. तर आऊटपूटमध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळणारे चंद्रकांत फुंदे यांनीही राजीनामा दिलाय..फुंदे मी मराठीच्या वाटेवर आहेत. तर येत्या आठवडाभरात आणखी दोघेजण राजीनामा देणार आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे राजीनामासत्र सुरू झालंय....\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5366348358252922489&title=Ganeshotasav%20competition%20from%20Maharashtra%20Gandhi%20Smarak%20nidhi&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:55:12Z", "digest": "sha1:YVTHHSX2HXPXJZEJ4HUTOPYSGPY5GNU2", "length": 9307, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गांधीजींच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या गणेशमंडळांसाठी स्पर्धा", "raw_content": "\nगांधीजींच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या गणेशमंडळांसाठी स्पर्धा\nएक लाखाचे प्रथम पारितोषिक\nपुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्माचे हे १५० वे वर्ष असल्याने गणेशोत्सवादरम्यान ही स्पर्धा होणार आहे’, अशी माहिती ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.\n‘पुणे शहरात गणेशोत्सवात जी गणपती मंडळे राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे देखावे, व्याख्याने ठेवतील किंवा अन्य काही नाविन्यपूर्ण गोष्टी करतील, अशा मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रथम क्रमांकास एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल, तर गणेशात्सवात अधिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल’,असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.\n‘नाविन्य, परिणामकारकता काळानुरूप योग्य संदेश, ऐतिहासिक अचूकता हे स्पर्धेसाठी निकष असतील. आजच्या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कोणता राष्ट्रीय विचार, कोणत्या प्रसंगातून अधोरेखित करणे आवश्यक आहे, याची निवड हा पारितोषिकासाठी महत्त्वाचा निकष असेल. पारितोषिक निवड समितीद्वारे स्पर्धेचे परिक्षण होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल. गणपती विसर्जनानंतर पंधरा दिवसांत पारितोषिके जाहीर केली जातील. त्यानंतर महिनाभरात पारितोषिक वितरणाचा जाहीर समारंभ होईल’, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.\n‘इच्छुक गणेश मंडळांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, सर्व्हे नंबर. ३६, गांधी भवन, कोथरूड येथे अर्ज करावेत. संस्थेकडे अर्ज सादर होतील तेवढ्या गणेश मंडळांना निवड समिती प्रत्यक्ष भेट देईल’,असेही त्यांनी नमूद केले.\nTags: पुणेगणेशोत्सव २०१८गणेशमंडळ स्पर्धामहाराष्ट्र गांधी स्मारक निधीगांधी विचारमहात्मा गांधीडॉ. कुमार सप्तर्षीPuneGaneshotasav 2018Ganesh MandaleMaharashtra Gandhi Smarak NidhiDr. Kumar SaptarshiMahatma GandhiBOI\n‘गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त परिसंवाद ‘गांधीजींचे विचार वैश्विक कल्याणाचे’ महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘फिल्म शो’चे आयोजन पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन डॉ. दाभोळकरांनी उलगडले विवेकानंदांचे अपरिचित पैलू\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/517091", "date_download": "2019-06-16T13:05:54Z", "digest": "sha1:7SOCL7RL4Z6KKIIXAKUWBXGTPQTSLE6R", "length": 5578, "nlines": 17, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाहन परवान्यालाही आता ‘आधार’सक्ती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वाहन परवान्यालाही आता ‘आधार’सक्ती\nवाहन परवान्यालाही आता ‘आधार’सक्ती\nकेंदीय सूचना व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती\nबनावट वाहन परवाने, परवान्याचा गैरवापर टाळण्यासाठी वाहन परवाना आणि आधार क्रमांक लिंक करण्याबाबत सरकार गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी याबाबत सुतोवाच केले. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर याची चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकेंद्र सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ घेण्यासाठी याआधीच शासनाने आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. पॅन, बँक खाते, विमा, पीएफ, मतदान ओळखपत्र आदी 12 सेवांसाठीही आधार आवश्यक ठरवले आहे. त्यामध्ये आता वाहन परवान्याचीही भर पडणार आहे.\nएकाच व्यक्तीच्या नावावर अनेक परवाने असल्याच्या घटना उघड झाल्याने यातून गैरवापर होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे वाहन परवाना आधारला जोडण्याची सरकारची तयारी सुरु आहे. मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. अनेकदा अपघात व अन्य घटनानंतर परवाना रद्द होऊनही सदर व्यक्ती दुसऱया नावाने वाहन चालवत असल्याचे उघड झाले आहे. असे बनावट परवाने रोखण्यासाठी आधारचा आधार घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.\nतर फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाईल सीम आधारशी लिंक करावे लागणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. याबाबत कोणतीही सूट दिली जाणार नाही. एकाच व्यक्तीच्या नावाने वापरात असणारी प्रत्येक सीमकार्ड ही आधारशी जोडावी लागणार आहेत. त्यानंतर मात्र आधार लिंक नसणारी सीमकार्ड आपोआपच बंद होणार आहेत. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत आदेश दिले होते. तसेच 1 वर्षात सर्व मोबाईलधारकांची आधार ओळख पटवून घ्यावी, असे आदेशात म्हटले होते, याचीही आठवण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी करुन दिली.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://bookhungama.com/Smrutichinhe/", "date_download": "2019-06-16T13:35:14Z", "digest": "sha1:AZQPQQS43KI3GREHWDC6WQK5VWSGUWA2", "length": 5117, "nlines": 52, "source_domain": "bookhungama.com", "title": "Smrutichinhe", "raw_content": "\nस्मृतिचिन्हे\t- सी. एल. कुलकर्णी\nस्मृतिचिन्हे - एक सृजनशील प्रवास...\nवेळोवेळी साजरे होणारे, पुरस्कारांचे, सत्कारांचे, गौरवांचे, विजयाचे अनेक सोहळे आपण पहात असतो. त्यात दिले जाणारे सन्मानही बघत असतो. परंतु ते नक्की काय असतात, कसे असतात, कसे बनवतात, त्यापाठच्या कल्पना, विचार त्यांचे विस्तार कसे केले जातात, त्यामागची भूमिका, संकल्पना, तांत्रिक योजना काय असते, इ. विषयी साधारणतः कुणाला काहीच माहिती नसते.\nएखाद्या सर्कशीचा, नाटकाचा, सिनेमाचा, पडद्यामागचा पसारा, आवाका, नेमका कळावा ह्या उद्देशाने, प्राचार्य बाळ नगरकर, राजा पाटेकर ह्यांच्या पुढाकाराने आम्ही बनवलेल्या निवडक स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन नाशिकच्या हार्मनी आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केलं होतं. त्यात प्रेक्षकांच्या उत्सुकतेची दारं उघडली जाऊन, प्रदर्शित कलाकृतींना यथायोग्य दाद मिळाल्याचं निदर्शनास आलं. त्याचवेळी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मुलाखतीचा तास, चित्रकार प्रा. प्रफुल्ल आणि प्रा. राजेश सावंत यांनी संपन्न केला होता. झालेल्या संवादातून, आजवरच्या वाटचालींचे अनुभव मुद्रित होऊन जास्तीत जास्त कलाकार रसिक निर्माते आयोजकांपर्यंत पोहोचवावेत ही कल्पना पुढे आली.\nसुदैवाने, व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंतच्या सर्व स्मृतिचिन्हांची डिझाईन्स, स्केचेस, संकल्पना, त्यासाठी वापरलेले मटेरिअल, त्यांचे मानकरी, संबंधित फोटो इ. बरीच माहिती मी संकलित करून जपून ठेवलेली आहे.\nआज ह्या निमित्ताने, ‘स्मृतिचिन्हे’मधे संस्मरणीय प्रसंगांचे वर्णन, मान्यवरांची स्मृतिचिन्हे, ती बनविण्यामागची धारणा, प्रसंगानुरूप प्रेरणा, सुचत गेलेल्या कल्पना, तांत्रिक प्रक्रिया, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, त्यांच्या अविस्मरणीय खुणा ललितबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदर तपशील वाचकाला, रंजक, संजीवक, उद्बोधक ज्ञानवर्धक ठरावा.\n- सी. एल. कुलकर्णी\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/political-issue-knife-attack/", "date_download": "2019-06-16T13:09:57Z", "digest": "sha1:PHODSCPEF66V5KWWFBMOS6FKMELRTAQV", "length": 7087, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजकीय वादातून चाकूहल्ला एक ठार, तिघे जण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › राजकीय वादातून चाकूहल्ला एक ठार, तिघे जण जखमी\nराजकीय वादातून चाकूहल्ला एक ठार, तिघे जण जखमी\nअसळजपैकी नारळेवाडी (ता. गगनबावडा) येथे स्थानिक राजकीय वादातून सखाराम सोनबा गावकर (वय 40, रा. असळजपैकी रूपणीवाडी) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी पूर्वीच्या भांडणाचा वाद मिटविताना हा प्रकार घडला. यावेळी झालेल्या तलवार हल्ल्यात लक्ष्मण महादेव बांडागळे (40), सचिन विष्णू खेडेकर (18) व प्रदीप कृष्णा खेडेकर (22) तिघे जखमी झाले.\nजखमींकडून मिळालेली माहिती अशी, नारळेवाडीत स्थानिक राजकारणातून खेडेकर आणि म्हेतर गटात वाद सुरू होता. शिवजयंती साजरी करण्याच्या कारणातून या दोन गटांत वादावादी झाली होती. यातून प्रदीप खेडेकर याला मारहाण करण्यात आली. या दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी प्रदीप खेडेकरचे मामा सखाराम गावकर आणि नातेवाईक लक्ष्मण बांडागळे प्रयत्न करीत होते.\nगावकर आणि बांडागळे शुक्रवारी नारळेवाडी गावात आले. गावातील ज्येष्ठांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्याचे ठरले. सायंकाळी पाचच्या सुमारास खेडेकर आणि म्हेतर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटातील मंडळी जमली होती. बैठकीतच दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची होऊन प्रकाश म्हेतर याने चाकूने सखाराम गावकर यांना भोसकले. हाणामारीत तलवारीचा वार हातावर लागल्याने खेडेकर यांच्या गटातील लक्ष्मण बांडागळे गंभीर जखमी झाले. सचिन व प्रदीप यांनाही चाकू लागल्याने तत्काळ उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले.\nछातीत चाकूचा वार वर्मी लागल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन सखाराम गावकर यांचा सीपीआरमध्ये आणताना वाटेतच मृत्यू झाला. तर लक्ष्मण बांडागळे यांच्या डाव्या हातावर तलवारीचा वार बसल्याने त्यांची प्रकृतीही गंभीर बनली आहे.\nप्रदीप खेडेकर याने अपक्ष म्हणून नारळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. तेव्हापासूनच खेडेकर आणि म्हेतर गटात वाद सुरू होता. शिवजयंतीची मिरवणूक काढण्यावरून पुन्हा वाद उफाळून आला होता. हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेणारे सखाराम गावकर यांचाच यामध्ये बळी गेल्याची चर्चा सीपीआरमध्ये सुरू होती.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Solapur-Tuljapur-Osmanabad-new-railway-line-approval/", "date_download": "2019-06-16T13:34:02Z", "digest": "sha1:74SVXOWJRITKHCGDCIGL5IE775TVNEHW", "length": 5230, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गो��ंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर\nसोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर\nराज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून या मार्गामुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.\nया महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19च्या नियोजनात नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे.\nसोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे देशातील उस्मानाबादसारख्या आकांक्षी जिल्ह्यासोबतच सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही मोठी सोय होणार आहे.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Abhishek-to-the-statue-Agriculture-mintier-in-sangli/", "date_download": "2019-06-16T13:23:10Z", "digest": "sha1:4P4MGJDBWLDYPZYJBPAN4IOEHOCPDSDW", "length": 7649, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्याला अभिषेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा ना���ेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Sangli › कृषी व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्याला अभिषेक\nकृषी व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्याला अभिषेक\nदूध संकलन व खरेदी करणार्या संस्थांनी दूध दर प्रतिलिटरला 7 ते 10 रुपयांनी कपात केल्याचा निषेध करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषिमंत्री व दुग्धमंत्र्यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालण्यात आला.\nयावेळी आंदोलकांनी सांगितले की, दूध संकलन व खरेदी करणार्या संस्थांनी गाय दुधाला प्रति लिटर दोन रुपये व म्हैशीच्या दुधाला प्रति तीन रुपये लिटर दरवाढ देण्याचे आदेश शासनाने दिले होते. प्रारंभी महिनाभर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर मात्र अशी वाढ देता येणार नाही, असे या संस्थांनी सांगूनही सरकारने काहीच कारवाई केली नाही. याचदरम्यान, दूध संघ व संस्थांनी खरेदीदरात कपात करत गाय दुधाचे दर प्रति लिटरमागे 7 ते 10 रुपयांनी कपात करून ते 17 ते 20 रुपयांवर आणले. याचा फटका शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ‘महानंद’नेही दूध खरेदी दर घटविला आहे.\nसध्या संस्था कमी दराने दूध खरेदी करून त्याची पावडर बनवून उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांकरिता जास्त दराने विक्री करतात. त्यामुळे शेतकर्यांची लूट होते. संस्थांनी दूध दर जरी घटविले असले तरी विक्रीमध्ये ते कोणत्याही प्रकारचा बदल करीत नाहीत. ‘अमूल’ 27 रुपयांनी दूध खरेदी करते. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करून शेतकर्यांना वार्यावर सोडत आहे. खरेदीदार व संस्थांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे दूध खरेदीदारांना गाय दुधाला प्रतिलिटर 27 रुपये देण्यास भाग पाडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.\nसंजय कोले, सुनिल फराटे, रावसाहेब दळवी, अल्लाउद्दीन जमादार, शीतल राजोबा, नवनाथ पोळ, रामचंद्र कणसे, वसंत भिसे, मोहन परमणे, अण्णा पाटील, शंकर कापसे, आप्पासाहेब हरताळे, सदाशिव पाटील आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nमंत्र्यांना दुग्धाभिषेक का चालत नाही\nशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दर कपातीच्या निषेधार्थ कृषी व दुग्ध मंत्र्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. यावेळी पोलिसांनी या आंदोलनाला विरोध केला. कार्यकर्ते आक्रमक होऊन आम्ही रस्त्या���र आंदोलन केलेले असताना दुग्धाभिषेकाला विरोध केला जात आहे. देवाला अभिषेक घातलेला सरकारला चालतो. पण अन्याय करणार्या सरकारला दुग्धाभिषेक का चालत नाही, असा सवाल त्यांनी केला.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-zp-general-assembly-argument-over-inter-district-teachers-appointment-transfer/", "date_download": "2019-06-16T13:41:34Z", "digest": "sha1:DBJQNIJZQGRY7RTX5UQJO2BHIKWJ4KJ2", "length": 8690, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषद सभेत ‘शिक्षण’वरून खडाजंगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Sangli › जिल्हा परिषद सभेत ‘शिक्षण’वरून खडाजंगी\nजिल्हा परिषद सभेत ‘शिक्षण’वरून खडाजंगी\nआंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेस झालेला विलंब, हस्तक्षेप, शिक्षकांची गैरहजेरी, सहाशेवर रिक्त पदे, चार-चार महिने रजा काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे शिक्षक, साहित्य खरेदीस झालेला विलंब यावरून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली. बनावट स्ट्रेप्टोसायक्लीन कीटकनाशकप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाईचा ठराव शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला. ‘एलईडी’प्रकरणी एप्रिलमध्ये अहवाल प्राप्त होताच कारवाई होईल, असे सांगण्यात आले.\nजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत तसेच सदस्य व अधिकारी उपस्थित होते.\nजत तालुक्यात शिक्षकांची 269 पदे रिक्त आहेत. 81 शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. सहा शाळांमध्ये एकही पूर्णवेळ शिक्षक नसल���याने सदस्यांनी आवाज उठवला. समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर व सरदार पाटील यांच्यात खडाजंगी झाली. जिल्ह्यात शिक्षक, मुख्याध्यापकांची 625 पदे रिक्त आहेत. रिक्तपदी सेवानिवृत्त शिक्षक व डी.एड्., बी. एड्. उमेदवारांना मानधनावर नियुक्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला. विनावापर ‘स्कूल ऑन व्हिल’, गायब संगणक याप्रकरणी अध्यक्ष देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले.\nजितेंद्र पाटील, डी. के. पाटील सरदार पाटील, सत्यजित देशमुख, महादेव दुधाळ, शरद लाड, संभाजी कचरे, अर्जुन पाटील, प्रमोद शेंडगे, सतीश पवार, चंद्रकांत पाटील, अॅड. शांता कणुंजे, अश्विनी नाईक, स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, सुरेंद्र वाळवेकर, सचिन हुलवान, नीलम सकटे, संजीव पाटील, मंदाकिनी करांडे, सुरेखा आडमुठे, भगवान वाघमारे व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.\nजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील ठळक बाबी\nबनावट स्ट्रेप्टोसायक्लीन कीटकनाशकप्रकरणी कठोरकारवाईसाठी\nशासनाला ठराव. विक्री केलेल्या 68 दुकानांवर कारवाई प्रस्तावित.\nएलईडी बल्ब खरेदी : 3500 ते 5500 पेक्षा जास्त दराने खरेदी केलेल्या\nग्रामपंचायतींची चौकशी सुरू. दि. 10 एप्रिलपर्यंत अहवाल व कारवाई\nमुख्याध्यापक पदोन्नती नाकारलेल्या 74 शिक्षकांना 3 वर्षे पदोन्नतीवर ‘बॅन’\nझेडपी, पं.स.चेे पदाधिकारी, सदस्यांचे भत्ते, मानधनवाढीसाठी शासनाला प्रस्ताव\nखानापूर, विटा शाळेतील अतिक्रमण दहा दिवसात काढण्याचे आदेश\nमुख्यालयी न राहणारे डॉक्टर, कर्मचार्यांचे घरभाडे भत्ते रोखा. मुख्यालयी\nउपस्थितीबाबत ग्रामसेवकांचे दाखले संशयास्पद, चौकशीचे आदेश.\nवादग्रस्त वाहन चालक ठेकाप्रकरणी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी.\nशस्त्रक्रिया आर्थिक मदत योजनेत मेंदू शस्त्रक्रिया, मणका शस्त्रक्रियेचा समावेश\nस्वीय निधीतून ट्रॅक्टर अनुदान योजना. कृषी वाचनालय पुरस्कार योजना\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मु��ाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T12:54:45Z", "digest": "sha1:4NS42VQ4VEWCVETOQ5OHOM3NQO543UM6", "length": 3680, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रकाशसंवेदी - विकिपीडिया", "raw_content": "\nज्या वस्तूवर् किंवा पृष्ठभागावर प्रकाश पडला असता त्याच्या भौतिक किंवा रासायनिक गुणधर्मात बदल होतो त्याला प्रकाशसंवेदी म्हणतात.\nप्रकाशसंवेदी वस्तूंची उदाहरणे म्हणजे आपली त्वचा, डोळे, झाडाची हिरवी पाने, कॅमेऱ्यामधील फिल्म अथवा सेन्सर.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T13:18:28Z", "digest": "sha1:5IZZ5RXFILVJ4LEVQFNIYOMZXLEIQ5P2", "length": 12836, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "आशियाई स्पर्धेसाठी भारताचा तलवारबाजी संघ सज्ज – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nआशियाई स्पर्धेसाठी भारताचा तलवारबाजी संघ सज्ज\nनवी दिल्ली – बँकॉक येथे होणाऱ्या आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी संघ १५ जून रोजी रवाना होणार आहे. या संघात २४ पुरुष, महिला खेळाडूंचा समावेश आहे. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात भारतीय तलवारबाजी संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतून निवडण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर घेण्यात आले. बँकॉक येथे आशियाई तलवारबाजी स्पर्धा १७ ते २२ जून या कालावधीत होणार आहे.\nभारतीय संघात विनोथ कुमार, थोकचोम बिकी, अर्जुन, राकेश राय, सुनील कुमार, एन. संतोष सिंग, जयप्रकाश कोपारा, उदयवीरसिंग, करणसिंग, के. पद्म गिशो निधी, आय. सुरेंद्र सिंग, जे. वरिंदर सिंग, राधिका अवटी, एस. बिंदू देवी, डब्ल्यू. थोईबी देवी, जास्मिन, कबिता देवी, एना अरोरा, जससिरत सिंग, ज्योतिका दत्ता, टी. डायना देवी, कोमलप्रीत शुक्ला, जोस जोस्त्ना, भवानी देवी या खेळाडूंचा समावेश आहे. संघासमवेत बाटनोव्ह ओलेग, विजय कुमार, अश्विनी मोहित शर्मा, लागू सागर सुरेश, अश्विनी कुमार, हरीप्यारी देवी, रोशन थापा, देविका न्यायाधीश, बशीर अहमद खान, संजय नवले अशा प्रशिक्षक, व्यवस्थापक टीमचा समावेश आहे.\nभारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सचिव बशीर अहमद खान, कोषाध्यक्ष अशोक दुधारे, साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, राज्याचे सचिव डॉ. उदय डोंगरे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, दिनेश वंजारे, डॉ. दयानंद कांबळे, राजिंदर पठाणिया, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, तुकाराम म्हेत्रे, संजय भुमकर, गोकुळ तांदळे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे, शरद कचरे आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.\nरणवीर सिंह बनला 'स्वित्झर्लंड'चा चाहता\nपश्चिम रेल्वे उडवून देण्याची धमकी\nसर्व डाळींवरील निर्यातबंदी हटवली, केंदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nनवी दिल्ली – देशभरात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवण्याचा निर्णय केंदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये तूर, मूग...\nश्रीलंकेविरुद्ध च्या ३ वन डे सामन्यांसाठी टीम इंडिया ची घोषणा विराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्मा कॅप्टन\nनागपूर : नागपूर येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर अखेर टीम इंडिया ची घोषणा करण्यात आली. ह्यात विराटला विश्रांती देण्यात आली तरी आत्ता टीम इंडियाच्या...\nमाद्रिद- ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या दोन शानदार गोलांच्या जोरावर रियाल माद्रिद संघाने सेव्हिलाचा 5-0 असा दणदणीत पराभव केला. रोनाल्डोने...\n‘खेलो इंडिया स्कूल गेम्स’ साठी ७३४ खेळाडूंची निवड\nनवी दिल्ली – शालेय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया स्कूल गेम्स’मध्ये ७३४ युवा खेळाडूंची निवड करण्य��त आली आहे. विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/baccalaureate-for-monday/articleshow/66573251.cms", "date_download": "2019-06-16T13:55:57Z", "digest": "sha1:QLCJTKQJV5RC4MNDBYQHGMI3KRDEIL2B", "length": 14876, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: अंकलिपी सोमवारसाठी - baccalaureate for monday | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nललितअलीकडेच कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरुन उठलेलं वादळ आणि सध्या एकूणच आजूबाजूला भयंकर काही घडत असताना समाज कसा डोळे मिटून बसला आहे, यावर प्रवीण ...\nअलीकडेच कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरुन उठलेलं वादळ आणि सध्या एकूणच आजूबाजूला भयंकर काही घडत असताना समाज कसा डोळे मिटून बसला आहे, यावर प्रवीण बांदेकर यांनी 'या आंधळ्यांचं काय करायचं' या लेखातून कोरडे ओढलेत. दीपक घारे यांनी षांताराम पवार यांची घेतलेली अप्रकाशित मुलाखत, संजीवनी खेर यांनी व्ही. एस. नायपॉलचा घेतलेला मागोवा... असा वाचनीय ऐवज 'ललित'मध्ये आहे. कविता महाजन यांच्यावर गणेश विसपुते यांनी लिहिलेला लेख अप्रितम आहे. विलास खोले यांनी संपादित केलेला राम गणेश गडकरी आणि पु. ल. देशपांडे यांच्यावरचा एक विशेष विभागही आहे. त्याशिवाय वसंत आबाजी डहाके, प्रतिभा कणेकर, नंदिनी आत्मसिद्ध, रवींद्र शोभणे, छाया महाजन यांचेही लेख वैशिष्ट्यपूर्ण आहेत.\nसंपादक : अशोक कोठावळे\nकिंमत : १८० रु.\nसंपूर्ण दिवाळी अंक एकाच विषयावर केंद्रीत न करता, एकाच अंकात विविध विषय हाताळण्याची किमया 'पद्मगंधा'ने लीलया साधली आहे. महात्मा गांधी, स्त्री, प्रवास, साहित्यविचार आणि प्राचीन खुणांचा मागोवा अशा विशेष विभागांतून या अंकाने वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकला आहे. याशिवाय कथा, लेख, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णनांमुळे अंकाचा साहित्यगोडवा अधितच वृद्धिंगत झाला आहे.\nसंपादक : अरुण जाखडे, किंमत २००.\nवाड्.मयीन वर्तुळात परिचित असलेल्या 'शब्दालय'ने यावर्षीचा दिवाळी अंक खेळ विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला आहे. कबड्डी, क्रिकेट, हॉकी, नेमबाजी, टेनिस अशा विविध खेळांसंदर्भातील माहितीपूर्ण लेख यात आहेत. पहिले ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांपासून विनेश फोगटपर्यंत अनेक खेळाडूंची ओळख, खेळांचा जगण्याशी असलेला संबंध, विविध खेळांमधील भारताचा प्रवास अशी माहितीपूर्ण आणि रंजक माहिती यामध्ये दिली आहे.\nसंपादक : मृण्मयी लांडे, किंमत २००.\nइतिहास लेखन-पुनर्लेखन आणि राजकारण या दोन विभागांमुळे हा अंक वेगळा, वाचनीय आणि संदर्भपूर्ण ठरला आहे. समाजकारण आणि कला-संस्कृती माध्यम या दोन विभागांमध्येही महत्त्वाचे लेख आहेत. शिवाय नेहमीप्रमाणे कथा, कविता आहेतच. दादोजी कोंडदेव- इतिहासाची एक मांडणी व पुनर्मांडणी हा डॉ. जयसिंगराव पवार यांचा लेख तसेच इतिहासाच्या पुनर्जन्मांचा सापळा हा श्रुती तांबे यांचा लेख विशेष उल्लेखनीय. जयंत पवार यांचा डाव्या चळवळींसमोरील आव्हाने हा लेखही महत्त्वाचा.\nसंपादक : संध्या नरे-पवार, किंमत : १५०\nलोकसभा निवडणुकीसंदर्भातील लक्ष्य २०१९ हा विभाग, भारतीय अर्थव्यवस्था सशक्त की अशक्त या विषयावरचा परिसंवाद, नोटाबंदीच्या दुष्परिणामांचा मागोवा ही या अंकाची वैशिष्ट्ये आहेत. प्रतिमेमागचा मी या परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. श्रीराम लागू, अॅड.उज्ज्वल ���िकम, प्रसन्न जोशी, संदीप खरे आणि सुजाता फडके यांची मनोगते आहेत.\nसंपादक : उमाकांत वाघ, किंमत : १५०.\nआपला डॉक्टर (या अंकासाठी फोटो वापरायचा नाही)\nहा अंक व्यायाम आणि फिटनेस या विषयाला वाहिलेला आहे. मानदुखी, पाटदुखी, खांदेदुखी तसेच डायबेटिस आणि बीपी या आजारांमध्ये व्यायाम कसे करावेत, याची माहिती उपयुक्त आहे. विविध आजार आणि त्यावर साधेसोपे व्यायाम कसे करावेत, हे या अंकात वाचायला मिळते.\nसंपादक: डॉ. शुभांगी पारकर, डॉ.राजेंद्र आगरकर, किंमत : १००.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Sachin-pistol-accused-of-killing-Gauri-Lankesh-murder-case-/", "date_download": "2019-06-16T12:40:24Z", "digest": "sha1:66BKAYAA37HQRHMUUYJD4ANWZWUADGLV", "length": 7001, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लंकेश यांची हत्या करणार्या आरोपींनी दिले सचिनला पिस्तूल | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Aurangabad › लंकेश यांची हत्या करणार्या आरोपींनी दिले सचिनला पिस्तूल\nलंकेश यांची हत्या करणार्या आरोपींनी दिले सचिनला पिस्तूल\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या सचिन अंदुरेला पिस्तूल दिल्याचे तपास यंत्रणेतील सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे लंकेश हत्या प्रकरणातील तीन आणि दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन अशा पाच आरोपींना समोरासमोर आणून चौकशी करण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nगौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना अटक केलेली आहे. तर, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून अटक केली आहे. गोळ्या झाडणारा दुसरा आरोपी शरद कळसकर असल्याचे सांगितले जाते. तो नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसच्या कोठडीत आहे.\nदरम्यान, अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केली. त्यामुळे लंकेश आणि दाभोलकर हत्या प्रकरणाचे कनेक्शन उघड होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, त्याच आरोपींनी 7.65 एमएमचे भारतीय बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. ते सीबीआय आणि एटीएसने रोहित रेगेच्या घरातून जप्त केले असून, या प्रकरणात सचिनचा मेहुणा शुभम सुरळे व अजिंक्य सुरळे यांना अटक केलेली आहे, अशी महत्त्वाची लिंक तपास यंत्रणांना लागली आहे. त्यामुळे या पाचही आरोपींना समोरासमोर आणून त्यांची चौकशी करण्याची तयारी सीबीआयने केली आहे.\nवडिलांनी घेतली शरदची भेट\nनालासोपारा बॉम्बसाठा प्रकरणात एटीएसने अटक केलेला शरद कळसकर हा दौलताबादजवळील केसापुरीचा रहिवाशी आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा आरोपी तोच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यामुळे भेट घेण्यासाठी त्याचे वडील मुंबईला गेले होते. ते त्याला भेटले असून, माझा या प्रकरणात काहीच संबंध नाही, असे त्याने वडिलांना सांगितले आहे, अशी माहिती केसापुरी येथील नातेवाईकांनी दिली.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/no-electricity-16-villages-in-sengavon-taluka/", "date_download": "2019-06-16T13:26:04Z", "digest": "sha1:6ZUUBXVQPGJKJFBLWUP2X3ECGFGJTIWW", "length": 5422, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखरा परिसरातील १६ गावे अंधारात | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Marathwada › साखरा परिसरातील १६ गावे अंधारात\nसाखरा परिसरातील १६ गावे अंधारात\nसेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात शनिवारी दि.7 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, तेव्हापासून ते रविवारी दि.8 एप्रिलच्या सकाळी दहा वाजेपर्यत साखरा परिसरातील 16 गावांतील नागरिकांना आपली रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मात्र नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.\nसाखरा परिसरात शनिवारच्या दुपारी चार वाजता वादळी वार्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. तेव्हापासून ते रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत साखरा परिसरातील 16 गावांतील विद्युत पुरवठा खंडित होता. यात विशेष म्हणजे या भागात थोडा जरी वारा किंवा पाऊस झाला तरी या भागातल्या गावांना रात्र अंधारात काढावी लागते. त्यामुळे या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्यापासून तापमानाने चाळीसी ओलाडंली आहे.\nत्यातच वीज नसल्यामुळे सर्वांनाच नाहक गरमीचा त्रास सहन करावा लागत आहे. पहिलेच पाणीटंचाई त्यातच शनिवारी रात्रभर वीज नसल्यामुळे रविवारी दिवसभर साखरा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. साखरा परिसरात घोरदरी 33 केव्ही केंद्र येथून विद्युत पुरवठा केल्या जातो. वीजपुरवठा काही कारणास्तव खंडित असल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मु���ाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-welcome-from-all-levels/", "date_download": "2019-06-16T13:17:57Z", "digest": "sha1:LCAFMBBKSAO6T5VKJMZRRLB7XXDLWUK5", "length": 6760, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचे सर्व स्तरातून स्वागत | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचे सर्व स्तरातून स्वागत\nनिर्भयाच्या आरोपींच्या फाशीचे सर्व स्तरातून स्वागत\nकोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर मराठा क्रांती मोर्चोच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. मोर्चाच्या वतीने पीडितेला डेक्कन येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पसायदान म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nकोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले की, कोपर्डीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही मराठा क्रांती मोर्चातून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत राज्य सरकारने हे प्रकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याद्वारे चालवले. आरोपीना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तिला न्याय मिळाल्याची भावना आमच्यात आहे.\nश्रद्धांजली सभेस संतोष जाधव, सुनील बारणे, नाना निवगुणे, तुषार काकडे, शंकर शिवले, अनिल ताडगे, सुशील पवार, गणेश मापारे, दिपाली पाटोळे, अमृता पठारे, रेखा कोंडे, अश्विनी शिंदे, सुरेखा हरगुडे आदी उपस्थित होत्या. दरम्यान, महिलांच्या सुरक्षेसाठी मराठा क्रांती मोर्चोच्या वतीने एक हेल्पलाइन सुरू करण्यात यावी, अशी मागणी काही महिला समन्वयकांनी केली. एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर तिला त्या हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत मिळेल. त्यामुळे कोपर्डीसारख्या घटना होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अ���िकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Due-to-the-impact-of-the-ockhi-storm-farmer-in-trouble/", "date_download": "2019-06-16T12:45:58Z", "digest": "sha1:3NZ26CZ6JIUFDE6S6QNL54RJZXESDXHN", "length": 10335, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओखी वादळाच्या प्रभावामुळे शेतकरी हवालदिल | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › ओखी वादळाच्या प्रभावामुळे शेतकरी हवालदिल\nओखी वादळाच्या प्रभावामुळे शेतकरी हवालदिल\nओखी चक्री वादळाचा फटका द्राक्ष बागांना बसत असून गेल्या दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार चिंतातुर झाले आहेत.\nद्राक्ष बागांच्या छाटण्यानंतर वातावरणातील बदलाचा हा चौथा फटका आहे. डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकर्यांकडून वर्तवली जात आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष बागा वाचविण्यासाठी धडपड करू लागले आहेत.\nवातावरणातील बदलाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत असून बुरशीजन्य रोगाबरोबरच डाऊनीचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा होण्याच्या शक्यता आहे. गत पंधरा वीस दिवसांपूर्वी बदललेल्या हवामानामुळे द्राक्ष पिकावरील बुरशीजन्य रोग औषध फवारण्या करून कसाबसा रोखला मात्र, बदलत्या वातावरणात या रोगांनी पुन्हा डोके वर काढू नये म्हणून द्राक्ष उत्पादक मोठी धावपळ करत आहते. द्राक्ष बागातून औषधांच्या पंपांचे आवाज दिवस-रात्र घुमू लागले आहेत. इंटरनेटवर मिळत असलेल्या हवामानाचा बदल शेतकर्यांना अगोदरच माहीत होत असल्याने जागृत शेतकर्यांना त्याचा फायदा होत आहे.\nयावर्षी द्राक्ष बागांच्या छाटण्या नंतर हवामानातील बदलाचा हा चौथा पाचवा हल्ला आहे ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील हवामान बदलाबरोबर पडलेल्या पावसामुळे 20 ते 25 टक्के बागांचे नुकसान झाले होते. कलेढोण, मायणी, निमसोड, विखळे परिसरातील द्राक्ष बागांचे त्यावेळी मोठे नुकसान झाले होते. यातच ओखी चक्री वादळाचा परिणाम नक्कीच जाणवणार आहे.\nस्ट्रॉबेरी उत्पादकांचे कंबरडे मोडले\nओखी वादळामुळे महाबळेश्वर तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाने तसेच धुक्याने स्ट्रॉबेरी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओखीच्या फाटक्याने स्ट्रॉबेरी उत्पादकांचे ऐन हंगामातच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.\nओखी चक्रीवादळाने जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला होता. त्याचा फटका महाबळेश्वर तालुक्यातील शेतकर्यांना बसला आहे. गेली दोन तीन दिवस या परिसरतील ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याने परिसराला वेढले होते. पावसाने शेतात पाणी साठले होते तर स्ट्रॉबेरी काळवंडली असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. तालुक्यात सुमारे 3 हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड शेतकर्यांनी केली आहे. प्रामुख्याने तालुक्यातील मेटगुताड, भिलार, गुरेघर, खिंगर, अवकाळी, भोसे तसेच तालुक्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी घेतली जाते.\nपाऊस व धुक्यामुळे स्ट्रॉबेरीला धोका पोहोचला आहे तर कडाक्याच्या थंडीचा फायदा गहू, ज्वारी पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. स्ट्रॉबेरी हे तालुक्यातील मुख्यपीक आहे यावरच येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह चालतो. ऐन उत्पादनाच्या हंगामताच स्ट्रॉबेरी पीक ओखीच्या विळख्यात सापडली असून तोडनी योग्य फळांवर पावसाने काळे स्पॉट पडले आहेत. त्यामुळे हा नुकसान झालेला माल बाजारपेठेत न जाता तो प्रक्रियेला जात आहे. त्यामुळे भाव कित्येक पटीने कमी होणार आहे त्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संक्रात ओढवली आहे. पावसाने स्ट्रॉबेरीची फुले कोमेजनार असून उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे. फळे आणि रोपांवर माती उडाल्याने विक्री योग्य ताजी फळे कमी सापडणार आहेत.\nराष्ट्रीय महामार्गाचे जबरदस्तीने काम केल्यास आत्मदहन करू\nकरंजे एमआयडीसी भूखंडाचे श्��ीखंड कुणाला\nऔद्योगिक महामंडळाचा क्लार्क ‘जाळ्यात’\nतोतया पत्रकारांकडून अवैध धंद्यांची झाडाझडती\nमहिनाभरात १४ लाख क्विं. साखरेचे उत्पादन\nखा. उदयनराजे यांच्याकडून रिमांड होममध्ये ब्लँकेट वाटप\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Mohol-online-%E0%A5%AD-%E0%A5%A7%E0%A5%A8-mohol-first/", "date_download": "2019-06-16T13:14:18Z", "digest": "sha1:Q6DIXKHULHRLWOGQNGES3MKQOL43Y6SH", "length": 9338, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऑनलाईन सात-बारा प्रणाली; पुणे विभागामध्ये मोहोळ प्रथम | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Solapur › ऑनलाईन सात-बारा प्रणाली; पुणे विभागामध्ये मोहोळ प्रथम\nऑनलाईन सात-बारा प्रणाली; पुणे विभागामध्ये मोहोळ प्रथम\nमोहोळ ः महेश माने\nमहसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेखाचे संगणकीकरण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविला होता. या प्रकल्पांतर्गत मोहोळ तालुक्यातील 104 गावांतील एकूण 95 हजारांपेक्षा जास्त 7/12 उतार्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून खातेदारांना आता बिनचूक 7/17 व 8अ चे उतारे ऑनलाईन मिळण्यासाठीची कार्यवाही मोहोळ तालुक्याने पूर्ण केली आहे. मोहोळ तालुका हा हे काम पूर्ण करणारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पुणे विभागातील पहिला तालुका ठरला असल्याची माहिती मोहोळचे तहसीलदार बी.आर. तथा अमित माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. हस्तलिखित अधिकार अभिलेख संगणकीकृत अधिकार अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी ई-फेरफार आज्ञावली, अद्ययावत डाटा मूळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत जुळविण्यासाठी शासनाच्यावतीने एडिट व रिएडिट मोडून विकसित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने महसूल अधिकार अभिलेखच्या नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे तसेच 7/12 व 8अ गावातील चावडी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.\nयात एकूण तीन टप्प्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल तसेच गाव कामगार तलाठी यांच्या माध्यमातून गावनिहाय खातेदारांनी आपले 7/12 प्राप्त करुन घेतले होते. त्यामध्ये काही आक्षेप आढळल्यास तलाठी अथवा तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज करुन तक्रारी दाखल करण्याची संधी खातेदारांना देण्यात आली होती. दुसर्या टप्प्यात हे संगणकीकृत 7/12 उतारे चावडी वाचनाच्या माध्यमातून खातेदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते.\nकाही चुका आढळल्यास संबंधित तलाठ्यामार्फत दुरुस्त करुन नव्याने 7/12 उतार्यांच्या प्रिंट खातेदारांना देण्यात आल्या होत्या. पहिल्या आणि दुसर्या टप्प्याच्या अनुषंगाने तिसर्या टप्पा राबविण्यात आला होता. यामध्ये तलाठी यांनी 100 टक्के, मंडल अधिकारी यांनी 30 टक्के, नायब तहसीलदार यांनी 10 टक्के, तहसीलदार यांनी 05 टक्के, उपविभागीय अधिकारी यांनी 03 टक्के, तर धिकार्यांनी 01 टक्का पाहणी करुन हे अभिलेख बिनचूक बनविण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये मोहोळचे तहसीलदार बी.आर. तथा अमित माळी यांनी सर्व अधिकारी व\nकर्मचारी यांच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया बिनचूक पूर्ण करुन घेतली होती. त्यामुळेचे मोहोळ तालुका हा या कामात सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पुणे विभागात नंबर वन ठरला आहे. हे रिएडिटचे काम पूर्ण करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.\nआ. भालके १० आ. परिचारक ३ आवताडेंचेे ६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व\nप्राध्यापक दाम्पत्यास मारहाण करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल\nपोलिस नाईकवर खुनी हल्ला; पोलिस शिपायावर गुन्हा दाखल\nकरमाळा बहुसंख्य ग्रा.पं.वर शिवसेनेचा झेंडा\nमाढ्यात बारा ग्रामपंचायतींवर संमिश्र कौल\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिप��� देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Police-Peon-seriously-injured-in-firing-in-Nagpur/", "date_download": "2019-06-16T12:43:26Z", "digest": "sha1:FLRG64WB76SWBXVYH4H2WEFGD7HE2DTO", "length": 4921, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Vidarbha › गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी\nगोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी\nअज्ञाताने केलेल्या गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात अहेरी-आलापल्ली मार्गावरील हसनबाग हॉटेलनजीक घडली. सुखदेव दशरथ कावळे असे जखमी शिपायाचे नाव आहे.\nयाबाबत माहिती अशी की, काल मध्यरात्री अज्ञात इसमांनी घराच्या खिडकीतून आत प्रवेश करुन सुखदेव कावळे यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुखदेव यांच्या पत्नीने आरडाओरड केला. शेजार्यांनी घटनास्थळी धाव घेताच गोळीबार करणाऱ्यांनी पळ काढला.\nशेजाऱ्यांनी रक्तबंबाळ झालेल्या सुखदेव यांना अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला नेण्यात आल्याची माहिती आहे. सुखदेव कावळे हे सिरोंचा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. एका प्रकरणात निलंबित झाल्याने कोरची तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रात त्यांची बदली करण्यात आली होती, अशी माहिती आहे. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कावळे यांच्यावर कशासाठी हल्ला केला, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेने���े नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-number-of-tourists-visiting-the-park-increases-during-the-summer-holidays-/", "date_download": "2019-06-16T12:43:47Z", "digest": "sha1:JVWTROZFUHNRXLSSNVBSN42C2AQMUAAS", "length": 6456, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ठंडा ठंडा कूल कूल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › ‘ठंडा ठंडा कूल कूल’\n‘ठंडा ठंडा कूल कूल’\nकात्रज येथील राजीवगांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता हे प्राणी संग्रहालयाला ठंडा ठंडा कूल कूल झाले आहे. असेच म्हणावे लागेल.\nराजीव गांधी प्राणी संग्रहालयात सुमारे 63 प्रजातींचे 420 प्राणी आहेत. त्यामध्ये सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी यांचा समावेश होतो. त्यांना पाहण्यासाठी पुण्यासह अन्य भागातील अनेक पर्यटक येत असतात. प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनामार्फत प्राण्यांची देखभाल निगा राखण्याचे काम केले जाते. उन्हाळ्यात तापमान 40 अंश डिगरीच्या वर जाते, तेव्हा संग्रहालयातील वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हत्ती यांसारख्या प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या प्राण्यांच्या रात्रनिवार्यामध्ये कुलर आणि फॉगरची व्यवस्था केली असल्याचे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.\nयावेळी जाधव म्हणाले, सरपटणार्या प्राण्यांसाठी सुध्दा फॉगरची व्यवस्था करण्यात आली आहे. हत्तीला दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येते. संग्रहालयातील हरीण वर्गातील तृणभक्षक प्राण्यांच्या खंदकाभोवती थंड पाण्याचे स्प्रिंगल फिरत असतात. त्या स्प्रिंगलमुळे परिसरात हिरवळ कायम राहण्यास मदत होते. तसेच खंदकाभोवतीचे तापमान देखील थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत उद्यानास भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढते. लहान मुलांनाही पाण्यात पहूडलेला वाघ पाहण्याची मजा वाटते.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-couple-arrested-In-Fraud/", "date_download": "2019-06-16T13:08:27Z", "digest": "sha1:PABYTMHFKJQJYDYFO7YLDXSRA4DJXLDW", "length": 8296, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणांना गंडा घालणारे दाम्पत्य अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › तरुणांना गंडा घालणारे दाम्पत्य अटकेत\nतरुणांना गंडा घालणारे दाम्पत्य अटकेत\nविवाह संकेतस्थळावर पत्नीच्या नावे बनावट खाते तयार करून लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील तरुणांना लाखोंचा गंडा घालणार्या नागपुरातील पती-पत्नीला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. किशोर चुडामण रामटेककर (वय 34) व रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (28, दोघेही रा. वाठोडी, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगड रोड परिसरात राहणार्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा घटस्फोट झाल्याने त्याने पुनर्विवाहासाठी मेट्रोमोनीवर नाव नोंदविले होते.\nत्या वेळी पल्लवी असलकर नावाच्या मुलीने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून ती झारखंड येथील रायगडची राहणारी आहे. तसेच वडील सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात, असे सांगितले आणि त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, पैशांची आवश्यकता असल्याचे तरुणाला सांगितले. त्यामुळे त्याने वेळोवेळी तिच्या खात्यावर 2 लाख 15 हजारांचा भरणा केला. त्यानंतर तिने वडिलांचे निधन झाल्य��चेही त्याला कळविले आणि फोन बंद केला.\nमात्र वारंवार फोन करूनही तो लागत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी तो छत्तीसगड येथील रायगडला गेला. तेथे जाऊन त्याने तिच्याबाबत चौकशी केल्यावर अशा नावाची कोणीही व्यक्ती येथे काम करत नाही असे सांगितले. त्यासोेबतच सांगवी येथील एका तरुणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू असताना पुण्यातील आणखी 7 ते 8 तरुणांची अशा प्रकारे 20 लाखांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.\nत्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात समानता असल्याचे दिसून आल्याने आरोपींनी वापरलेल्या मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर ते दोघेही नागपूर येथील असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा नागपूर येथे शोध घेतला. त्या वेळी किशोर रामटेककर व रिंकी ऊर्फ कामिनी रामटेककर अशा दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी अशा प्रकारे फसवणूक केल्याचे कबूल केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस हवालदार अस्लम अत्तार, सरिता वेताळ, कुर्हे, शेलार, दिवाने यांच्या पथकाने केली.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Increasing-career-opportunities-in-foreign-countries-says-Harshad-Thakur/", "date_download": "2019-06-16T12:42:21Z", "digest": "sha1:FZ6WDI742OCO6IRVZTOI3OBYH4RGIJ3K", "length": 6325, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परदेशात करिअरच्या वाढत्या संधी : प्रा. ���र्षद ठाकूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Satara › परदेशात करिअरच्या वाढत्या संधी : प्रा. हर्षद ठाकूर\nपरदेशात करिअरच्या वाढत्या संधी : प्रा. हर्षद ठाकूर\nसध्याचे विद्यार्थी सायन्स, बीएससी, इंजिनिअर क्षेत्र निवडत आहेत. पण त्यात सखोल ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान असणे गरजेचे आहे. हे ज्ञान असेल तरच परदेशात करिअर करू शकता. करिअरला परदेशात खूप संधी आहे, असे मत इनव्हीक्टस नॉलेज सोल्युशन प्रा. लि.चे प्रा. हर्षद ठाकूर यांनी व्यक्त केले.\nसंजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ पुणे, असोसिएट स्पॉन्सर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे, को- स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनात ‘विदेशातील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते.\nप्रा. ठाकूर म्हणाले, सद्य स्थितीत इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, आटोमोबाईल, सायन्स, बीएससी या क्षेत्रातून करिअर करायचे असेल तर परदेशात जाऊन करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. जगातील सर्वोत्तम इंजिनिअर हा भारतातील असून गणितामुळे भारतीय इंजिनिअर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. परदेशात फक्त अभ्यास करून घडलेले विद्यार्थी म्हणजे ‘ढ’ विद्यार्थी मानतात. पण जो कृतीही करतो आणि अभ्यासही करतो त्याला परदेशात नक्की करिअर करता येते. सध्या अमेरिका, कॅनडा, जर्मनी, दुबई, चीन, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी इंजिनिअरिंग, आटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रातील लोकांना करिअर करण्याची संधी उपलब्ध आहेत.\nयाबरोबरच भाषा ज्ञान, गायन क्षेत्र, योग ज्ञान या क्षेत्रातही करिअर करण्याची संधी उपलब्ध होत आहे. ज्या देशात जाण्यासाठी तुम्ही तयार आहात त्याठिकाणची भाषा येणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेन�� नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/641114", "date_download": "2019-06-16T13:06:53Z", "digest": "sha1:ALSBWWDMFJDHXZD2Y7YSDU4RLDWRB6FI", "length": 5023, "nlines": 13, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे - अमित शाह - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » एक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे – अमित शाह\nएक-दोन नव्हे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर केले घोटाळे – अमित शाह\nऑनलाईन टीम / प्रतापगढ :\nराजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा काँग्रेसवर बरसले आहेत. काँग्रेसनं फक्त जमिनीवरच नव्हे, तर पंचमहाभूतांवरही घोटाळे केले, अशी घणाघाती टीका शहा यांनी केली. काँग्रेस सत्तेत असताना आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळात घोटाळे झाले, असे शहा म्हणाले. ते प्रतापगढमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते.\nकाँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहांनी केला. ’जगात पंचमहाभूतं आहेत. आकाश, अवकाश, जमीन, समुद्र आणि पाताळ यांचा पंचमहाभूतांमध्ये समावेश असतो. काँग्रेसनं अवकाशात इस्रो आणि 2जी घोटाळे केले. आकाशात वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा केला. जमिनीवर आदर्श सोसायटी, समुद्रात पाणबुड्या आणि जमिनीखाली (पाताळात) कोळसा घोटाळा केला,’ अशी टीका शहांनी केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ’राहुल बाबा जोरजोरात बोलत होते की, मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसचे सरकार येईल. राहुल बाबा, स्वप्न पाहणे चांगले असते. मात्र दिवसा स्वप्न पाहणे चांगले नसते,’ असा टोला त्यांना लगावला. दहा वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनं राजस्थानला काय दिलं, असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. काँग्रेसनं आदिवासी समाजासाठी काहीच केलं नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं पहिल्यांदाच आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना केली. मोदी आणि वसुंधरा राजे यांनी आदिवासी समाजाला सशक्त करण्याचे काम केले, असे शहा म्हणाले. राहुल गांधींकडे सध्या ‘मोदी हटाओ’शिवाय कोणताही कार्यक्रम न��ही. त्यांना मोदी फोबिया झाला आहे, असा चिमटा त्यांनी काढला.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/91792191a93f93094b932940-924940932-90692693f93593e938940-91593092493e939947924-90692794192893f915-92d93e924936947924940", "date_download": "2019-06-16T13:09:20Z", "digest": "sha1:WHVD4HD3WULY3RXLZOUICTM3V74ZKWLA", "length": 55157, "nlines": 530, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गडचिरोलीत आधुनिक भातशेती — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / गडचिरोलीत आधुनिक भातशेती\nजे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करूनही सोडावे सकलजन राष्ट्रसंतांच्या याच विचारसरणीला प्रेरक असे कार्य जिजगाव (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे सुरू आहे.\nप्रयोगशील शेतकरी मडावी ठरले आदर्श कृषी विस्तारक\n\"जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करूनही सोडावे सकलजन' राष्ट्रसंतांच्या याच विचारसरणीला प्रेरक असे कार्य जिजगाव (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे सुरू आहे. आदिवासी बहूल या गावात सीताराम मडावी या शेतकऱ्याने पुढाकार घेत गावातील शेतकऱ्यांपर्यंत सुधारित लागवड पद्धती व यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान प्रसाराची मोहीम राबविली आहे. त्यांच्या या प्रयत्नातूनच भाताच्या उत्पादकता वाढीस हातभार लागला आहे.\nशेतकरी वळले सुधारित शेतीकडे\nभामरागड परिसरात भात (धान) हे महत्त्वाचे पीक आहे. काही वर्षांपूर्वी या पिकावर लष्करी अळीचाप्रादुर्भाव झाला होता. तालुका कृषी विभागातर्फे परिसरात या किडीच्या नियंत्रणासाठी पत्रकाद्वारा जाणीवजागृती करण्यात आली. असेच एक पत्रक त्या वेळी तालुक्यातील जिजगाव या दुर्गम गावातील सीताराम मडावी यांच्या वाचनात आले. ते पहिल्यांदाच कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले.\nरोवणी केलेल्या धानाची रोपे त्यांनी सोबत नेली होती. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी श्री. चिमलवार यांनी त्यांना नियंत्रणाचे उपाय देताना सोबतच भाताच्या \"एसआरआय' या सुधारित भात लागवड पद्धतीची माहिती दिली. सन 2007-08 मध्ये हैदराबाद येथील आचार्य रंगारेड्डी विद्यापीठात त्यांनी त्या विषयीचे प्रशिक्षण घेतले.\nकिडीच्���ा प्रादुर्भावामुळे आधीच नाराज असलेल्या मडावी यांच्या पत्नीच्या नाराजीत या नव्या लागवड पद्धतीविषयी ऐकताच आणखीच भर पडली. मात्र घरातूनच होणाऱ्या या विरोधाला न जुमानता सीताराम यांनी 2006 मध्ये एसआरआय पद्धतीने भात लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी या पद्धतीविषयी जाणीवजागृतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता कृषी सहायक लव्हाळे यांना काही वेळा घरी परतण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ते रात्री सीताराम यांच्या घरीच मुक्कामी थांबत. त्यांचे हे प्रयत्न पाहता आपणही या तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसारार्थ काही तरी करावे, असा विचार सीताराम यांच्या मनात घोळू लागला.\nअभ्यास दौऱ्यातून वाढले ज्ञान\nकृषी विभागाच्या वतीने आयोजित बंगळुरू, केरळ, दक्षिण भारतातील अभ्यास सहलींमध्ये सीताराम सहभागी झाले. नवे काही करण्याच्या जिद्दीने या सहलींत ते सहभागी व्हायचे. देशभरातील शेतकऱ्यांनी कष्टाने शेती पिकवून कशी प्रगती साधली, हे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकताना प्रेरणा आणि उत्साह संचारला. गडचिरोलीसारख्या आर्थिकदृष्ट्या मागास जिल्ह्यात आपण काही अंशी बदल करू शकलो तरी शेतकऱ्यांचे आयुष्यमान बदलेल हा विचार मनात घर करू लागला, त्यामुळे अभ्यास दौऱ्यावरून परतल्यावर सुधारित शेती पद्धतीविषयी जागृती सुरू केल्याचे सीताराम म्हणाले. आता तालुक्यातील जिजगावसह गुरनूर, मनीराजाराम, गेऱ्हा, बामनपल्ली, इचली या गावांतही सह एसआरआय पद्धतीनेच भात लावला जातो.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून जिजगावात एसआरआय लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. बियाणे, जैविक खते यांचे वाटप करण्यात आले. गेल्या वर्षीपासून या भागात दुबार हंगामाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. आजवर दुबार हंगामाखाली शून्य हेक्टर क्षेत्र असताना गेल्या वर्षी ते बारा हेक्टरपर्यंत नेण्यात कृषी विभागाला यश आले. हरभरा, ज्वारी, मका लागवड करण्यात आली होती.\nसीताराम यांना पारंपरिक लागवड पद्धतीतून दीड क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. सुधारित पद्धतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये उत्पादन वाढून हेक्टरी 54 क्विंटल म्हणजे एकरी 21 क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ त्यांना मिळाली आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांचेही भाताचे उत्पादन 10 ते 15 क्विंटलने वाढले आहे. सीताराम यांना 2013 मध्ये हेक्टर��� 48 क्विंटल तर 2012 मध्ये 54 क्विंटल उत्पादन मिळाले.\nपारंपरिक पद्धतीत बियाणे दर एकरी 16 ते 20 किलो होता. एकरी 15 ते वीस हजार रुपयांचा खर्च होतो. एसआरआय पद्धतीत एकरी दोन किलोपर्यंतच बियाण्यांची आवश्यकता भासते. या पद्धतीत पाच एकरांत सात ते दहा हजार रुपयांपुढे खर्च जात नसल्याचे सीताराम म्हणतात. संकरित जातींचीच लागवड ते करतात. जिजगाव परिसरात व्यापारी प्रति खंडीने (प्रति दीड क्विंटल) भाताची खरेदी करतात. त्याला तीन हजार रुपये दर मिळतो.\nएकलव्य कृषी विकास शेतकरी समूहाची स्थापना सीताराम यांच्या पुढाकाराने झाली आहे. समूहात 15 जणांचा समावेश असून, महिना प्रति व्यक्ती वीस रुपयांची बचत केली जाते. आसआरआय पद्धतीद्वारा उत्पादकता वाढीचा हेतू साध्य झाल्यानंतर आता रोवणीकरिता यंत्रांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यासाठी यंत्राचा पुरवठा 90 टक्के अनुदानावर करण्यात आला आहे. पॉवर टिलर, धान रोवणी-कापणी, युरिया-डीएपी ब्रिकेट अप्लीकेटर असा सारा संच येथील शेतकऱ्यांना \"मानव विकास मिशन'मधून पुरविला जाणार आहे. चार लाख 29 हजार रुपयांचा हा संच असून, त्याकरिता दहा टक्के वाटा समूहाचा राहील. समूहाचे अध्यक्ष सीताराम मडावी तर सचिव लक्ष्मणसिंग मडावी आहेत. \"आत्मा' अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समितीचेही सीताराम अध्यक्ष आहेत.\nयंदा धान बीजोत्पादनही करणार\nप्रयोगशीलतेचा वारसा जपणाऱ्या जिजगावने अनेक यंत्रणांचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आहे. त्यातूनच बियाणे क्षेत्रातील एका कंपनीने गावात यंदा धान बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 50 हेक्टरचे उद्दिष्ट त्याकरिता निश्चित करण्यात आले आहे. 25 हेक्टर क्षेत्राकरिता आजमितीस नोंदणी पूर्णत्वास गेल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत सांगतात. क्विंटलमागे 400 रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न यातून होणार आहे.\nअसे आहेत नव प्रकल्प\nजिजगावात जिरायती शाश्वत शेती विकास कार्यक्रमातून दोन सामूहिक शेततळी खोदण्यात आली आहेत. शेततळ्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्याने मत्स्यपालन करावे, त्यातील उत्पादित माशांची विक्री त्यानेच करावी, तर पाण्याचा वापर सामूहिकरित्या करण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वांनुमते घेण्यात आला. भविष्यात धान खरेदी तसेच भरडाई केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे.\nपूर्वी जिजगावात धानाचे घरचेच बि���ाणे वापरले जायचे. कसाबसा उत्पादन खर्च निघायचा. नंतरच्या कालावधीत वाफ्यावर रोवणी लागवड सुरू झाली; परंतु त्यात लागवड अंतर राखले जात नसल्याने या पद्धतीतही उत्पादकता अपेक्षित नव्हती. आता एसआरआय पद्धतीत रोपवाटिका तयार केली जाते.\nरोप सहा ते 12 दिवसांचे झाल्यानंतर त्यांची शेतात पुनर्लागवड होते. 25 बाय 25 सेंटीमीटरवर एक रोप लावले जाते. लागवड अंतर योग्य राखले जात असल्याने रोपांमध्ये हवा खेळती राहून फुटवे भरपूर मिळतात. पूर्वी एकरी बारा ते तेरा क्विंटलची उत्पादकता आता सरासरी तीस क्विंटलपर्यंत पोचली आहे.\nमाडवी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. अनेक व्यासपीठांवर त्यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून मान मिळतो. शासनाच्या 2012 च्या कृषिभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे. भामरागड हा नलक्षवादी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र शेतीच्या अंगाने गावाचा विकास साधण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपर्क - सीताराम मडावी- 9403429360\nपृष्ठ मूल्यांकने (74 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nकीड - व्यवस्थापन करणे\nपारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम\nपट्टी पिके - आशेचा किरण\nबनमाली दास, एक शेतकरी\nतलाव - वर्षा जलसंचय\nस्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा\nअशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण\nआशा-वन - एक उपक्रम\nएकत्रित कृती मिळवून देते फायदे\nसेंद्रिय शेतीची गाथा वर्धा\nकिसान शेतकरी मंडळ औरंगाबाद\nSRI पद्धतीने भात लागवड\nनविन तंत्रज्ञान - सिताफळ लागवड\nसेंद्रिय खत – गांडूळ खत\nहळद लागवड - लाखाचे उत्पादन\nसावरा गाव - कंपोष्ट खत\nअसोरे गावात - विकासाचा मंत्र\nमजगीमुळे शेती उत्पादन चौपट\nटरबूज उत्पादक - गांव कोकणा\nशेतकरी वळले नगदी पिकाकडे\nभाजावळ विरहीत उत्तम शेती\nउत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी\nडाळिंब शेती - चांगले उत्पादन\nसहकार्यातून शाश्वत शेती विकास\nएकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा\nखडकाळ जमिन - शेती यशस्वी\nडेरे यांची शाश्वत शेती\nनिर्मळ पिंप्रीचा शाश्वत विकास\nफुलली शेती आणि जीवनही\nडाळिंब शेती उत्कृष्ट व्यवस्थापन\nनैसर्गिक ऊस दर्जेदार गूळ\nसणांच्या मागणी शेवंती शेती\nपॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nरानमसले नव्हे कांद्याचे मसले \nसचिनने केले शेतीतच करिअर\nप्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची\nयोग्य व्यवस्थापनातून ऊस शेती\nतुरची गावात होतोय भाग्योदय\nशेतीला रायपनिंग चेंबरची जोड\nपरदेशी भाज्यांची शेती फायदेशीर\nहळद प्रक्रियेत घेतली भरारी\nटोमॅटोची गटशेती - बोररांजणी\nउत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती\nकपाशीची शेती पिक व्यवस्थापन\nडाळिंब पिकाच्या शेतीतून प्रगती\nहापूस आंब्याचे उत्पादन वाढले\n50 गुंठ्यांत किफायतशीर शेती\nएकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती\nगावात टोमॅटो पिकाची सुरुवात\nराजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन\nवकिलाने दिला शेतीला न्याय \nशेळके यांची सुधारित शेती\nसेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी\nगुलाब शेती - प्रगतीची वाट\nसुधारित तंत्राने वाटाणा उत्पादन\nमोसंबी पिक - शेतीत स्थैर्य\nड्रायव्हरने केली यशस्वी शेती\nपारंपरिक पीक पद्धतीत बदल\nऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग\nडाळिंब विक्री प्रभावी नियोजन\nअशी जपली डाळिंबाची बाग\nभिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी\nमुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान\nझेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास\nठिबक सिंचन - मोसंबीची बाग\nकलिंगडाची शेती केली यशस्वी\nकेशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची\nहरभरा पिकातून साधली प्रगती\nदुष्काळात सावरले शेवगा पिकाने\nपिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य\nमिरचीची शेती व जीवनात गोडवा\nपॉट कल्चर - जरबेरा शेती\nशाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास\nएकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न\nतोंडली, गवती चहा पीक\nआशाताई यांची व्यावसायिक शेती\nस्वतःच ऊस रोपनिर्मिती करून शेतकऱ्यांनी वाढवले उत्पादन\nउभा केला ऍग्री मॉल\nजपली द्राक्ष घडाची गुणवत्ता\nकेळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य\nआले पिकात भरीव यश\nशेतीत रोवले घट्ट पाय\nउसापेक्षा कलिंगड शेती गोड\nजपले शेतीत आर्थिक स्थैर्य\nशेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर\nपाथर्डी शिवारात फुलली फुलशेती\nभुईमूग ठरले \"बोनस\" पीक\nआपलं गाव आपलं पाणी\nअर्धा एकरात भेंडीचे उत्पादन\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान\nगावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग\nमुरमाड जमिन चंदनाचा परिमळ\nक्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती\nबटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग\nप्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा\nशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी कांद्याची चाळ\nदुष्काळी परिस्थितीवर मात : 11 लाखांचे उत्पन्न\nबारमाही पाण्याची झाली सोय\nसिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक\nपिंगोरीचे शेतशिवार झाले हिरवेगार\nशेततळ्याने दिले धैर्य : टंचाईतही शेतीला मिळाले स्थैर्य\nपाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग\nकेवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती\nअल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला\nसंत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेती : हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज\nमला उमगलेली सेंद्रिय शेती\nशेती विकास, ग्रामीण विकास : साठ टक्के जनतेचा विकास\nमार्केटचा अभ्यास करीत शेतीत घडवले बदल\nसुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन\nचिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती\nपरसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nआंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nकेळी चा ‘मासा’ पॅटर्न\nफलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन\nमृदा स्वास्थ्य उत्पन्न वाढवण्याची गुरुकिल्ली\nविदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन\nसजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी\nएकत्रित कृतीचे अगणित फायदे\nशाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन\nदालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय\nपीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात\nप्रगत जिवनाधार व खाघान्न सुरक्षेकरीता\nशास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान\nपडीक जमीनितून सुखाची सुगी\nसेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती\nशेती मध्ये युवा चा टिकाव\nSR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती\nलहान शेतकरी – मोठा बदल\nचार एकरात साडेपाच हजार केळीचे उत्पन्न\n65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता\nआधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nहायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित\nमहाराष्ट्रात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवारची 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल\nज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड\nमळेगावची ज���समृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nशेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता\nरेशीम शेतीतून केशवने जपली व्यावसायिकता\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट\nजलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट\nसेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती\nजलस्वयंपूर्ण उक्कडगाव : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nतलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक\nवाघिवरे पंचक्रोशीत फुलली शेती\nसामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली\nजळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ\nएका एकरात स्वाभिमानाने जगता येते\nरेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य\nलोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी \nचाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश\nजलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले\nघातखेडचे कृषी विज्ञान केंद्र\nघेवडा पिक प्रात्यक्षिक प्रकल्प\nमोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती\nआत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती\nसमूह शेतीमधून बदलले सुकळी\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता\nबटाट्याची फायद्याची करार शेती\nआमळीत साकारली शेती औजारांची बँक\nस्वार - ओलिताच्या पाण्याची विलक्षण बचत करणारे तंत्रज्ञान\nसावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न\nमोरणे येथील शेतातील पाणी बचत\nमहिलांची सेंद्रिय भाजीपाला शेती\nजलसंधारणाच्या विविध कामांमुळे पान्हेरा शिवार जलयुक्त\nमहिला संघटनेचा यशस्वी प्रयोग\n'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.\nजलयुक्त शिवार अभियानामुळे खटावमध्ये जलक्रांती\nशेतकऱ्याने घेतले भाजीपाल्याचे उत्पादन\nजलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष\nशेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला\nएक एकर शेताने दिला महिलेला आधार\nभाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार\nएक गाव शेततळ्याचे…. येऊलखेड\nअवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध\nझिरो बजेट नैसर्गिक शेती\nकृषी विभागाच्या प्रयत्नाने भावली गावात रब्बीचा बहर\nमहाराष्ट्रातील शेतकरी महिलांचे पहिले कृषी केंद्र\nधान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव\nपिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तया�� केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे\nशेंडेवाडीच्या माळारानावर रब्बीची हिरवाई\nफोंड्या माळरानात बहरली फुलशेती\nजनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....\nकाळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ\nकांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून\nआणि पावले शेताकडे वळू लागली...\nश्रीरामपूरच्या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग\nआधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्यातील शेतीचा कायापालट\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nशिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न\nआठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू\nआधुनिक तंत्रानं फुलविली शेती \nपाण्याच्या तंत्रशुद्ध वापरामुळे पुष्पाताई खुबाळकर बनल्या उद्यानपंडित\nनक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न\nशासकीय योजनांचा लाभ घेत शेतीत नेत्रदिपक यश\nतुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न\nडिगोळच्या विद्या रुद्राक्ष यांची कृषीभूषण पुरस्काराची वाटचाल\nरोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nभात विकास प्रकल्प कोकणासाठी वरदान\nपावसाचा खंड पडूनही जलयुक्त शिवारमुळे 124 हेक्टरवर भात रोवणी यशस्वी\nफलोत्पादनात रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी\nसफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची \nधानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन\nराजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी\nमुठवली गावच्या 'कडू' कारल्याची 'गोड' कहाणी\nसेंद्रीय शेतीमुळे अधिक उत्पादन\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण\nटंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा\nतरुण शेतकऱ्याच्या कष्टाने डोंगरावर बागायती शेती\nखडक माळेगावच्या शरद शिंदेची मोठी झेप\nसव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन\nअहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nभात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \nदुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकता वाढली\nशेततळ्याच्या पाण्यावर… समृद्धीच्या मार्गावर..\nशेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nकृषी विज्ञान केंद्राची लक्षवेधक औजारे बँक\nजोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा\nप्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी \nशेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल \nमागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्राच्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Nov 19, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&%3Bpage=3&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asections", "date_download": "2019-06-16T13:16:25Z", "digest": "sha1:A37WVJNHCK6FPKGELA5QKYMNEGCHTBNY", "length": 28340, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल��या वर्षभरातील पर्याय (26) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसुधीर मुनगंटीवार (46) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमहाराष्ट्र (12) Apply महाराष्ट्र filter\nअर्थसंकल्प (6) Apply अर्थसंकल्प filter\nपर्यावरण (6) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nयवतमाळ (5) Apply यवतमाळ filter\nउद्यान (4) Apply उद्यान filter\nउपक्रम (4) Apply उपक्रम filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nगिरीश महाजन (4) Apply गिरीश महाजन filter\nचंद्रकांत पाटील (4) Apply चंद्रकांत पाटील filter\nपर्यटक (4) Apply पर्यटक filter\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nप्रशासन (4) Apply प्रशासन filter\nवनक्षेत्र (4) Apply वनक्षेत्र filter\nवन्यजीव (4) Apply वन्यजीव filter\nसार्वजनिक बांधकाम विभाग (4) Apply सार्वजनिक बांधकाम विभाग filter\nसुभाष देशमुख (4) Apply सुभाष देशमुख filter\nअजित पवार (3) Apply अजित पवार filter\nकौशल्य विकास (3) Apply कौशल्य विकास filter\nग्रामविकास (3) Apply ग्रामविकास filter\nआधार कार्ड ठरवले बोगस\nनागपूर : वन विभागातील वनरक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेत यवतमाळ येथे झालेल्या गोंधळानंतर मंगळवारी (ता. 11) नागपुरातील रायसोनी बिझनेस अकादमीमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन काढलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून मान्य करता येणार नाही, असे कारण देत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अनेक उमेदवारांना...\nराज्यात नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार : सुधीर मुनगंटीवार\nपुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...\nजूनमध्ये राज्यात मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी\nनाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी...\nloksabha 2019 : युतीला घाबरून विरोधक पळाले - मुख्यमंत्री\nअमरावती - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली भाजप-शिवसेनेची युती भव���ष्यातही अभेद्य राहील. युती झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी पडले असून, विरोधकांनी रिंगणातून माघार घेणे सुरू केले आहे. ही युती सत्तेसाठी नसून हिंदुत्व व राष्ट्रीयत्वासाठी आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना...\nपुणे विभागाचा १५८९ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर\nपुणे - पुणे विभागाच्या एक हजार ५८९ कोटी रुपयांच्या २०१९-२०च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट,...\nडान्स बारवर फेरविचार याचिका\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारच्या नियमनातील अनेक महत्त्वाच्या अटी रद्द केल्याने डान्स बारचे परवाने सहज मिळणे शक्य झाल्याचे अस्त्र विरोधक निवडणुकीत प्रचारासाठी वापरण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या हाती हा मुद्दा जाऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी राज्य...\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले. विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार...\nपंढरपुरात उभारले नवीन प्रेक्षणीय स्थळ\nपंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे, रंगीबेरंगी फुले , विविध प्रकारच्या तुळशी, मनमोहक कारंजे आणि अंफी थिएटर असलेल्या तुळशी वृंदावन या नव्या प्रेक्षणीय स्थळाची राज्याच्या वनविभागाने येथे...\nनातवाला विदेशाच्या शिष्यवृत्ती लाभासाठी आजोबांचा संघर्ष\nधुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि \"ओबीसी', भटक्या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्य��चा निर्णय...\nसिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद\nखडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगडावरील...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे...\nतंत्रज्ञान, माहितीने भारावले अर्थमंत्री\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) ७९ व्या अधिवेशनाचा समारोप आज झाला. शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. रस्ते बांधणीतील तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले. मानकापूर येथील...\nपोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध\nनागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...\nबेशुद्ध करण्याची प्रक्रिया चुकली\nमुंबई - ‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करण्याची पद्धत चुकली असून, बेशुद्धीसाठी दिलेले इंजेक्शन (डार्टिंग) तिच्या स्नायूंमध्ये गेलेच नव्हते, अशी माहिती तिच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झा��ी आहे. हा अहवाल ‘सकाळ’च्या हाती लागला असून, त्याबाबत वन विभागाकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्राण्याला दिवसा...\nमुंबई : अवनी वाघिणीच्या हत्येमुळे देशभरातील पशुवैद्यकही राज्याच्या वन विभागावर संतापले आहेत. सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत वाघिणीला बेशुद्ध करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप पशुचिकित्सक महासंघाने नोंदवला आहे. या महासंघाने राज्याचे प्रमुख वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के....\n'अवनी' शिकार प्रकरणी घटनाक्रमाचा तपास करणार : मुख्यमंत्री\nमुंबई- यवतमाळ जिल्ह्यात 'अवनी' या वाघिणीला वन विभागाने ठार मारल्याच्या प्रकरणी या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल. यात काही दोष आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. तसेच वाघिणीच्या मृत्यूमुळे मला दुःख झाल्याचे त्यांनी 'वर्षा'...\nलोकप्रतिनिधींच्या निधीतून वृक्षलागवडीसाठी मदत\nऔरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व...\nजुन्नरच्या न्यायालयीन इमारतीसाठी निधी मंजूर\nजुन्नर (पुणे) : येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून १३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. आढळराव म्हणाले, जुन्नर न्यायालय इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत सुमारे दोन वर्षांपासून मुख्यमंत्री...\nवनविभागा समोर आंदोलन करू : महेश सारंग\nसावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरन��शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5643257889405695912&title=Gokulashtami%20Utsav%20in%20Pirandavane&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-06-16T12:41:17Z", "digest": "sha1:PR72ZLUQTMNDSQQYWQW33TIDSEDYYXQR", "length": 16210, "nlines": 148, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पिरंदवण्यातील गोकुळाष्टमी उत्सवाला १५८ वर्षांची परंपरा", "raw_content": "\nपिरंदवण्यातील गोकुळाष्टमी उत्सवाला १५८ वर्षांची परंपरा\nगावाने जपलाय पारंपरिक खेळ, गाण्यांचा वारसा\nरत्नागिरी : शहरात अलीकडे गोकुळाष्टमीच्या उत्सवात प्रखर लाइटच्या झगमगाटात डीजेच्या तालावर केले जाणारे चित्रविचित्र नृत्य आणि धांगडधिंगा असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही गावांमध्येही हे लोण हळूहळू पसरू लागले आहे; मात्र तरीही अनेक गावांत आजही उत्सवात परंपरागत सुरांचे आणि सात्त्विक उत्साहाचे लेणे अनुभवायला मिळते. रत्नागिरीतील सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांतला उत्सवही त्या सध्या दुर्मीळ झालेल्या उत्सवांपैकीच एक. ग्रामदैवत श्री सोमेश्वराच्या मंदिरात होणाऱ्या या गोकुळाष्टमी उत्सवाचे यंदा १५८वे वर्ष होते. तीन सप्टेंबर २०१८ रोजी यंदाच्या उत्सवाची सांगता झाली. गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांसह जुन्या गाण्यांचा वारसा या गावाने जपून ठेवलाय. त्यामुळे हा उत्सव सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो.\nभेदाभेद विसरून एकत्र येण्याचा संदेश श्रीकृष्णाने आपल्या वागण्यातून, खेळांतून दिला. गोकुळाष्टमीचा उत्सव म्हणजे त्या संदेशाचे प्रतीक असतो. रत्नागिरी तालुक्यातील सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांतील गोकुळाष्टमी उत्सव आजही आपले ते वैशिष्ट्य टिकवून आहे. शारीरिक, मानसिक ऊर्जा, एकाग्रता, टीमवर्क, समन्वय या गुणांचा कस लागणारा गोफ विणण्याचा खेळ, टिपऱ्या, त्याला पारंपरिक गाण्यांची नि पेटी-तबल्याची जोड हे या गावांतील उत्सवाचे वैशिष्ट्य. १५८ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाच्या वैभवात वक्तशीरपणा नि नियोजन या गोष्टीही भर टाकतात. उत्सवाचे स्वतंत्र नोंदणीकृत मंडळ आहे. ठरावीक कालावधीने त्याचे अध्यक्ष निवडले जातात. पूर्वी गावात मानकरी असायचे. आता काळानुसार त्यांच्या प्रतिनिधींना मंडळात स्थान दिले जाते. सर्व गावकरी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. हा उत्सव सुरू कसा झाला, याची गोष्टही रंजक आहे. उत्सव मंडळाचे सध्याचे अध्यक्ष विजय बेहेरे यांनी त्याबद्दल माहिती दिली.\n‘फार पूर्वी इथून जवळच्या कोतवडे गावामध्ये सहस्रबुद्धे नावाचे एक कुटुंब होते. त्यांच्या घरी पूर्वीपासून गोकुळाष्टमी उत्सव होत असे. परिसरातील आणि आमच्या गावातील ग्रामस्थही त्या उत्सवात सहभागी होण्यासाठी रात्री जात असत. तेव्हा दळणवळणाची साधने नसल्याने अर्थातच चालत जावे लागायचे. पिरंदवण्यातून कोतवड्यात जाताना वाटेत दोन नद्या लागतात. एकदा कोतवड्यातील नदीला पावसामुळे पूर आला होता. त्यामुळे पिरंदवण्यातील ग्रामस्थांना उत्सवासाठी सहस्रबुद्ध्यांच्या घरी जाणे शक्य झाले नाही. निराश मनःस्थितीत सगळे जण परत जायला निघाले. सड्ये, पिरंदवणे, वाडा जून यांपैकी कोतवड्यातून येताना पहिल्यांदा लागते वाडा जून. ग्रामस्थांनी परत येताना तेथील भावे कुटुंबाच्या घरातील श्रीफळ उचलून ते श्री देव सोमेश्वराच्या पुढ्यात ठेवून कृष्णरूप आहे असे समजून ‘गोपालकृष्ण महाराज की जय’ असा जयघोष केला. तिथेच या तीन वाड्यांतील उत्सवाचे बीज रोवले गेले. अशा प्रकारे सुरुवात झालीच आहे, तर आपल्या गावाचा उत्सव सुरू करावा, अशी कल्पना पुढे आली. त्यातूनच साधारण १८६०च्या सुमारास या गावाचा पहिला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला गेला,’ असे बेहेरे यांनी सांगितले.\n‘१९६०मध्ये या उत्सवाचा शताब्दी महोत्सव नऊ दिवस साजरा करण्यात आला होता.१९८५मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सव, तर २०१०मध्ये शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. २०२०मध्ये शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा होणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. या गावाची आणखी एक ओळख म्हणजे नटवर्य शंकर घाणेकर यांचे हे गाव.\n‘पारंपरिक खेळ, टिपऱ्या, टिपऱ्यांची पारंपरिक गाणी हे या उत्सवाचे वैशिष्ट्य. तीन वाड्यांतील ग्रामस्थ एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. आबालवृद्धांचा सहभाग त्यात असतो. १५० ते २०० जण काल्याचा महाप्रसाद घेतात. श्रावण कृष्ण षष्ठी ते अष्टमी या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवाची लळिताच्या कीर्तनानंतर सांगता होते. गावातून मुंबई-पुण्यात गेलेले, तसेच नोकरीत उच्च पदे मिळविलेले लोकही उत्सवासाठी आवर्जून येतात, ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट,’ असे बेहेरे सांगतात.\nत्यामुळेच या उत्सवाची गोडी काही निराळीच आहे.\n(या उत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण गोफ, तसेच टिपऱ्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: Be Positiveगोकुळाष्टमी २०१८पिरंदवणेरत्नागिरीसड्येवाडा जूनशंकर घाणेकरRatnagiriSadyePirandavaneWada JoonGophTiparyaगोफटिपऱ्याअनिकेत कोनकर\nसुकास डोर्लेकर st वाहक गावडे आंबेरे About 283 Days ago\nमस्त , तुम्ही ही जी पारंपारीका जपताय त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत खरच तूमच्या ह्या कार्याला माझा मानाचा मुजरा खरच तूमच्या ह्या कार्याला माझा मानाचा मुजरा \nगाेफ विणायचा हा खेळ पाहायला खूपच छान वाटला. उत्सवाची परंपरा एवढे वर्षे जपली अाहे, याबद्दल मंडळाचे अभिनंदन. गाेपालकृष्ण महाराज की जय\nमी आले होते ऊत्सवाला त्याची आठवण झाली. खुप छान असते सगळे\n‘लोकांची पावले साहित्याकडे वळविण्याचे काम ग्रामीण साहित्य संमेलने करतात’ इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी विवेक जागा करायला हवा एका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट ११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2019-06-16T13:59:28Z", "digest": "sha1:H2QAD4LUNESZ763DVPJS4CSW4WRNR5N7", "length": 22181, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कम्प्युटर: Latest कम्प्युटर News & Updates,कम्प्युटर Photos & Images, कम्प्युटर Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष ��ेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nरेल्वेत व्हा डेटा ऑपरेटर\nपोलिस चौकीवर फेरीवाल्यांचा कब्जा\nपहिला तास वाहतूक कोंडीचा\nम टा प्रतिनिधी, पुणे उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत...\nविद्यापीठ वसतिगृहात लाखोंचे संगणक धुळीत\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज परिसरातील मुलांच्या वसतिगृहात लाखो रुपयांचे कम्प्युटर वर्षभरापासून धुळीत पडले आहेत. येथे कम्प्युटर लॅब तयार होणार होती. लॅबचाही पत्ता नाही. कम्प्युटरसह खुर्च्या, टेबलही धूळ खात आहेत.\nराज अग्रवालचे ‘जेईई’मध्ये यश\nउत्तीर्ण विद्यार्थ्यांना ३९,४२५ जागा\nजेईई अॅडव्हान्स आयआयटी जागांचे गणितयंदा दीड हजार जागांमध्ये वाढम टा...\nइंटरनेटवर असावे अखंड सावध\nसोशल नेटवर्किंग साइटवरून फसवणूक झाल्याच्या विविध बातम्या आजकाल सातत्याने समोर येत आहेत...\nविद्यापीठाच्या वसतिगृहात लाखोंचे कम्प्युटर धुळीत\n- लॅब वर्षभरापासून कागदावरच म टा...\nके. के. वाघ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची निवड\nके के वाघ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची निवडम टा...\nमोबाइल किंवा कम्प्युटर नीट काम करत नसेल तर तुम्ही काय करता ते उपकरण एकदा रिफ्रेश करून बघता. अगदी तसंच आपल्या शरीरालाही रिफ्रेश होण्याची गरज असते. शरीरातील हानिकारक घटक बाहेर फेकून द्यायचे आणि आरोग्याच्या दिशेने वाटचाल करायची, हे सूत्र फायदेशीर ठरतं. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आपण काय खातोय, किती व्यायाम करतोय, पुरेसा आराम घेतोय की नाही या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात.\n‘सिपेट’मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nमोबाइल किंवा कम्प्युटर नीट काम करत नसेल तर तुम्ही काय करता ते उपकरण एकदा रिफ्रेश करून बघता. अगदी तसंच आपल्या शरीरालाही रिफ्रेश होण्याची गरज असते. शरीरातील हानिकारक घटक बाहेर फेकून द्यायचे आणि आरोग्याच्या दिशेने वाटचाल करायची,\nप्रवेश प्रक्रिया एकाच छताखाली\nदहावीनंतर व्यवसायाभिमुख शिक्षणाची संधी\nसंजय खटावकरदहावीनंतर चांगल्या करिअरसाठी व लगेचच अर्थार्जनासाठी इयत्ता ११वी व इयत्ता १२वीला व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन त्या ...\n‘जयवंतराव सावंत’तर्फेमार्गदर्शन केंद्र सुरू\nमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक��षण मंडळ (एमएसबीटीई) व जेएसपीएम हडपसर संकुलातील जयवंतराव सावंत पॉलिटेक्निकच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण ...\nउच्च माध्यमिकमधील व्यवसाय शिक्षण\nसंजय खटावकरदहावीनंतर चांगल्या करिअरसाठी व लगेचच अर्थार्जनासाठी इयत्ता ११वी व इयत्ता १२वीला व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन त्या ...\nअकरावीच्या पुस्तकांना विलंब,विद्यार्थी चिंतेत\nदहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना अकरावीचे वेध लागले आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर यापूर्वीच जेईई आणि नीटची तयारी करून घेणाऱ्या इंटिग्रेटेड कॉलेजेसमध्ये प्रवेशही घेतला आहे. त्यांचा अभ्यासही सुरू झाला आहे. मात्र अद्याप हातात अकरावीची पुस्तके नाहीत. त्यातच यंदा अभ्यासक्रम बदलल्यामुळे ही पुस्तके उशिरा येतील अशी भीती व्यक्त होत आहे.\nउच्च माध्यमिकमधील व्यवसाय शिक्षण\nसंजय खटावकरदहावीनंतर चांगल्या करिअरसाठी व लगेचच अर्थार्जनासाठी इयत्ता ११वी व इयत्ता १२वीला व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन त्या ...\nट्यूशनशिवाय श्रीतेजचे लखलखीत यश\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर जुना बुधवार पेठेत दोन छोट्या खोल्या...\n‘स्क्रीन’चे व्यसन का लागते\nमुलांमध्ये असणारी मोबाइल, इंटरनेट, गेम्सची वाढती क्रेझ पालकांना धडकी भरवणारी असते. या सगळ्याचा अतिरिक्त वापर मुलांना या गोष्टींचे व्यसन लागण्यात बदलू शकतो. या गोष्टी नेमक्या कशा घडतात याचा ऊहापोह करणारा हा लेख.\nLIVE: भारताचं पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1994", "date_download": "2019-06-16T12:50:10Z", "digest": "sha1:4KUJIHA4MSKNTJCWOM7FIKMUNALZS2OY", "length": 3019, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिवणे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ��ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिवणे\nमासे ४) उधवणीची चिवनी (पावसाळ्यातील मच्छी)\nमासे व इतर जलचर\nRead more about मासे ४) उधवणीची चिवनी (पावसाळ्यातील मच्छी)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles?state=nagaland", "date_download": "2019-06-16T12:35:25Z", "digest": "sha1:YD7VXP2Y3R36HSTMZOVWPGSJ4BOKK5IF", "length": 17949, "nlines": 287, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nपूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांची देखभाल\n• पूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांना बांधून न ठेवता त्यांना मोकळे सोडा. • ज्या भागात पूर परिस्थिती असेल, त्या ठिकाणावरील जनावरे सुरक्षित उंच ठिकाणी घेऊन जावे. • जनावरांच्या...\nपशुपालन | पशु विज्ञान केंद्र, आनंद कृषि विश्वविद्यालय\nतणमुक्त व निरोगी वांग्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री. परमार धीरज सिंग राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nबिजामृत ‘असे’ तयार करावे\nबिजामृत ही एक बियाणे व रोपावरील मुळांचे बुरशी आणि मातीमधील रोग यापासून संरक्षण करण्यासाठी केलेली जैविक बीज प्रक्रिया आहे. पावसाच्या काळामध्ये पीक व मुळांवर बुरशीजन्य...\nजैविक शेती | झिरो बजेट शेती (सुभाष पाळेकर)\nडाळींबच्या चांगल्या गुणवत्तेसाठी खतांचे योग्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. राहुल राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १३:0:४५@ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी राज्य - कर्नाटक सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतुम्हाला माहित आहे का\n१. न��ीन कृषीमंत्री व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आहेत. २. केळीमध्ये सर्वाधिक सिंचनाची आवश्यकता असते. ३. जगामध्ये बटाटा हे पीक भाजीपाल्यांमध्ये अव्वल...\nआंब्यामधील नुकसानाबद्दल जाणून घ्या\nआंब्या मधील नुकसान हे पानावरील येणाऱ्या लहान गाठीमुळे होते. त्याचा नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी @१० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकपाशीवरील रोग व किडींपासून संरक्षणासाठी कीटकनाशकची फवारणी करावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री प्यारे कुमार राठोड राज्य - राजस्थान उपाय - थायमेथोक्झाम २५%डब्ल्यू जी @१० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करावी\nशेतकऱ्याचे नाव - श्री पी. एन . मंजू राज्य -आंध्रप्रदेश सल्ला - सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकाच आंब्यावर तीन वेगवेगळया प्रकारचे कलम\nआपण आंब्याच्या वंशवृद्धीसाठी बी लावून त्याची वाढ करतो किंवा कलम करून त्याचा विकास केला जातो. बी किंवा आंब्याची कोय लावून आंब्याची वाढ करण्यासाठी बराच काळ लागतो. त्यासाठी...\nआंतरराष्ट्रीय कृषी | बुदिदाया तनमन बौह\nचवळी व मुगामधील अळीचे नियंत्रण\nइमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @५ ग्राम किंवा फ्लुबेनडीमाइड ४८० एस सी @४ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nवांग्याच्या निरोगी वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री दिनेश गामित राज्य - गुजरात सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nकोबीवरील डायमंड बॅक मॉथ च्या प्रादुर्भावमुळे होत असलेली नुकसान\nशेतकऱ्याचे नाव - श्री ए.व्ही.एम वेल्लीमलाई राज्य - तामिळनाडू उपाय - स्पिनोसॅड ४५% एस सी @७ मिली प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोरफड पिकाचे लागवड तंत्रज्ञान\nकोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर त्वचा जळाली किंवा कापल्यास यावर उपचार म्हणून केला जातो. त्याचबरोबर हे केसांना जेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते. खोकला,...\nजनावरांचे जंतपासून संरक्षण करावे\nजनावरांमध्ये जंताची समस्या ही प्रामुख्याने आढळून येते. जनावरांमध्ये जंत असल्यास त्यांचे आरोग्य निस्तेज व कमजोर दिसते. या गोष्टीमुळे पशुपालकाला आर्थिक नुकसानीच्या समस्यांना...\nपशुपालन | गांव कनेक्शन\nशेवग्याच्या नवीन व जोमदार फुटव्यासाठी केलेली छाटणी\nशेतकऱ्याचे नाव - श्री संचय राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजैविक कीड नियंत्रण (अग्निअस्त्र)\nपिकांमधील कीड नियंत्रणासाठी अग्निअस्त्र हे एक जैविक कीटकनाशक म्हणून वापरले जाते. कमी खर्चामध्ये हे जैविक कीटकनाशक तयार करण्याची पद्धत: अग्निअस्त्र लागणारे साहित्य- गोमूत्र...\nजैविक शेती | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकात्मिक व्यवस्थापन केलेलं टोमॅटोचे शेत\nशेतकऱ्याचे नाव -श्री चेतन येलवंडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १३:४0:१३ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकलिंगडच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी अन्नद्रव्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. राकेश कुमार राज्य -उत्तर प्रदेश सल्ला - प्रति एकर 0:५२:३४ @ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://arranyadiaries.wordpress.com/2019/02/19/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-06-16T12:49:42Z", "digest": "sha1:QEYMB3RZPSSSMMCOVZRJS5KQHD5GT7QL", "length": 11355, "nlines": 61, "source_domain": "arranyadiaries.wordpress.com", "title": "शिवराय एक श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ …… – \" ARRANYA DIARIES \"", "raw_content": "\n|| त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं ||\nशिवराय एक श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ ……\nछत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.\nशिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यावरणपूरक शौचालय बांधण्याचा आग्रह आज सरकार करते आहे, तसे ४० शौचकूप या जलदुर्गावर बांधलेले आहेत.\nकोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची तटबंदी मरीन आर्किआॅलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे कशास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे.\n‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.\nमराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच��या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.\nआदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, तसेच २ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. शिवकाळात दगडधोंड्याचा वापर करूनही शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे.\nआजच्या सारखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात.\nशिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळÞून येते.\nआजच्या काळात शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना खऱ्या अर्थाने ते अभिवादन ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/manikarnika-is-not-retrograde/articleshow/67478760.cms", "date_download": "2019-06-16T14:08:22Z", "digest": "sha1:ZLEUM3XFFDPBQO7KWWZZBBK6OXKEUYOV", "length": 11966, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: Thackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही! - 'manikarnika' is not retrograde | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nThackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही\nयेत्या काही ��िवसांत मोठ्या पडद्यावर बडे चित्रपट येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चारित्रपट 'ठाकरे' आणि कंगना रनौट दिग्दर्शित 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतील.\nThackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nयेत्या काही दिवसांत मोठ्या पडद्यावर बडे चित्रपट येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चारित्रपट 'ठाकरे' आणि कंगना रनौट दिग्दर्शित 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतील. 'मणिकर्णिका'ने 'ठाकरे' चित्रपटासाठी माघार घेण्यास नकार दिला आहे.\n'ठाकरे'सारख्या बहुचर्चित चित्रपटासोबत इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इमरान हाश्मीचा 'चीट इंडिया' चित्रपट एक आठवडा आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'मणिकर्णिका...' चित्रपट दिलेल्या तारखेलाच प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक कंगना रनौट हिने एका कार्यक्रमानिमित्ताने सांगितले. त्यामुळे आता 'मणिकर्णिका' आणि 'ठाकरे' या दोनही बड्या चित्रपटांची टक्कर सिनेरसिकांना आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.\n'चित्रपटाची तारीख बदलावी यासाठी आमच्यावर कुणाकडूनही कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते. 'मणिकर्णिका' हा चित्रपट ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित होईल. प्रदर्शनाची तारीख बदलण्याबाबत आमचे कोणाशीही बोलणे झालेले नाही', असे अभिनेत्री, दिग्दर्शिका कंगनाने स्पष्ट केले.\nइतर बातम्या:मणिकर्णिका|ठाकरे|कंगना|thackeray movie|Manikarnika|kangana raut\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक अटकेत\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत्साह शिगेला\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी निर्णय घ्यावा: उद्धव\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nजेव्हा माकडीणीनं प्रियांका चोप्राच्या थोबाडीत लगावली...\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन\nआधी नेता, मग अभिनेता\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा खुलासा\nमहेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंना खडसावले\nअखेर शिवानी सुर्वेला बिग बॉसमधून डच्चू\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nThackeray Vs Manikarnika: 'ठाकरे'साठी 'मणिकर्णिका'ची माघार नाही\n‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचा टीझर प्रसिध्द\nShreyas Talpade: श्रेयस तळपदे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक...\nSimba Sequel: 'सिंबा'चा सिक्वेल १०० टक्के बनणार: रोहित शेट्टी...\nMovies on Modi: बॉलिवूडला 'नमो'निया; पाच चित्रपटांत झळकणार नरेंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%2520%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:02:59Z", "digest": "sha1:NVXIINJ2KB36GBZGFMU3FFTCFCGBWDQW", "length": 28143, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (78) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (60) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (48) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nमुख्यमंत्री (262) Apply मुख्यमंत्री filter\nआम आदमी पक्ष (208) Apply आम आदमी पक्ष filter\nनिवडणूक (180) Apply निवडणूक filter\nराजकारण (172) Apply राजकारण filter\nनरेंद्र मोदी (159) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकीय पक्ष (154) Apply राजकीय पक्ष filter\nअरविंद केजरीवाल (152) Apply अरविंद केजरीवाल filter\nकाँग्रेस (151) Apply काँग्रेस filter\nउत्तर प्रदेश (116) Apply उत्तर प्रदेश filter\nमहाराष्ट्र (106) Apply महाराष्ट्र filter\nनोटाबंदी (69) Apply नोटाबंदी filter\nराष्ट्रवाद (67) Apply राष्ट्रवाद filter\nकॉंग्रेस (63) Apply कॉंग्रेस filter\nराहुल गांधी (53) Apply राहुल गांधी filter\nनिवडणूक आयोग (50) Apply निवडणूक आयोग filter\nसर्वोच्च न्यायालय (47) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nपत्रकार (45) Apply पत्रकार filter\nशरद पवार (43) Apply शरद पवार filter\nदहशतवाद (39) Apply दहशतवाद filter\nराष्ट्रपती (38) Apply राष्ट्रपती filter\nप्रशासन (33) Apply प्रशासन filter\nसोशल मीडिया (32) Apply सोशल मीडिया filter\nकर्नाटक (31) Apply कर्नाटक filter\nदिल्लीत चक्क भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी\nनवी द���ल्ली- नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने दिल्लीत महानगर पालिका निवडणुकीत चक्क हातमिळवणी केली आहे. दिल्ली महानगर पालिकेच्या उत्तर विभागात आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. तर...\nभाष्य : सत्तेतल्या कारभारणी\nलोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....\nउत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...\nविधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या : शरद पवार\nपिंपरी : \"आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...\nअग्रलेख : गठबंधनाचा उत्तरपक्ष\nनेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही \"पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...\nकेजरीवालांचा मोठा निर्णय; महिलांना मोफत प्रवास\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरवात केली असून, केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेत महिलांसाठी बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास असल्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत 2020 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारी म्हणून आम आदमी पक्षाने (आप...\nसुषमा स्वराज हा महिला भाजपच�� साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...\nलोकशाहीचे मुकादम (संजय कळमकर)\nलोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच....\nभाष्य : आव्हान शहरांच्या प्रदूषणमुक्तीचे\nजगभरात हवा प्रदूषण वाढत असून, भारतातील स्थिती अधिकच बिकट आहे. हवा प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना धोरणात्मक पातळीवरच्या आणि मूलभूत असायला हव्यात. हवामान बदल आणि प्रदूषण हे एकाच समस्येचे भाग आहेत. आम आदमी पक्षाचा (आप) २०१५च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय झाला. पक्षाचे नेते अरविंद...\nममता बॅनर्जींना हादरा; दोन आमदार, 40 नगरसेवक भाजपमध्ये\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपने आज दुसरा मोठा धक्का दिला. \"तृणमूल'चे दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने \"तृणमूल'...\nभाष्य : चौदाची आशा, एकोणीसचा विश्वास\nदेशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...\n17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात \"देअर इज नो अल्टरनेटीव\" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला \"टिना फॅक्टर\" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...\nआता तरी काँग्रेस र���ज्यात भाकरी परतणार\nकाँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील...\nआपला झटका; अलका लांबा सोडणार साथ\nनवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा झटका बसणार आहे. चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या अलका लांबा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. अलका...\nजगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट; शपथविधी सोहळ्याचे दिले आमंत्रण\nनवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. वायएसआर...\nकाँग्रेसपुढील पेच, राजीनामा नाट्यापलीकडचा\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्क्यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला...\n : आभार भोज : एक वृत्तांत\n\"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. \"आमच्याऐवजी...\nअग्रलेख : भाकिते आणि भविष्य\nदिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...\nloksabha 2019 : उत्तर प्रदेशात 'मोदी फॅक्टर' तारणार\nदिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्नाला महत्त्व आहे. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...\nभाजपमधून बाहेर पडल्याने कोणताही फरक पडला नाही; सिद्धूंबाबत पुरींचे मत\nअमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना \"सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&search_api_views_fulltext=forest&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T13:14:13Z", "digest": "sha1:MRK5DEYD3JWF2DG6IVVDGRTACS66QUD7", "length": 28027, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (72) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (27) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (11) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\n(-) Remove साहित्य filter साहित्य\nमहाराष्ट्र (82) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (60) Apply सप्तरंग filter\nपुरस्कार (41) Apply पुरस्कार filter\nचित्रपट (34) Apply चित्रपट filter\nव्यवसाय (33) Apply व्यवसाय filter\nराज��ारण (25) Apply राजकारण filter\nपुढाकार (21) Apply पुढाकार filter\nधार्मिक (17) Apply धार्मिक filter\nपर्यावरण (17) Apply पर्यावरण filter\nप्रदर्शन (16) Apply प्रदर्शन filter\nयूथटॉक : मराठी हेच आपलं अवजार\nप्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी...\nगोंदियात वादळ; जनजीवन विस्कळीत\nगोंदिया : शुक्रवारी दिवसभर कडाक्याचे ऊन तापत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्ह्यात वादळ आले. हे वादळ कुठे तासभर तर, कुठे अर्धातासापर्यंत कायम होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळात वीज तारा तुटल्याने शहरासह ग्रामीण भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला. गोंदिया शहरात सायंकाळी साडेपाचला...\nआई कवितेत मावत नाही...\nइतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन् खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......\nते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात \"हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...\nखाद्यसमृद्ध उत्तर प्रदेश (विष्णू मनोहर)\nउत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी \"हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...\nमहाजालावर बौद्धिक संपदेचा सन्मान\nयुरोपीय महासंघाने स्वामित्व हक्क कायद्यात केलेल्या बदलांमुळे लेखक, कलावंतांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान तर होणार आहेच; पण इंटरनेट माध्यमात कायदेशीरपणे मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दुसरीकडे, यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ‘गु गल’ची ‘जी-मेल’ सेवा सुरू होऊन...\nखानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर\nखानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने \"यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित \"व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...\nसांस्कृतिक उद्योजकतेचा मनोरम अविष्कार (प्रा. क्षितिज पाटुकले)\nकंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...\nग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या कथा (एकनाथ खिल्लारे)\nअलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा \"पाणक्या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. \"पाणक्या' या कथासंग्रहातील लोहगावकर यांनी वापरलेली ग्रामीण बोली भाषा, त्यांची शैली मनाला भावते, त्यातली कथा मनाला स्पर्श करून जाते, विचार करायला लावते. संग्रहातल्या सर्व...\nमालवणकर झळकले टपाल तिकिटावर\nउल्हासनगर : एकेकाळी पत्रकारितेत आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय सोबत विशेषतः साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारे किंबहुना योगदान देणारे उल्हासनगरातील दिलीप मालवणकर यांच्या या योगदानाची दखल भारत सरकारने घेतली आहे. त्यांचा सन्मान म्हणून मालवणकरांच्या फोटोसह पाच रुपयांचे टपाल तिकीट जारी केले आहे. या टपाल...\nस्थानिक बोलीभाषांच्या संवर्धनासाठी एक पाऊल\nरत्नागिरी - जगभरातील सुमारे ६७०० स्थानिक भाषांपैकी ४० टक्के भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असा निष्कर्ष जागतिक पातळीवरील समितीने संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडला. त्यामुळे २०१६ मध्ये राष्ट्रसंघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष जाहीर केले. या अनुषंगाने ‘बोलू बोलीचे बोल’ हा अनोखा उपक्रम...\nतिलोरी बोलीतले नऊ हजार शब्द संकलित\nरत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात ���ुणबी वस्ती अधिक असल्याने तिलोरी-कुणबी अर्थात संगमेश्वरी बोली जास्त प्रमाणात बोलली जायची. या बोलीतून अनेक कार्यक्रम करून देवरूखच्या आनंद बोंद्रे ही बोली जीवंत ठेवण्यासाठी योगदान देत आहेत. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले हेही या...\nमुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्यांसारख्या (डिट्टो टु डिट्टो) मिश्या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्यांसारख्या (डिट्टो टु डिट्टो) मिश्या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...\nमाध्यमांतराचा रंजक रसास्वाद (डॉ. विजय केसकर)\n\"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं \"कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं \"माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...\nतरुणांबाबतच्या प्रश्नांचा यथोचित ऊहापोह (सुरुची खाडिलकर)\nगेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...\n: अरे, साठोत्तरीवाल्यांनी एवढं लिहून ठेवलंय; तुम्ही नवं काय लिहिणार : अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष. : अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो. : आणि आमच्या काळाचे पेच नाहीत : अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष. : अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो. : आणि आमच्या काळाचे पेच नाहीत आता या काळात तुम्ही आहात की नाही आता या काळात तुम्ही आहात की नाही की काळ संपला तुमचा की काळ संपला तुमचा\nमशागतीची 'प्रयोग'शाळा (किरण यज्ञोपवीत, प्रदीप वैद्य)\nमहाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत \"मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात \"सेतू' तयार करणारी \"रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या...\nवेदनांबाबत मंथन आणि फुंकरही\nज्योती पुजारी यांनी लिहिलेली \"शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होाणार 'अपरिचित पुलं'\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवार, ९ फेब्रुवारी २०१९) “अपरिचित पुलं” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायं. ६.३० वाजता मुख्य इमारतीमागील मुख्य मंडपात होणार आहे. तो सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. या कार्यक्रमाची निर्मिती ‘शब्द वेध’...\nरिद्धीच्या उपकरणाची राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड\nसटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्या आगामी राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/55227", "date_download": "2019-06-16T13:32:12Z", "digest": "sha1:HIZCR552VMF2EHAH67UXCV66C7NDWUCJ", "length": 29485, "nlines": 309, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डाळ शेपु | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /डाळ शेपु\nनिवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.\n१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,\nजिरं - पाव चमचा\nमोहरी - पाव चमचा\nकांदा - १ बारीक चिरलेला\nलसुण - ८ १० पाकळ्या किसुन\nअद्रक - छोटासा तुकडा किसुन\nतिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..\nनिवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..\nतेलात फोडणीच साहित्य टाका..\nपहिले डाळ आणि मग शेपू घाला..\nपाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..\nमी बरेच्दा तव्यावर करते..\nखाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..\n\"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>\nगोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..\nनविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..\nयात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..\n* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी\n आत्ताच्या ह्या भारतभेटीत मी अमरावतीला होतो आणि माझ्या बहिणीने खास माझ्यसाठी ही भाजी केली होती पण तिने तुरीची डाळ दोन तास भिजवून मग ती भाजीत एकजीव केली होती.\nखरे आहे विदर्भात डाळभाज्या जास्त करतात.\nआवडती भाजी आमच्यात पालेभाज्या\nआमच्यात पालेभाज्या , फळभाज्या मध्ये डाळी घालून नेहमीच केली जाते . कधी तूर, कधी मुग कधी हरभरा अशी कोणतीही डाळ आलटून पालटून घातली जाते.\nन घालता पण केली जाते .\nपण जर पालेभाज्या कोरड्या करायच्या असतील तर मुग डाळ जास्त प्रिफर केली जाते कारण शिजण्यास लागणारा वेळ .\nह्याचा विदर्भाशी काही संबंध नसावा\nमृणाल१ +१ शेपू माझी अत्यंत\nश��पू माझी अत्यंत प्रिय भाजी आहे.\nह्याचा विदर्भाशी काही संबंध\nह्याचा विदर्भाशी काही संबंध नसावा >> मृणाल १\nमी म्हटल ना .. इकडे सहसा दिसत नाही म्हणुन वैदर्भीय लिहिलं..\nडाळ न घालता सुद्धा करतात ना..\nइकडे पण मीठमसाला नाही...\nइकडे पण मीठमसाला नाही... डाळभाज्या अळणी खाता काय\nशेपू नाही आवडत मला\nपण इकडे (मुंबई-पुणे-कोकण) डाळमेथी, डाळवांगं, डाळपालक, डाळदोडका अश्या भाज्या करतात. अंबाडीच्या भाजीला तुरीची शिजवलेली डाळ हवीच हवी.\nगुजराथेत तर डाळढोकळीही करतात\nइकडे सहसा दिसत नाही म्हणुन\nइकडे सहसा दिसत नाही म्हणुन वैदर्भीय लिहिलं..<>>> हे लॉजिक समजलं नाही. इकडे म्हणजे पुण्यात दिसलं नाही की तो पदार्थ वैदर्भीय असतो का\nकर्नाटकात (खास करून उत्तर कर्नाटकात) डाळ घालून केलेल्या कोरड्या पालेभाज्या हमखास दिसतात. बाकी, पश्चिम महाराष्ट मराठवाडा इकडे सर्वत्र अशी भाजी केलेली पाहिली आहे. आम्ही कोकणात राहत असूनसुद्धा अशाच पद्धतीनं पालेभाज्या बनवतो (डिस्क्लेमर: ही पालेभाज्या कराय्ची एक पद्धत. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जातातच. पण त्या पद्धती वैदर्भीयच असणार बहुतेक\nनाही मृणाल पण मी पाहिले आहे\nनाही मृणाल पण मी पाहिले आहे तुमच्याकडे पिठ पेरुन भाज्या करतात आमच्याकडे ही पद्दत नाहीच. मला ही पद्दत पुणे मुंबईच्या मित्रांकडूनच समजली. आणि मला फार आवडली.\nआमच्याकडे कांद्याची पात आणि\nआमच्याकडे कांद्याची पात आणि डाळ एकत्र करुन. ही पद्दत मी इतरत्र पाहिली नाही.\nशेपू - बिग नो पण टमाट्याची\nशेपू - बिग नो पण टमाट्याची मीठ, तिखट चवीप्रमाणे टाकून नक्की करणार ...\nमी दुधी, दोडका, पडवळ, पालक\nमी दुधी, दोडका, पडवळ, पालक वगैरे भाज्याही भिजवलेली मूगडाळ घालून करते.\nनंदिनी, हो. इकडे मस्तं\nइकडे मस्तं डाळभाज्यांची परंपरा आहे.\nपण बर्याचदा मसूरची लाल डाळ असते.\nलाल डाळ आणि हिरव्या पालेभाज्या फार मस्तं काँबो दिसते.\nपरफेक्ट केल्या तर डाळ व्यवस्थित शिजूनही डाळीचा लालभडक रंग कमी होत नाही.\nरत्नागिरीतपण कांद्याची पात, कोबी, दोडकं, शेपू इ. डाळ वापरून करतात.\nपण तुरीची डाळ वापरतात.\nकेवळ डोळा मारण्यासाठी वेगळी\nकेवळ डोळा मारण्यासाठी वेगळी पोस्ट म्हणजे रस्त्यात भेटल्यावर गप्पा मारून झाल्यावर पुढे जाऊन मागे वळून बघून डोळा मारून दाखवल्यासारखं वाटतं.\nबर्याच भाज्या मूगडाळ ,चणाडाळ घालून केल्या ��ातात.\nभाजी मस्त दिसतेय.शेपूची भाजीत, लसणाची फोडणी+ हि.मि+ कांदा +मूग डाळ अशी करून पहा.वर ओले खोबरे मस्त लागते.\nनेट आज लई गंमती करतंय. डबल\nनेट आज लई गंमती करतंय.\nडबल पोस्ट झाली होती.\nशेपु मला पण आवडत नाही.. पण\nशेपु मला पण आवडत नाही.. पण एकदा तुझ्या प्रकारे करणार..:)\nशेपु मला पण आवडत नाही>>>>>\nशेपु मला पण आवडत नाही>>>>> सगळ्या भज्या खाव्या ग सायली\nडाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या\nडाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात >>> डोळस प्रेम करावं, आंधळं प्रेम करु नये\nप्रत्येक भाजी करण्याच्या दोन-तीन पद्धती असतात त्यातली एक डाळ घालून असतेच. फरक एवढाच वाटला की तुझ्या सगळ्या कृतींत डाळ भिजवून घेऊन कोरडीच परतायची आहे भाज्यांबरोबर तर एरवी पालेभाज्या घोटलेलं वरण घालून केलेल्या जास्त पाहिल्या आहेत ( अगदी संपूर्ण भारतात ). पालेभाजी कोरडी करायची असल्यास पीठ पेरुन करतात ( म्हणजे डाळ आलीच पण वेगळ्या स्वरुपात ) किंवा मग नुसती लसूण-मिरचीवर परततात.\nअकुने म्हटल्याप्रमाणे निदान कोकणात तरी अशी भिजवलेली डाळ घालून फळभाज्या करतात, कोबीही करतात ( अनेक पद्धतींपै़की एक पद्धत ). बाकीच्या भागांचे माहीत नाही.\nशिवाय विदर्भात फक्त पालेभाजी आणि डाळ बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी\nशिवाय विदर्भात फक्त पालेभाजी\nशिवाय विदर्भात फक्त पालेभाजी आणि डाळ बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी>>> काहीही बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी>>> काहीही मी असे कुठे लिहिले की हे आम्ही वापरत नाही. ही तर लागणारी व्यंजने आहेत. ती हवीच असतात.\nमाझा उद्देश इतकाच की मी डाळ भाज्यांच्या वेगवेगळ्या कृती जास्त करुन विदर्भातच पाहिल्या आहेत तेही डोळ्यांनी\nनंदिनी, तू उत्तर कर्नाटकातली\nनंदिनी, तू उत्तर कर्नाटकातली डाळ घालून कोरडी भाजी दिली आहेसच तशी पद्धत सगळ्याच भागात असेल. मला डाळ घालून म्हणजे डाळ घोटून घातलेली दाल-पालक, दाल-मेथी कॅटेगरीतली पार पंजाब, बांगला, गुजराथी, साऊथ इंडियन, मराठी ह्या सगळ्या भागांत वेगवेगळे मसाले घालून केली जाणारी कॉमन पद्धत दिसली म्हणून तसे लिहिले.\nटीनाबाय, आमच्याकडे पण बऱ्याच\nटीनाबाय, आमच्याकडे पण बऱ्याच भाज्या डाळ घालून करतात ग. चणाडाळ घालून जास्त. दुधी, पडवळ,कोबी (चणाडाळ घालून), अळूची (डाळ-दाणे) घालून, कोथिंबीर, मेथी पण डाळ-दाणे घालून करतात रस्सा.\nघोसाळे, शिराळे, कोथिंबीर, मेथी यांची मुगडाळ आणि कांदा घालून परतलेली पण करतात.\nबाकी शेपू नाहीच खात आम्ही. पण वाचायला आवडली भाजी.\nमी असे कुठे लिहिले की हे\nमी असे कुठे लिहिले की हे आम्ही वापरत नाही. >>> हे तुला उद्देशून नव्हते. मूळ कृतीत फोडणीव्यतिरिक्त एकही मसाला नाही त्याला उद्देशून आहे. तेही गंमतीत म्हटलं आहे कारण अशी एकाच पद्धतीने विदर्भात भाजी शिजत नसणार ह्याची मला पूर्ण कल्पना आहे.\nशेपुची भाजी कोरडी मुगाची डाळ\nशेपुची भाजी कोरडी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कुट + भरपुर लसूण आणि हिरवी मिरची अशीच आवडते आणि केली जाते माझ्या घरी. बहूतांशी सगळ्याच पालेभाज्यांमध्ये आई कोरडी भाजी करताना मुगाची डाळ घालायची. पालेभाज्या चोरट्या असतात, हे डाळी घालायचं कारण असतं. कधी कधी पीठ पेरून किंवा वरण घालून किंवा इतर डाळी घालून पण करते आई या भाज्या.\nफळभाज्यांमध्ये मात्र पत्ताकोबी + हरबर्याची डाळ, दोडका आणि मुग डाळ, दुधी आणि मुग डाळ आणि डाळ वांग याशिवाय दुसरी भाजी आठवत नाही.\nकांद्याची पात मात्र मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ घालून परतून केली जाते.\n(आणि हो मी विदर्भातली नाहीये, मराठवाड्यातली आहे.. आणि आईचं माहेर मुंबई... )\nआंध्रात पण डाळ घालून भाज्या\nआंध्रात पण डाळ घालून भाज्या करतात. पालकाची मुद्दा भाजी मी करते. त्यात तूर डाळ शिजवून.\nकोबीच्या भाजीत हरबरा डाळ भिजवून, उडीद डाळ बटाट्या च्या भाजीत.\nफूड हॉल वरळीत एक डिल, हलके लसूण घातलेले किलर ग्रीक गॉडेस डिप मिळते. जबरी.\nरेसीपी लिहायची स्टाइल रिपिटेटिव्ह होत चालली आहे.\n'हल्ली शेपू काही व्यवस्थित\n'हल्ली शेपू काही व्यवस्थित मिळत नाही, पूर्वी शेपू खाल्ल्यावर कशा तास दोन तास फ्रेश ढेकरा यायच्या\nका असे करता तुम्ही लोक्स\nका असे करता तुम्ही लोक्स हं..\nमी म्हटल मला दिसल नाहि म्ह��ुन तस लिहिलयं याचा अर्थ आंधळ प्रेम कसं ते एकवारी समजावून सांगा...\nउगा अर्थाचा अनर्थ काढताय\nपरत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..\nनै खोबरं..त्यातहि ओल मी कधीच टाकत नै..\nमी धरलय यात सगळे सामान. पण\nमी धरलय यात सगळे सामान.:स्मित: पण प्रत्येक भाजीच्या चवीनुसार फोडणी बदलु शकते ग बायो. मला मात्र शेपू आफाट आवडतो. डाळ-शेपु, बटाटा काचरी-शेपु, ताकातला शेपु, बेसन घालुन परतेला शेपु बर्याचे प्रकारे आवडतो.\nफोटो मस्त आलाय. एकदा मसुर डाळ +शेपु करुन बघ. मस्त लागतो.\nही भाजीची रेसिपी आहे कि\nही भाजीची रेसिपी आहे कि विदर्भ आणि ईतरेतर वाद\nटीना, भाजी मस्त, फोटो मस्त\nमाझा उद्देश इतकाच की मी डाळ भाज्यांच्या वेगवेगळ्या कृती जास्त करुन विदर्भातच पाहिल्या आहेत तेही डोळ्यांनी>> +१०\nपरत परत तेच तिखट, मिठ , हळद,\nपरत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..>>\nअसं नाही हां टीना\nयात पण फार फरक पडतो.\nआता तूच बघ, चिमूटभर हळदीचं एवढं काय पण आमची आई सगळ्या भाज्यांत टाकते आणि साबा कुठल्याही हिरव्या पालेभाजीत/ फळभाजीत टाकू देत नाहीत. (वरणात डब्बल टाकतात ते सोडा)\nमला साबांच्या पद्धतीच्याच भाज्या जास्त आवडतात\nयात पण फार फरक पडतो.>>>\nयात पण फार फरक पडतो.>>> +१\nअगदी तेलात टाकलेली हळद आणि वरून टाकलेली हळद( कच्ची..असे कही लोक्स म्हणतात) यांच्या चवीतही फरक येतो.अपनी अपनी पसंद है\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/02/blog-post_19.html", "date_download": "2019-06-16T12:34:12Z", "digest": "sha1:FIKU4KENYBMNHFESJLDH6VC6L3LQBCUK", "length": 22811, "nlines": 64, "source_domain": "www.berkya.com", "title": "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद - दिवाकर रावते ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व न���्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद - दिवाकर रावते\n८:४१ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यातील पत्रकारांना हेलमेट वाटप करण्याचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पध्दतीने पत्रकारांची काळजी घेणारा हा राज्यातील एकमेव संघ आहे. त्यामुळे अशा पत्रकारांसाठी काम करणार्या या संघटनेला आपले पूर्णपणे सहकार्य राहील असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी केले.\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 12 वे राज्यस्तरीय अधिवेशन भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथे रविवारी झाले. या अधिवेशनच्या दुसर्या सत्रात मार्गदर्शन करताना ना. रावते बोलत होते.\nमाजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. रुपये 51 हजार, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पगडी, स्मृतिचन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर होते. स्वामी समर्थ सेवा गुरुकुल पीठाचे चंद्रकांत दादा मोरे यांना यावेळी क्रांतीदुत पुरस्काराने गौरविण्यात आले तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, उद्योजक माणिक डावरे, सचिन लबडे यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला.\nप्रारंभी ‘माध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावर आयोजीत चर्चासत्रात संपादक पुरुषोत्तम सांगळे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे, मिरर टाईम्स नाऊचे वृत्तसंपादक मंदार फणसे, संपादक अशोक सोनवणे यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला.\nमाजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संपादक विजय बाविस्कर, पत्रकार संघाचे संस्थापक व संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, कार्याध्यक्ष वसंत मुंढे, सरचिटणीस विश्वास आरोटे, उपाध्यक्ष सोमनाथ देशकर, माजी नगरसेवक पंडीत गवळी, योगेश गवळी, संदीप भटेवरा, प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ प्र्रमुख ईश्वरसिंह ठाकूर, बाळासाहेब देशमुख, अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश सोमणी, पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे आदी उपस्थित होते.\nप्रसारमाध्यमांचे कितीही स्वरुप बदलले तरी पत्रकारांचे महत्व कायम आहे. मुरलीधर शिंगोटे यांनी उभा केलेला वृत्तसमुह आदर्शवत आहे. चंद्रकांत मोरे दादा यांचा आमचा जुना स्नेह आहे. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्याला मानसिक आधार दिला. त्यांचे काम आणि कार्य मोठे आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. पत्रकारांनी समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडाव्यात असे आवाहनही ना. रावते यांनी यावेळी केले.\nमहाराष्ट्र राज्य मर��ठी पत्रकार संघाने क्रांतीदुत पुरस्काराने केलेला सन्मान हा सर्व समर्थ सेवेकरी व स्वामी कार्याचा आहे. मी फक्त प्रातिनिधीक स्वरुपात स्विकारलेला आहे. पत्रकार संघाने स्वामीसमर्थ मार्गाची व कार्याची दखल घेतली असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा गुरुकुल पीठाचे चंद्रकांत दादा मोरे यांनी केले. सद्गुरु मोरे दादा यांनी पायी व सायकलवर खडतर प्रवास करुन 50-55 केंद्र उभे केले, तेच कार्य गुरुमाऊलींनी पुढे नेऊन आज स्वामी समर्थ केंद्रांची संख्या 6 हजारावर गेली आहे. कृषी क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर होत असल्याने त्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकर्यांनी सेंद्रीय खताचा वापर करावा. विवाह जमवताना गुण बघितले जातात मात्र नंतर हेच वरवधू आजाराने पिडीत असल्याचे निदर्शनास येते. विवाह जमवताना रक्ततपासणी करावी सल्ला त्यांनी दिला. स्वामी कार्याचा आढावा घेताना त्र्यंबकेश्वर येथील वीस एकर जागेवर सद्गुरु चॅरिटेबल हॉस्पिटल उभे राहत असल्याचे सांगितले. केंद्रामार्फत आयुर्वेद, अन्नछत्रालय, गोशाळा, छपाई, विनाहुंडा विवाह, बालसंस्कार, रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन व विज्ञानावर आधारीत सेवा याविषयी सविस्तर माहिती दिली.\nविश्वासार्हता हेच पत्रकार आणि पत्रकारितेचे वैभव आहे, बातमीत तथ्य असेल तर पत्रकाराने निर्भीडपणे मांडावे, वृत्तपत्राचे नाते वाचकाशी असायला हवे, आजची माध्यमे दबावाखाली काम करीत आहेत, असे वाटत असून हे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून समाजाला सत्य तेच सांगावे, असे आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. सरकार कसे चांगले आहे, हे सांगण्यासाठी पत्रकारिता नसते, काय कमतरता आहे, हे दाखविणे पत्रकाराचा धर्म आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीशी प्रतारणा करु नये, समाजाला सत्य सांगायचे काम करावे, डिजीटल युगात मोबाईलवर बातम्या समजतात अशी परिस्थिती असताना विश्वासार्हता जपण्याचे काम करावे, कोणाच्या दबावाखाली येऊन सत्याची कास सोडू नये, असे आवाहनही दर्डा यांनी केले.\nप्रसारमाध्यमांचे स्वरुप वेगाने बदलत असून ग्रामीण भागातील पत्रकारांनीही आता तंत्रज्ञानाला आत्मसात करावे. भविष्यात तंत्रज्ञान आणखी पुढे जाणार असून त्याचा आपण उपयोग करुन घ्यावा असे आवाहन संपादक राजीव खांडेकर यांनी केले. राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाने केलेल्या ठरावांची माहिती दिली. सुत्रसंचालन अनिल रहाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर येथील पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहिती��ाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://cuiler.com/46017-semel-the-mirai-ddos-source-code-and-how-to-keep-its-replica", "date_download": "2019-06-16T13:21:58Z", "digest": "sha1:FVCUH2G453DOA7EP7A64N6GNMEY6JWQT", "length": 9425, "nlines": 25, "source_domain": "cuiler.com", "title": "Semalt: द मिराई (डीडीओएस) स्त्रोत कोड आणि त्याची प्रतिकृती कशी ठेवावी", "raw_content": "\nSemalt: द मिराई (डीडीओएस) स्त्रोत कोड आणि त्याची प्रतिकृती कशी ठेवावी\nकोडचा विकास केल्यानंतर एका प्रचंड धाकधू ऑनलाइन वापरण्यासाठी वापरले गेले, आर्टेम अगार्जियन, द Semaltॅट वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, असा विश्वास आहे की आम्ही इतर ऑनलाइन हल्ल्यांच्या प्रवाहाची सुरवात करतो. कोडची विकासक रचना केलीअसुरक्षित आंतर जोडलेले साधने लक्ष्यित करण्यासाठी अशा कॅमेरे, रूटर, फोन आणि इतर हॅक करण्यायोग्य डिव्हाइसेस समाविष्ट करा. कोड हाताळतोत्यांना आणि \"ऑटो बॉटस्\" मध्ये वळते, जे नंतर वेबसाइटला त्यांच्या ऑफलाइन प्रवेश करण्याच्या उद्देशाने लक्ष्य करतात\nवेब सुरक्षा विश्लेषक कोड \"मिराई\" कॉल करतात - web phone. तो वर ऐतिहासिक हल्ला मागे होताक्रेब्ज ऑन सिक्युरिटी नावाची सुरक्षा ब्लॉगर्स वेबसाइट. ब्रायन क्रेब्ज एक सुरक्षा तज्ज्ञ आणि अनुभवी ब्लॉगर आहे त्यांनी प्रकाशन च्या हायलाइटकोड गेल्या आठवड्यात हॅकर्स फोरममध्ये दिसला होता.\nआपल्या एका लेखात क्रेब्जने इंटरनेटवरील वाढत्या हल्ल्यांची चेतावणी दिलीगोष्टी (IoT) डिव्हाइसेस या हल्ल्यांकरिता जबाबदार हॅकर्स विनंत्यांसह वेबसाइटवर भडिमार करण्यासाठी या साधनांचा वापर करतात, इतके पुरेसे रहदारी निर्माण करतातसर्व्हर ओव्हरलोड त्यांच्या सर्व अभ्यागतांना आवश्यक असलेल्या सामग्रीसह सादर करण्याची अक्षमता सह, वेबसाइट अखेरीस बंद होते.\nहॅकर्सने यापूर्वी भूतकाळात DDoS हल्ले वापरले तर दयुनायटेड स्टेट्सनंतर यूके हे दुसरे सर्वात लक्ष्यित राष्ट्र आहे 'डीडीओ हल्ला विशिष्ट मशीन, सर्व्हर किंवा वेबसाइट्सना लक्ष्य करते ते आहेत\"botnets\" ची मालिका किंवा नेटवर्क जे वेबसाइटवर सोपी विनंती करण्यासाठी एकत्र कार्य करतात..ते एकाच वेळी माहितीसाठी विचारतातत्यावर ओव्हरलोड म्हणून बिंदूवर भंग करा आणि कार्य करण्यास असमर्थ.\nएखाद्या हॅकरने इंटरनेटशी कनेक्ट होणारा असुरक्षित डिव्हाइस शोधणे व्यवस्थापित केले असल्यास.ते या भेद्यतांना एका विशिष्ट केंद्रीय सर्व्हरशी संपर्क साधण्यासाठी गुलाम बनविण्यास सक्षम करतात. वापरकर्त्यास अज्ञात, हल्ला करणेया डिव्हाइसेस वापरून त्याचा प्रभाव लक्षणीय वाढतो.\nक्रेब्ज प्रकरणात डीडीएस हल्लााने क्रॉब्जवर सुरक्षा वेबसाइटवर हल्ला केलादुसरा 620 गीगाबाईटचा डेटा. सध्या बर्याच वेबसाइट खाली उतरविण्यासाठी पुरेशी रहदारी आहे\nब्रायन क्रेब्स, मालकाने नोंदवले की मिराई मालवेअर या संवेदनशीलतेमध्ये पसरतेडिफॉल्ट कारखाना सेटिंग्जद्वारे संरक्षित केलेल्या IoT डिव्हाइसेसच्या शोधात इंटरनेटवर क्रॉल करून किंवा हार्ड-कोड केलेले वापरकर्तानावे आणि संकेतशब्द.\nकोडचे मूळ आणि मालक अनामिक राहतील. तथापि, व्यक्ती त्याकोड पोस्टाने वापरकर्तानाव \"अण्णा-सेनपाईई\" वापरला. त्यांनी त्यांच्या शस्त्रागारासह हजारो साधनांची भरती केली आहे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळविले आहे.एका ऑनलाईन निवेदनात, हॅकरने म्हटले आहे की वेबसाईटने त्यांच्या कृती साफ करण्यासाठी केलेल्या उपक'माच्या उपाययोजनांमुळे त्यात अडथळा निर्माण झाला होतामालवेअरची प्रभावीता असे असूनही, कोड अनेक साधने भरती सुरू.\nमिराई मालवेअरमुळे हजारो संवेदनशील इंटर-कनेक्ट केलेले डिव्हाइस उभे होतेहॅकर्स द्वारे सक्तीच्या नियंत्रणास संवेदनशील आणि वेबसाइट्सना लक्ष्य करण्यासाठी बोटनेट्स मध्ये वळले मेलऑनलाइनसह अॉॉस्ट च्या टोनी अससम्बे यांच्याशी चर्चा करतानासुरक्षा सर्व उपकरणे हॅकर्स साठी संभाव्य प्रवेश बिंदू म्हणून कार्य असे सांगितले. तो कोणत्या उत्पादकांना आणि कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतोवापरकर्ते हे उपकरण सुरक्षित करतात.\nवापरकर्ते त्यांचे डिव्हाइस सुरक्षित करू शकतात असे एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचे डिव्हाइस ठेवणेअद्ययावत आणि निर्मात्यांद्वारे कोणत्याही प्रकाशनाची दृष्टी असणे. दुसरे म्हणजे, वापरकर्तानाव आणि पासवर्डसह तपशीलवार लॉग इन करा, वेगळे कराडीफॉल्ट सेटिंग्जमधून हे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे शेवटी, वापरकर्त्यांनी एखाद्या सुरक्षा उत्पादनाचा वापर करावा, ज्यात लागू असेलडिव्हाइस, जे आक्रमण टाळता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/10/blog-post_8.html", "date_download": "2019-06-16T12:33:48Z", "digest": "sha1:CSW7YXC7SBC5S27ESRPPX363LOLI2WQB", "length": 13957, "nlines": 71, "source_domain": "www.berkya.com", "title": "महिला पत्रकार नीता कोल्हाटकर यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करणारा तो ज्येष्ठ पत्रकार कोण ? ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीड���यात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८\nमहिला पत्रकार नीता कोल्हाटकर यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करणारा तो ज्येष्ठ पत्रकार कोण \n१:०९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे.त्याचे लोन आता मीडियातही पसरले आहे. महिला पत्रकार नीता कोल्हाटकर यांनी, एका ज्येष्ठ पत्रकारावर गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे.\nकाही वर्षांपूर्वी कॅबमधून जात असताना एका ज्येष्ठ संपादकाने आपणास जबरदस्तीने जवळ ओढून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला दूर ढकलले , त्यांची मला आजही घृणा वाटते असे ट्विट नीता कोल्हाटकर यांनी केले आहे. या ट्विट नंतर मीडियात एकच खळबळ उडाली आहे.\nहा पत्रकार नेमका कोण आहे हे ट्विट मध्ये लिहिले नसले तरी प्रकाश अकोलकर यांना त्यांनी टॅग केलं आहे. त्यामुळे अकोलकर यांच्यावर संशयाची सुई व्यक्त केली जात आहे.\nया ट्विट नंतर प्रकाश अकोलकर यांनी प्रेस क्लबचा राजीनामा दिला आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/12/blog-post_17.html", "date_download": "2019-06-16T13:39:10Z", "digest": "sha1:QZ7C4TDL33J3BOY6CI7BKPS27K3H5YUT", "length": 23339, "nlines": 63, "source_domain": "www.berkya.com", "title": "'बाबा' गेले अन दशम्याही गेल्या ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, १७ डिसेंबर, २०१८\n'बाबा' गेले अन दशम्याही गेल्या\n१२:५५ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nविषय तोच आहे,म्हणजे 'सुपातले जोंधळे जात्यात का भरडले ' पण एकटे जोंधळेंच का म्हणून ' पण एकटे जोंधळेंच का म्हणून आदरणीय पत्रमहर्षी आणि प्रतिपाद्य समाजवादी ( प्रतिपदेच्या 'चंद्रा' प्रमाणे 'बाबां'चा समाजवाद देखील 'कला कला'ने 'कोरी'त वाढून कधी 'पुनवे'चा तर कधी 'आवशी'चा होऊन उगवत मावळत असे.म्हणून ते 'प्रतिपाद्य समाजवादी' आदरणीय पत्रमहर्षी आणि प्रतिपाद्य समाजवादी ( प्रतिपदेच्या 'चंद्रा' प्रमाणे 'बाबां'चा समाजवाद देखील 'कला कला'ने 'कोरी'त वाढून कधी 'पुनवे'चा तर कधी 'आवशी'चा होऊन उगवत मावळत असे.म्हणून ते 'प्रतिपाद्य समाजवादी' ) असो तर श्रीमान 'बाबा' उपाख्य म.य .दळवींचे शेपूट धरून दैनिक मराठवाड्यातून जे जे 'मृच्छकटिक' लोकमत मध्ये आले त्या सर्वांनी पत्रकारितेत एक नवीच परंपरा निर्माण केली.या सर्वांनी मिळून सर्वप्रथम 'दैनिक मराठवाडा'चा 'अभिमन्यू' केला.घाव घालणाऱ्यात अनेक रथी-महारथी होते.त्यातले महावीर भाई म्हणजे एक छोटेसे प्यादे होते.\nयां��ं असं का होतं \nभाग - चार : सुपातले 'जोंधळे'जात्यात का भरडले \nचक्रव्यूह 'बाबां'नी रचला होता,आयुधे 'दर्डा' नी पुरवली,आणि 'अभिमन्यू वध' संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,महावीर जोंधळे,विद्याभाऊ सदावर्ते,बाबा गाडे या सगळ्यांनी मिळून केला.यात काही नावे राहूनही गेली असतील,कदाचित एखादे नाव अकारण'ही' आलेले असू शकते.काही तपशील 'ऐकीव' आहेत,त्याचे पुरावे देता येणार नाहीत.म्हणजे उपल्बध नाहीत.कोणत्याही घडामोडींचा ढोबळ इतिहास नेहमीच आपल्या समोर असतो.परंतु त्यामागची 'कट कारस्थाने' कधीच समोर येत नाहीत,कारण त्याचे पुरावे नसतात.त्यामुळे इथेही काही तपशीलवार आक्षेप निर्माण होऊ शकतात.परंतु हे तितकेच खरे की, बाबा दळवींनी वयक्तिक महत्वाकांक्षा आणि अनंतराव भालेराव यांच्या बद्दलच्या सुप्त असूया आणि सुडापोटी अनंतराव,समाजवाद आणि दैनिक मराठवाडाशी फारकत घेतली.' नामांतराचा मुद्दा' हे केवळ निमित्त होते.बाबा मध्ये वसलेल्या छुप्या संघोट्याची 'चाणक्य नीती'.मराठवाडा संपवायचाच ही या चाणक्याची 'शेंडीला गाठ'मारून प्रतिज्ञाच होती.,दलित चळवळीतील काही पट्टशिष्य, तसेच बाबा 'प्रेमी' समाजवादी पिलावळ आणि मराठवाडा,अजिंठा मधून फितवलेली 'रसद' एवढ्या भांडवलावर बाबा 'लोकमत'चे सेनापती बनले.आणि मग या हेमाडपंताने दैनिक मराठवाडाचा अभेद्य गड भेदला.साम,दाम,दंड,भेद : सगळी चाणक्य नीती.बाबांनी मराठवाडा दैनिकाचे समूळ उच्चाटन आणि दैनिक लोकमतच्या प्राण प्रतिष्ठेसाठी काय काय पणाला लावले आणि काय काय 'गहाण' ठेवले याची चर्चाच न केलेली बरी.कारण त्यांचे शिष्यगण,भक्तगण आणि 'प्रीती संगमांचे' अनेक लाभार्थी अजूनही जिवंत आहेत.अमुक एकाने अनेक माणसे जोडली असे आपण सहसा म्हणतो,बाबांच्या बाबतीत वेगळी गम्मत आहे,त्यांनी किती माणसे जोडली,किती तोडली, ( किती तुडवली ) हे अलहिदा.पण त्यांनी अनेक जोडपी जुळवली हे त्यांचे समाजवादी चळवळीला,मराठी पत्रकारितेला,दलित आणि ग्रामीण साहित्य क्षेत्राला,दिलेले अभूतपूर्व योगदान आहे.त्यांच्या या योगदानाचा सांख्यकी सर्व्हे अजून कोणी केलेला नाही,परंतु ही संख्या कमीत कमी पाचशे सहाशे तरी असावी,कदाचित त्याहून अधिक.म्हणूनच वसंत कुंभोजकर बाबांना गमतीने 'जुळारी 'म्हणत.बाबांच्या गुहेत शिष्य म्हणून गेलेला कोणीही रिकाम्या हाती येत नसे.म्हणजे कोणाचा तरी हात हात��त घेऊनच यायचा.त्यातही आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह जुळवण्यात बाबांना विशेष रस.बाबांची ही कला आणि लौकिक ऐकून अनेकजण बाबांचे शिष्यत्व पत्करायचे आणि बायको किंवा नवरा पदरात पडून घ्यायचे.पुन्हा त्या जोडप्यांना 'उभयता' नोकऱ्या मिळवून देण्यासाठीही 'बाबा' त्यांचं वलय,वजन आणि शब्द खर्ची घालायचे.त्यामुळे'लव्ह गुरूंच्या'भोवती 'भुंगे आणि मधमाशांचा' गुंजारव कायम असायचा.पत्रकारितेतल्याही अनेकांना बाबांनी बायका आणि बायकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.त्यामुळे हे लाभार्थी कधीच बाबांच्या शब्दाबाहेर नसायचे,बाबा म्हणतील ती पूर्वदिशा. बाबा वाक्यं प्रमाणम.ही अवस्था.त्यामुळे दैनिक मराठवाडा संपवण्याचा 'बाबांचा प्रण' तडीस गेला.अनेक जण असेही म्हणतील की मराठवाड्याच्या नष्टचर्याचे खापर उगाच बाबा दळवी,दर्डा,लोकमत आणि तत्कालीन मराठवाडा सोडून लोकमत मध्ये आलेल्या महावीरभाई आणि कॅम्पवर फोडू नका.मराठवाडा संपला त्याला कारणीभूत स्वतः अनंतराव भालेराव,विश्वस्त मंडळ आणि अकारण पांघरलेला समाजवाद हे आहे. एका नामांतर प्रश्नाने दैनिक मराठवाडा आणि अनंतरावांचा समाजवादी बुरखा फाटला आणि त्यांचा ब्राह्मणी मनुवादी चेहरा उघडा पडला.म्हणून लोकांनीच त्यांना नाकारले.कालाय तस्मै नमः, त्या साठी आम्हाला नका जबाबदार ठरवू. काळ बदलला.लोकांची अभिरुची बदलली.वाचकांची वर्तमानपत्राकडून अपेक्षा आणि मागण्या बदलल्या.पेपर चालवणे व्यासायिक दृष्ट्या किफायतशीर झाले तरच ते टिकेल हा नवा सिद्धांत आला.चळवळ,विचारधारा,भूमिका या पेक्षा लोकांना वाचायला निरनिराळ्या चवीच्या बातम्या देणे आणि जाहिराती मिळवणे म्हणजेच पत्रकारिता ही नवी व्याख्या तयार झाली.हे परिवर्तन आपोआप झाले की लोकमत ने घडवून आणले हा संशोधनाचा विषय आहे.माझ्या मते पत्रकार आणि वृत्तपत्र व्यवसायाला 'निव्वळ धंदेवाईक स्वरूप आणण्यात आणि धंद्यासाठी कोणतीही पातळी गाठण्याची व्यवस्था निर्माण करण्यात लोकमतचा वाटा हनुमानाचा असेल तर बाबा दळवी त्यातले 'जांबुवंत. आहेत.बाकी मग संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,बाबा गाडे,महावीर जोंधळे इत्यादी वगैरे म्हणजे सुग्रीव,नळ-नीळ-अंगद इत्यादी,विद्याभाऊ सदावर्तेचाही 'खारीचा वाटा' ) हे अलहिदा.पण त्यांनी अनेक जोडपी जुळवली हे त्यांचे समाजवादी चळवळीला,मराठी पत्रकारितेला,दलित आणि ग्रामीण साहित्य क्षेत्राला,दिलेले अभूतपूर्व योगदान आहे.त्यांच्या या योगदानाचा सांख्यकी सर्व्हे अजून कोणी केलेला नाही,परंतु ही संख्या कमीत कमी पाचशे सहाशे तरी असावी,कदाचित त्याहून अधिक.म्हणूनच वसंत कुंभोजकर बाबांना गमतीने 'जुळारी 'म्हणत.बाबांच्या गुहेत शिष्य म्हणून गेलेला कोणीही रिकाम्या हाती येत नसे.म्हणजे कोणाचा तरी हात हातात घेऊनच यायचा.त्यातही आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह जुळवण्यात बाबांना विशेष रस.बाबांची ही कला आणि लौकिक ऐकून अनेकजण बाबांचे शिष्यत्व पत्करायचे आणि बायको किंवा नवरा पदरात पडून घ्यायचे.पुन्हा त्या जोडप्यांना 'उभयता' नोकऱ्या मिळवून देण्यासाठीही 'बाबा' त्यांचं वलय,वजन आणि शब्द खर्ची घालायचे.त्यामुळे'लव्ह गुरूंच्या'भोवती 'भुंगे आणि मधमाशांचा' गुंजारव कायम असायचा.पत्रकारितेतल्याही अनेकांना बाबांनी बायका आणि बायकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.त्यामुळे हे लाभार्थी कधीच बाबांच्या शब्दाबाहेर नसायचे,बाबा म्हणतील ती पूर्वदिशा. बाबा वाक्यं प्रमाणम.ही अवस्था.त्यामुळे दैनिक मराठवाडा संपवण्याचा 'बाबांचा प्रण' तडीस गेला.अनेक जण असेही म्हणतील की मराठवाड्याच्या नष्टचर्याचे खापर उगाच बाबा दळवी,दर्डा,लोकमत आणि तत्कालीन मराठवाडा सोडून लोकमत मध्ये आलेल्या महावीरभाई आणि कॅम्पवर फोडू नका.मराठवाडा संपला त्याला कारणीभूत स्वतः अनंतराव भालेराव,विश्वस्त मंडळ आणि अकारण पांघरलेला समाजवाद हे आहे. एका नामांतर प्रश्नाने दैनिक मराठवाडा आणि अनंतरावांचा समाजवादी बुरखा फाटला आणि त्यांचा ब्राह्मणी मनुवादी चेहरा उघडा पडला.म्हणून लोकांनीच त्यांना नाकारले.कालाय तस्मै नमः, त्या साठी आम्हाला नका जबाबदार ठरवू. काळ बदलला.लोकांची अभिरुची बदलली.वाचकांची वर्तमानपत्राकडून अपेक्षा आणि मागण्या बदलल्या.पेपर चालवणे व्यासायिक दृष्ट्या किफायतशीर झाले तरच ते टिकेल हा नवा सिद्धांत आला.चळवळ,विचारधारा,भूमिका या पेक्षा लोकांना वाचायला निरनिराळ्या चवीच्या बातम्या देणे आणि जाहिराती मिळवणे म्हणजेच पत्रकारिता ही नवी व्याख्या तयार झाली.हे परिवर्तन आपोआप झाले की लोकमत ने घडवून आणले हा संशोधनाचा विषय आहे.माझ्या मते पत्रकार आणि वृत्तपत्र व्यवसायाला 'निव्वळ धंदेवाईक स्वरूप आणण्यात आणि धंद्यासाठी कोणतीही पातळी गाठण्याची व���यवस्था निर्माण करण्यात लोकमतचा वाटा हनुमानाचा असेल तर बाबा दळवी त्यातले 'जांबुवंत. आहेत.बाकी मग संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,बाबा गाडे,महावीर जोंधळे इत्यादी वगैरे म्हणजे सुग्रीव,नळ-नीळ-अंगद इत्यादी,विद्याभाऊ सदावर्तेचाही 'खारीचा वाटा' विषयाचेही शेपूट मारोती प्रमाणेच लांबले.पण मारोतीच्या बेंबीत बोट घातल्याशिवाय आत नेमकं काय 'ठणका' मारतंय आणि लोक का म्हणून 'गार'च लागतंय, म्हणतात,ते कळणार नाही,म्हणून जरा सविस्तर.चला तर मग,भेटू पुन्हा.याच वेळी,याच ठिकाणी,पुढच्या आठवड्यात.तो पर्यन्त नमस्कार'\nकार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेर��्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://jobchjob.in/mmrcl-recruitment-2018-mumbai-metro-rail-corporation-limited-www-mmrcl-com/", "date_download": "2019-06-16T13:39:48Z", "digest": "sha1:HOIZ7NKQIMEMSD4JAO66JYYN47D5EY4F", "length": 7617, "nlines": 156, "source_domain": "jobchjob.in", "title": "MMRCL Recruitment 2018 Mumbai Metro Rail Corporation Limited Www.mmrcl.com", "raw_content": "\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड विविध पोस्ट भरती 2018\nमुंबई महाराष्ट्र / Mumbai Maharashtra\nपद नाम व संख्या (Post Name) :\nशैक्षणिक अर्हताच्या आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.\nPay Scale वेतन श्रेणी :\nआधिक संक्षिप्त माहितीसाठी जाहिरात वाचावी.\nओपन/ओ.बी.सी. प्रवर्ग : अर्ज फीस नाही / No Fees\nSC/ST/माजी सनिक/महिला उमेदवार : अर्ज फीस नाही / No Fees\nअर्ज करण्याची पद्धत (How to Apply) :\nअर्ज हे फ़क्त आधिकृत संकेत स्थल वरुन Online पद्धतनेच करावा.\nआधिकृत संकेत स्थल :\nशैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.\nजाहिरात वाचूनच अर्ज करावा.\nजाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.\nImportant Dates /महत्वाचे दिनांक :\nअंतिम दिंनाक :– 22.03.2018\nOnline अर्ज करण्याची लिंक\n“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “\nDaily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.\n“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा “\n(टिप – प्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)\nकृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post\n⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts ⇑\nआमच्याशी संपर्क साधा [Contact Us]\nआपला अभिप्राय/सूचना व इतर गोष्टी आमच्या सोबत शेअर करा.\nआपण देत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/92th-marathi-sahitya-sammelan-poetess-protest-wore-nayantara-sahgals-masks-against-yavatmal-event-invite-cancelled/articleshow/67489856.cms", "date_download": "2019-06-16T13:50:42Z", "digest": "sha1:EYPUWDBZ3FW5EDJ5LCCDJSI5APT5JISY", "length": 13713, "nlines": 177, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nayantara sahgals: साहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध - 92th marathi sahitya sammelan poetess protest wore nayantara sahgals masks against yavatmal event invite cancelled | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nसाहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध\nज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण मागं घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप सुरूच आहे. मराठी सारस्वतांच्या मेळ्याला उत्साहात सुरुवात झाली खरी, पण त्यात निषेधाचे सूरही उमटले.\nसाहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध\nमराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात गोंधळ\nनिमंत्रित कवयित्रींनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून नोंदवला निषेध\nमहिला पोलिसांनी मुखवटे काढून ठेवण्याची केली विनंती\nगोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानं निषेध नोंदवणाऱ्यांना काढलं बाहेर\nज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण मागं घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप सुरूच आहे. मराठी सारस्वतांच्या मेळ्याला उत्साहात सुरुवात झाली खरी, पण त्यात निषेधाचे सूरही उमटले. संमेलनाला उपस्थित निमंत्रित तीन कवयित्रींनी नयनतारांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. त्यामुळं संमेलनात काही वेळ गोंधळाची स्थिती होती.\nनयनतारा यांना दिलेलं निमंत्रण अचानक रद्द केल्यानं साहित्य संमेलनाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला होता. अनेक साहित्यिकांनी या निर्णयानंतर निषेध नोंदवला होता. संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरू असतानाच, निमंत्रित प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या तीन कवयित्रींनी नयनतारा यांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. यानंतर संमेलनाच्या मंडपात थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलिसांनी त्यांना मुखवटे काढून ठेवण्यास सांगितले. त्यांच्याकडील मुखवटे जप्त करून त्यांना मंडपातून बाहेर काढण्यात आले.\nयवतमाळः अ. भा. साहित्य संमेलनाला उपस्थित कवयित्रींनी नयनतारांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. पाहा व्हिडिओ... https://t.co/3sx76wkXRM\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nब्रायन लाराने केली ताडोबा सफारी\nमराठा आरक्षण लागू कसे केले\nराजधानी एक्स्प्रेसला आग; जीवितहानी नाही\n‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून मुलाशी अनैसर्गिक कृत्य\nरेल्वे गाड्या सौर उर्जेवर धावणार\nस्वानंद पुंड यांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार\nदादाकांत धनविजय यांना अश्वघोष पुरस्कार\nसतरंजीपुरा झोन आयुक्तांना घेराव\nउरले आठ दिवसांचे पाणी\nवर्षभरापूर्वी झालेल्या निर्णयाची माहितीच नाहीम\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं निधन\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध...\nजनसंघर्षने दिला ऐक्यावर भर...\nथंडीची लाट अद्यापही कायम...\nदारूचा त्रास मुख्यमंत्र्यांना समजत नाही का\nसाहित्यनगरीत पूर्वसंध्येला संमेलनाचा दरवळ मात्र नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-06-16T12:33:24Z", "digest": "sha1:ZJFIFDYHEPRWX7SGNYTJURVLAD6E6S6J", "length": 10518, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कर्जबाजारी तरुण शेतकर्याची आत्���हत्या – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nकर्जबाजारी तरुण शेतकर्याची आत्महत्या\nहिंगोली – वसमत तालुक्यातील खांडेगाव शिवारातील शेतातील आखाड्यावर एका तरुण शेतकर्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास घडली. रामा गोपीनाथ कुसळे (26) असे या मृत तरुण शेतकर्याचे नाव आहे. त्याच्यावर 1 लाखांचे कर्ज तर वडिलांच्या नावावर 5 लाखांचे कर्ज आहे. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. वडिलांच्या नावे 3 एकर शेती आहे. गेल्या वर्षभरात या तालुक्यात 27 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.\nआयकर छाप्याच्या भीतीने सनी देओल निवडणूक रिंगणात\nमोदींनी देशातील नागरिकांना खूप त्रास दिलाय- प्रियंका\nकोयना प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशासन सकारात्मक\nसातारा – कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. सोमवारी कोयना पुनर्वसनाच्या बाबतीत विधान भवनात चर्चा होणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन...\nमुरबाड एमआयडीसीमधील भीषण आग आटोक्यात\nमुंबई – मुरबाड एआयडीसीमध्ये बुधवारी रात्री भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडाली होती. आग विझवण्याची प्राथमिक जवाबदारी सुरुवातीला नागरिकांनीच पार पाडली. साधारण...\nNews आघाडीच्या बातम्या राजकीय\nनागपूर की पिस्तुलपूर – छगन भुजबळ\nनागपूर – नागपूर जिल्ह्यात मागील १०० दिवसात ६४ खून झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही. यामुळे हे नागपूर आहे कि पिस्तुलपूर असा...\nआघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र\n(अपडेट) पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे\nअहमदनगर – पुणतांबा येथे गेल्या चार दिवसांपासून शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कन्या उपोषण करत आहेत. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर पुणतांब्यातील शेत���ऱ्यांच्या मुलींचं...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-brought-millions-of-rupees-fraud/", "date_download": "2019-06-16T13:00:37Z", "digest": "sha1:LLJM3AJNFIJ6GDJ2IAK4SBXMBGPPKVXP", "length": 6056, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Belgaon › बेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा\nबेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा\nउन्नावा (रा. जि. लखनौ, उ. प्रदेश) येथील शाहिदकमाल अब्दुलरशिद खान याने बेळगावातील शहापूर परिसरात पाच महिने टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे कार्यालय उघडून त्या कार्यालयातून अनेकांना दुबईला नोकरीला पाठविण्याच्या नावावर लाखो रुपये वसूल केले. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून शाहिद कमाल बेळगावातून फरार झाला आहे. त्याच्या नावे शहापूर पोलिस ठाण्यात अफझल अबुसाब देशनूर (रा. देवांगनगर, ���डगाव) याने तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदकमाल याने शहापूर येथील गणेशपूर गल्ली येथे 25 ऑगस्ट रोजी कार्यालय सुरू केले. टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या नावावर त्याने या भागातील बेरोजगार युवकांना हेरून त्यांना दुबईत चांगली नोकरी तसेच पासपोर्ट मिळवून देण्याची हमी दिली. यासाठी त्याने 70 ते 80 जणांकडून प्रत्येकी 20 ते 25 हजार रु. गोळा केले. शाहिदकमालकडे पैसे दिलेल्यांनी त्याच्याकडे परदेशातील नोकरीसाठी तगादा लावला होता. लवकरच तुम्हाला दुबईला पाठवून देतो असे सांगत त्यांने अनेकांची बोळवण केली होती. आठ दिवसांपूर्वी कार्यालयातील कर्मचार्याला गावाला जाऊन येतो, असा निरोप देऊन शाहिदकमाल फरार झाला आहे. पैसे दिलेल्या युवकांनी कार्यालयात जाऊन कर्मचार्याकडे पैशासाठी तगादा लावल्यानंतर कर्मचार्याने कार्यालयाला कुलूप लावले.\nअनधिकृत बांधकामे अंधारात पथदीपांवर ‘प्रकाश’\nबेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा\nसाठेंच्या साहित्यात कष्टकर्यांचे चित्रण\nसहकारामुळेच स्थिर जीवन : सकलकीर्ती महाराज\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Hasan-Musrif-Request-To-Chandrakant-Patil-for-Solve-water-Problem/", "date_download": "2019-06-16T12:43:44Z", "digest": "sha1:DA6C6IO22VAHDZY3WOSVZXNPLL2S24DM", "length": 7308, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दादा, ज्यासाठी खडसेंच्या मागे लागलात ते तुमच्या हाती’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › ‘दादा, ज्यासाठी खडसेंच्या मागे लागलात ते तुमच्या हाती’\n‘दादा, नागणवाडीच्या फायलीवर सही करा’\nदादा... तुम्ही नशीबवान आहात, चांगली खाती तुमच्याकडे आहेत, चिकोत्राचा पाणीप्रश्न संपण्य��साठी ज्या फाईलवर सही करा म्हणून तुम्ही एकनाथ खडसे यांच्या मागे लागला होता, ती फाईल आता तुमच्याच टेबलवर पडून आहे. त्या फाईलवर तेवढी सही करा, म्हणजे नागनवाडी प्रकल्पाचा प्रश्न मिटेल... अशी सादच आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घातली. व हे मी टीका म्हणून बोलत नाही. तर मनापासून बोलतोय, असे सांगायलाही आ. मुश्रीफ विसरले नाहीत. खडकेवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतीच्या जलपूजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘हमीदवाडा’चे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक होते.\nचिकोत्राच्या काठावर असणार्या या गावाने 10 हजार फुटांवरील वेदगंगेवरून पाणी योजना करून गावचा पाणीप्रश्न निकाली काढला आहे. या पाण्याचे पूजन मुश्रीफ व मंडलिक यांच्या हस्ते झाले. प्रा. मंडलिक म्हणाले, जरी तालुक्यातील आम्हा मंडळींची राजकीय भूमिका वेगळी असली तरी नागणवाडी प्रकल्प किंवा चिकोत्राचा जलस्रोत बळकट करणे यासाठी आम्ही एकमेकांच्या सोबत काम करू.\nयावेळी जलपूजनासह गावतळे तसेच स्मशानशेड रस्ता यासाठी श्रमदान करणार्या तरुणांचा तसेच पाणी योजनेसाठी सहकार्य करणार्या शेतकर्यांचाही सत्कार व ग्रामपंचायतीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. कमल पाटील, शिवानी भोसले, बंडोपंत चौगुले, दिनकर पाटील, मारुती काळुगडे, जयसिंग गिरीबुवा, प्रवीणसिंह भोसले, विश्वासराव कुराडे, प्रतापसिंह घोरपडे उपस्थित होते. स्वागत सरपंच नंदिनीदेवी घोरपडे यांनी तर प्रास्ताविक नंदकुमार घोरपडे यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी एन. के. कुंभार यांनी मानले.\nनाही म्हणत नाहीत व देतही नाहीत\nचंद्रकांत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा दर्जा व खाती आहेत. पण ते त्याचा उपयोग करत नाहीत. मी या ठिकाणी असतो तर जिल्ह्यात काचेचे रस्ते केले असते. दादांकडे कोणी काही मागितले तर ते कधीच नाही म्हणत नाहीत, मात्र प्रत्यक्षात ते कोणाला काहीच देतही नाहीत, अशी कोपरखळी मारत आ. मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक जरी शिवसेनेत असले तरी शिवसेना भाजपवर जोरदार टीका करते, त्यामुळे काही अडचण नाही.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने ���ाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/education-minister-vinod-tawade-speaks-on-assistant-professor-recruitment-in-kolhapur/", "date_download": "2019-06-16T13:38:52Z", "digest": "sha1:UPLNYHTOR2F6TZE5NVFELQED5SCXLIQ2", "length": 7675, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्राध्यापक पदभरती बंदी येत्या काळात उठेल : तावडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › प्राध्यापक पदभरती बंदी येत्या काळात उठेल : तावडे\nतावडेसाहेब 'तो' काळ नेमका कधी येणार\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nराज्यभरात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी सेट, नेट, पीएचडीधारकांची आंदोलने सुरू आहेत. १५ मे रोजी या आंदोलनाचे लोण मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. परंतु, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, प्राचार्य पदावरील भरतीबंदी उठवली असून येत्या काळात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठेल, असे सांगितले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते.\nयावेळी सहाय्यक प्राध्यापक पदभरती बंदी संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना, \"प्राचार्य पदभरतीवरील बंदी उठवली आहे. येत्या काळात प्राध्यापक पदांवरील बंदी उठेल. त्याबाबत वित्त विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल,\" असे तावडे म्हणाले. परंतु, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णयाबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले.\nराज्यभरातील पात्रताधारक 'चलो आझाद मैदान, मुंबई'ची हाक देत आहेत. प्राध्यापक पदभरतीवरील बंदी त्वरीत रद्द करावी, अन्यथा आत्महत्या करण्याची रितसर परवानगी द्यावी, अशा मागणीसाठी पात्रताधारक मुंबईत आंदोलन करणार आहेत. तसेच आम्ही डॉक्टरेट सीएचबी करण्यासाठीच नाहीतर पूर्णवेळ कार्यरत होण्यासाठी घेतली आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.\nयाबाबत कोल्हापुरातून पात्रताधारकांनी राज्यपालांना शेकडो पत्रे पाठविली. अनेकदा निवेदनेही दिली आहेत. परंतु, यावर कोणतेही ठोस आश्वासन संबंधितांकडून अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यभरातील सेट, नेट, पीएचडीधारकांनी राज्य शासनाच्या उच्च शिक्षणातील धोरणाबद्दल लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार (दि.१५) रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील पात्रताधारक जमणार आहेत.\nसरकारने पात्रताधारकांची घोर निराशा केली\nराज्यसरकारने सेट, नेट, पीएचडी धारकांची घोर निराशा केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कित्येक दिवस झाले आंदोलने सुरू असूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आताही तावडे यांनी येत्या काळात प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठेल, असे म्हटले आहे. परंतु, तावडेसाहेब तो काळ नेमका कधी येणार आता १५ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर येऊनच आपला निर्णय सांगा, असे पात्रताधारक डॉ. किशोर खिलारे म्हणाले.\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/GST-decreased-four-wheeler-target/", "date_download": "2019-06-16T12:44:06Z", "digest": "sha1:Y3WGPW4Z3Z63AR3H5P6IUBQ7HB6DYVUC", "length": 6499, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘जीएसटी’ने घटवला चारचाकींचा लक्ष्यांक | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Nashik › ‘जीएसटी’ने घटवला चारचाकींचा लक्ष्यांक\n‘जीएसटी’ने घटवला चारचाकींचा लक्ष्यांक\nजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या चारचाकी योजनेचा लाभ अवघ्या 75 लाभार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीत वाढ झाल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने बहुतांश लाभार्थ्यांना या योजनेच्या ��ाभापासून वंचित राहावे लागणार आहे.\nमागासवर्गीय घटकातील युवकांना स्वयंरोजगासाठी मालवाहतूक चारचाकी वाहन योजना तत्कालीन समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांच्या कार्यकाळात अस्तित्वात आली. गेल्या वर्षी या योजनेतून 102 लाभार्थ्यांना वाहन देण्यात आले. यावर्षीही योजना राबविण्यात येणार असली तरी प्रशासकीय कार्यवाही कासवगतीने सुरू आहे. तसेच यावर्षी योजनेचे उद्दिष्टही घटणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. योजनेसाठी निधीची तरतूद पूर्वीप्रमाणेच आहे. पण, जीएसटी लागू झाल्याने वाहनांच्या किमतीत वाढ झाली आहे.\nतसेच बीएस थ्री इंजिन वाहने बंद होऊन बीएस फोर इंजिन असलेली वाहने बाजारात आली आहेत. त्यामुळेही किमतीत भर पडली आहे. त्यामुळे तरतूद दोन कोटी रुपये असताना प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या मात्र घटणार आहे. जिल्ह्यातील 75 लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे, गेल्यावर्षाच्या तुलनेत 28 ने लाभार्थी कमी झाले आहेत. एक तर योजनेला प्रतिसाद लाभत असताना सर्वच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याचेही उजेडात आले आहे.\nजिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात एक याप्रमाणे या वाहनांचा लाभ दिला जाणार आहे. आता एकच वाहन मिळणार असल्याने त्यासाठी शिफारसपत्र नेमके कोणाला द्यावे, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. त्यातही एकालाच शिफारस पत्र मिळणार असल्याने अन्य इच्छुक लाभार्थ्यांचा हिरमोड होणार आहे. शिवाय त्यांच्या नाराजीचा सामनाही सदस्यांना सहन करावा लागणार आहे.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-zilla-parishad-spent-Rs-116-crores-in-43-days/", "date_download": "2019-06-16T12:44:38Z", "digest": "sha1:6HPLX5E7I6EPY5CWXOJUFP44HQPWJMJ5", "length": 8691, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि.प. ४३ दिवसांत करणार ११६ कोटी खर्च | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › जि.प. ४३ दिवसांत करणार ११६ कोटी खर्च\nजि.प. ४३ दिवसांत करणार ११६ कोटी खर्च\nपुणे : नवनाथ शिंदे\nजिल्ह्यातील गावोगावचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेला 2017-18 या अर्थसंकल्पात मिळालेला सर्व निधी खर्च करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले तर त्यांना पुढील 43 दिवसांत 116 कोटी 25 लाख रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे. एवढ्या कमी कालावधीत हा निधी खर्च झाल्यास कामाचा आणि वस्तूंचा दर्जा कसा राखला जाणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा निधीच खर्च होणार नाही, असा काही जिल्हा परिषद सदस्यांचा दावा आहे.\n2017-18 मध्ये 168 कोटी 70 लाखांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर केला होता; मात्र निधी खर्च करण्याबाबत बहुतांश विभागाच्या उदासीनतेमुळे विकासकामांना आडकाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे जानेवारी 2018 अखेर विविध विभागांतर्गत अवघा 31 टक्के निधीचा खर्च करण्यात आला आहे. सुट्या वगळून फेब्रुवारी महिन्यातील कामकाजाचे 20 दिवस आणि मार्च महिन्यात 23 दिवसांत उर्वरित 69 टक्क्यांचा निधी खर्च करण्याचे दिव्य बांधकाम, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, पंचायत, पाटबंधारे, समाजकल्याण, वैद्यकीय विभागाला पार पाडावे लागणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या वतीने मांडण्यात आलेल्या 168 कोटी 70 लाखांच्या अर्थसंकल्पात जानेवारी 2018 अखेर खर्च 52 कोटी 45 लाख 77 हजारांचा निधी करण्यात आला आहे. उर्वरित 116 कोटी 25 लाखांचा निधी खर्च करण्यासाठी विविध विभागप्रमुखांची धावपळ मार्च महिनाअखेर सुुरू झाली आहे.\nदरम्यान राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कचा निधी वेळेत मिळाल्यानंतरही योजनांवर निधी खर्च करण्यास दिरंगाई झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे; त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान, जिल्ह्यातील विकासकामांच्या निधीचा ख्वाडा निर्माण झाला आहे. मार्च महिन्यातील प्रशासकीय कामकाजाचे अवघे 10 दिवस शिल्लक राहिल्यामुळे अर्थसंकल्पातील फक्त 60 ते 70 टक्क्यांचा निधी खर्च होण्याची शक्यता एका अधिकार्याने व्यक्त केली आहे; त्यामुळे उर्वरित 30 टक्के खर्च न होण्यास जबाबदार कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nजिल्हा परिषदेच्या अंदाजप���्रकात दक्षिण बांधकाम विभागासाठी 23 कोटी 53 लाख 93 हजारांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी जानेवारी अखेर 16 कोटी 10 लाखांचा खर्च करण्यात आला आहे; तर उत्तर बांधकाम विभागासाठी 19 कोटी 80 लाखांच्या तरतुदीपैकी 10 कोटी 21 लाखांचा निधी खर्च झाला आहे. शिक्षण विभागासाठी 16 कोटी 5 लाखांच्या तरतुदीपैकी 3 कोटी 5 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे 42 दिवस कामकाजामध्ये 116 कोटींचा खर्च करताना पदाधिकार्यांची दमछाक होणार आहे.\nनिधी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे\nजिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार मार्च महिनाअखेर विविध विभागांतील खर्च करण्यात येणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात अनेक योजनांसाठी निधी खर्च करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Robbery-at-Tawadi-in-Solapur/", "date_download": "2019-06-16T13:12:57Z", "digest": "sha1:PRHTWVJGLWNY4TEYJG5K3NPSPGBDENKD", "length": 3650, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बार्शीतील तावडी गावात दरोडा, लाखोचा ऐवज लुटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Solapur › बार्शीतील तावडी गावात दरोडा, लाखोचा ऐवज लुटला\nबार्शीतील तावडी गावात दरोडा, लाखोचा ऐवज लुटला\nबार्शी : तालुका प्रतिनिधी\nबार्शी तालुक्यातील तावडी येथे दरोडखोरांनी सोन्या चांदिच्या दागिण्यांसह लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. .ही घटना बुधवारी मध्यरात्री तावडी येथील गादेकर यांच्या घरी घडली. सहा दरोडेखोर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यात खळबळ माजली आहे.\nउपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, स.पो.नि.धनंजय ढोणे घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/positive-changes-speedup-development-program/", "date_download": "2019-06-16T13:49:15Z", "digest": "sha1:OQUE6VMHMQZGAJJ5CNGQM7SLNZIHUHCT", "length": 10223, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सकारात्मक बदलाने विकासकामांना गती | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Solapur › सकारात्मक बदलाने विकासकामांना गती\nसकारात्मक बदलाने विकासकामांना गती\nसोलापूर ः संतोष आचलारे\nजिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड या दोघांनी सरत्या वर्षातील कामांचा आढावा घेत नव्या वर्षात दमदार व चांगल्या कामाचे नियोजन करण्याचा संकल्प व नियोजन केल्याने जि.प. विकासकामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.\nजि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांना जिल्हा परिषदेत बोलावून आढावा बैठक घेतली. मार्चअखेरपर्यंत खर्च होणे आवश्यक असणारा सर्व निधी मार्च महिन्यात कशा पद्धतीने खर्च करण्यात येणार आहे याची माहिती त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. शिवाय निधी खर्च होणार असल्याने जिल्हा नियोजन समितीमधून आणखीन वाढीव निधीसाठी त्यांनी पालकमंत्र्यांना यावेळी गळ घातली. त्यामुळे नियोजन समितीकडून आणखीन निधी जिल्हा परिषदेला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.\nसेसफंडातील व जिल्हा नियोजन समितीमधील निधी कशा पद्धतीने खर्च होणार आहे, कोणता निधी खर्च होणार नाही याचा ठाम अंदाज शिंदे यांना आल्याने त्यांनी अखर्चित राहणार्या 1 कोटी 80 लाखांच्या निधीचे पुुनर्नियोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही कौशल्यक्षमताही कौतुकास्पद ठरली गेली आहे. इतकेच नव्हे दर ज्या निधीला खर्च करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी आहे तो निधी पहिल्या वर्षातच कशा पध्दतीने खर्च करता येईल याबाबत नियोजन करण्यात आले असल्याने निधी खर्चाला नव्या वर्षात गती मिळण्याची शक्यता आहे.\nमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सरत्या वर्षात अपेक्षेप्रमाणे शिक्षण व आरोग्य दोन्ही विभागांकडे लक्ष दिल्याने या दोन्ही विभागांत चांगले काम झाले. शिक्षणाची गुणवत्ता जोपासतानाच अनेक नवीन प्रयोग राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता आला. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही परीक्षा घेऊन या शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याचे काम डॉ. भारुड यांनी केले.\nआरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक कन या डॉक्टरांना ग्रामीण दवाखान्यात खासगी दवाखान्याप्रमाणेच सर्वसामान्यांवर उपचार करण्याचा मंत्र डॉक्टरांना दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा निर्माण होण्यास मदत झाली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सोलापूर जिल्हा लाभ घेणारा सर्वात अग्रेसर जिल्हा ठरला गेला आहे.\nशिक्षण व आरोग्यात आलेल्या यशानंतर या दोन्ही विभागांची गुणवत्ता कायम ठेवून कृषी व पशुसंवर्धन विभागाकडे डॉ. भारुड यांनी विशेष लक्ष देण्याचा सकंल्प केला आहे. त्यामुळे उपेक्षित असलेल्या विभागांना ‘अच्छे दिन’ येण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतकर्यांना शेतीशिवाय अन्य पूरक व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी प्रेरणा देऊन त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न डॉ. भारुड यांच्याकडून करण्यात येत असल्याने शेतकर्यांना आर्थिक सधनता येण्याची आशा निर्माण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शेतकर्यांसाठी दूध उत्पादन व दूधजन्य प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी, देशी गायी जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रेरणा देण्याचे काम नव्या वर्षात होत असल्याने पशुपालक, अल्पभूधारक व भूमिहिन शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nबार्शी येथे दोन गटांत हाणामारी; 5 जखमी\nटेम्पोचे चाक निखळून 13 जखमी\nसकारात्मक बदलाने विकासकामांना गती\nसोलापूर : टाकीत बुडून बालकाचा मृत्यू\nसोलापूर : कर्जबाजारीपणातून युवकाची आत्महत्या\nचार वाहने अडवून 8 लाखांची लूट\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tarunbharat.com/news/611892", "date_download": "2019-06-16T13:05:15Z", "digest": "sha1:7JGKIXFF6EOTE72MKOG5AVTNHFCTRHNJ", "length": 6645, "nlines": 15, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय....बजरंग पुनिया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » भारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय….बजरंग पुनिया\nभारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय….बजरंग पुनिया\nदोनवेळचा ऑलिम्पिक विजेता सुशीलकुमार ज्या दिवशी पहिल्याच फेरीत गारद झाला, त्याच दिवशी त्याच्यापेक्षा बराच कनिष्ठ असलेल्या बजरंग पुनियाने सुवर्णपदक काबीज करत खऱया अर्थाने भारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय ठरण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. 18 व्या आशियाई स्पर्धेत त्याने मिळवलेले हे भारताचे या हंगामातील पहिलेच सुवर्ण देखील ठरले.\nयापूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत 66 किलोग्रॅम फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये कांस्य जिंकल्यानंतर सुशील कुमार हाच भारतीय कुस्तीचा चेहरामोहरा होता. त्यानंतर चार वर्षांच्या अंतराने त्याने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य जिंकत आपली कामगिरी आणखी किंचीत सुधारली. या 35 वर्षीय अनुभवी खेळाडूने यंदा वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत तिसरे राष्ट्रकुल सुवर्ण जिंकले. पण, त्यानंतर त्याचा तो फॉर्म अजिबात टिकून राहिला नाही. त्यातच यंदा जकार्ता कन्वेन्शन सेंटरमध्ये झालेल्या लढतीत 74 किलोग्रॅम वजनगटात पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने त्याच्या पदरी आणखी नामुष्की आली. येथे त्याला बहरीनच्या ऍडमने 5-3 अशा फरकाने पराभूत केले.\nदुसरीकडे, अवघ्या 24 वर्षांच्या पुनियाने मात्र धमाकेदार कामगिरी साकारत सुवर्णप���क काबीज केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसे पाहता बजरंग पुनिया वर्षभरापासूनच उत्तम बहरात आहे आणि येथे त्याने एका अर्थाने आपल्या फॉर्मचीच प्रचिती दिली.\n‘माझा मार्गदर्शक योगेश्वर दत्तने इंचेऑनमध्ये चार वर्षांपूर्वी सुवर्ण जिंकले होते आणि इथे मी इथे जिंकू शकेन, असे तो त्यावेळी म्हणाला होता. मी त्याचा विश्वास खरा करुन दाखवल्याचा आनंद आहे’, अशी प्रतिक्रिया या हरियाणाच्या युवा मल्लाने व्यक्त केली.\nपुनियाचा सध्याचा उत्तम फॉर्म त्याने कुस्ती गांभीर्याने घेतल्याचे पर्यवसान मानले जाते. पण, स्वतः पुनिया तसे अजिबात मानत नाही. ‘मी कुस्तीप्रती गंभीर नाही, असे ते खूप म्हणायचे. पण, त्यांना जे म्हणायचे आहे, ते ते म्हणू शकत होते. मी त्यांची फारशी काळजी कधीच केली नाही. मी फक्त माझ्या सरावावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित राहील, याची दक्षता घेतली. मी कधीच बदललो नाही. पूर्वीही बदललो नव्हतो. आताही बदललो नाही. फक्त पाहणाऱयांच्या नजरा बदलल्या आहेत. आजही मला जिथे संधी मिळते, तिथे मनमुराद नाचून माझा आनंद व्यक्त करतो’, असे बजरंग पुनियाने याप्रसंगी स्पष्ट केले.\nCategories Select Category Automobiles leadingnews New Category Name Top News Video आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T12:34:31Z", "digest": "sha1:7DO74FTWRPVMINL6T2KS6MW5ORP3TMJ5", "length": 12389, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "तानसाची पहिल्या क्रमांकावर झेप – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nतानसाची पहिल्या क्रमांकावर झेप\nतानसा – अेम्स स्पोर्टस् आणि फिटनेस ठाणे आयोजित मैदानी अजिंक्यपद स्पर्धा तानसा येथे उत्साहात पार पडल्या. यामध्ये मुंबई मनपा नगर��ाह्य धामणगाव, तानसा व मोडकसागरच्या १६८ मुली मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धांचे अजिंक्यपद तानसाने १० सायकली जिंकून पटकावले.\nस्पर्धांचे उद्घाटन ठाणे जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ मुंबई, दिवासच्या पिनू गुप्ता, अेम्स फाऊंडेशनचे अजित कुलकर्णी, तानसा जलविभागाचे सहाय्यक अभियंता चित्रवंशी, दुय्यम अभियंता दिनेश उमावणे, कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर हे उपस्थित होते. रोटरी क्लबतर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुलींना सायकली बक्षीस म्हणून देण्यात आल्या. ओम्स फाऊंडेशन, ठाणे यांच्यातर्फे सर्व सहभागी १६८ मुलींना नाश्ता, स्कूल बॅग, टी शर्ट, ट्रॅक पॅण्ट, शूज, मेडल, प्रमाणपत्र व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.\nसायकल विजेत्या मुलींची नावे :\nतानसा मनपा मराठी शाळा (१० सायकली) – वैशाली खांजोडे, माधुरी रेंजड, नमिता सहारे, सोनाली चौधरी, दीपाली फुफाणे, राणी भोये, वैशाली फुफाणे, मोनाली चौधरी, सानिया जाधव, नंदिनी जाधव.\nधामणगाव मनपा शाळा (८ सायकली) – साक्षी लोखंडे, अस्मिता भोईर, दर्शना चिंबडा, अंजली जाधव, वैष्णवी जाधव, रोशनी पवार, तनिशा भोईर, भूमिका गिरी.\nमोडकसागर मनपा शाळा (३ सायकली) – पूनम बोंगे, नमिता वळंबा, दीपिका चौधरी. पंच म्हणून प्रशांत, दिलीप अहिनवे, काशिनाथ माळी, एकनाथ वरकुटे व अनिल पाटील यांनी काम पाहिले.\nरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर\nतोगडिया यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा\nसिंधूचे लक्ष्य पहिल्या जेतेपदावर\nटोकियो – उद्यापासून टोकियो येथे सुरू असलेल्या जपान खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूचे लक्ष्य यंदाच्या वर्षातील पहिल्या जेतेपदावर असणार आहे. यंदाच्या...\nउरणकरांची सुरक्षा रामभरोशी शासकीय अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष\nउरण – तालुक्यातील बहुतांश यार्ड हे अगदी गावानजीकच चिकटून आहेत. यार्डला आग लागली तर यार्डभोवती अग्निशमन गाडी फिरण्यास जागेचा अभाव, विजेची हाय टेन्शनखाली तसेच...\nजागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला दोन पदके\nचांगवाग – दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने 1 रौप्य आणि 1 कास्यपदकांची कमाई केली. पुरुषांच्या सांघिक स्किट प्रकारात भारताने दुसरा क्रमांक...\nआदिवासी कुटुंबातील कल्पेश जाधवचे राज्यसेवा परीक्षेत यश\nडहाणू – पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने मोठे यश मिळवीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या खडकीपाड्यात रस्त्याची सोय नसून,...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles?state=assam", "date_download": "2019-06-16T13:04:49Z", "digest": "sha1:6Y7BBAXG4RNNMH3MCSNJE773I6JMX22P", "length": 17862, "nlines": 287, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nपूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांची देखभाल\n• पूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांना बांधून न ठेवता त्यांना मोकळे सोडा. • ज्या भागात पूर परिस्थिती असेल, त्या ठिकाणावरील जनावरे सुरक्षित उंच ठिकाणी घेऊन जावे. • जनावरांच्या...\nपशुपालन | पशु ��िज्ञान केंद्र, आनंद कृषि विश्वविद्यालय\nतणमुक्त व निरोगी वांग्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री. परमार धीरज सिंग राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nया कीटकमुळे दुधी भोपळ्याचे होणाऱ्या नुकसानविषयी जाणून घ्या.\nदुधी भोपळामध्ये इपिलाचना हा बीटल नावाने ओळखला जातो. हे प्रौढ कीटक पाने खातात तसेच त्याचा अळीच्या अवस्थेत असताना, त्या वनस्पतीची मुळे खाऊन त्यांचे नुकसान करतात. त्यांचे...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nबिजामृत ‘असे’ तयार करावे\nबिजामृत ही एक बियाणे व रोपावरील मुळांचे बुरशी आणि मातीमधील रोग यापासून संरक्षण करण्यासाठी केलेली जैविक बीज प्रक्रिया आहे. पावसाच्या काळामध्ये पीक व मुळांवर बुरशीजन्य...\nजैविक शेती | झिरो बजेट शेती (सुभाष पाळेकर)\nडाळींबच्या चांगल्या गुणवत्तेसाठी खतांचे योग्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. राहुल राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १३:0:४५@ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी राज्य - कर्नाटक सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतुम्हाला माहित आहे का\n१. नवीन कृषीमंत्री व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आहेत. २. केळीमध्ये सर्वाधिक सिंचनाची आवश्यकता असते. ३. जगामध्ये बटाटा हे पीक भाजीपाल्यांमध्ये अव्वल...\nआंब्यामधील नुकसानाबद्दल जाणून घ्या\nआंब्या मधील नुकसान हे पानावरील येणाऱ्या लहान गाठीमुळे होते. त्याचा नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी @१० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकपाशीवरील रोग व किडींपासून संरक्षणासाठी कीटकनाशकची फवारणी करावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री प्यारे कुमार राठोड राज्य - राजस्थान उपाय - थायमेथोक्झाम २५%डब्ल्यू जी @१० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोबीच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करावी\nशेतकऱ्याचे नाव - श्री पी. एन . मंजू राज्य -आंध्रप्रदेश सल्ला - सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकाच आंब्यावर तीन वेगवेगळया प्रकारचे कलम\nआपण आंब्याच्या वंशवृद्धीसाठी बी लावून त्याची वाढ करतो किंवा कलम करून त्याचा विकास केला जातो. बी किंवा आंब्याची कोय लावून आंब्याची वाढ करण्यासाठी बराच काळ लागतो. त्यासाठी...\nआंतरराष्ट्रीय कृषी | बुदिदाया तनमन बौह\nचवळी व मुगामधील अळीचे नियंत्रण\nइमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @५ ग्राम किंवा फ्लुबेनडीमाइड ४८० एस सी @४ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nवांग्याच्या निरोगी वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री दिनेश गामित राज्य - गुजरात सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nह्या कीटक बद्दल माहिती आहे का\nक्रायसोपर्ला हे मित्र कीटक आहेत पिकांवरील रसशोषक किडी , मावा , तुडतुडे , पांढरीमाशी , तसेच फुलकिडे हे खाऊन किडींचा प्रादुर्भाव कमी करतात. अशा मित्र कीटकांचे संवर्धन करा.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकोबीवरील डायमंड बॅक मॉथ च्या प्रादुर्भावमुळे होत असलेली नुकसान\nशेतकऱ्याचे नाव - श्री ए.व्ही.एम वेल्लीमलाई राज्य - तामिळनाडू उपाय - स्पिनोसॅड ४५% एस सी @७ मिली प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकोरफड पिकाचे लागवड तंत्रज्ञान\nकोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर त्वचा जळाली किंवा कापल्यास यावर उपचार म्हणून केला जातो. त्याचबरोबर हे केसांना जेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते. खोकला,...\nजनावरांचे जंतपासून संरक्षण करावे\nजनावरांमध्ये जंताची समस्या ही प्रामुख्याने आढळून येते. जनावरांमध्ये जंत असल्यास त्यांचे आरोग्य निस्तेज व कमजोर दिसते. या गोष्टीमुळे पशुपालकाला आर्थिक नुकसानीच्या समस्यांना...\nपशुपालन | गांव कनेक्शन\nशेवग्याच्या नवीन व जोमदार फुटव्यासाठी ���ेलेली छाटणी\nशेतकऱ्याचे नाव - श्री संचय राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nस्पिनोसॅड ४५ %एस सी @३ मिली किंवा फिप्रोनील ५ एस सी @१० मिली किंवा सायनट्रिनीलीप्रोल १० ओडी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात १०-१५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:34:48Z", "digest": "sha1:J2ENMRVI3GG67BAMFXNIHOY6B4TVUZBD", "length": 2407, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nगिरीश कर्नाड: आधुनिक विचारांचा अभिजात नाटककार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो.\nगिरीश कर्नाड: आधुनिक विचारांचा अभिजात नाटककार\nगिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aisiakshare.com/comment/29255", "date_download": "2019-06-16T13:26:43Z", "digest": "sha1:WOAZ5HHMJMC4WOCYYE3Z2VHAKONXMU6X", "length": 60961, "nlines": 915, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र\nया वेळचा विषय आहे \"यंत्र\". मानवनिर्मित यंत्रांची चित्रे येथे दिसावी, अशी विषय देतानाची अपेक्षा आहे.\nयंत्रे म्हटली म्हणजे उपयुक्तता हा प्राथमिक हेतू असतो. परंतु यंत्र बनवणार्याची सौंदर्यदृष्टी म्हणा, किंवा यंत्राच्या अभियांत्रिकीसाठी काही विवक्षित संमिती (सिमेट्री) लागत असल्यामुळे म्हणा, कित्येक यंत्रे सुंदरही असतात. कधीकधी बघणार्याच्या परिप्रेक्ष्यामुळे, कॅमेर्याच्या चौकटीतल्या निवडीमुळे, किंवा यंत्राच्या परिसरा��ी होणार्या संदर्भामुळे एक कथानक निर्माण होऊ शकते.\nअशी यंत्रांची चित्रे आपण येथे बघूया\nअनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.\nतसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..\nस्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:\n१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.\n२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)\n४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ४ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ५ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.\n५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर ���ेले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.\nसूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.\nचित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.\nमागचा धागा: विषय काळ , आणि विजेते छायाचित्र \"धीम्या उबदार गतीने\".\nयंत्र हा विषय आवडला. या थीमचे\nयंत्र हा विषय आवडला. या थीमचे काही छान फोटो पाहिलेही आहेत.\nएक शंका आहे, नळ वगैरेंना थेट यंत्र म्हणता येणार नाहीत पण असे विषय चालतील का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमाझ्या मनात म्हणावे तर मानवनिर्मित वस्तूंपैकी चरखा चालेल पण कापड चालणार नाही. कालव्याचे पाणी चालू-बंद करणारी झडप चालेल पण कालवा चालणार नाही. पण फरक काय ही नेमकी व्याख्या मला करता येत नाही. परंतु \"नळ\" चालेल असे जरूर वाटते.\nया विषयात फायर हायड्रंट चालणार नाहीत असं वाटतं. नळांबद्दल विचारताना माझ्या डोक्यात हे असं काहीतरी होतं.\nकापड-चरखा यावरून हा फोटो दिसला-सुचला\nदोन्ही फोटो मी काढलेले नाहीत. viewbug.com या संस्थळावर मिळाले.\n(अंतिम तारीख ४ मे च्या जागी ४ जुलै केली आहे.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमशिन का डेफिनिशन् क्या हैं \nविषय आवडला. खालील फोटो स्पर्धेसाठी नाही, कारण ते केवळ लॉरी सिमन्सच्या एका छायाचित्राचे घेतलेले छायाचित्र आहे. १९९१ मध्ये गाजलेल्या केनेडी कुटुंबातल्या विल्यम केनेडी स्मिथ खटला आणि न्या. क्लॅरेन्स थॉमसवर झालेले आरोप या घटनांच्या पार्श्वभूमीवर आलेले. अधिक माहिती येथे -\nमूळ चित्र मस्तच आहे.\nथोडे अधिक प्लॅनिंग करून स्वतःचे चित्र म्हणूनही देता आले असते. चित्रावरील काचेत अनेक प्रतिबंबे पडली आहेत. त्यांची हेतुपुरस्सर काहीतरी मांडणी केली असती तर चित्राबाबत/चित्राच्या विषयाबाबत टिप्पणी करणारी नवीन कृती ठरली असती. (परंतु \"यंत्र\" विषयाचे म्हणून चालले असतेच, असे सांगता येत नाही.)\nस्पर्धेसाठी नाही , पण अनुषंगाने...\nस्पर्धेसाठी नाही , पण विषयाच्या अनुषंगाने हे आठवले :\n(गांधीजींना) चालणारा चरखा (न-यंत्र)\n(अर्थातच गांधीजींना) न चालणारा चरखा (यंत्र)\nदोन्ही चित्रे जालावरून. पण दुसरे माझ्याकडे छापील स्वरूपात आहे. (पुस्तक : यांत्रिकाची यात्रा / कॅक्टस अॅण्ड रोजेस)\nदोन यंत्रे: मानवी आणि नैसर्गिक\nदोन यंत्रे: मानवी आणि नैसर्गिक\nलाईटरूम ४.२ वापरुन उत्तर-संस्करण\nएक्जिफ - शोधावा लागेल.\nसंपादकः धाग्यात म्हटल्याप्रमाणे चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा.\nमाझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या\nस्वतः स्वतःच्याच कार्बन फोनवरुन काढलेले आणि कार्बनच्याच एडिटरमधे संस्कारित केलेले चित्र. फोनच्या भिंगातून काढलेले फोटो या स्पर्धेत पात्र आहेत का\nहोय जरूर. पण कार्बन फोन\nपण कार्बन फोन म्हणजे काय समजलं नाही. ही उत्पादक कंपनी आहे का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nगवि, तुमची का 'हाडे'\nनाय हो नाय.. आमची\nनाय हो नाय.. आमची कुठली..\nप्रदर्शनात घेतलेला फोटो हाय. त्यातला इंजिनचा भाग, आणि त्यातही नुसते यंत्राच्या सौंदर्याचे आकार दिसावेत म्हणून वास्तव रंगीत प्रतिमा क्रॉप केली आणि मोनोक्रोम इ इ केली...यंत्राची ताकद थरथरल्यासारख्या दृश्यात जाणवते म्हणून तसा नॉईज केला. नेमकं किती पॉवरचं आणि कशा जातीचं इंजिन आहे ते तपशीलवार दिसू नये पण आकर्षण वाटावं इतपत लुक ठेवला.\nमुळात हाडे काळीपांढरीच आहे, तरीही क्लासिक लुक देणं आवश्यक वाटलं.\nविसुनाना, हाडे काय म्हणावं हो जरा बरा शबुद वापर्ला अस्ता.. जरा बरा शबुद वापर्ला अस्ता..त्या फोटोमध्ये मी अॅक्च्युली कोणाचा पाय अन हाडे दिसत्यात का ते दोनदा निरखून पाहिले अन ���ग लक्शामध्ये आले कसली हाडे आहेत ते\nगवि, तुमची का 'हाडे'\nबाकी हा प्रश्न गविंना विचारणारे विसुनाना पहिलेच असावेत\nगवि चुकलात तुम्ही. कार्बन\nगवि चुकलात तुम्ही. कार्बन उत्सर्जन करणार्या धुराड्याचाच किंवा त्याही पुढे (किंवा धुराड्याच्या मागचा कार्बनचा) फोटो हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. काढा धुर.\nफोटो क्रमांक १ : Gear train\nमोठ्या आकारातील फोटो इथे बघता येइल.\nफोटो कमांक २ : मनगटी घड्याळ\nमोठ्या आकारातील फोटो इथे बघता येइल.\n(फ्लिकरवर एव्हिअरी आजच पाहिलं आणि संस्करण म्हणून मूळ चित्रात कंटाळा येई पर्यंत बदल केले.)\nमस्त विषय आहे.कधी कधी निर्जीव यंत्रेदेखील सजीव असल्याचा भास होतो जळगावच्या एरंडोल तालुक्यामधे पद्मालय म्हणुन गणपतीचे पीठ आहे, त्या मंदिराच्या बाहेर एका टपरित काढलेला फोटो आहे.\nकधी कधी निर्जीव यंत्रेदेखील\nकधी कधी निर्जीव यंत्रेदेखील सजीव असल्याचा भास होतो\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमिलिंद बोकील - झेन गार्डन\nनिर्जीव यंत्रे सजीव असल्याचा भास होतो यावरून मिलिंद बोकीलांच्या झेन गार्डन कथासंग्रहातली ’यंत्र’ ही कथा आठवली.\nमलाही हीच कथा आठवली.\n पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करुन मिळाले सुद्धा आहे, विकांताला वाचण्यात येईल\nरचाक - मिलिंद बोकिल हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. त्यांचे \"गोष्ट मेंढा गावाची\" हे पुस्तक वाचले आहे का\nपहिला फोटो छान आहे. हाच फोटो\nपहिला फोटो छान आहे. हाच फोटो जर १/१० -१/३० सेकंद shutterspeed ने काढला असता तर कदाचित पडणार्या पाण्याचा परिणाम जास्त चांगला दिसला असता. मूळ फोटो raw मध्ये आहे का असेल तर ~१/२ ते १ stop underexpose करुन काही overexpose झालेले details बहुतेक परत मिळवता येतील (डावीकडचा खालचा कोपरा आणी पाणचक्कीच्या उजवीकडे).\nहा चांगली टिप. थोडं १/१० - १/३० shutterspeed केला असता तर पाणी अजुन चांगलं आलं असतं. फोटो RAW मधेच आहे.\nपंख्याचा फोटो काढायचं माझ्याही डोक्यात आलं होतं. (पण पंख्यावरची धूळ साफ करायचा कंटाळा आला.)\nरॉ फोटो नसेल तरीही JPG फाईल्स वापरून जिंपमधे बर्यापैकी तपशील मिळवता येतील. खालच्या फोटोत जेपीजीवरच काम करून गेट आणि डोमच्या काही भागाचे तपशील मिळवले. हा फोटो स्पर्धेसाठी नाही.\n(मूळ फोटो शोधून दाखवते म्हणजे फरक चटकन समजेल.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआमचाही पंखा फोटो काढण्यापुरताच. मी पण पंखा मागच्या आठवड्याला बाहे�� काढला. इकडे ९-१० महीने पाउस पडतो. त्यामुळे गरज लागत नाही.\nडोळ्यासमोरच होता click केला.\n>> रॉ फोटो नसेल तरीही JPG\n>> रॉ फोटो नसेल तरीही JPG फाईल्स वापरून जिंपमधे बर्यापैकी तपशील मिळवता येतील.\nraw मध्ये खूप जास्त dynamic range असते, त्यामुळे खूप जास्त तपशील परत मिळवता येतात. jpeg मध्ये बरेच tonal details जातात. या ठिकाणी छान उदाहरणे आहेत raw vs jpeg साठी. example 7 आणी example 8 आपल्या चर्चेसंदर्भात उपयुक्त आहे.\nअजून एक वैयक्तिक उदाहरण द्यायचे झाले तर मी एकदा आकाशात उडणार्या पक्ष्यांचे फोटो काढत असताना अचानक माझ्या समोर एक रॅटलस्नेक सळसळत आला. मी कॅमेराची सेटिंग्स बदलायला विसरलो आणी फोटो खूप काळे आले. मी नेहमीच raw + jpeg फोटो काढत असल्यामुळे मी raw वापरून जवळपास 3.75 stop overexpose केले आणी थोडातरी बरा फोटो मिळवला. खाली दोन्ही फोटो दिले आहेत. त्यातील jpeg फोटो post process करण्याचा प्रयत्न केला तर tonal details कसे जातात हे स्प्ष्ट होइल.\n१) कॅमेरातून आलेला jpeg फोटो\n२) raw वापरून post process केलेला फोटो\nकॅनन टी३, १८-५५ मिमी, छिद्रमान - f/11, एक्सपोजर - १/३ से, आयएसओ - ८००, फ्लॅश वापरला नाही.\nफोटो काढल्यावर थोडा फिरवला, कातरला, कॉन्ट्रास्ट आणि रंग ठीकठाक केले.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतपकिरी नक्षीदार वस्तू काय आहे\nतपकिरी नक्षीदार वस्तू काय आहे\nऐला, मला पेपरवेट वाटला होता.\nऐला, मला पेपरवेट वाटला होता.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nऊब + रचनात्मक अन डौलदार गुंतागुंत\nक्लिपच्या अँगलने छान परीणाम साधला गेला आहे.\nयंत्रांनी किंवा उपकरणांनी बनलेला चेहेरा (आत माणूसच नाही) ही कल्पना आवडली.\nयंत्र - मानवनिर्मित आणि अतिपरिचित ...\nमोबाईल वरून घेतलेले छायाचित्र असल्याने एग्झिफ विदा उपलब्ध नाही.\n\" समर्थाचिया सेवका वक्र पाहे\nअसा सर्व भूमंडळी कोण आहे \nऐसीच्या मुखपृष्ठावरील \"यंत्र आणि मानव\" हे छायाचित्र अतिशय अर्थपूर्ण , इन्स्पायरींग अन रोचक आहे. अनेक कल्पना मनात येऊन गेल्या.\nकधीतरी \"ऊब\" हा विषय घेता येईल का सूर्याची , मानवी नातेसंबंधांची, फक्त डोळ्याला जाणवणारी अशी काही ऊबेची उदाहरणे घेता येतील असे वाटते.\n१. कॅमेराचं आत्मपरीक्षण २.\n२. पैशाने सगळी दारं उघडतात\nपहिल्या फोटोतल्या कॅमेर्याला polarizing filter आहे का प्रतिबिंब काळपट आहे म्हणून तसे वाटले.\nहे चित्र स्पर्धेसाठी नाही.\nही का���ी चित्रे मी वॉशिंगटनजवळील विमानसंग्रहालयात काढली :\nकेंद्रमान - १४१ मिमि, छिद्र - एफ/४.४, उघडीक - १/५ सेकंद\nकेंद्रमान - १०८ मिमि, छिद्र - एफ/४.२, उघडीक - १/८ सेकंद\nकेंद्रमान - ११८ मिमि, छिद्र - एफ/४.२, उघडीक - ०.४ सेकंद\n४. स्पेश शटलवरील चेहरा\nकेंद्रमान - ४० मिमि, छिद्र - एफ/४, उघडीक - १/६ सेकंद\nसर्व चित्रे ऑलिंपस ई-५०० कॅमेर्याने काढली.\nही स्पर्धा २ आठवडे चालेल.\nही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ४ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल.\nआज ७ जुलै आहे. अमुक ने अजून बोर मारायच्या आत स्पर्धेचा निकाल जाहिर करावा.\n(निकाल सोयीनुसार शनिवार रविवरपर्यंत पुढे ढकलला. क्षमस्व.)\nमला अपेक्षा होती की यंत्रांचे मॅक्रो छायाचित्रण भरपूर येईल. पण अनेक वेगळ्या कल्पना दिसल्या. उदाहरणार्थ ऋता यांचे \"बदललेले क्षितिज\". वेगवेगळ्या लोकांची कल्पकता मला खूप आवडली. कुठली चित्रे आवडली त्यांचा क्रम गेले काही दिवस सारखा बदलतो आहे. पण आता जो वाततो तो क्रम अंतिम मानून देतो आहे.\n(सविस्तर नंतर लिहीन, आता नुसते निकाल देतो.)\n\"मी\" यांचा \"यंत्रमानव\" - कल्पना भन्नाट आहे.\nअपरिमेय यांची \"गियर ट्रेन\"\nपांथस्थ यांचे \"निर्जीव यंत्रेदेखील सजीव\"\nमला chintu यांचे तिन्ही फोटो\nमला chintu यांचे तिन्ही फोटो आवडले. क्लासिक, नॉस्टाल्जिक वाटतायत. आणि Gear Train, हुक्का, 'हाडे' हे फोटोपण आवडले. यंत्रमानव ची कल्पना भन्नाट आहे.\nchintu यांचा दुसरा फोटो अधिक शक्यतांचा\nchintu यांचा दुसरा फोटो अधिक शक्यतांचा वाटला.\nपहिले चित्र सुंदर आहे, पण ग्रीटिंगकार्डवजा चित्रांबाबत माझा पूर्वदूषितग्रह आहे. (म्हणजे ग्रीटिंग कार्डांवर आवडतात. पण त्यांच्या गुळगुळीतपणात अर्थपूर्णतेचे कंगोरे तासले जातात. जलचक्कीचे चाक \"क्यूट\" आहे, त्याचा यंत्रपणा माझ्याकरिता कमी होतो.)\nchintu यांच्या दुसर्या चित्रात कथानक आहे, मिष्किलपणा यंत्रांच्या \"यंत्र\" असण्यात आहे. काहीतरी क्रमवारी लावायची म्हणून अधिक तांत्रिक सफाई असलेली चित्रे निकालात वरच्या क्रमांकात दिली. खरेच, या वेळी चित्रांची निवड मला कठिण गेली.\nहम्म ते फोटो ग्रिटिँगकार्डवरचे वाटतायत खरं :-). तो क्लासिक फिल येण्यासाठी क्यामेरात काही सेटीँग असतं का\nयंत्र म्हणल्यावर मला स्वयंपाकघरातील यंत्र च आठवलेली. फ्रिज, डिशवॉशर, मिक्सर वगैरे. इथे बाईक, कार, मेकेनिकल फ���याक्टरी किँवा असेंब्लर वगैरेचे फोटो जास्त येतील असं वाटलेलं. पण इतर वेगळेच फोटो रोचक वाटले.\nतुमचे विषय आणि फोटोदेखील हटके असतात.\nविनंती - फोटो कुठे मिळेल\nऐसी वर काही दिवसांपूर्वी लावलेला - यंत्र आणि मानव नावाचा प्रसिद्ध फोटो कुठे मिळेल तो अतिशय आवडला होता. फोटोग्राफर \"सोशल रिफॉर्मिस्ट\" होता व छायाचित्राच्या माध्यमातून क्रांती केली असे काहीसे तेव्हा वाचले होते.\nज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nसंगीतकार सज्जाद हुसेन (जन्म : १५ जून १९१७)\nजन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), कवी शाहरियार (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)\nमृत्यूदिवस : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)\nब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.\n१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.\n१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.\n१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.\n१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.\n१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.\n१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.\n१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.\n२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/50-types-date-palm-market-occasion-ramjan-188221", "date_download": "2019-06-16T13:04:35Z", "digest": "sha1:ECPLZTFP6OK3TP3HHM3HM5PC4MHBTRG2", "length": 15982, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "50 types of date palm in market on the occasion of Ramjan रमजाननिमित्त विविध देशातून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजारात | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nरमजाननिमित्त विविध देशातून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजारात\nशुक्रवार, 10 मे 2019\nमार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची अवाक झाली आहे. यामध्ये ६० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत प्रतिकीलो किमतीचे खजूर बाजारात मिळत आहेत.\nमार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची अवाक झाली आहे. यामध्ये ६० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत प्रतिकीलो किमतीचे खजूर बाजारात मिळत आहेत.\nरमजान महिन्यात खजुराची मागणी लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी ओमन, मस्कत, इराण, इराक, सौदी या आखाती देशातून खजूर आयात केले आहे. त्यामध्ये लाल खजूर आणि काळी खजूर अशा दोन प्रकारच्या खजूर उपलब्ध असून लाल खजूर साधारणतः ६० रुपये ते १०० रुपये प्रति किलो, तर काळी खजूर १०० रुपये ते २००० रुपये प्रती किलो बाजारात उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल खजुरीचे भाव स्थिर असून काळी खजूर मात्र या वर्षी ४० ते ५० रुपये प्रति किलो महागली आहे.\nबाजारात सध्या अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, ���रत, सुलतान, रुक्सार, बुरारी, किंग यासह ५० पेक्षा जास्त खजुरचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये आर्थिक दृष्ट्या खजूर न परवडणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी ६० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत खजूर उपलब्ध आहे. तर उच्च प्रतीची सुकरी, अजवा, मगजोल या १२०० ते २००० रुपये प्रति किलो पर्यंत उपलब्ध आहे.\nअजवा जातीच्या खजुराचे झाड मोहम्मद पैगंबर यांनी लावल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे या खजुरीला बाजारात मुस्लिम बांधवांकडून अधिक मागणी आहे. अजवा, मगजोल आणि बूमेन हे खजूर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आणि चवीलाही उत्कृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\n\"काळया खजुरामध्ये विविध प्रकारच्या पॅकिंगला सर्वाधिक मागणी आहे. काळी खजूर ही आखाती देशांतून आयात केली जाते. बाजारामध्ये आतापर्यंत शंभर टनापेक्षा जास्त खजुराची आवक झाली आहे.\"\n- दिनेश सेठ ( व्यापारी, मार्केटयार्ड)\n\"बाजारात ५० पेक्षा जास्त प्रकारच्या खजूर उपलब्ध आहे. यावर्षी इराक मध्ये लाल खजुराचे उत्पादन जास्त झाल्याने यंदा बाजारात त्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे लाल खजुराचे भाग स्थिर आहेत.\"\n- नरेंद्र जैन ओसवाल ( व्यापारी, मार्केटयार्ड)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाहतूक पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; दुचाकीस्वारास अटक\nपुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. स्वारगेट येथील...\nपुणे : येरवड्यात भरदिवसा वार करुन 5 चोरट्यांना अटक\nपुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या...\nपुण्यात गुन्हे शाखेकडून 'पब'वर छापे ; चार लाखांची दारु जप्त\nपुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग...\nभारतीय तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडरपदी अपूर्वा होरे\nजयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने...\nमंडणगड -पुणे मार्गे शिर्डी प्रवासाला विलंब\nमंडणगड - मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्यकता...\nनैसर्गिक आपत्ती रोखायची कुणी\nऔरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/vidhansabha-election-2019-seat-distribution-issue-politics-188462", "date_download": "2019-06-16T13:25:20Z", "digest": "sha1:4476TMOHV24JLFAN5OFZMO6WTMOIN2OY", "length": 21300, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhansabha Election 2019 Seat Distribution Issue Politics Vidhansabha 2019 : जागावाटपातील समन्वय हाच कळीचा मुद्दा | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nVidhansabha 2019 : जागावाटपातील समन्वय हाच कळीचा मुद्दा\nरविवार, 12 मे 2019\nअसा आहे राजकीय पट\nभाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान\nकाँग्रेस आघाडी ‘मनसे’ला जागा सोडणार काय\nकोथरूड, कसब्यात भाजप इच्छुकांची मांदियाळी\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता\nभाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा समन्वय कसा साधणार, हाच कळीचा मुद्दा आहे.\nपुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा पुणे लोकसभा मतदारसंघात येतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीतही भाजपनेच एकहाती सत्ता संपादली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती पुण्यात विधानसभेसाठी मा���्र भाजपच्या दृष्टीने डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांबाबत अदलाबदल होणार का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी पुण्यातील विधानसभेची कोणतीही जागा घटक पक्षांना द्यावी, अशी मानसिकता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे युतीत जागावाटपावरूनच ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n२०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढले. त्या वेळी वडगाव शेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघांत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. वडगाव शेरीत अवघ्या पाच हजार मतांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. स्वबळावर भाजपला ‘काँटे की टक्कर’ देणाऱ्या शिवसेनेला या वेळी पुण्यात किमान दोन ते तीन जागांची अपेक्षा स्वाभाविकपणे आहे. किंबहुना याच हेतूने शिवसेनेने लोकसभेत भाजपचे काम केले. अर्थात या मनसुब्यांना भाजप कितपत साथ देईल, याविषयी साशंकता आहे.\nदुसऱ्या बाजूला विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित मानली जाते. ही आघाडी झाली तर शहरातील जागांची वाटणी निम्मी-निम्मी होईल. काँग्रेसने लोकसभेच्या निकालाची वाट न पाहता शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय मेळाव्यांचे नियोजन केलंय. सध्या भाजपचा बालेकिल्ला बनलेला कोथरूड मतदारसंघ २०१४ पूर्वी शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचे शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हा मतदारसंघ पक्षाला मिळावा, यासाठी प्रयत्नशील असतील. राष्ट्रवादी येथे कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपमध्ये रस्सीखेच राहणार आहे.\nशिवाजीनगर मतदारसंघातही भाजपची ताकद वाढली आहे. या मतदारसंघात आमदार विजय काळे यांच्यासोबत नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हेदेखील प्रमुख इच्छुक आहेत. लोकसभेत अनिल शिरोळे यांना न मिळालेल्या संधीची विधानसभेत भरपाई होणार काय, याबाबत चर्चा आहे. माजी आमदार विनायक निम्हण कोणत्या पक्षाकडून लढणार याचीही उत्सुकता आहे. जागावाटपात या जागेसाठी काँग्रेस आग्रही राहील, अशीच चिन्हे आहेत.\nवडगाव शेरीसाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. आमदार जगदीश मुळीक यांच्या बंधूंना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन या मतदारसंघात मोठा निधी वळवला आहे. शिवसेनेचे संजय भोसले, रघुनाथ कुचिक हेही येथून आग्रही रा���तील. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बापू पठारेंसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. पर्वतीमध्ये आमदार माधुरी मिसाळ ‘हॅटट्रिक’च्या तयारीत आहेत. या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्याने काँग्रेसकडून या जागेची मागणी होईल.\nपुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना सध्यातरी भाजपमधून इतर कोणताही समर्थ पर्याय नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत येथून भाजपला मिळणारे मताधिक्य यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे या वेळीही येथून इच्छुक आहेत. युतीचा घटक पक्ष असणारा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) ही जागा लढविण्यास इच्छुक असेल.\nगिरीश बापट खासदार झाल्यास, कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण हा सध्या चर्चेचा विषय आहे. महापौर मुक्ता टिळक, धीरज घाटे, गणेश बीडकर, हेमंत रासने अशी इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. बापट यांच्या सूनबाई स्वरदा याही उत्तराधिकारी म्हणून मैदानात उतरतील. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचीच कसोटी लागणार आहे. ‘मनसे’तून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नगरसेवक रवींद्र धंगेकर हे या वेळीही इच्छुकांमध्ये आघाडीवर आहेत.\nपुण्यात ‘मनसे’ची ताकद असून, ‘मनसे’ला आघाडीत घेतले तर कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबाबत सध्या चर्चा आहे. त्यामुळे पुण्यात सध्या तरी जागा मर्यादित आणि इच्छुकांची मोठी गर्दी, यामुळे सर्वच पक्षांना उमेदवारी देताना कसरत करावी लागेल, हे निश्चित.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n दोघेही समान जागा लढवणार\nऔरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा...\n‘निवडणूक लढविण्याबाबत आदित्यच निर्णय घेतील’\nमुंबई - शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबतच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी...\nराजे जिंकले; आमदारांची परीक्षा कायम\nउदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग...\nVidhansabha 2019 : आमदारकीसाठी सगळीकडेच गर्दी\nशिरूर लो���सभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे...\nVidhansabha 2019 : युतीसमोर आव्हान आघाडी, मनसेचे\nशिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा...\nVidhansabha 2019 : आघाडीचा वारू रोखण्याचे युतीपुढे आव्हान\nमहापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%AE&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%AE&f%5B0%5D=field_site_section_tags%3A42", "date_download": "2019-06-16T13:11:31Z", "digest": "sha1:7X7RH5DY5CTBCUH7DILSN7I76ZWVWIPR", "length": 28061, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nछगन भुजबळ (10) Apply छगन भुजबळ filter\nउच्च न्यायालय (9) Apply उच्च न्यायालय filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवाद (5) Apply राष्ट्रवाद filter\nशरद पवार (5) Apply शरद पवार filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nगिरीश महाजन (3) Apply गिरीश महाजन filter\nगैरव्यवहार (3) Apply गैरव्यवहार filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nबलात्कार (3) Apply बलात्कार filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nकाळा पैसा (2) Apply काळा पैसा filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nपंकज भुजबळ (2) Apply पंकज भुजबळ filter\nप्लास्टिक (2) Apply प्लास्टिक filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nविनोद तावडे (2) Apply विनोद तावडे filter\nसमीर भुजबळ (2) Apply समीर भुजबळ filter\nसर्वोच्च न्यायालय (2) Apply सर्वोच्च न्यायालय filter\njusticeforpayal : रॅगिंगचा बळी ठरलेल्या पायल तडवीचे काय चुकले\nनाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...\nloksabha 2019 : राज ठाकरे आणि शरद पवार यांचे स्क्रिप्ट 'सेम टू सेम' : तावडे\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करित आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. तावडे यांनी सांगितले की,...\nआठ महिन्यांच्या शेतकऱ्याच्या मुलाला हवा मदतीचा हात\nमुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तारळ गावातील गुरूप्रसाद बेडेकर यांची जेमतेम आर्थिक परिस्थिती बेताची , आपल्या आठ महिन्यांच्या सुयशला वाचवायला ते सध्या परळच्या केईएम रुग्णालयात आले आहेत. यशला जन्मापासून ऐकू येत नसल्याने कॉक्लिअर इम्प्लाण्ट शस्त्रक्रिया करावी लागणार...\nबलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा\nमुंबई - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्चित करणे...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे, मोठमोठ्या मॉलमधून...\nगो गो गोविंदा...; दहीहंडीनिमित्त थरांवर थर\nसंपूर्ण देशभर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हर्षोल्लासात दहीहंडी उत्सव साजरा केला ज���त आहे. मुंबईत दहीहंडी उत्सवाची तर धुम असते. देशभरात अनेक मंडळे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करुन सिनेकलाकारांना या उत्सवाचे आकर्षण म्हणून आमंत्रित करतात. 'हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की' म्हणत थरावर थर रचत गोविंदा...\n#sakalformaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात\nराज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया मार्ग काढूया’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...\nछगन भुजबळ लीलावती रुग्णालयात\nमुंबई - आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गॅस्ट्रोलोजीचा त्रास होत असल्याने भुजबळ...\nभुजबळ यांना विशेष काळजी घेण्याचा पवारांचा सल्ला\nमुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन शरद पवार...\nभुजबळ म्हणतात \"झाले मोकळे आकाश... '\nमुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, \"होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....\nजामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा: भुजबळ\nमुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम रुग्णालयातून...\nनेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका, आराम करा; भुजबळांना डॉक्टरांचा सल्ला\nमुंबई : माझा आजार पूर्ण कमी झालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी मला नेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका, असे सांगितले आहे. त्यांनी मला थोडा आराम करा आणि त्यांच्या देखरेखीखाली राहा, असा सल्ला मला दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम...\n...आणि भुजबळांची 'लिलावती' वारी टळली\nमुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना लिलावती रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा होती. परंतू जेजे रुग्णालयांतील डॉक्टरांच्या अहवालामुळे छगन भुजबळांना लिलावती ऐवजी केईएमचा मुक्काम घडल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक...\nछगन भुजबळांची तुरुंगातून सुटका\nमुंबई - दिल्लीतील \"महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात रविवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, त्यांना पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातून हलवू नये...\nमुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...\nभुजबळांच्या इच्छेनुसार होणार पुढील उपचार\nनाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी...\nछगन भुजबळ आणि कुटुंबीयांची चौकशी, अटकेचा घटनाक्रम\nमाजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...\nगिर्यारोहक दांपत्याने उचलला अवयवदान चळवळीचा पर्वत\nमुंबई - निवृत्त बॅंक कर्मचारी श्रीकांत आपटे (67) आणि माध्यमांसाठी लेखन करत, आध्यात्मातील विज्ञानावर व्याख्याने देणाऱ्या नीला आपटे (60) या दांपत्याने आयुष्याची दुसरी इनिंग अवयवदान चळवळीसाठी सुरू करण्याचा निश्चय केला आहे. गिर्यारोहणाची आवड असलेल्या या दांपत्याने या चळवळीचा पर्वत जमेल तितका...\nकमला मिल आगप्रकरणी पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nमुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट आणि पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमला मिल...\nकोल्हापूरच्या विद्यार्थींनीची विनोद तावडे यांनी घेतली भेट\nमुंबई : गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली. विजयाच्या प्रकृतीची चौकशी केली व तिला हिम्मत दिली. तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.रावत आणि डॉ.प्रविण बांगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-06-16T13:10:24Z", "digest": "sha1:QO7J3KRY7LAG5LHGNS3E6QTRP6EYXWBF", "length": 11754, "nlines": 132, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "स्वरा भास्करची निर्मिती क्षेत्रात एंट्री – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दि��्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nस्वरा भास्करची निर्मिती क्षेत्रात एंट्री\nमुंबई – अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी ओळखली जाते. आता तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाउल ठेवले आहे. तिचा भाऊ ईशान याच्यासोबत मिळून कहानीवाले हे प्रोडक्शन हाउस सुरु केले आहे. या प्रोडक्शनचा उद्देश मनोरंजनाला पाठींबा देण्याचा आणि आणखी चांगले सिनेमे करण्याचा आहे.\nमागील दीड वर्षांपासून कहानीवालेच्या कल्पनेवर काम सुरु होते. अनेक कथाकारांकडे चांगल्या कथा असतात मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. कहानीवाले हे त्यांच्यासाठी व्यासपीठ असेल असे स्वरा म्हणाली. तर ईशानने सांगितले की, आमच्या घरात प्रसिद्ध कथाकार अमृता सिंह गिल यांचे पेंटिंग होते. त्यावरून आम्हाला प्रेरणा मिळाली. ही पेंटिंग म्हणजे ताज्या आणि इतरांपेक्षा वेगळ्या कथा सांगणारी आहेत. ते चित्रपटांवर काम करत असून लवकरच हे प्रोडक्शन हाउस नवीन सिनेमे घेऊन येणार आहेत.\nनवाजु्द्दीनच्या ‘मंटो’चा ट्रेलर पाहिलात का\n१५ ऑगस्टच्या मुहूर्तावर सलमानच्या ‘भारत’चा टीझर रिलीज\n‘बिग बी’ लालबाग राजाच्या चरणी\nप्रियांका चोप्राच्या लग्नाचा मुहूर्त ठरला\nमहापालिकेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची दृष्टी गेली\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०१-२०१९)\nराज्यमंत्री चव्हाणांची भररस्त्यात शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल\nमुंबई – आपल्या वादग्रस्त विधानाने अनेकदा चर्चेत राहिलेले डोंबिवलीचे भाजपा आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आणखी एका प्रकरणात अडकण्याची चिन्हे आहेत. त्यांनी शिवीगाळ...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\n (०१-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस (०८-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\n(संपादकीय) दूध पिऊन ढेकर देतो दारू-चकणा खाऊनही ढेकर देतो आणि दरवर्षी दुष्काळाचा तमाशा बघत बसता\nमहाराष्ट्रातील निवडणुकीची नौटंकी संपली आणि दुष्काळाचा तमाशा पाहण्यासाठी प्रेक्षक तयार झाले. दुष्काळाच्या दर्दभर्या कहाण्या छापून येऊ लागल्या. लहान मुली विहिरीत उतरून बाहेर येतानाचे व्हिडिओ...\n��शेप ऑफ यू फेम’ गायक एड शीरन मुंबईत दाखल\nमुंबई : पॉपस्टार जस्टिन बिबरच्या मुंबईतील परफॉर्मन्सनंतर आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणखी एक गायक भारतात आला आहे. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टची तयारी पूर्ण झाली आहे. ‘शेप ऑफ यू...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5554649767578994102&title=CREDAI%20Maharashtra%20active%20for%20affordable%20homes&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:07:43Z", "digest": "sha1:Q2G23VP2QSWUVM2YMDFZHXXPDUJNU6CD", "length": 10991, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘परवडणाऱ्या घरांसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रिय’", "raw_content": "\n‘परवडणाऱ्या घरांसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रिय’\nपुणे : ‘परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पाच लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ‘क्रेडाई’ने समोर ठेवले आहे. यापैकी सुमारे तीन लाख २४ हजार ५०० घर बांधणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असू��, क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती बांधली जात आहेत. यासाठी प्रारूप आराखडाही तयार केला आहे,’ अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.\nक्रेडाई महाराष्ट्रची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव अनुज भंडारी, क्रेडाई महाराष्ट्राचे शहरनिहाय अध्यक्ष, पदाधिकारी यांसह क्रेडाई महाराष्ट्राच्या ३९ शहरांतील २००हून अधिक सदस्य या वेळी उपस्थित होते.\nकटारिया म्हणाले, ‘प्रधानमंत्री आवास योजनेनुसार २०२२पर्यंत ‘सर्वांना घर’ यास हातभार लावण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राने सक्रीय पुढाकार घेतला आहे. यामध्ये कागलपासून भंडारापर्यंत सर्व जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या कल्पनेस मूर्त रूप प्राप्त होण्यासाठी, तसेच इच्छुक विकसकांना यासंबंधी अचूक मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने प्रारूप आराखडाही संस्थेने आखला आहे.’ प्रधानमंत्री कार्यालयात लवकरच या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला.\nसंदीप पाटील यांनी बांधकामांच्या ठिकाणी होणारे अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी, बांधकाम क्षेत्रातील जाणवणाऱ्या इतर अडचणींवर मात कशी करता येऊ शकते यासंदर्भात मार्गदर्शन केले. ‘कुठलीही अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यास संकोच बाळगू नये, तसेच आपल्या प्रकल्पस्थळी अपघात झाल्यास घाबरून न जाता आपण दिलेले प्रशिक्षण, संबंधित दस्तऐवज, ध्वनीचित्रण आदी तयार ठेवावे,’ असा सल्ला देखील त्यांनी या वेळी दिला.\nया सर्वसाधारण सभेत लिगल प्लॉटिंग, टुरिझम, क्रेडाई ब्रँडिंग, सिटी ब्रँडिंग या चार नवीन समित्यांची घोषणा करण्यात आली. परांजपे यांनी ‘बांधकाम क्षेत्राची सद्य:स्थिती’ याविषयी आपले मत मांडले.\nराज्यातील प्रत्येक शहरात आम्ही परवडणाऱ्या घरांच्या बांधणीविषयी सदस्यांना प्रशिक्षण देत आहोत. राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या पीपीपी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आम्ही सदस्यांना प्रोत्साहित करत असल्याचेही कटारिया यांनी नमूद केले.\nTags: क्रेडाई महाराष्ट्रपुणेक्रेडाईशांतीलाल कटारियाCredai MaharashtraCREDAIShantilal KatariaPuneप्रेस रिलीज\n‘क्रेडाई’कडून केरळला एक कोटी ३५ लाखांची मदत ‘क्रेडाई महाराष्ट्र’ची वार्षिक परिषद नाशिकला ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी राजीव परीख परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी ‘क्रेडाई’ सक्रीय ‘पारदर्शक कारभारासाठी महा-रेराचा वापर करा’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chidambaram-saha/articleshow/67493769.cms", "date_download": "2019-06-16T14:08:00Z", "digest": "sha1:SVIBZOBX3DQUGEJUHVUUPNI2QJVFDRHM", "length": 10413, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: चिदंबरमना दिलासा - chidambaram saha | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी...\nएअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. येथील एका न्यायालयाने चिदंबरम पिता-पुत्रांच्या अटकेपासून संरक्षणाच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यांना १ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम पिता-पुत्रांवर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने खटला दाखल करण्यात आला आहे.\nज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि ए. एम. सिंघवी यांनी चिदंबरम पिता-पुत्रांची बाजू मांडून, त्यांच्या अटकेपासून संरक्षणाच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात केली. सीबीआयतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर विशेष न्या. ओ. पी. सैनी यांनी या खटल्याची सुनावणी एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित काही सरकारी कर्मचाऱ्यांवर खटला भरण्याची परवानगी मिळाली असल्याचेही सीबीआयने न्यायालयाला सांगितले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद...\nAmit Shah: २०१९ची निवडणूक हे विचारांचे युद्ध\nAlok Verma: सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा...\nGurmeet Ram Rahim : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2019-06-16T14:03:15Z", "digest": "sha1:QHKREURTBB4PL3SUTWTTN67YJ2AX3EXG", "length": 24067, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "राम कदम: Latest राम कदम News & Updates,राम कदम Photos & Images, राम कदम Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nयुती राहिली तरच फायदा\nदोन मतदारसंघांत जवळपास मागच्या एवढीच मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे गेल्या विधानसभेला या दोन्ही पक्षांचे ३६ पैकी २९ आमदार निवडून आ��े होते, मात्र यावेळी केवळ २१ जागांवरच मतदान वाढले असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत युती शाबूत राहिली तरच दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे.\nख्यातमान सतारवादक आणि संगीतकार अरविंद मयेकर यांच्या निधनामुळे चौफेर आणि संपन्न सांगीतिक वाटचाल करणारा अष्टपैलू कलावंत हरपला आहे. हिंदी चित्रपटगीते, मराठी भावगीते, मराठी नाटके, बालगीते.. अशा अनेक माध्यमांमध्ये मयेकर यांनी कायमचे आठवणीत राहील, असे भरीव काम केले आहे.\nकाशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंगपासून जाणता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी करणाऱ्या प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक विक्रम गायकवाड यांच्याशी दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात शनिवारी ‘मटा संवाद’ हा गप्पांचा कार्यक्रम रंगला.\nआत्मबळाने केलेली समर्थ वाटचाल\nस्वाती कर्वेअनुराधा मराठे या ज्येष्ठ गायिकेचे 'स्वरानुराधा' हे आत्मचरित्र अलीकडेच पुण्याच्या 'अनुबंध प्रकाशन'ने प्रसिद्ध केले...\nतीन फटाके विक्रेत्यांवर गुन्हे\nरात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यानच फटाके फोडावेत, असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने घातले आहे...\nखांसारख्या भावना आपण गाण्यांतून व्यक्त करीत नसलो, तरी हिंदी-मराठी सिनेमांनी गाण्यांच्या रूपात त्या अभिव्यक्तीचे संचित तयार करून ठेवले आहे...\nYashwant Dev: ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन\n'शब्दप्रधान गायकी'चे पुरस्कर्ते, ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं आज मुंबईत आजारानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. वयपरत्वे प्रकृती खालावल्यानं त्यांना दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीतातील 'देव' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.\nम टा प्रतिनिधी, पुणेशबरीमला मंदिराबाबत न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा त्यावर टीका करत आहेत...\nमराठी सिनेसृष्टीतील पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिपित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार गायक-संगीतकार विजय राम कदम (पुणे) यांना जाहीर झाला आहे...\nराज्य पातळीवर संशोधनाचा ‘आविष्कार’ घडणार\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादराज्यस्तरीय 'आविष्कार' महोत्सवात तिसऱ्या स्थानावर असलेल्या डॉ...\n‘मी टू’ ��्रकरणात महिला आयोग गप्प का\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'मी टू' प्रकरणात महिला आयोग गप्प का, असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे...\nप्रजेला सुखी ठेवावे हे राजाचे काम आहे मतभेद, संघर्ष होतील त्यासाठी न्यायव्यवस्था उभी करावी शेजारी राष्ट्राशी कसे संबंध ठेवावेत याची नीती ठरवावी...\nप्रजेला सुखी ठेवावे हे राजाचे काम आहे मतभेद, संघर्ष होतील त्यासाठी न्यायव्यवस्था उभी करावी शेजारी राष्ट्राशी कसे संबंध ठेवावेत याची नीती ठरवावी...\nप्रजेला सुखी ठेवावे हे राजाचे काम आहे मतभेद, संघर्ष होतील त्यासाठी न्यायव्यवस्था उभी करावी शेजारी राष्ट्राशी कसे संबंध ठेवावेत याची नीती ठरवावी...\nस्वबळावर लढण्याचीही आमची तयारी-दानवेंचे प्रतिपादन\nस्वबळावर लढण्याचीही आमची तयारीदानवेंचे प्रतिपादन; सेनेच्या मनात द्वेष नसल्याचाही दावानगर : 'समविचारी पक्षांना समवेत घेऊन लढण्याची आमची तयारी असते...\nबाजार समितीचे सरकारी लेखापरिक्षण होणार\nशिवसेना-कॉंग्रेस महाआघाडी माहितीम टा वृत्तसेवा, नगर नगर बाजार समितीतील सत्ताधाऱ्यांकडून गैरव्यवहाराला उत्तेजन दिले जात आहे...\nशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश खुला करण्याचा निकाल देत, सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या अधिकाराला बळ दिले. या निकालाची नोंद ऐतिहासिक निकाल म्हणून घेतली जाईल. मात्र, खरे आव्हान या मंदिरात प्रवेश घेणाऱ्या त्या महिलांसमोर असेल. वर्षानुवर्षांचे जोखड झुगारून त्या मंदिरात प्रवेश घेतील, तेव्हा अहंकारी आणि दांभिक पुरुषसत्ताक संस्कृतीला पहिला सुरूंग लागेल.\nदुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांची मागणी\nकर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शेकडो महिला व शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. मागणी करूनही टँकर सुरू केले जात नसल्याबद्दल अनेकांनी यावेळी संताप व्यक्त केला.\nLIVE: भारताचं पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nजलद ११ हजार धावा, विराटने सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF", "date_download": "2019-06-16T13:05:01Z", "digest": "sha1:GBQTEBS6WWUTQRYIBB2Z6V3QP2KAQTWK", "length": 23085, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (15) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (3) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nअभयारण्य (14) Apply अभयारण्य filter\nनिसर्ग (6) Apply निसर्ग filter\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nपर्यावरण (5) Apply पर्यावरण filter\nसौंदर्य (5) Apply सौंदर्य filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसाहित्य (4) Apply साहित्य filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nभीमाशंकर (3) Apply भीमाशंकर filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nकॅन्सर (2) Apply कॅन्सर filter\nजलसंपदा विभाग (2) Apply जलसंपदा विभाग filter\nदिवाळी अंक (2) Apply दिवाळी अंक filter\nबिबट्या (2) Apply बिबट्या filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nयवतमाळ (2) Apply यवतमाळ filter\nमध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...\n#worldphotographyday वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे...\nखाणी लवकर सुरू करा: प्रतापसिंह राणे\nपणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्��ांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...\nउरण-भीमाशंकर-शिरूर राज्यमार्ग अंतिम टप्प्यात\nराजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...\nकेस रुपेरी, मने रंगली\nकेस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत. व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...\nनाही चिरा, नाही पणती\nरेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...\nनाही चिरा, नाही पणती\nरेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...\nकोपा मांडवीतील शेतकऱ्यांनी बनवला मधाचा ‘मधुर’ ब्रॅंड\n‘बी.एससी. मायक्रोबॉयोलॉजी’पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता कोपा मांडवी (जि. यवतमाळ) येथील विकास क्षीरसागर या युवकाने शेतीतच करीअर करण्याचा निर्णय घेतला. विचारांना कृतीत आणत शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या व्यवसायात समाविष्ट करीत त्यांनाही विकासाच्या...\nभास्कराचार्यांच्या कर्मभूमीत ह��णार पहिली गणितनगरी\nसरकारला प्रस्ताव सादर; मंजुरीनंतर होणार कामाला सुरवात, वनखात्याचे सहकार्य चाळीसगाव - जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, त्या पाटणादेवी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे जागतिक दर्जाची गणितनगरी होणार आहे. त्याद्वारे गणितात संशोधन करणाऱ्यांसह...\nश्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...\nसागाला एकलेपणाविषयी काही सांगायलाच नको. तो स्वतःच सदैव एकलेपण जगत असतो. वर्षाऋतूतील पर्णसमृद्धीचा पिंगट-करडा काळ असो, नाहीतर शिशिरातली निष्पर्ण अवस्था असो, याचे दिमाखदार एकलेपण कायम नजरेत भरतं. काही लोकांचं मित्रांवाचून बिलकूल नडत नाही. स्वार्थी, मतलबी किंवा निर्बुद्ध माणसांच्या मैत्रीत...\nधक्कादायक, चमत्कारिक, अनाकलनीय... (आनंद घैसास)\nअनेक संशोधनं वेगवेगळ्या पद्धतींनी होत असतात. त्यातली काही गमतीशीर, चकित करणारी, अनाकलनीय प्रकारची, आश्चर्यकारक, आणि धक्कादायकही असतात. गेल्या एका वर्षात अशा प्रकारची अनेक संशोधनं झाली. या संशोधनांची संपूर्ण माहिती घेण्यापेक्षा त्यांचे विचित्र निष्कर्ष पाहण्यात जास्त मजा आहे. अशाच काही...\n‘बेनझीर व्हीला’चा होणार कायापालट\nराधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक ‘बेनझीर व्हीला’ वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित...\nसंस्थानकालीन \"बेनझीर व्हीला'चा होणार कायापालट\nराधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक \"बेनझीर व्हीला' वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित...\nअभयारण्यासाठी संपा���ित असा शेरा नसल्याने गोंधळ\nकोल्हापूर - वन विभागाने विस्तारित दाजीपूर, राधानगरी अभयारण्यासाठी लगतच्या २० गावांतील जमीन ताब्यात घेण्याची, गावे उठवण्याची प्रक्रिया सुरू केली खरी; पण या जमिनी अभयारण्यासाठी संपादित केल्या असल्याचा शेराच त्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर नसल्याने गोंधळ तर उडाला आहेच; पण महसूल, वनविभाग व रजिस्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:36:32Z", "digest": "sha1:FYCXS2RQF6PXFDQQDYDY2LBS7FKJ2ZXB", "length": 33835, "nlines": 197, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nभाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातलं तत्त्वाचं वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाई माधवराव बागल यांचा आज जन्मदिवस. २८ मे १८९६ ला जन्मलेले भाईजी आपल्या तत्त्वानुसार जगले. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली.\nभाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा\nमहाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातलं तत्त्वाचं वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाई माधवराव बागल यांचा आज जन्मदिवस. २८ मे १८९६ ला जन्मलेले भाईजी आपल्या तत्त्वानुसार जगले. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली......\nशस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले.\nशस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत\nमहात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले......\nनथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद.\nनथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता\nदरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद......\nकस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nगांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख.\nकस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही\nगांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख. .....\nमहाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकाँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.\nमहाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय\nकाँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे......\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nकस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतीदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश.\nकस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतीदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश......\nअयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमहात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. इतर धर्मांच्याविषयी त्���ांना तितकाच आदर होता आणि म्हणून आपलं अवघं जीवन त्यांनी धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी व्यतित केलं. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.\nअयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\nमहात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. इतर धर्मांच्याविषयी त्यांना तितकाच आदर होता आणि म्हणून आपलं अवघं जीवन त्यांनी धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी व्यतित केलं. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती......\nगांधीजींना तुकोबा भेटले होते\nवाचन वेळ : १३ मिनिटं\nआज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.\nगांधीजींना तुकोबा भेटले होते\nआज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय. .....\nगांधीजी पुन्हा वायरल झालेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.\nगांधीजी पुन्हा वायरल झालेत\nकवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......\nगांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nराम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. म्हणून गांधीजींचा राम आज समजून घ्यावा लागेल.\nगांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nराम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. म्हणून गांधीजींचा राम आज समजून घ्यावा लागेल......\n७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त हा खास रिपोर्ट.\n७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय\nआपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त हा खास रिपोर्ट......\nअफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nआज नेताजी सुभाषचंद्��� बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं\nअफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी\nआज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे. .....\nखऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nवाचन वेळ : १० मिनिटं\nस्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख.\nखऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nस्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/914937927940-93592893894d92a924940-92a93f915947/92e92794192a93094d923940-93894d91f94093594d93993f92f93e", "date_download": "2019-06-16T12:54:21Z", "digest": "sha1:JL5GFV5CE25JJOQPGMRKIIKPQIG3KKUK", "length": 12472, "nlines": 196, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मधुपर्णी — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / औषधी वनस्पती पिके / मधुपर्णी\nया विभागात मधुपर्णी या औषधी वनस्पती पिकाविषयी माहिती दिली आहे. मधुमेहींसाठी हि एक खूप उपयोगी अशी औषधी वनस्पती आहे.\nउपकटिबंधीय आणि सौम्य हवामानाच्या क्षेत्रांमध्ये मधुपर्णीचे पीक बारमाही घेतले जाते मात्र अधिक उंचीवरील आणि मध्यम उंचीच्या प्रदेशांत ते हंगामी म्हणजे वर्षातून एकदाच घेता येते. सध्या हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांत देखील हे पीक घेण्याची सुरूवात झाली आहे.\nमधुपर्णीच्या पिकाच्या प्रत्यक्ष वाढीच्या दिवसांत सर्वसाधारण तपमान 10 oC ते 37 oC तर तुलनात्मक आर्द्रता (रिलेटिव्ह ह्युमिडिटी) 65 - 85 %. असावी. मधुपर्णीस पाऊस चालतो पण दंवप्रवृत्त आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होणार्या लाल मातीत तसेच 5.5- 7.7 पीएच असलेल्या गाळाच्या मातीत ही उत्कृष्ट वाढते.\nबियांद्वारे तसेच खोडाचे कलम करून हिचा प्रसार करता येतो मात्र मुळांचे कलम दुसरीकडे लावणे (ट्रांसप्लांटेड रूट कटिंग्ज) ही पद्धत सर्वोत्कृष्ट होय. ह्यासाठी 4-5 आठवडे वयाची कलमे मार्च-एप्रिल आणि जून-जुलै महिन्यांत, 45 x 45 सें.मी. अंतराने, शेतात लावतात.\nस्थानांतरणानंतर पहिल्यांदा अगदी नियमित व त्यानंतर साप्ताहिक स्वरूपात सिंचन करावे. जमीन तयार करतानाच सेंद्रीय खते म्हणजे शेतावरील खत (फार्मयार्ड मॅन्युअर), 25 ते 30 टन दर हेक्टर, वापरा. स्थानांतरणानंतर 75 ते 90 दिवसांनी पहिली कापणी करता येते. त्यानंतरच्या कापण्या 60 ते 75 दिवसांनी करता येतात. मधुपर्णीचे पीक 3 ते 4 वर्षे फायदेशीर रीतीने घेता येते.\nदोन हंगामांत मिळून सुमारे 30 टन प्रतिहेक्टर प्रतिवर्ष असे हिरवे जैविक खत (बायोमास) तर दर हेक्टर 13 ते 16 क्विंटल वाळलेली पाने मिळतात.\nपृष्ठ मूल्यांकने (69 मते)\nमधुपर्णी रोपाची लागवड माहिती रोप मिळण्याचे ठिकाणाचीमाहिती पाहिजे\nमाहितीसोबत कपया फोटो टाकावेत\nयाचे बीज कुठे उपलब्ध आहे\nकृपया प्रत्येक औषधी वनस्पतीचा /रानभाजी चा फोटो दर्शवावा म्हणजे प्रत्येकाला त्याची ओळख मिळेल.\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nपानवेल लागवड आणि जाती\nबाजारपेठ औषधी, सुगंधी वनस्पतीची...\nवाळा : बहुपयोगी वनस्पती\nमहत्वाच्या औषधी वनस्पतीचे गुणधर्म\nरंग मिळवून देणारी पिके\nकापूस लागवडी विषयी माहिती\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Dec 27, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-16T13:42:16Z", "digest": "sha1:YRHGPHBDFQTXUW2QSQBL2PTD2UV4GK7P", "length": 43933, "nlines": 214, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "टी १ वाघिणीच्या राज्यातः एका हत्येची चित्तरकथा", "raw_content": "\nटी १ वाघिणीच्या राज्यातः एका हत्येची चित्तरकथा\n२ नोव्हेंबर रोजी १३ माणसं मारल्याचा संशय असणाऱ्या टी १ वाघिणीला यवतमाळ जिल्ह्यात गोळी घालून ठार करण्यात आलं. शेकडो अधिकारी आणि डझनभर क्लृप्त्या वापरून पार पाडण्यात आलेल्या या ऑपरेशनच्या आधी काही आठवडे तिथे नक्की घडत तरी काय होतं\nबेस कॅम्पवर परत नवीन आशा निर्माण झाली होती, आणि चिंताही. हिरव्या गणवेशातल्या महिला आणि पुरुष सतत त्यांच्या मोबाइल फोनवर येणाऱ्या संदेशांवर, नकाशांवर आणि फोटोंवर लक्ष ठेऊन होते.\nत्या दिवशी सकाळी, जवळच्याच जंगलात वाघिणीच्या मागावर असणाऱ्या गटाला पंजाचे ताजे ठसे सापडले होते.\nदुसऱ्या गटाने वाघाची अंधुकशी छबी सादर केल्याचं वन खात्याच्या सूत्रांनी सांगितलं. पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं पानगळीच्या झुडपांचं जंगल, अधून मधून कपाशीची रानं आणि तलाव. त्यात बसवलेल्या ९० कॅमेऱ्यांमधल्या एका कॅमेऱ्यात वाघाची छबी पकडली गेली होती. “पट्टे तरी वाघिणीसारखे दिसतायत,” हिरवा गणवेश घातलेला एक तरूण वन अधिकारी म्हणतो, त्याच्या आवाजातला तणाव लपत नाही. “पण छबी स्पष्ट नाहीये,” त्याचे वरिष्ठ म्हणतात, “अजून स्पष्ट दिसायला पाहिजे.”\nही तीच असेल का ती जवळपास आली असेल का\nगेली दोन वर्षं आपल्या दोन बछड्यांसोबत वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या या वाघिणीच्या शोधात वन संरक्षक, तिचा माग काढणारे आणि निशाणेबाज पुन्हा एकदा जंगलात वेगवेगळ्या दिशेने आगेकूच करायला सज्ज झाले आहेत.\nकिमान १३ गावकरी वाघाच्या हल्ल्यात मरण पावले आहेत – सगळ्या प्रकरणात संशयाची सुई मात्र तिच्यावरच आहे.\nवन्यजीव निरीक्षकाच्या आदेशानुसार या वाघिणीला ‘पकडा किंवा ठार करा’ म्हणून मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. पण यातला कोणताच पर्याय सोपा नव्हता. २८ ऑगस्ट २०१८ पासून तिचा काहीच मागमूस लागत नव्हता. कॅमेऱ्याचा बारीकसा आवाज किंवा पंजाचे ठसे दिसले की या वाघिणीचा माग काढणाऱ्या आणि तिला जेरबंद करू पाहणाऱ्या गटाच्या आशा पल्लवित व्हायच्या.\nगेल्या दोन महिन्यापासून विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी आणि सराटी गावांच्या मधोमध एक ‘तळ’ थाटण्यात आला होता. वाघाचा माग काढणारे २०० जण वाघिणीला पकडायला किंवा ठार करायला सज्ज होते\nऑक्टोबर महिन्यातली रविवार सकाळ होती. हिवाळ्याची थंडी अजून सुरू झालेली नाही. आम्ही जंगलाच्या एका निर्जन अशा पट्ट्यात होतो. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी आणि सराटी गावांच्या मधोमध अधिकाऱ्यांनी एक तात्पुरता तंबू उभारलेला होता. कपास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध अशा या प्रदेशातला हा त्यांचा तळ.\nहा आहे राळेगाव तालुका, राष्ट्रीय महामार्ग ४३ च्या उत्तरेला, वडकी आणि उमरी गावांच्या मध्ये. इथे प्रामुख्याने गोंड आदिवासींची वस्ती आहे. यांतले बहुतेक जण कपास आणि डाळींची शेती करणारे छोटे आणि सीमांत शेतकरी आहेत.\nवाघाचा माग काढणाऱ्या या चमूत २०० वन कर्मचारी आहेत – वनरक्षक, महाराष्ट्र वन विभाग आणि वन विकास महामंडळाचे विविध अधिकारी ते जिल्हा वन अधिकारी, वन संवर्धन प्रमुख (वन्यजीव) आणि वन्यजीव विभागाचे सर्वोच्च पदाधिकारी, मुख्य वन संवर्धन प्रमुख (पीसीसीएफ, वन्यजीव). सगळे जण एकमेकांशी ताळमेळ साधत अहोरात्र ठाण मांडून आहेत, वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.\nयाच चमूमध्ये हैद्राबादच्या निशाणेबाजांची एक खास टीमदेखील आहे आणि त्यांचा म्होरक्या म्हणजे नवाब शफात अली खान, शाही घराण्यातले ६० वर्षीय एक तरबेज शिकारी. नवाबांच्या उपस्थितीमुळे अधिकारी आणि स्थानिक पातळीवर संवर्धनाचं काम करणाऱ्यांमध्ये मात्र दोन गट पडले आहेत. नवाबांचा यातला हस्तक्षेप त्यांना रुचलेला नाही. मात्र एखाद्या हिंस्त्र प्राण्याला बेशुद्ध करायचं किंवा मारायचं असेल तर देशभरातले वन्यजीव अधिकारी नवाबांचाच सल्ला घेणं पसंत करतात.\n“त्यांनी किती तरी वेळा हे काम केलं आहे,” त्यांच्या गटातले सय्यद मोइनुद्दिन खान सांगतात. काही काळापूर्वी त्यांनी भारतातल्या ५० व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानाजवळ दोन माणसांची शिकार केलेल्या एका वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केलं होतं.\nसहा महिन्यांच्या काळात बिहार आणि झारखंडमध्ये १५ लोकांना पायदळी तुडवणाऱ्या एका पिसाळलेल्या हत्तीला त्यांनी बेशुद्ध केलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात सात लोकांचे जीव घेणाऱ्या एका बिबट्याला गोळी घातली आहे.\nपण हे जरा वेगळं आहे, डार्ट झाडणारी हिरव्या रंगाची रायफल हातात घेऊन चष्मा घातलेले, मृद���भाषी असे नवाब सांगतात.\n“वाघीण तिच्या दोन बछड्यांसोबत आहे,” शफात अली सांगतात. रविवारी सकाळी ते त्यांचा मुलगा आणि इतर सहाय्यकांसोबत या तळावर आले आहेत. “आपण काहीही करून तिला बेशुद्ध केलं पाहिजे आणि त्यानंतर तिच्या दोन बछड्यांनाही ताब्यात घेतलं पाहिजे.”\n“पण करनीपेक्षा कथनी फार सोपी असते,” त्यांना या मोहिमेत मदत करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा असगर सांगतो. ती नजरेच्या थेट टप्प्यात येणं फार अवघड आहे आणि त्यामुळे यावर तोडगा निघायला इतका वेळ लागतोय.\nती तिचा ठिकाणा पटापट बदलतीये, आठ तासाहून जास्त काळ काही ती एका जागी थांबत नाहीये, विशेष व्याघ्र दलाचे एक सदस्य सांगतात. इथून २५० किलोमीटरवर असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाहून महिनाभरापूर्वी त्यांना खास करून या मोहिमेसाठी बोलवून घेण्यात आलंय.\nगटातले काही जण आता अस्वस्थ झालेत. खरं तर आता चिकाटीच महत्त्वाची आहे, मात्र तीच आता संपून चाललीये.\nडावीकडेः लोणी आणि सराटीच्या मधला रस्ता, इथेच गावकऱ्यांनी अनेकदा टी१ ला पाहिलं आहे. उजवीकडेः लोणीमध्ये लावण्यात आलेला एक फलक, ज्यावर टी१ च्या छायेखाली राहणाऱ्या लोकांनी काय करावं आणि काय करू नये ते दिलं आहे\nटी१ने – किंवा गावकऱ्यांच्या भाषेत अवनीने – गेल्या दोन वर्षांत राळेगावमध्ये १३ ते १५ जणांचा बळी घेतल्याचं मानलं जातं. ती इथेच कुठे तरी आहे, या तालुक्याच्या हिरव्या गच्च जंगलात लपलेली आहे.\nगेल्या दोन वर्षांत तिच्यामुळे ५० चौरस किमीच्या परिसरातली डझनभर गावं भीती आणि चिंतेच्या छायेत जगत आहेत. गावकरी चिंतित आहेत, वेचणीचा हंगाम आला तरी आपल्या कपाशीच्या रानात कापूस वेचायला जायचंही ते टाळायला लागले आहेत. “मी गेल्या वर्षभरात माझ्या रानात पाय टाकलेला नाही,” कलाबाई शेंडे सांगतात. लोणी गावात टी१ ने घेतलेल्या बळींमध्ये त्यांचे पती समाविष्ट आहेत.\nटी१ कुणावरही हल्ला करू शकते – या तळाच्या उत्तरेला असणाऱ्या पिंपळशेंडा गावात २८ ऑगस्टला तिने एकाचा जीव घेतला. त्यानंतर तिने कुणावर हल्ला केलेला नाही. पण तिला ज्यांनी पाहिलंय त्यांच्या मते ती आक्रमक आहे आणि तिचा काहीच अंदाज बांधता येत नाही.\nवन विभागाचे अधिकारी हातघाईवर आलेत. अजून एखाद्याचा जीव गेलाच तर स्थानिकांच्या संतापाचा आगडोंब उसळू शकतो. आणि दुसरीकडे व्याघ्रप्रमी आणि संवर��धन कार्यकर्ते तिला मारण्याच्या आदेशाविरोधात न्यायालयात खटले दाखल करतायत.\nमुख्य वन संवर्धन प्रमुख (पीसीसीएफ, वन्यजीव), ए के मिश्रा या मोहिमेतील त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पांढरकवड्यामध्ये तळ ठोकून बसलेत. त्यांना निवृत्त व्हायला अजून चार महिने आहेत. “सर बहुधा इथेच निवृत्त होतात आता,” त्यांच्या तरूण अधिकाऱ्यांपैकी एक टोमणा मारतो.\nही समस्या टी१ मुळे सुरू झालेली नाही तशीच ती तिच्या मृत्यूसोबत संपणारही नाहीये, वन्यजीव कार्यकर्ते म्हणतात. खरं तर ती अजूनच बिकट होत जाणार आहे – आणि त्यावर काय तोडगा काढायचा याची आपल्या देशाला सुतराम कल्पना नाही.\n“सर्वांनी एकत्र बसून आपली संवर्धनाची धोरणप्रणाली नव्याने लिहिण्याची हीच खरं तर योग्य वेळ आहे,” वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे मध्य भारत संचालक नागपूर स्थित नीतीन देसाई सांगतात. “ज्या वाघांनी आजपर्यंत सलग असा जंगलाचा पट्टा पाहिलेला नाही किंवा तसा त्यांना पहायला मिळणारही नाही अशा वाघांशी आपल्याला जुळवून घ्यायला लागणार आहे. त्यामुळे भविष्यात हे वन्यजीव अक्षरशः आपल्या आसपास घुटमळत असणार आहेत.”\nदेसाईंचं म्हणणं खरं आहेः टी१ च्या क्षेत्रापासून १५० किलोमीटरवर अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात बहुतेक आपल्या आईपासून दुरावलेल्या एका अगदी तरण्या वाघाने १९ ऑक्टोबर रोजी मंगळूर दस्तगीर गावातल्या एका माणसाला त्याच्याच शेतात ठार मारलं आणि तीन दिवसांनी अमरावती शहराच्या जवळ एका बाईचा जीव घेतला.\nवन अधिकाऱ्यांच्या मते, हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातून, २०० किलोमीटर अंतर, बहुतेक ठिकाणी जंगल नसणाऱ्या प्रदेशातून प्रवास करून इथपर्यंत आला असावा. एक नवं संकट जन्माला येतंय. त्यानंतर या वाघावर लक्ष ठेऊन असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता तो मध्य प्रदेशात शिरलाय, म्हणजेच त्याने चंद्रपूरपासून ३५० किलोमीटर प्रवास केलाय.\nटी१ बहुतेक इथून ५० किलोमीटर पश्चिमेला असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातून इथे आली असावी – तिच्या आईच्या दोन बछड्यांपैकी ती एक, जिल्हा वन्यजीव रक्षक आणि व्याघ्रप्रेमी रमझान वीरानी सांगतात. तिच्या दोन बछड्यांचा बाप असणारा टी२ हा वाघही याच क्षेत्रात सध्या राहतोय.\nशफात अली (डावीकडे, हातात हिरवी डार्ट गन घेतलेले) आणि त्यांची टीम लोणीच्या तळावरून टेहळणी जीपम��ून टी१ला शोधण्यासाठी निघालीये. दोन महिने रोज तिचा माग काढल्यानंतर, तिने दोन वर्षं सगळ्यांना हुलकावणी दिल्यानंतर अखेर २ नोव्हेंबरला हा शोध एकदाचा संपला.\n“२०१४ च्या सुमारास ती इथे आली आणि इथेच तिने आपलं बस्तान बसवलं,” पांढरकवड्याच्या महाविद्यालयात व्याख्याते असणारे वीरानी सांगतात. “तेव्हापासून आम्ही तिच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत. गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच इथे वाघ आलाय.”\nआजूबाजूचे गावकरीही याला दुजोरा देतात. “या भागात वाघ असल्याचं कधीही माझ्या कानावर आल्याचं मला स्मरत नाही,” सराटी गावचे ६३ वर्षीय मोहन ठेपाळे सांगतात. आता मात्र ही वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांच्या कहाण्या उदंड झाल्या आहेत.\nविदर्भातल्या इतर प्रदेशांप्रमाणेच इथेही शिवारांच्या आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मध्ये छोटी छोटी जंगलं असं चित्र आहे. उदा. नवे किंवा रुंद केलेले रस्ते, बेंबळा सिंचन प्रकल्पाचा कालवा, अशा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास झाला आहे.\nटी१ने सर्वप्रथम जून २०१६ मध्ये बोराटी गावच्या साठीच्या सोनाबाई घोसाळेंना मारलं. तेव्हा तिची पिल्लं नव्हती. २०१७ च्या अखेरीस तिला पिल्लं झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये जेव्हा तिने तीन माणसं मारली त्यानंतरच खरं तर संघर्षाची ठिणगी उडाली. २८ ऑगस्ट रोजी तिच्या हल्ल्यात मरण पावलेले पिंपळशेंडा गावचे गुराखी आणि शेतकरी असणारे ५५ वर्षीय नागोराव जुनघरे तिचे शेवटचे बळी.\nतोपर्यंत मुख्य संवर्धकांनी तिला ठार मारण्याचा आदेश काढला होता. या आदेशाला आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र जर या वाघिणीला जेरबंद करण्यात यश येत नसेल तर तिला ठार करावे हा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला.\nकाही संवर्धन कार्यकर्त्यांनी त्यानंतर या वाघिणीला जीवदान द्यावं अशी राष्ट्रपतींकडे याचना केली.\nदरम्यानच्या काळात वन अधिकाऱ्यांनी शूटर शफात अली खान यांना बोलावलं मात्र वन्यजीव संवर्धन कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी माघारी पाठवण्यात आलं.\nसप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशातून एका तज्ज्ञ गटाला पाचारण करण्यात आलं. हा गट त्यांच्यासोबत चार प्रशिक्षित हत्ती घेऊन आला, पाचवा हत्ती चंद्रपूरच��या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणला गेला.\nपण या सगळ्या मोहिमेला मोठा झटका बसला. चंद्रपूरहून आणलेल्या हत्तीने मध्यरात्री साखळदंड तोडून सुटला आणि राळेगावच्या तळापासून ३० किलोमीटरवर असणाऱ्या चाहंद आणि पोहना गावात शिरला आणि त्याने दोन माणसांचा जीव घेतला.\nआता महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्रं हातात घेतली, त्यांनी शफात अली खान यांना परत बोलावलं आणि काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना ही वाघीण जेरबंद किंवा मृत हाती लागेपर्यंत पांढरकवड्यात तळ ठोकायला सांगितलं. यात वन्यजीव विभागप्रमुख ए के मिश्रांचाही समावेश होता. यानंतर नागपूरमध्ये असणाऱ्या वनसंवर्धन कार्यकर्त्यांनी आणखी निदर्शनं केली.\nडावीकडेः पायी पाहणी करायला जाण्यापूर्वी वनरक्षक आणि गावकऱ्यांची टीम. उजवीकडेः टी१ च्या शोधमोहिमेचा आणखी एक खडतर दिवस सुरू होण्याआधी लोणी गावातल्या तळावर विशेष कृती दलाचा वनसैनिक, त्याच्या मागे वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी आणि इतर सामान\nनवाब अलींचा या मोहिमेत परत प्रवेश झाल्याच्या निषेधार्थ स्थानिक संवर्धन कार्यकर्ते आणि काही वन अधिकारी निषेध म्हणून\nनवाब अलींनी गोल्फपटू आणि श्वानांचं प्रजनन करणारे ज्योती रंधावा यांना हरयाणाहून त्यांच्या इटालियन केन कॉर्सो जातीच्या दोन श्वानांसह – बहुधा वासावरून माग काढण्यासाठी - पाचारण केलं.\nपॅराग्लाइडर्सचा एक चमू, ड्रोनच्या मदतीने देखरेख आणि वाघाचा माग काढणारे अशा सगळ्यांना मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं – मात्र सगळं मुसळ केरात. ड्रोन कॅमेऱ्यांचा आवाज मोठा होता आणि इथली भौगोलिक रचना आणि झाडीमुळे पॅराग्लाइडर्सचा काहीही उपयोग झाला नाही.\nजाळ्या, आमिषं आणि टेहळणी अशा इतरही काही कल्पना पुढे आल्या. मात्र त्याही झिडकारण्यात आल्या.\nतरीही टी१ चा मागमूसही नव्हता. गावकरी भयभीत झाले होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पहिले दोन आठवडे काहीही घडलं नाही.\nआणि मग अचानक सुगावा लागला. ती जवळच कुठे तरी होती.\n१७ ऑक्टोबरला वाघिणीच्या मागावर असणारी एक टीम एकदम उत्साहात वापस आलीः तळछावणीच्या जवळच टी१ घुटमळत होती. त्यांनी सांगितलं की त्यांनी टी१ ला तळछावणीपासून ३ किलोमीटरवरच्या सराटी गावामध्ये पाहिलं. ऑगस्ट २०१७ मध्ये तिने याच गावात एका तरुण शेतकऱ्याला ठार मा���लं होतं.\nसगळ्या टीम कामाला लागल्या आणि तिथे थडकल्या. ती तिथेच होती. कोंडीत सापडलेल्या, संतापलेल्या वाघिणीने एका टीमवर हल्ला केला. डार्टने तिला बेशुद्ध करण्याची कल्पना निशाणेबाजांनी सोडून दिली आणि ते तळावर परत आले. तुमच्यावर एखादी वाघीण हल्ला करण्याच्या इराद्याने चाल करून येत असेल तर तुम्ही तिच्या दिशेने डार्ट मारू शकत नाही.\nकाहीही असो, ही चांगली बातमी आहे. तब्बल ४५ दिवस दडून बसलेली टी१ बाहेर तर आली. आता तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं. मात्र तिला जेरबंद करणं अजूनही अवघड आणि धोक्याचं होतंच.\n“ही मोहीम अवघड आहे,” शफात अली म्हणतात. “आता तिचे बछडे छोटे नाहीयेत. वर्षभराचे हे बछडे एका वेळी सहा-सात जणांना सहज परतवून लावू शकतात.” त्यामुळे आता वाघाच्या मागावर असणाऱ्या गटाला एका वाघिणीचा नाही तर तीन वाघांचा मुकाबला करावा लागणार होता.\nमहाराष्ट्र वनविभागाचे अधिकारी वर्तमानपत्रांशी बोलायचं टाळत होते त्यामुळे शफात अली आणि हैद्राबादहून आलेली त्यांची टीमच या मोहिमेबद्दल थोडं-थोडं काही सांगत होती.\n“खूप जास्त ढवळाढवळ चाललीये ही,” एक तरूण वनक्षेत्रपाल एका मराठी वृत्तवाहिनीबद्दल संतापून बोलत होता. शफात अलींनी वृत्तपत्रांशी बोलावं हे त्याला पसंत पडलेलं नव्हतं.\nवन अधिकाऱ्यांवर लोकांचा आणि राजकीय दबाव आहे हे मान्य आहे पण दोष त्यांचाच आहे, पांढरकवड्याचे एक संवर्धन कार्यकर्ते सांगतात. शफात अलींनी या मोहिमेची सूत्रं हातात घेतल्यावर त्यांनी या मोहिमेतून अंग काढून घेतलं. “त्यांनीच सगळी परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाऊ दिली आहे.”\nतळावर लाकडी खांबाला अडकवलेल्या मोठ्या नकाशामध्ये गेल्या दोन वर्षांत टी१ चा संचार असलेलं क्षेत्र लाल रंगाने दाखवलेलं आहे.\n“हे दिसतं तितकं साधं सरळ नाही,” मोहिमेवरून परतलेला एक तरूण वनरक्षक सांगतो, “हा खडतर भाग आहे. किती तरी शेतं, झाडोरा, झुडपं आणि लागवडीचे पट्टे, छोटे ओढे, तळी – मुश्किल आहे.”\nती दर आठ तासांनी तिचा ठिकाणा बदलतीये, सगळा प्रवास फक्त रात्रीच्या वेळी.\n२१ ऑक्टोबर रोजी, सराटीत एक ग्रामस्थाने वाघिणीला तिच्या दोन बछड्यांसह पाहिलं. तो भीतीने घरी पळाला. तिच्या मागावर असणारा गट तिथे पोचला मात्र तोपर्यंत वाघीण आणि तिचे दोन्ही बछडे अंधारात गायब झाले होते.\nसंपूर्ण ऑक्टोबर महिना, अनेक गटां���ी टी१ आणि तिच्या दोन्ही पिल्लांचा अगदी कसून शोध घेतला. २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरच्या काळात दोन गावकऱ्यांचा – एक बोराटीचा आणि एक आतमुर्डी गावचा – अगदी थोडक्यात जीव वाचला होता.\nडावीकडेः वाघाचा माग काढण्यासाठी अगदी इटालियन जातीच्या दोन श्वानांनाही पाचारण करण्यात आलं होतं. उजवीकडेः टी१ वाघिणीचं शव विच्छेदनासाठी नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आलं.\nदरम्यान, एका बैठकीसाठी शफात अलींना बिहारला जावं लागलं. त्यांचा मुलगा, असगर आता निशाणेबाजांच्या गटाचा म्होरक्या झाला. वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांनी टी१ चा जीव वाचवण्यासाठी याचिका दाखल करणं थांबवलेलं नाही. प्रत्यक्ष गावात परिस्थिती तणावपूर्ण आहे. कापूस वेचणीला आलाय, मात्र अख्ख्या राळेगाव तालुक्यात शेतकरी भयभीत झाले आहेत.\n२ नोव्हेंबर रोजी अनेक गावकऱ्यांनी टी१ ला बोराटीजवळ राळेगावकडे जाणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्यावर फिरताना पाहिलं. ती बछड्यांसोबत होती. टेहळणी करणारी टीम, असगर आणि त्याचे सहकारी लगेच तिथे पोचले. ३ नोव्हेंबर रोजी शनिवारी, शफात अली तळछावणीवर परत आले.\n३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र वन विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार आदल्या रात्री ११ वाजता टी१ ला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. या देशातल्या बहुधा सर्वात जास्त दिवस चाललेल्या वाघाच्या शोधमोहिमेवर अशा रितीने पडदा पडला.\nवाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जेव्हा फसला तेव्हा ती आक्रमकरित्या टेहळणी गटाच्या दिशेने चालून आली. असगर उघड्या जीपमध्ये होता, त्याने स्वसंरक्षणार्थ रायफलचा घोडा ओढला, आणि वाघिणीचा एका गोळीतच मृत्यू झाला असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.\nटी १ चा मृतदेह नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.\nमुख्य वन संवर्धन प्रमुख ए. के. मिश्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की आता ते टी१ च्या दोन बछड्यांना ताब्यात घेण्यासाठी नवी मोहीम आखत आहेत.\nराळेगावच्या गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडलाय तर वन्यजीव कार्यकर्त्यांनी आता टी१ ला ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्याविरोधात आणि नियमांचा भंग केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचं ठरवलं आहे.\nएका वाघिणीचा अंत झाला. वाघ आणि माणसातला संघर्ष मात्र चांगलाच उसळला आहे.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nजयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.\n‘आमचं म्हणणं ऐकू जायचा हाच एक मार्ग आहे’\n‘त्यांना घरी परत आलेलं पाहिलं की मी वाघोबाचे आभार मानते’\nधूर आणि धास्ती, मु. पो. यवतमाळ\nटी १ वाघिणीचे हल्ले आणि दहशतीच्या खाणाखुणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&page=1&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-06-16T13:21:09Z", "digest": "sha1:VPBQZTV65TV72FGGIMT32C6Y6MQDF3H6", "length": 28083, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 2 | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (12) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसिंधुदुर्ग (49) Apply सिंधुदुर्ग filter\nमहाराष्ट्र (39) Apply महाराष्ट्र filter\nदीपक केसरकर (32) Apply दीपक केसरकर filter\nप्रशासन (32) Apply प्रशासन filter\nकोल्हापूर (29) Apply कोल्हापूर filter\nगडहिंग्लज (16) Apply गडहिंग्लज filter\nमहामार्ग (16) Apply महामार्ग filter\nसह्याद्री (13) Apply सह्याद्री filter\nमुख्यमंत्री (12) Apply मुख्यमंत्री filter\nगुन्हेगार (11) Apply गुन्हेगार filter\nजिल्हा परिषद (11) Apply जिल्हा परिषद filter\nपर्यावरण (11) Apply पर्यावरण filter\nबेकायदा दारू वाहतूक प्रकरणी नगरचे दोघे ताब्यात\nआंबोली - बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आज नगर येथील दोघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 28 हजार रुपयांच्या दारूसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण कदम (रा. नगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या...\nहर्बल हनी हब उद्योगासाठी 90 टक्के अनुदान\nआंबोली - येथील परिसरातील मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे. ही ओळख वाढवून चौकुळ, गेळे व आंबोली हे हर्बल हनीचे हब तयार होईल. या उद्योगासाठी लागणारी यंत्र सामग्री 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. चौकुळ...\nअतिथंडीमुळे पिके पडली काळी\nसातगाव पठार - दोन दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अचानक वाढले��्या थंडीने शेतातील चारा खाद्य मका व ज्वारी पिके पूर्णपणे गोठून खराब झाली असल्याने काळी पडली आहेत. या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे पाळीव दुभती जनावरे आहेत. या जनावरांना खाद्य म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हिरवा चारा म्हणून...\nआत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी मराठा तरुणांचे निवेदन\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी समाजातील तरुणाईने दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा तरुणांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. आयुक्त निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, काकासाहेब शिंदे,...\nमी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात हवा \"रिझल्ट'\nसावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात \"रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे...\nकामटेसह साथीदारांनी कट रचून केला खून\nसांगली - बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सापटणेकर...\nचांदा ते बांदामुळे कृषीक्षेत्राला बळकटी - दीपक केसरकर\nसिंधुदुर्गनगरी - चांदा ते बांदा, फळझाड लागवड या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासास चालना मिळत आहे. यासाठीच कृषि यांत्रिकीकरण, पशुसंवर्धनाच्या कुक्कुट पालन, शेळी-मेंढी पालन, नौका यांत्रिकीकरण, केज फिशिंग आदी योजनांचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी...\nतलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के\nतलासरी - तलासरी आणि डहाणू परिसर रविवारी भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरले. सायंकाळी 6.39 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. तलासरी, वडवली, कवाडा, कुर्झे, सवणे, वसा, करजगाव, धुंदलवाडी, करजविरा, बहारे, आंबोली, आंबेसरी, झाई, बोर्डी, धा��टी डहाणू, वाणगाव,...\nकसा असतो बिबट्या बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील प्राणी. दोघामध्ये फरक आहे. चित्ता भारतातून नामशेष झाला आहे, तर बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याच्या अंगावर पोकळ टिपके आढळतात आणि शरीरयष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचे भारतीय बिबट्या, श्रीलंकी बिबट्या, आफ्रिकी बिबट्या,...\nदेवगड, मालवण, वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी (व्हिडिआे)\nमालवण - नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. कोकण समुद्रकिनारे सध्या हाऊसफुल झालेली पाहायला मिळत आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ला येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. वॉटर स्पोर्ट...\nसिंधुदुर्ग : दोडामार्गावरील ५९ गावांमध्ये खाणकामाला मनाई\nमुंबई - राज्यातील वन्यजीवांचे अधिवास असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याची चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने नुकतीच येथे वृक्षकटाईला मनाई केली आहे. यापाठोपाठ प्रशासन आणि वनखात्याने आता सिंधुदुर्ग-दोडामार्गावरील ५९ गावांमध्ये खाणकामाला मनाई केली आहे. राधानगरी वन्यजीव...\nआंबोली परिसरात वायंगणी शेतीची लगबग\nआंबोली - चौकुळ येथे माती आणि संस्कृतीची ओळख सांगणारी वायंगणी शेतीची लगबग वाढली आहे. ही शेती पारंपारिक साधनांचा वापर करून होते. विशेष म्हणजे ही शेती नदीपात्रात केली जाते. आंबोली, चौकुळ, गेळे ही तिन्ही गावे येथे पावसाळ्यात जंगल तोडून नागलीची शेती करतात व उन्हाळ्यात वायंगणी...\nदोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी\nसावंतवाडी - दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडीसाठी सरसकट बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आदेश येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात होणारी झाडाची कत्तल रोखण्यास मदत होणार आहे, असा विश्वास श्री...\nआंबोली अपघातः क्लीनरचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश\nआंबोली - येथील घाटात बुधवारी (ता.5) सायंकाळी कोसळलेल्या डंपरमधील क्लीनरचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. दीपक श्यामराव सावंत (वय 26, रा. देवसू) असे त्य��चे नाव आहे. यातील चालक बचावला होता. आंबोली येथील घाटात काल डंपर कोसळला. डंपरमध्ये (एम.एच.07.5576) खडी...\nशरद पवार यांनी घेतली नारायण राणे यांची भेट\nकणकवली - मी सिंधुदुर्गात आलो होतो. यावेळी नारायण राणेंनी मला फोन केला म्हणून मी मुंबईला जाता जाता त्यांच्या भेटीला आलो. ते आमचे जुने सहकारी आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा...\nशासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक - शरद पवार\nवेंगुर्ले - ‘कोकणातील आंबा, काजूला योग्य मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक आहे. याचे परिणाम येत्या सहा महिन्यांत दिसतील,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. श्री. पवार...\nकोल्हापूरचे नॉनव्हेज जगात भारी - शरद पवार\nकोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून देशभर फिरत असताना मी कोठेच नॉनव्हेज खात नाही. मात्र, कोल्हापूर आणि सातारा येथे आलो की आवर्जून नॉनव्हेज खातो, असे सांगत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर व सातारा येथील नॉनव्हेजची चांगलीच शिफारस केली. आपण राजकारणाबरोबरच एक ...\nसीमाप्रश्नी शरद पवार यांची वकिलांशी चर्चा\nकोल्हापूर - आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची दिवसभर विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा खटला पुन्हा पटलावर यावा, यासाठी खासदार पवार यांनी या...\nबलात्काराचा आरोपी पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्त्या\nनाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...\n\"ऍटलस कॉप्को'ला 46 कोटींचा दंड\nपुणे - औद्योगिक वापरासाठी सवलतीत जमीन घेऊन उद्���ोग सुरू न करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कासार आंबोली (ता. मुळशी) येथे सवलतीच्या दरात घेतलेली जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी ऍटलस कॉप्को (इंडिया) कंपनीला जिल्हा प्रशासनाने 46 कोटी 38 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/respidon-p37088261", "date_download": "2019-06-16T12:30:09Z", "digest": "sha1:5TLLQJBCORPF2GHJUL35LNOIV3HZCFTR", "length": 17584, "nlines": 276, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Respidon in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Respidon upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nRespidon खालील उपचारासाठी वापरले जाते -\nRisperidone एटिपिकल एंटीसाइकोटिक्स (Atypical Antipsychotics) नामक दवाइयों की श्रेणी के अंतर्गत आती है यह मस्तिष्क में मौजूद रसायनों के प्रभाव को बदलकर विचारों और मूड को प्रभावित करता है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें बाइपोलर डिसआर्डर स्किज़ोफ्रेनिया (मनोविदलता) आटिज्म\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Respidon घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Respidonचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Respidon मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Respidon तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Respidonचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Respidon घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nRespidonचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRespidon हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nRespidonचा यकृतावरील परिणाम काय आहे\nRespidon चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nRespidonचा हृदयावरील परिणाम काय आहे\nRespidon हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nRespidon खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Respidon घेऊ नये -\nRespidon हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Respidon सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nRespidon घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Respidon तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Respidon घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, अनेक प्रकरणांमध्ये, Respidon घेतल्याने मानसिक विकारांवर मदत मिळू शकते.\nआहार आणि Respidon दरम्यान अभिक्रिया\nRespidon सह काही पदार्थ खाल्ल्याने अभिक्रियेचे परिणाम काहीसे बदलू शकतात. तुमच्या डॉक्टरांबरोबर चर्चा करा.\nअल्कोहोल आणि Respidon दरम्यान अभिक्रिया\nRespidon घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\nRespidon के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Respidon घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Respidon याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Respidon च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Respidon चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Respidon चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रा�� को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5366513343049075456&title=Daan%20Mahotsav%20from%202%20to%208%20octomber&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-16T13:47:48Z", "digest": "sha1:DDYTT6KSJEUQC5ZTMDSCNMAVZL6ZB2AI", "length": 10848, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "देशभर साजरा होणार ‘दान उत्सव’", "raw_content": "\nदेशभर साजरा होणार ‘दान उत्सव’\nदोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम\nमुंबई : ‘दान देणे हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी दान संस्कृतीचा उपयोग करत ‘दान उत्सव’ ही लोकचळवळ राबवली जाते.समाजाच्या भल्यासाठी वेळ, कौशल्ये, पैसे देणारी ही अनोखी मोहीम आहे. अशा या ‘दान उत्सवा’चा दहावा वर्धापनदिन दोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मोठ्या संख्येने कलाकार, उच्चपदस्थ अधिकारी, मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांपासून गृहिणी, भाजीविक्रेत्यांपर्यंत सर्वजण सहभागी होणार आहेत’, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.\n‘गिव्हिंग ट्यूसडे इंडिया’ दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्यामध्ये क्राउडफंडिंग मोहिमेद्वारे यंदा १५ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील वीस शहरांमध्ये, ‘गूंज दान उत्सव बसेस’ शहरभर फिरणार आहेत. त्यामुळे लोकांना स्टेशनरी, खेळणी, कपडे व अन्य साहित्य यांची देणगी देता येईल. विविध शहरांतील शेकडो आयओसी पेट्रोल पंपांवर बिगर-नफा संस्थांना ���हभागी होण्याची संधी मिळेल. लोकांना ऑनलाइन ग्रोसरी सुविधा, ट्रॅव्हल पोर्टल, कॅब सुविधा व फूड डिलिव्हरी सेवा याद्वारेही देणगी देता येईल. मुंबईमध्ये सहा ऑक्टोबर रोजी, महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांना वीस हजारांहून अधिक स्वयंसेवक पेपर बॅग करायला शिकवणार असून, पर्यावरण रक्षणाचे धडे देणार आहेत. नवी दिल्लीत पुस्तक देणगी मोहीम राबवण्यात येणार आहे. कोलकाता येथे पुजोर जामा मोहिमेद्वारे द्वारे गरजू मुलांना हजारो नवे कपडे दिले जाणार आहेत. चेन्नईमध्ये दोन ऑक्टोबर रोजी हजारो नागरिक एकत्र येऊन स्वच्छता व सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी (थँक यू मील) भोजन देणार आहेत. बेंगळुरूमध्ये शहराच्या विविध भागांमध्ये मुलांसाठी शंभर मैदाने तयार केली जाणार आहेत.\nया वर्धापनदिनानिमित्त विशेष लोगो तयार करण्यात आला असून, रॅपर ‘बिग डील’ उर्फ समीर मोहंती यांनी खास रॅप तयार केला आहे, तर लखनऊतील अमन शहापुरी यांनी दानाची महती सांगणारे अप्रतिम गाणे रचले आहे.\nगेल्यावर्षी या दान उत्सवात देशभरातील दोनशे शहरे व गावांमधील ६० लाख व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.\nदान दिल्याने केवळ ते स्वीकारण्याच्याच नाही, तर देणाऱ्याच्या चेहऱ्यावरही आनंद व हसू फुलते. सर्वांच्या पाठिंब्याने, वंचित व्यक्तींच्या जीवनात बदल घडवण्यासाठी, व्यक्ती व संस्थांमध्ये सामाजिक बांधिलकीची संस्कृती रुजवणे, हे या प्रयत्नांमागील उद्दिष्ट आहे.\nTags: मुंबईदान उत्सवगुंजदेणगीअन्नवस्त्रपुस्तकेMumbaiDaan UtsavGiving Tuesday IndiaGive IndiaGunjप्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nगुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Delhi-door-stone-collapsed/", "date_download": "2019-06-16T12:41:48Z", "digest": "sha1:7BTQQ6VLOPCDOMJNAETD5QYA2I6DQLUR", "length": 7947, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिल्ली दरवाजाचे दगड कोसळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Aurangabad › दिल्ली दरवाजाचे दगड कोसळले\nदिल्ली दरवाजाचे दगड कोसळले\nदौलताबाद येथील ऐतिहासिक दिल्ली दरवाजाचे अनेक दगड बुधवारी कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. दौलताबाद पोलिस, छावणी वाहतूक शाखा, अग्निशमनदल यांनी वेळीच दखल घेऊन डागडुजी केली.\nमोठी वाहने सतत वरच्या भागाला घासून येत असल्याने दौलताबाद येथील दिल्ली दरवाजा खिळखिळा झाला आहे. कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती या दरवाजाची झाली आहे. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास या दरवाजाचे दगड कोसळले. त्यामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच येथून केवळ एका बाजूची वाहतूक चालते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. हा प्रकार दौलताबाद ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक विक्रम वडणे, छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख, हवालदार एस. के. खटाणे, तरटे, किल्ला सहायक संवर्धक एस. बी. रोहनकर, फायर ब्रिगेडचे एल. एम. गायकवाड, शेख अजीज शेख, तलाठी रघुनाथ शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेले दगड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला केले. तसेच, कोसळण्याच्या मार्गावर असलेले दगड जेसीबीने पाडून तेथे सिमेंट, काँक्रीटचे स्लॅब करण्यात आले, परंतु डागडुजी झाली असली तरी दरवाजा केव्हाही कोसळू शकतो, अशी स्थिती आहे.\nगंभीर घटना, तत्काळ दुरुस्ती करावी\nऐतिहासिक दरवाजाचे दगड कोसळणे ही अतिशय गंभीर घटना आहे. पुरातत्त्व विभागाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यापूर्वीही दरवाजाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार दगड कोसळत असताना ते का दुर्लक्ष करतात, हे समजत नाही. वाहतूक दुसरीकडून वळविण्याचा एक पर्याय आहे, पण त्यावर लवकर तोडगा निघणे शक्य वा���त नाही. म्हणून दुरुस्ती करण्याला प्राधान्य द्यावे.\n- डॉ. दुलारी कुरेशी, इतिहास तज्ज्ञ\nराष्ट्रीय महामार्ग होतो बंद...\nदौलताबाद येथील ऐतिहासिक दरवाजाचे दगड कोसळल्यानंतर वाहतूक ठप्प होते. त्यामुळे धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवावा लागतो. कर्नाटक आणि गुजरात राज्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने आधीच जड वाहनांची संख्या जास्त आहे. त्यात अशी काही घटना घडली तर वाहतुकीचा बोजवारा उडतो.\nऐतिहासिक दौलताबाद किल्ला येथे अनेक पर्यटक जातात. तेथूनच वेरूळ लेणीला जाणारा मार्ग आहे. स्थानिक भाविकही खुलताबादला नियमित ये-जा करतात. त्यामुळे औरंगाबाद ते वेरूळ रस्त्यावर पर्यटकांची संख्या मोठी असते. दौलताबाद येथील ऐतिहासिक दिल्लीगेट कोसळल्यानंतर या सर्वांचीच प्रचंड तारांबळ उडते. वाहतूक विस्कळीत होते.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Insurance-cover-for-15-crops-of-Kharif/", "date_download": "2019-06-16T13:35:12Z", "digest": "sha1:5JLTHDSB4QYLA4TSMA2GFUVJZ6P2MSIS", "length": 7280, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खरिपाच्या १५ पिकांना विम्याचे संरक्षण कवच | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Jalna › खरिपाच्या १५ पिकांना विम्याचे संरक्षण कवच\nखरिपाच्या १५ पिकांना विम्याचे संरक्षण कवच\nयंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित 15 पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकर्यांसाठी 31 जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी 24 जुलै ही अंतिम मुदत आहे.\nनैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देणे, शेतकर��यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या कठीण काळात शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकर्यांना बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराशिवाय कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्यांना दोन टक्के, तर रब्बी हंगामासाठी व नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा भरावयाचा आहे. या योजनेंतर्गत पाच टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे.\nजिल्हा समिती घेणार आढावा\nप्रत्येक हंगामाच्या वेळी कृषी विभागाद्वारे कृषिविषयक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण व संनियंत्रण करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. यात जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जि. प. कृषी विकास अधिकारी सदस्य व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समितीचे सचिव राहणार आहेत.\nअधिसूचित क्षेत्र घटक ग्राह्य\nपिकाच्या नुकसानभरपाईसाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरले जाणार आहेत. जिल्हाधिकार्यांनी अधिसूचना काढण्यापूर्वी ज्या शेतकर्यांनी विमा हप्ता भरणा केला व ज्या शेतकर्यांच्या खात्यातून हप्ता कपात करण्यात आला, असेच शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहे. अपेक्षित भरपाईच्या 25 टक्क्यांर्यंत रक्कम आगाऊ देण्यात येईल.\nयावर्षी पीक विमा भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइनची सुविधा राहणार आहे. खरीप हंगामातील प्रमुख पिकासह अन्य पिकांचा विमा उतरविण्यात येणार आहे. -दशरथ तांभाळे, जिल्हा कृषी अधीक्षक\nगृहमत्री अमित शहा जाणार काश्मीर दौऱ्यावर\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nआमदाराने बिल्डरचा 'तो' डाव हातोडा मारून हाणून पाडला\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/fire-in-digane-area/", "date_download": "2019-06-16T12:43:30Z", "digest": "sha1:TOFR63JQEZQZ5P3TWA7XICEVET6TCAUB", "length": 7546, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डिंगणे माळरानावर अग्नितांडव! | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › डिंगणे माळरानावर अग्नितांडव\nडिंगणे-धनगरवाडी परिसरात मंगळवारी सकाळी आगडोंब उसळला. या अग्नितांडवात सुमारे 350 एकरहून अधिक क्षेत्रावरील काजू बागायती जळून खाक झाल्या. सकाळी लागलेली ही आग सायंकाळी उशिरापर्यंत धुमसत होती. आग विझविण्यासाठी शेकडो ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करीत होते. दरम्यान, अग्निशमन बंब उशिराने दाखल झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ही आग लगतच्या डेगवे व मोरगाव गावांच्या सीमेपर्यंत पोहोचल्याने नुकसानीचा आकडा एक कोटींच्या घरात गेला आहे.\nऐन काजू हंगामात काजू कलमे खाक झाल्याने शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. गतवर्षी देखील याच माळरानाला आग लागून शेकडो एकर काजू बागायती खाक झाली होती. त्यात धनगरवाडा येथील बाळू शिंदे, कृष्णा शिंदे व शिंदे यांच्या मालकीच्या मेंढ्याला गोठ्याला आग लागून 95 मेंढ्या या गोठ्यासह जळून खाक झाल्या. तसेच ती आग शिंदे यांच्या घरातही शिरली होती.मंगळवारी सकाळी धनगरवाडी माळरानावर आग लागल्याचे निदर्शनास आले. वाळलेल्या गवतामुळे आगीचा भडका उडाला. स्थानिक शेकडो नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र आग भडकल्याने या आगीत शेतकर्यांची काजू, आंबा, बांबू व सागवानाची हजारो झाडे जळून खाक झाली.\nया माळरानावर परिसरातील शेतकर्यांनी गवताच्या गंजी रचून ठेवल्या होत्या. त्या सर्व गंजी या आगीत बेचिराख झाल्या. तसेच या गवतामुळे आग भडकण्यास सहाय्य झाले. आगीची माहिती मिळताच डिंगणे व डेगवे गावातील शेकडो ग्रामस्थांनी धनगरवाडीच्या दिशेने धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेकडो एकर क्षेत्रात आग पसरल्याने आग विझविणे अशक्य झाले. बांदा पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली. आगीने संपूर्ण परिसराला वेढल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या बांबला पाचारण केले.\nडिंगणे येथील एकनाथ सावंत, सुबोध सावंत, महादेव सावंत, विलास सावंत, संतोष सावंत, भास्कर सावंत, नितीन सावंत, शशिकांत पोखरे, महेश पोखरे, अवधूत शिरोडकर यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुमारे 350 एकरहून अधिक क्षेत्र भक्ष्यस्थानी पडल्याने 1 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी लागलेल्या आगीचे धुराचे लोट बांदा शहरातूनही दिसत होते.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-27-from-mandvi-tourism-festival/", "date_download": "2019-06-16T13:10:50Z", "digest": "sha1:XVJGQSSDCEGIMRCQ2XGM6LOLK4CLUCUG", "length": 6937, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीकरांचा २७ पासून मांडवी पर्यटन महोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Konkan › रत्नागिरीकरांचा २७ पासून मांडवी पर्यटन महोत्सव\nरत्नागिरीकरांचा २७ पासून मांडवी पर्यटन महोत्सव\nशहरात पर्यटन वाढीस चालना मिळावी यासाठी मांडवी पर्यटन संस्थेतर्फे सलग दुसर्या वर्षी मांडवी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी आणि श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टच्या सहाय्याने दि. 28, 29, 30 एप्रिल व 1 मे रोजी हा महोत्सव होणार असल्याची माहिती मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nदि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी\nमांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्र किनारा अशी शोभायात्रा निघणार आहे. सायं. 6 वा. वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होऊन मांडवी पर्यटन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या महोत्सवामध्ये स्थानि��� मच्छीमार मुलांच्या मदतीने पर्यटकांना होडीने पारंपरिक मासेमारीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. तसेच मासे पकडण्याचा रापण हा प्रकार पर्यटकांना सहभागी होऊन अनुभवता येणार आहे. घोडागाडी रपेट, फनफेअर असे अनेक लहान मुलांसाठी मौजमस्तीचे खेळ मांडवी किनार्यावर आयोजित करण्यात येणार आहेत.\nपर्यटकांना कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी खेकडे, कोळंबी, कालवे, मटण वडे, कोंबडी वडे, भाकरी, बिर्याणीबरोबरच जांभूळ, करवंद, तोरणे, काजू आदी रानमेव्याची चव चाखायला मिळणार आहे. महोत्सवात खास आकर्षण असेल ते महाबळेश्वरचे सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, आरोग्यवर्धक नीरा व स्ट्रॉबेरी वाईन हे आहे.\nशनिवार दि.28 एप्रिल रोजी सायं.7.00 वाजता माहेरवाशिणींचा मेळावा व होम मिनिस्टर स्पर्धा, रविवार दि.29 एप्रिल रोजी मराठी व हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्रा, सोमवार दि.30 एप्रिल रोजी फॅशन शो, स्थानिक लोककला आणि गाण्याचे कार्यक्रम, मंगळवार दि.1 मे रोजी वेसावकर आणि मंडळी मुंबई यांचा ‘दर्याचा राजा’ मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, नगरसेविका रशिदा गोदड, दया चवंडे, बंटी कीर, राजन शेट्ये, बिपीन शिवलकर आदी उपस्थित होते.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%C2%A0", "date_download": "2019-06-16T13:31:39Z", "digest": "sha1:SMHO4PZ4NEKZ5MZC65QFUKI5OYMI57S7", "length": 5119, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nफूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nखुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्���ा मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय.\nफूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन\nखुप कमी प्लेअर असतात ज्यांच्या वाट्याला चाहत्यांचं अपार प्रेम येतं. मोहम्मद सालाह हा फुटबॉलर त्यातलाच एक. खरंतर तो ज्या मुस्लिम कम्युनिटीतून येतो त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा कल हा बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित असतो. अशा स्थितीत आपल्या फुटबॉलमधल्या कामगिरीच्या जोरावर सालाहने चाहत्यांमधे आपल्या समाजाची विशेष ओळख बनवलीय......\nकुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.\nकुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं\nआजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/91c932-92e94392694d200c93890292793e93092393e93893e920940-91594b923924947-90992a93e92f-91593093e935947924/@@contributorEditHistory", "date_download": "2019-06-16T12:57:10Z", "digest": "sha1:XKEOA77ZHD72CYLQETN3B2KZVHY4ONBD", "length": 20470, "nlines": 307, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जल, मृद्संधारणासाठी उपाय — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / जल व मृद संधारण / जल, मृद्संधारणासाठी उपाय\nपृष्ठ मूल्यांकने (96 मते)\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nएकीतून निर्माण केली जलसमृद्धी\nपाणलोट - विकासाची गंगा\nभूजल पुनर्भरण काळाची गरज\nरब्बी फुलला, शेतकरी आनंदला\nशेती हेच लघु पाणलोट क्षेत्र\nसाखळी बंधार��� दुष्काळात वरदान\nपाण्याचा ताळेबंद मांडणारे गाव\nबाभळी बंधाऱ्याची संघर्ष गाथा\nसुधारतेय व्हेळ गावातील शेती\nपाणलोट विकास व जलसाक्षरता\nवनराई बंधारा बांधण्याची रीत\nवनराई बंधारे प्राथमिक प्रयत्न\nकुरणाची निगा व पुनरुज्जीवन\nवनखाते आणि कुरणांची सुधारणा\nनैसर्गिक बंधाऱ्यांचा पर्याय उत्तम\nअसे बांधा सिमेंट साखळीबंधारे\nजलसंधारणाचे काम फत्ते झाले\nपाण्याची प्रत व सिंचन\nभागडी गाव झाले पाणीदार\nहिरवे गाव - वृक्ष लागवड\nठिबक व तुषार सिंचन पद्धती\nजमिनीची धूप - उपाय\nपुनर्मोजणीबरोबर करा कंटूर मॅपिंग\nपर्जन्याचा अंदाज - विविध पद्धती\nस्मार्ट फोन - जलसंधारण तपासणी\nपर्यावरण, आरोग्य व जैवतंत्रज्ञान\nदेवरूख ग्रामस्थांची अभ्यास सहल\nरब्बी उत्पादनवाढीसाठी ओलावा व्यवस्थापन\nशेवगा बियांच्या साह्याने पाणी शुद्धीकरण\nक्षारपड जमीन सुधारणेसाठी मोल निचरा पद्धत\nशास्त्रीय पद्धतीने विहीर पुनर्भरण\nजमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन\nआतापासूनच करा जल, मृद्संधारणाचे नियोजन\nअशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा\nमराठवाड्यातील जमिनींचा बिघडतोय पोत\nजमिनीतील प्रदूषण कमी करण्यात जैविक घटक ठरतील महत्त्वाचे\nजलसंधारणासाठी पुनर्भरण चर, रिचार्ज पीट\nनदीखोऱ्यांतील जलस्थानांतरातून शाश्वत जलसमृद्धी शक्य\nपाणलोट क्षेत्र आधारित मृद व जलसंधारणाचे विविध उपचार\nमाती : आरोग्यदायक अन्ननिर्मितीचा पाया\nजलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती आणि कार्यक्षम विनियोग\nमहाराष्ट्रातील मृद व जलसंधारण\nदुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांची आखणी\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम\nवळण चराऐवजी जैविक पट्टे\nखोल सलग समपातळी चर\nडोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती\nबोडी दुरुस्ती व नुतनीकरण\nगाळमुक्त धरणाला लोकसहभागाचे बळ\nजलयुक्त शिवारला मिळाले गाळमुक्त धरणाचे पाठबळ\n‘जलयुक्त’ शिवार अभियानामुळे जळगावमध्ये झाली गतवर्षी पेक्षा 70 टॅंकरची घट\n‘सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्पातून’ मुळेगावचा कायापालट\nगाळयुक्त धरण, गाळयुक्त शेत: ऐतिहासिक निर्णय\nमांजरा नदी खोलीकरण व रुंदीकरण\nजलसंधारणासाठी काकरदरा ठरले मॉडेल\nलोकसहभागातून नदी स्वच्छतेचा ‘नारायणगाव पॅटर्न’\nपनवेल-माथेरान परिसरात जलयुक्त शिवारमुळे फुलले संसार\nहनुमान���गरची पाणीटंचाई ‘जलयुक्त’मुळे दूर\nजलयुक्त शिवार अभियान उस्मानाबाद\nगांगोडबारीचा ‘जलयुक्त’ पथदर्शी उपक्रम यशस्वी\nजलयुक्त शिवार अभियानाचा अहमदनगर पॅटर्न\nजलयुक्तमुळे उभीधोंडची वाटचाल टंचाईमुक्तीकडे\nदुष्काळी कर्जत-जामखेड तालुके झाले टॅंकरमुक्त, जलयुक्तची किमया\nचित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान ग्रामविकासाचे शाश्वत मॉडेल\nगावतलाव ‘गाळमुक्त’ आणि शिवार झाले ‘जलयुक्त’\nजलयुक्त शिवारमुळे..फुलले खरिपाचे शिवार \nजलयुक्त शिवार : लोकसहभागातून पुढे जाणारे अभियान\nजलसंपदा विभाग कोकणची स्थिती\nगाळमुक्त काजळी : जलयुक्त पालखेड-शिरवाडे वणी परिसर\nगोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा सिंचन क्षेत्राला लाभ\nपावसाळ्यात वीज जाते....वीज येते...\nजलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी\nजोगमोडी गावात ‘जलयुक्त’मुळे रब्बी बहरणार\n''पेसा''मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी\nशाश्वत सिंचनासाठी ‘जलयुक्त शिवार’\nशिवार झाले पाणीदार.. सिंचन होईल जोमदार..\nसमृद्धीचा मार्ग जलयुक्त शिवार\n'जलयुक्त शिवार'मुळे गावात खेळतंय पाणी…\nजलसेवक: लोकसहभागाद्वारे भूजल व्यवस्थापनातील अनाकलनीयतेचे निवारण\nदुष्काळात भूजल गुणवत्तेचं महत्त्व\nदुष्काळात भूजल गुणवत्तेचं महत्त्व\nछोट्या आणि सीमान्त शेतकर्यांंसाठी सूक्ष्म सिंचन\nजलयुक्त शिवार अभियानातून ८७ हजार टीसीएम पाणीसाठा\nजिल्ह्यातील 454 गावे झाली जलयुक्त\nजलयुक्त शिवार अभियानाचा जांभूळवाडीला लाभ\nजलयुक्त शिवार अभियानातून टंचाईमुक्तीकडे वाटचाल\nजलयुक्त शिवारच्या यशानं वाढली भूजल पातळी...\nगोंदे गावातील माळरानावर ‘जलयुक्त’मुळे शेती बहरली\n‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती\nजलयुक्त शिवार योजनेची कोकणातील फलश्रुती\nजलयुक्त शिवार अभियानात अहमदनगर अव्वल\nजलयुक्त शिवारने पीकपद्धती बदलली\nझालं जलयुक्त शिवार… आलं उत्पन्न दमदार \nजलयुक्त शिवारने जाखले झाले हिरवेगार\nजोगमोडी गावात ‘जलयुक्त’मुळे रब्बी बहरणार\nजलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी\nजलयुक्त शिवारने 179 गावे बहरली\nशेती पुरक इतर व्यवसाय\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5589315158429904397&title=Rajya%20Balnatya%20Competition%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-16T13:28:21Z", "digest": "sha1:BNR4XL25L4PLK77K6OK7Y2KGIEN3UISE", "length": 11735, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन", "raw_content": "\nराज्य बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन\nपुणे : ‘राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येत्या १० डिसेंबर २०१८पासून राज्य बालनाट्य स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या राज्यातील संस्थांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पालांडे यांनी केले आहे.\nसोळाव्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १० डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर होणार आहे. बालनाट्य स्पर्धेसाठी एक हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवायचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या, तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.\nनोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या वेबसाइटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका ३० सप्टेंबरपर्यंत सादर कराव्यात.\nविहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.\nप्रवेशिका सादर करण्यासाठी पत्ते :\nमुंबई, कोकण व नाशिक विभागासाठी : संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- ३२ (०२२- २२०४ ३५५०).\nपुणे महसूल विभागासाठी : सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक- ४, विमानतळ रोड, पुणे (०२०- २०२७ १३०१).\nऔरंगाबाद महसूल विभागासाठी : सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर २, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद- ४३१ ००५ (०२४०- २३३९ ०५५).\nनागपूर व अमरावती महसूल विभागासाठी : सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर- ४४० ००१ (०७१२- २५५४ २११).\nस्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी वेबसाइट : www.maharashtra.gov.in\nTags: राज्य बालनाट्य स्पर्धासंजीव पालांडेपुणेRajya Balnatya SpardhaSanjiv Palandeप्रेस रिलीजBOI\n‘अॅटमगिरी’ उद्यापासून रूपेरी पडद्यावर साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज डॉ. गायकवाड यांना ‘प्रकाशाचे बेट’ पुरस्कार ‘हात तुझा हातातून’मधून भेटीला येणार अरुण दातेंच्या आठवणी ‘सत्यजित रे यांच्यासारख्या पितामहांच्या छायेत श्रीलंकन चित्रपटसृष्टी बहरली’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाह��्याची संधी\nविद्यार्थी सहायक समितीचे प्रवेश सुरू\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/animal_husbandry/93694793394092a93e93292893e928947-92693f932940-90693094d92593f915-92493e915926", "date_download": "2019-06-16T12:55:53Z", "digest": "sha1:GWJNTS65ALC7NDEATMCFPABMVSOWGOUJ", "length": 27829, "nlines": 247, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "शेळीपालनाने आर्थिक ताकद — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / शेळीपालनाने आर्थिक ताकद\nचंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली.\nचंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. उस्मानाबादी शेळ्यांची निवड, योग्य खाद्य व्यवस्थापन, वेळेवर लसीकरण आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार करडे आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. चंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर पंडित यांची अडीच एकर बागायती शेती आहे. कपाशी, ऊस आणि गहू ही मुख्य पिके. आठ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे पीक लागवडीतून उत्पन्न मिळाले नाही. पुढे विहीरही आटली.\nरोजगारासाठी पंडित यांनी परिसरातील शेतकरी नामदेव वढणे यांच्याकडे रोजाने काम सुरू केले. या दरम्यान अतिश्रमांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण वेळ राबणे अवघड झाले. अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल, याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला.\n1) परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पंडित यांनी शेळीपालनास सन 2004 मध्ये सुरवात केली. पंडित यांनी गावातील शेतकऱ्यांच्याकडून दोन शेळ्या आणि चार करडे विकत घेतली. यासाठी पाच हजार आठशे रुपये खर्च आला. सुरवातीला शेताच्या बांधावरील चारा, नदीकाठी शेळ्यांना चारून संगोपन सुरू केले.\n2) शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी कळपात बोकड असला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. याच काळात त्��ांनी नगरजवळील डॉन बास्को ग्रामीण विकास केंद्रामध्ये शेळी व्यवस्थापनासंबंधी प्रशिक्षण घेतले. तेथूनच त्यांनी बोअर जातीचा बोकड दहा हजार रुपयांना खरेदी केला.\n3) बोकड कळपात आल्याने शेळ्या वेळेवर गाभण राहू लागल्या. जातिवंत बोकडामुळे पहिल्या टप्प्यात चांगल्या वजनाची करडे जन्माला येऊ लागली. आर्थिक उत्पनातही वाढ होऊ लागली.\n4) याच दरम्यान शेळीपालन आणि करडांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना ब्राह्मणी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. संपत तांबे यांचे मार्गदर्शन मिळाले. मार्च 2012 मध्ये पंडित यांची शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेत लॉटरी पद्धतीने शेळीपालन व्यवसायासाठी निवड झाली. या योजनेतून त्यांना पंचायत समितीकडून दहा उस्मानबादी शेळ्या व एक उस्मानबादी बोकड असा 87 हजार 857 रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला. गेवराई येथील बाजारपेठेतून त्यांनी उस्मानाबादी शेळ्यांची खरेदी केली. पंडित हे अनुसूचित जातीचे लाभार्थी असल्याने त्यांना 75 टक्के अनुदान मिळाले.\nअसे आहे शेळ्यांचे व्यवस्थापन\n1) शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी वीस फूट बाय चाळीस फुटांचा पूर्व-पश्चिम गोठा बांधलेला आहे. गोठ्यास तारेचे कुंपण घातले.\n2) गोठ्यात शेळ्यांना पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी मोठ्या आकाराची भांडी पाणी भरून ठेवली जातात. शेळ्या त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पितात. दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने भांडी भरली जातात.\n3) पंडित दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास शेळ्या नदीकाठी चरावयास नेतात. शेळ्यांचे व्यवस्थापन स्वतःच करतात.\n4) शेळ्यांना पुरेसा चारा मिळावा यासाठी त्यांनी 15 गुंठे क्षेत्रावर घासाची लागवड केली आहे. त्यातून वीस शेळ्यांची दररोजची खाद्याची गरज भागते. प्रत्येक शेळीस दररोज गरजेप्रमाणे दोन किलो हिरवा चारा दिला जातो.\n5) पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण केले जाते, तसेच जंतनिर्मूलन केले जाते. करडांना पुरेसे दूध पाजले जाते.\n6) शेळ्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवली जाते. दोन महिन्यांतून एकदा शेळ्या धुतल्या जातात.\n7) गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे पहिल्या टप्प्यात 15 आणि पुढील सहा महिन्यांत पंधरा करडे गोठ्यात जन्मली.\n8) शेळी व्यवस्थापनामध्ये पशुसंवर्धन विभागातील डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. संपत तांबे, डॉ. बाजीराव टेमकर यांचे मार्गदर्शन मिळते.\n9) शेळीपालन व्यवसायासाठी पहिल्यांदा शेळ्यांची खरेदी, विमा, गोठा, खाद्य, पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा, औषधोपचार अशी 87,000 रुपयांची गुंतवणूक झाली. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून त्यांना शेळीपालन व्यवसायासाठी 75 टक्के अनुदान मिळाले होते.\nशेळीपालन ठरले आर्थिकदृष्ट्या फायद्याचे...\nगेल्या दीड वर्षातील शेळीपालनातील आर्थिक उत्पन्नाबाबत पंडित म्हणाले, की शेळीपालनाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात पाच बोकडांच्या विक्रीतून 15 हजार आणि दहा पाटींची विक्रीतून 25 हजार मिळाले. 15 करडे आणि 15 शेळ्यांचा पाच महिन्यांचा चारा, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनाचा खर्च अधिक स्वतःची मजुरी असा एकूण 27 हजार खर्च झाला. यातून खर्च वजा जाता 13 हजार निव्वळ नफा झाला.\nदुसऱ्या टप्प्यात जूनमध्ये सहा बोकडांच्या विक्रीतून 18 हजार आणि नऊ पाटींच्या विक्रीतून 22,500 रुपये मिळाले. या दुसऱ्या टप्प्यात शेळ्या आणि करडांचे व्यवस्थापन आणि स्वतःची मजुरी धरून 25 हजार रुपये इतका खर्च आला. खर्च वजा जाता 15,500 रुपये नफा झाला. आता चारा स्वतःच्या शेतातील असल्याने व्यवस्थापन खर्च कमी होणार आहे. साधारणपणे सहा महिन्यांची करडे वजनावर विकली जातात. व्यापारी स्वतः गोठ्यावर येऊन करडांची खरेदी करतात. पंडित यांना दीड वर्षात खर्च वजा जाता करडांच्या विक्रीतून 28,500 रुपये आणि लेंडीखत विक्रीतून 30 हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे.\nलेंडी खताला चांगली मागणी\nपंडित हे दीपस्तंभ शेतकरी गटाचे सदस्य आहेत. या गटाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने आणि कृषी अधिकारी जयवंत भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी लेंडीखत प्रकल्प केला आहे. सात रुपये किलो दराने लेंडी खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. शेतकरी गटातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सुधारित पद्धतीने ऊस लागवडीला सुरवात केली.\nसध्या दोन एकरांवर ऊस लागवड, 15 गुंठे क्षेत्रावर घास लागवड आहे. सुधारित तंत्रामुळे उसाचे उत्पादन एकरी 40 टनांवरून 60 टनांवर गेले आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून लेंडी खताचा वापर त्यांनी वाढविला आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार त्यांनी भाजीपाला लागवडीचेही यंदा नियोजन केले आहे.\n1) जातिवंत उस्मानाबादी शेळी आणि बोकडाची निवड महत्त्वाची.\n2) शेळ्यांना वेळेवर लसीकरण, जंतनिर्मूलन आवश्यक.\n3) शेळ्यांना पुरेसा चारा आणि खाद्य व्यवस्थापनावर लक्ष हवे.\n4) दर तीन वर्षांनी बोकड बदलणे आवश्यक.\n5) गाभणकाळात शेळ्यांची काळजी घ्यावी. करडांना पुरेसे दूध पाजावे.\n6) गोठ्याची स्वच्छता महत्त्वाची.\nभास्कर पंडित - 9763073921\nडॉ. संपत तांबे - 9850297024\nलेखक : अनिल देशपांडे\nमाहिती संदर्भ : अग्रोवन\nपृष्ठ मूल्यांकने (72 मते)\nमला शेळी पालन करायचे आहे तरी मला सल्ला द्यावा 96*****65\nसर मला शेळी पालन हा यवसाय करायचा आहे तरी या वीषयी मला मागदशन करावे 91*****67\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nनारळाच्या बागेत वराह पालन\nशेळीने दिले आर्थिक स्थैर्य\nगव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना\nपोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय\nकोंबडीपालन - महिला स्वावलंबी\nथेट विक्री करून दुग्धव्यवसाय\nगो संवर्धन आणि शाश्वत शेती\nलावंघरची वाटचाल \"गीर\" गावकडे..\nशेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न\nलावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार\nहायड्रोपोनिक चाऱ्यामुळे दुष्काळातही सुकर झाले पशुपालन\nशहरांशी जोडून घेताना कुकुटपालन : एक मार्ग\nलाटेत टिकाव- मेंढेपाळाची द्विधावस्ता\nकडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन\nमानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज\nशेळीपालनाने दिला कुटुंबाला आधार\nआदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा\nशेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत\nदुष्काळाची व्यथा अन संघर्षाची कथा\nदारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले\nशेळ्यांचा गावातच होतोय प्रथमोपचार\nजांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण\nपशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट\nकुक्कुट पालनातून रोजगार निर्मिती\nसामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...\nदूधगंगेमुळे आदिवासींच्या जीवनात आर्थिक क्रांती\nकुक्कूट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार\nपशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान\nशेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...\nमिळेल सर्वांच्या स्वप्नांना हक्काचा आधार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा\nमुद्रा���्या लाभामुळे गोंदियातील सुरेश झाले स्वावलंबी\nवनपट्टेधारक ते प्रगतीशील शेतकरी..एकनाथ शेंडेचा प्रवास\nशेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल\nवावर माझं एकरभर… उत्पन्न त्याचं लाखावर \n७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले सौर कृषिपंपाचे पाठबळ\nमहिला शेतकऱ्याची \"फिनिक्स\" कहाणी..\nभारतातील पहिले बांबू उद्यान\nआनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Dec 03, 2018\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3191?page=1", "date_download": "2019-06-16T14:20:13Z", "digest": "sha1:QLIJJ3GFMYY5TDOXSMUE54KGCK2AAIBS", "length": 9908, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "धम्म क्रांती दिन 14 ऑक्टोबर की दसरा? | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nधम्म क्रांती दिन 14 ऑक्टोबर की दसरा\nबदल हा मानवी समाजाचा मूलमंत्र आहे आणि तोच बदल घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या मते, देशातील माणूस घडल्याशिवाय समाज घडत नसतो आणि समाज घडल्याशिवाय राष्ट्र घडत नसते. त्यांनी माणसाला घडवण्यासाठी धम्मक्रांती केली. धम्मक्रांती ज्या भूमीवर झाली ती ऐतिहासिक भूमी म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी होय. नाग लोकांची मुख्य वस्ती हा त्या नागभूमीचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊनच बाबासाहेबांनी बौद्ध धम्मदीक्षेसाठी नागपूरची निवड केली होती. बाबासाहेबांनी भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर रोजी दीक्षा घेतली; स्वतः आणि त्यांच्या अनुयायांस बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही धम्मक्रांती घडवून येण्याचा दिवस 14 ऑक्टोबर 1956 होय; दसरा नाही.\nबाबासाहेबांनी धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. त्या दिवशी योगायोगाने दसरा नव्हता तर ‘अशोक विजयादशमी’ होती. बाबासाहेबांनी त्या दिवसाची निवड दसऱ्याचा मुहूर्त काढून केली नाही. 14 ऑक्टोबरचे ऐतिहासिक महत्त्व हे आहे, की ज्यावेळी सम्राट अशोकाने कलिंगची लढाई जिंकली तेव्हा त्याने आजुबाजूला पाहिले, सैनिकांचे रक्ताचे पाट, सैनिकांच्या वेदना हे पाहून अशोक स्तब्ध झाला. त्याचे मन हळहळले, त्याचे मन त्यालाच खात होते. आणि कोठेतरी, त्याचे मन त्याच विचारात होते, की लढाई आपण जिंकून काय मिळवले प्रश्नावर प्रश्न उत्पन्न होत होते. प्रश्नांचे काहूर माजले. त्यामुळे अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली. त्याचे मन अथांग करूणेने भरलेल्या बुद्धाच्या धम्माकडे वळले. त्यांनी त्याच दिवशी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करून पुढील आयुष्य धम्माचा प्रसार आणि प्रचार यांकरता अर्पण करण्याचे ठरवले. तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर. आणि त्याच दिवशी सम्राट अशोकाचे मन बौद्ध धम्माकडे वळले. तो दिवस विजयादशमी म्हणून ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन बाबासाहेबांनी त्या दिवसाची निवड केली. बौद्ध समाज 14 ऑक्टोबरच्या ‘अशोक विजयादशमी’ ऐवजी दसऱ्यालाच महत्त्व देत आहे आणि दसऱ्याला दीक्षाभूमीवर जात आहेच, दलित समाजाने धम्मक्रांती ही 14 ऑक्टोबरला साजरी करावी आणि त्या तारखेला दीक्षाभूमीवर जावे.\n(‘रमाई’- सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत)\nउत्तर कोकणची सागरी बोली भाषा\nनरसिंहपूरचे ज्वाला नृसिंह मंदिर\nसंदर्भ: वाळवा तालुका, महाराष्ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, देवस्थान\nकुंभारी गावचे राघवेश्वर शिवमंदिर\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गोदावरी नदी, शिवमंदिर\nसंदर्भ: पवई सरोवर, तलाव, powai lake\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सोलापूर शहर\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सोलापूर शहर\nधर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nलेखक: मधुकर मुरलीधर जाधव\nसंदर्भ: सिन्नर तालुका, सिन्नर शहर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिज��� महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tinystep.in/blog/balala-varcha-aahar-kadhee-dyava-baby-tips-in-marathi", "date_download": "2019-06-16T13:55:31Z", "digest": "sha1:TI3FBB2U5TSUWPRJNJXNAJBJTXWY67WJ", "length": 13867, "nlines": 233, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला दिवसातून किती वेळा पूरक आहार द्यावा - Tinystep", "raw_content": "\nबाळाला दिवसातून किती वेळा पूरक आहार द्यावा\n६ ते ९ महिने – २ वेळा\n९ ते १२ महिने – ३ ते ४ वेळा\nदुसऱ्या वर्षातसुद्धा आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते. बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. ५ वर्षापर्यंत बालकाची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.\n२) आहार वयोगटानुसार बाळाचा आहार\n० ते ६ महिने : फक्त स्तनपानच दयावे.\n६ ते ९ महिने : भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा.\n९ ते १२ महिने : वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे.\n१ वर्षानंतर : घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील. तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते.\n३) बाळाला सुरुवातीला कोणता वरचा आहार दयावा \nसहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरच्या आहाराची गरज पडते. सुरुवातीला भाज्यांचे सूप, वरणाचे पाणी, वरचे दूध, फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, टोमाटोचा रस असा पातळ आहार दयावा. त्यानंतर भाकरी/पोळी मऊ करून त्यात वरणाचे किंवा भाज्यांचे पाणी किंवा दूध घालून दयावे. भातावर वरण किंवा भाजीचे पाणी घालून दयावे. उकडलेला बतात, रताळे, गाजर, अंड्याचा पिवळा बलक, हेही अधून मधून द्यावं. पुढे-पुढे सर्व प्रकारची फळे, गव्हाची खीर, भाकरी, पोळी, पालेभाज्या, मोड आलेली उसळ, उकडलेले अंडे असा आहार दयावा. वर्षभरात इतरांप्रमाणे सर्व आहार बाळाला मिळाला पाहिजे.\n४) चमच्याने आहार देण्याविषयी\nशक्यतो वाती चमच्याने वरचे दूध बाळाला पाजावे. काही कारणांमुळे शक्य नसल्यास बाटलीने दूध पाजण्यास हरकत नाही. बा��ली व बूच दोन्ही साबण आणि ब्रशने स्वच्छ धुवावे. बुचाचा चिकटपणा जाण्यासठी, बुचाला मीठ लावून ते चांगले चोळावे.एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात बाटली व बूच उकळून घ्यावे. बाटली उकळत्या पाण्यात टाकू नये. त्यामुळे ती फुटण्याची शक्यता असते. प्रत्येकवेळी बाळास दूध पाजल्यानंतर बाटली उकळून घ्यावी. शक्य असल्यास घरात १-२ बाटल्या बुचे जास्त असावीत म्हणजे ऐनवेळी अडचण येत नाही.\n५) कोणते दूध कसे घ्यावे\nबाळाला वरचे दूध वाटी -चमच्याने पाजावे. दुधाच्या बाटलीने पाजू नये. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे. ( दूध केंद्रावर मिळणारे दूध पाजावयास हरकत नाही.) पाजण्यापुर्वी कोणतेही दूध चांगले उकळून घेतले पाहिजे. ( पावडरचे दूध असेल तर त्यात योग्य प्रमाणातच पाणी टाकले पाहिजे, अधिक पाणी टाकू नये.) वरचे दूध पाजताना स्वच्छतेबद्दल दक्षता घ्यावी नाहीतर बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते.\n६) बाटलीने दूध पाजताना घ्यायची दक्षता\nबाटलीने दूध पाजताना बाळाला मांडीवर घ्यावे. बाळाचे डोकं डाव्या कोपऱ्यावर थोडेसं उंच ठेवावे. शक्यतोवर बाळाला मांडीवर दूध पाजावे. बाटली अशा तऱ्हेने धरावी की बुचामध्ये दूध भरलेलं असेल. दूध फार गरम असू नये. दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा. बाळाने ढेकर दिल्यावर त्याला झोपवावे. ढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते. बुचाचे छिद्र बरोबर नसल्यास ( लहान किंवा फार मोठे ) बाळाला दूध पिण्यास त्रास होतो. बुचाचं छिद्र मोठे असल्यास बाळाला ठसका लागण्याचा संभव असतो. दुधाची भरलेली बाटली जात उलटी केली तर दूध थेंबाथेंबाने गळले पाहिजे. त्याची धार लागता कामा नये.\nआमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्ना���ा कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-16T12:34:45Z", "digest": "sha1:3YK55D3OAENI5ZMLZTVSHDB7X2MOBKBW", "length": 18317, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "#RahulAakroshRally राहुलजींचे जोशपूर्ण भाषण; कर्नाटकसह २०१९ जिंकणार – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\n#RahulAakroshRally राहुलजींचे जोशपूर्ण भाषण; कर्नाटकसह २०१९ जिंकणार\nनवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या ‘जनआक्रोश रॅली’मध्ये रामलीला मैदानावर राहुल गांधी यांनी अतिशय आत्मविश्वासाने जोशपूर्ण भाषण केले आणि राहुल गांधीना ‘पप्पु’ म्हणून हिणविणाऱ्यांना जोरदार थप्पड मारली. राहुल गांधी कार्यकर्त्यांना म्हणाले की, मोदीजी खोटे बोलत होते ते आता उघड होत आहे. आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांची जिद्द आणि पाठींब्याने कॉंग्रेसचा कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विजय होईलच, पण २०१९ ची लोकसभा निवडणूकही कॉंग्रेसच जिंकणार आहे.\nकॉंग्रेसच्या सभेसाठी रामलीला मैदान गच्च भरले होते. राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षाची ही पहिलीच जाहीर सभा होती, यामुळे राहुल गांधी मैदान जिंकतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. राहुलजींनी अत्यंत जोशपूर्ण भाषण केले, भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका करीत सर्व विषयांना स्पर्श करीत कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण केली. आजच्या भाषणामुळे ‘पप्पू’ची प्रतिमा नष्ट होऊन नेत्याची शबी जनतेसमोर उभी राहिली.\nराहील गांधींनी अर्धा तास भाषण केले, आपल्या भाषणात ते म्हणाले की, सामान्य माणूस न्याय मागण्यासाठी न्यायालयात जातात. पण प्रथमच सर्वोच���च न्यायालयाचे ४ न्यायमूर्ती जनतेपुढे येऊन न्याय मागतात. मोदीजी चूप. प्रत्येक ठिकाणी संघाची माणसे बसवली जात आहेत. भारतातील व्यवस्था तोडून टाकत आहेत. तरी मोदीजी चूप. पंतप्रधान रोजगार देणार होते. पण आज रोजगार तर नाहीच, बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. युवकांपुढे समस्या आहे, शेतकऱ्यांपुढे समस्या आहे. शेतकरी रोज घाम गळतात, पण त्यांचे एक रुपयाचे कर्ज हे सरकार माफ करीत नाही. मोदीजी हमीभावही देत नाही. अरुण जेटली म्हणतात की, कर्जमाफी हे आमचे धोरण नाही. जर कॉंग्रेस पक्ष नसेल तर शेतकरी या देशात जगू शकणार नाही.\nरोहित वेमुला अभ्यास करतो तर त्याला चिरडून टाकले. मध्यप्रदेशात दलित, आदिवासींवर अत्याचार होतात, पण मोदी गप्प. इथे महिलांवर अत्याचार होतात. जम्मू काश्मीर, मध्य प्रदेशात महिलेवर अत्याचार होतात. पंतप्रधानांना पदेशात प्रश्न विचारला. ७० वर्षांत हे प्रथमच घडले. चीनमध्ये पंतप्रधान विनाअजेंडा चर्चा करीत बसले आहेत. पंतप्रधानांनी डोकलामचा विषयही काढला नाही. गेल्या ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने असे काम केले नाही.\nभाजपा, संघवाले जिथे जातात तिथे वितुष्ट निर्माण करतात. भारत हा प्रेमाचा देश आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, कॉंग्रेसने ६० वर्षांत काही केले नाही मला ६० महिने द्या. या ६० महिन्यात पंतप्रधानांनी गब्बर सिंग कर लावला, नोटबंदी केली, शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावली, दलित आदिवासींवर अत्याचार केले. इमारतीचा पाया पाणी मारून मजबूत होतो. कॉंग्रेस म्हणजे पाणी आहे. या पाण्यामुळेच इमारत भक्कम होते. पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. कॉंग्रेसने प्रेम वाढवून महिला, दलित, आदिवासी, मागासवर्गिय सर्वांना एकजूटीत ठेऊन न्याय दिला.\nनरेंद्र मोदींनी आतापर्यंत असत्य पसरवले. पण आता त्यांचा खोटेपणा उघड होत आहे. कॉंग्रेसची सच्चाई दिसत आहे. गुजरामध्ये नरेंद्र मोदींनी पोलिसांपासून सर्वांना हाताशी धरले, पण कॉंग्रेसचा कार्यकर्ता ताठ उभा राहिला आणि मोदींना सी प्लेनमध्ये बसायला लावले. हाच कॉंग्रेसचा कार्यकर्ता हा वाघाचा बच्चा आहे. तो कर्नाटकाच्या प्रत्येक बुथवर उभा आहे. या कार्यकर्त्यांमुळे कॉंग्रेस कर्नाटकात जिंकेल, राजस्थानात जिंकेल, छत्तीसगढ जिंकेल, मध्यप्रदेश जिंकेल, आणि जिंकत जाऊन २०१९ची निवडणूक जिंकेल, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तेस��ठी प्राण दिले नाहीत, सत्यासाठी प्राण अर्पण केलेत. ही कॉंग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. इथे युवा आहेत. अनुभवी जेष्ठ आहेत, तुम्हा सर्वांना आदर मिळेल, स्थान मिळेल, इथे नेत्यांची कमतरता नाही, प्रत्येकात काही ना काही गुण आहेत. आमच्यात वेगवेगळ्या विचारांचे नेते आहेत, मी स्वतंत्र विचारांचा सन्मान करतो. पण जेव्हा संघाशी लढायचे आहे, तेव्हा एकजूट राहिली पाहिजे.\nभाजपात हे चालत नाही. तिथे फक्त मोदी आणि शहांचे विचार चालतात. त्यांचाच आदर होतो. जेटलींचा आदर होत नाही, हे ठीक नाही. कॉंग्रेस विविधता मानते, वेगवेगळे विचार मानते. या गोष्टीला आम्ही शक्ती देणार आहोत.\n#1YearForBaahubali ...आणि प्रभास झाला भावुक\nदास देव - एक अत्याधुनिक देवदास\nभारत-पाककडून शस्त्रसंधी कराराची अंमलबजावणी करण्याबाबत संमती\nनवी दिल्ली – भारत-पाकिस्तानच्या देशांच्या डीजीएमओंमध्ये आज संध्याकाळी हॉटलाइनवरुन तातडीची महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यात सीमारेषेवर दोन्हींकडील सैन्याकडून 2003 च्या शस्त्रसंधी सहमती कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत...\nपंतप्रधानांच्या सभेतील मंडप कोसळला; २५ जखमी\nमिदनापूर – पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरू असतानाच मंडप कोसळला. या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना मिदनापूर...\n१३६ पैकी फक्त १३३ आयपीएस अधिकारी अनुत्तीर्ण\nहैदराबाद – भारतीय पोलीस सेवा येथे प्रशिक्षणानंतर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत १२२ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांपैकी फक्त 3 अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, तर ११९ अधिकारी...\nगोवा भाजप कोअर कमिटीची बैठक संपली\nपणजी – गोवा भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. भाजपाला कोणताही धोका नाही, त्यामुळे काँग्रेसने स्वप्न पाहू नयेत, असे वक्तव्य केंद्रीय निरीक्षक रामलाल...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\n���िग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=Eugenia+Peterson", "date_download": "2019-06-16T13:37:13Z", "digest": "sha1:JSAFEXMN5JCN7GBRXTBVZFCRKAX53F63", "length": 2974, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nभारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआपल्याकडे अधूनमधून वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड येत असतो. ज्याला आपण फॅड असही म्हणतो. सध्या योगाचं फॅड सुरु आहे. योग हा शरीर आणि मन यात बॅलंस साधतो असं आपण खूप ठिकाणी ऐकून, फॉरेनर्सना योगा करताना बघून आपण योगा क्लास लावला असेल. सध्या योगा ट्रेंडमधे आहे खरा पण आपल्याला माहितीय का, इंद्रा देवी या रशियन महिलेने सर्वप्रथम योगा भारतातून पाश्चिमात्य देशात नेला. त्यांचा आज जन्मदिन.\nभारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी\nआपल्याकडे अधूनमधून वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड येत असतो. ज्याला आपण फॅड असही म्हणतो. सध्या योगाचं फॅड सुरु आहे. योग हा शरीर आणि मन यात बॅलंस साधतो असं आपण खूप ठिकाणी ऐकून, फॉरेनर्सना योगा करताना बघून आपण योगा क्लास लावला असेल. सध्या योगा ट्रेंडमधे आहे खरा पण आपल्याला माहितीय का, इंद्रा देवी या रशियन महिलेने सर्वप्रथम योगा भारतातून पाश्चिमात्य देशात नेला. त्यांचा आज जन्मदिन......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_(%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2019-06-16T12:47:37Z", "digest": "sha1:VEKGBYFLIT3SFR5TR6TILK7L3ANSDB4L", "length": 4555, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका).\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी (१ क, ४१ प)\n\"डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\n२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशन\n२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१६ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2019-06-16T13:36:49Z", "digest": "sha1:5PRYUWDHK4MSIIXXPHN6JUZ3TLR4OLL5", "length": 2400, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nथोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७० वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.\nबिग ब्रदर इज वॉचिंग यू\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nथोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७० वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-06-16T13:37:03Z", "digest": "sha1:UVJNX6IVZM43UQSSFPHZQSMLMEJXFP6M", "length": 2535, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nनरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना च��रीमुंड्या चीत करून फिर एक बार मोदी सरकार सत्तेत आलंय. नरेंद्र मोदींच्या या घवघवीत यशाची जगभरात चर्चा सुरू आहे. पण मोदींना एवढं यश कशामुळे मिळालं बेरोजगारीने नवा रेकॉर्ड केलेला असतानाही मोदींनी तरुणांना आपल्याकडे खेचलं. मोदींच्या या करिश्म्यावर टाकलेला हा प्रकाश.\nनरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करून फिर एक बार मोदी सरकार सत्तेत आलंय. नरेंद्र मोदींच्या या घवघवीत यशाची जगभरात चर्चा सुरू आहे. पण मोदींना एवढं यश कशामुळे मिळालं बेरोजगारीने नवा रेकॉर्ड केलेला असतानाही मोदींनी तरुणांना आपल्याकडे खेचलं. मोदींच्या या करिश्म्यावर टाकलेला हा प्रकाश......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/91f93e91f93e-90792894d93894d91f93f91f94d92f94291f-91192b-93894b936932-93893e92f92894d938947938", "date_download": "2019-06-16T13:08:32Z", "digest": "sha1:4LJR2PJ4COX2QQ2RD7UJOGKBZ7MK4C5X", "length": 19303, "nlines": 267, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी संस्था.\nसमाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी, भारतातीलच केवळ नव्हे, तर आशिया खंडातील पहिली संस्था. ‘सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क’ या नावाने १९३६ मध्ये भायखळा येथे स्थापना. १९४४ मध्ये सध्याचे नाव देण्यात आले. १९५४ मध्ये चेंबूर येथे स्थलांतर. संस्थेची उद्दिष्टे व्यापक असून त्यांनुसार तिच्या कार्याचा व्याप पुढीलप्रमाणे सांगता येईल : (१) समाजकार्य, समाजसेवा, कर्मचारी-व्यवस्थापन व तत्संबंधित व्यावसायिक क्षेत्रांसाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पुरविण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक शास्त्रांचे शिक्षण देणे, (२) सामाजिक संशोधन करणे व सामाजिक संशोधनपद्धतींचे प्रशिक्षण देणे, (३) अभ्यासविषयाशी निगडित अशी पुस्तके, नियतकालिके, प्रबंध आणि शोधनिबंध यांचे प्रकाशन करणे, (४) संस्थेतील अभ्यासकांसाठी व्याख्याने, परिसंवाद, परिषदा, चर्चासत्रे इत्यादींचे आयोजन करणे, (५) विशिष्ट कार्यासाठी योग्य त्या इतर संस्थांशी सहकार्य साधणे आणि (६) समाजकार्य, समाजसेवा, कर्मचारी-व्यवस्थापन व त्यांच्याशी निगडित अशी क्षेत्रे यांविषयी चांगली समज व चांगले व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी योग्य ते उपक्रम करणे. संस्थेचे पहिले संचालक डॉ. क्लीफर्ड मॅनशर्ट होते. २७ जुलै १९६२ पासून डॉ. एम्. एस्. गोरे हे संचालक आहेत.\nया संस्थेत एम्.ए.; पदव्युत्तर पदविका; एम्.फिल्. व पीएच्.डी. यांच्या अभ्यासक्रमांची सोय असून त्यांत पुढील विषय शिकविले जातात : एम्.ए.साठी सामाजिक कार्य, कर्मचारी-व्यवस्थापन व औद्योगिक संबंध; पदव्युत्तर पदविकेसाठी संशोधनपद्धती; एम्.फिल्.साठी सामाजिक कार्य आणि सामाजिक विज्ञान व पीएच्.डी.साठी सामाजिक कार्य आणि सामाजिक संशोधन. संस्थेत १९७५ अखेरपर्यंत एकूण २०२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. संस्थेत पोस्ट डॉक्टरलच्या विद्यार्थ्यांसाठी चार संशोधन अधिछात्रवृत्त्या व एम्.ए.; एम्.फिल्. व पीएच्.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या देण्यात येतात, तसेच बक्षिसे व पारितोषिकेही दिली जातात.\nद इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क हे संस्थेचे त्रैमासिक १९४० पासून अव्याहतपणे प्रसिद्ध होत आहे. याशिवाय संशोधन अहवाल, प्रबंध, संकलन, सामाजिक कार्याच्या शिक्षणासाठी व्यक्तिवृत्ते (केस-रेकॉर्ड्स) असे विविध प्रकारचे लेखनही संस्था प्रकाशित करीत असते. संस्थेचे ग्रंथालय अद्ययावत असून त्यात ३८,००० हून जास्त ग्रंथ आहेत. ‘नागरी बालक आणि युवा अभ्यास विभाग’ व ‘शैक्षणिक समाजशास्त्र अभ्यास विभाग’ हे दोन संशोधनविभाग आहेत. आतापर्यंत अनेक संशोधनप्रकल्पांचे अहवाल पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संशोधनासाठी जमविलेल्या प्राथमिक माहितीचे आधुनिक यंत्राद्वारे संकलन करण्याची सुविधा संस्थेत आहे.\nबाल मार्गदर्शक उपचार केंद्र, वरळी समाज केंद्र व लोक सहयोग केंद्र या समाजकल्याण संस्था संस्थेतर्फे चालविल्या जातात. या संस्थेत सामाजिक कार्य या विषयात शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तर या संस्थेला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली आहे. सामाजिक कार्य, कर्मचारी-व्यवस्थापन आणि काही प्रमाणात सामाजिक शास्त्रांच्या इतर क्षेत्रांतही बहुविध प्रशिक्षणकार्य व संशोधन करून संस्थेने उच्च शैक्षाणिक दर्जा मिळविला असू��� तो टिकविण्याच्या दृष्टीने ती सतत प्रयत्नशील असते.\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Politics-of-Janamat-Kaul-Din-by-Goa-Forward/", "date_download": "2019-06-16T13:10:54Z", "digest": "sha1:57BRQFA63SFZL3ZJVFR5D44Q7VMFS56M", "length": 7090, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोवा फॉरवर्डकडून जनमत कौल दिनाचे राजकारण | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Goa › गोवा फॉरवर्डकडून जनमत कौल दिनाचे राजकारण\nगोवा फॉरवर्डकडून जनमत कौल दिनाचे राजकारण\nडॉ.जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात बसविण्याची मागणी करून मंत्री विजय सरदेसाई जनमत कौल दिनाचे राजकारण करत आहेत,अशी टीका गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.\nगोवा फॉरवर्डने भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केल्याने ख्रिश्चन मतदारवर्ग दुखावला आहे. त्यांचे आता लांगुलचालन करण्यासाठी गोवा फॉरवर्डने जनमत कौल दिनाचे भांडवल करून विकृत राजकारण सुरू केले आहे, अशी टीकाही आनंद शिरोडकर यांनी केली. मतांच्या राजकारणासाठी वेळोवेळी रंग बदलण्याच्या ह्या वृत्तीमुळे भावी काळात ना घरका ना घटका अशी स्थिती फॉरवर्डवर आल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.\nजॅक सिक्वेरा स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे नेते झाले होते. त्यांचे मोठेपण सिध्द करण्यासाठी विजय सरदेसाईंच्या बेगडी प्रेमाची गरज त्यांच्या चाहत्यांना कधीच भासणार नाही. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी ते जनमत कौल दिनाचे भांडवल करत असल्याचे गोव्याच्या जागृत जनतेच्या लक्षात आले आहे,असेही शिरोडकर यांनी पत्रकात म्हटले आहे.\nविधानसभा संकुलात अन्य कोणाचाही पुतळा उभारणे म्हणजे गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांचा तो अपमान ठरेल. मगो पक्ष जरी आपल्या मूळ ध्येयापासून दूर गेला असला तरी भाऊसाहेबांचे हजारो चाहते विजय सरदेसाईंकडून भाऊसाहेबांचा होत असलेला अपमान कदापी सहन करणार नाहीत,असा इशारा शिरोडकर यांनी दिला.\nजनमत कौल हा गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या परीक्षेची घडी होती. गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने लोक होते. कौल देताना जनतेवर राजकीय दबाव असू नये व स्वत:च्या मर्जीनुसार जनतेने मतदान करावे म्हणून स्वत: भाऊसाहेब व इतर मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे देऊन सर्वसामान्यांप्रमाणे ते जनमत कौलाला सामोरे गेले होते. त्यामुळे इतर सर्व नेत्यांना डावलून फक्त जॅक सिक्वेरांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारणे म्हणजे हे फक्त मतांचेच राजकारण आहे, असे शिरोडकर यांनी म्हटले आहे.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपन��� उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-chemistry-of-shivaji-university-issue/", "date_download": "2019-06-16T12:44:26Z", "digest": "sha1:3CKJLXTPSDDA3IRZ2L4D7LBMPJRNF542", "length": 8952, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तुमची आयडिया बदलेल सर्वांचे जीवन | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंचेस्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Kolhapur › तुमची आयडिया बदलेल सर्वांचे जीवन\nतुमची आयडिया बदलेल सर्वांचे जीवन\nकोल्हापूर : विजय पाटील\nतुम्ही विद्यार्थी असो किंवा प्राध्यापक. शिकलेले असो अथवा अशिक्षित. तुमच्याकडे आयडिया आहे ना. मग डोंट वरी. तुम्ही तत्काळ शिवाजी विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाशी संपर्क साधा. तुमच्या आयडियाचे सोने करण्याची जबाबदारी त्यांची. संशोधनासाठी जगभर दबदबा निर्माण केलेल्या विद्यापीठात शिवाजी युनिव्हर्सिटी ग्रुप फॉर अॅडव्हान्स रिसर्च (शुगर) गेल्या एक वर्षापासून\nयासाठी यशस्वीपणे काम करत आहे.\nअनेकांकडे भन्नाट कल्पना असतात; पण या कल्पना प्राथमिक म्हणजेच कच्च्या स्वरूपात असतात. त्यामुळे त्या मनातच राहून जातात. अशा कल्पना ‘शुगर’च्या व्यासपीठावर घेऊन आल्यास त्या फ्रेममध्ये आणण्याचे काम प्राध्यापक करत आहेत. यासाठी मार्गदर्शन आणि मदत मोफत दिले जाते. सर्व विषयांतील तज्ज्ञ यासाठी ‘शुगर’च्या माध्यमातून काम करत आहेत. मागील वर्षापासून पंधरा दिवसांतून एकदा केमिस्ट्री विभागात यासाठी बैठक घेतली जाते. या बैठकीस आयडिया असणार्यांना खुला प्रवेश दिला जातो. त्यांच्या आयडियांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्पेशल टीम यानंतर मार्गदर्शन करत राहते.\n‘शुगर’च्या धर्तीवरच ‘रिसर्च कोलोक्युलम’ हे व्यासपीठही संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षापासून काम करत आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे.\nसौरऊर्जा व सुपर कपॅसिटी या संशोधनासाठी ‘शुगर’चा चांगला हातभार लागला असल्याचे संबंधित प्राध्यापकांनी सांगितले आहे.\n‘सुटा’तर्फे विविध मागण्यांसाठी विद्���ापीठात आंदोलन\nनवीन विद्यापीठ कायद्यानुसार तक्रार निवारण समितीची स्थापना करावी, पूर्णवेळ कुलगुरू असावेत, अभ्यास मंडळावर नि:पक्ष व पारदर्शी पद्धतीने शिक्षकाने नामनिर्देशन व्हावे आदींसह विविध मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या वतीने शिवाजी विद्यापीठासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना देण्यात आले.\n‘आमच्या मागण्या तत्काळ मार्गी लावा,’ ‘शिक्षकांंचे प्रश्न सत्वर सोडवा,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत अनेक वेळा कुलगुरू यांच्या भेटीसंदर्भात वेळ मागीतली आहे; परंतु कुलगुरूंकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.\nत्यांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कुलगुरू पूर्णवेळ असावेत, प्रोफेसर पदाचे स्थाननिश्चिती शिबिर विनाविलंब आयोजित करणे, प्राचार्य डॉ. एस. आर. पावसकर यांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी, मिरज महाविद्यालयातील गैरकारभाराविरोधात प्रशासक नियुक्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रा. डॉ. आर. एच. पाटील, डॉ. एस. एम. पवार, प्रा. यू. एम. वाघमारे, आर. जी. कोरबू आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक उपस्थित होते.\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Do-not-leave-contaminated-water-in-Indrayani/", "date_download": "2019-06-16T13:22:04Z", "digest": "sha1:ZSVNDG76U3YSHHOOJS4VHJ6JTCUKDQUM", "length": 7381, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘इंद्रायणी’त दूषित पाणी सोडू नका | पुढारी\tTop", "raw_content": "\nसलामीला लोकेश राहुल, तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर\nपाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nCWC2019 : मॅंच���स्टरमध्ये भारत-पाक आमने-सामने\nहोमपेज › Pune › ‘इंद्रायणी’त दूषित पाणी सोडू नका\n‘इंद्रायणी’त दूषित पाणी सोडू नका\nपिंपरी : शहरातून वाहणार्या इंद्रायणी नदीत मैला सांडपाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी अतिदूषित होत आहे. या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात आळंदीजवळील विश्रांतीगृहात रविवारी (दि. 1) बैठक झाली. या बैठकीत त्यांनी अधिकार्यांना विविध सूचना केल्या. या वेळी आमदार सुरेश गोरे, पर्यावरण विभागाचे सचिव सदस्य अबवलगम, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, पर्यावरण विभागाचे प्रमुख शहर अभियंता आय्युब खान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, तसेच, तळेगाव, लोणावळा, आळंदी नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी आदी उपस्थित होते.\nत्या- त्या भागातील मैला सांडपाणी शुद्धिकरण प्रक्रियेची माहिती पर्यावरण मंत्री कदम यांनी घेतली. इंद्रायणी नदीत अशुद्ध सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते, यांचीही माहिती त्यांनी घेतली. पिंपरी-चिंचवड शहराबाबत अधिकार्यांनी माहिती दिली. शहरातून 16 किलोमीटर अंतर इंद्रायणी नदी वाहते. या भागात एकूण 25 एमएलडी मैला सांडपाणी तयार होते. त्यातील 16 ते 17 एमएलडी सांडपाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया करून ते इंद्रायणी नदीत सोडले जाते. अद्याप 7 ते 8 एमएलडी सांडपाणी शुद्धिकरणाची प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. पालिका व अमृत योजनेतून चर्होली व चिखली येथे नवीन मैला शुद्धिकरण प्रकल्प तयार होत असून, तो डिसेंबरअखेरीत कार्यान्वित केला जाणार आहे.\nत्यामुळे नदीत सोडल्या जाणार्या सर्व पाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया केली जाईल. सदर प्रकल्प वेगात मार्गी लावून 100 टक्के शुद्धिकरण करून सांडपाणी नदीत सोडण्याचा सूचना पर्यावरणमंत्री कदम यांनी दिल्या. राज्य औद्योगिक विकाम महामंडळाच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांतून रासायनिक दूषित सांडपाणी इंद्रायणीत सोडले जात आहे. एमआयडीसीत ‘सीईटीपी’ शुद्धिकरण प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यासाठी पालिकेने डीपीआर बनवून दिला आहे. या संदर्भात एमआयडी���ीच्या अधिकार्यांसोबत बैठक लावण्याची सूचना त्यांनी दिल्या.\nहायहोल्टेज लढतीत विक्रमांची बरसात; रोहितनंतर आता कोहलीचाही 'भीम पराक्रम'\nपीएम मोदींची पुन्हा 'एक देश एक निवडणूक'साठी रणनीती\nरोहितने हसन अलीला षटकार मारत धोनीला टाकले मागे\nशेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\n'म्हणून' भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊनही शिवसेनेने नाकारले\nतर मुलाला नग्न अवस्थेत पाठवणार शाळेत\nआम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री\nविष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-84/", "date_download": "2019-06-16T12:55:31Z", "digest": "sha1:NJWBCVQTRLGBZVGT27FWFBD7BRPK5N45", "length": 9237, "nlines": 130, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (21-०७-२०१८) – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (21-०७-२०१८)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी 7 वाजताचे न्यूज बुलेटिन\n...आणि साक्षीचे नृत्य पाहून धोनी घायाळ\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (21-०७-२०१८)\nजनरल रिपोर्टींग मनोरंजन व्हिडीओ\nबिग बाॅस मराठीचे टायटल साँग रिलिज\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कलर्स मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ मालिकेच्या अभिनेत्रीशी मारलेल्या गप्पा कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: उंचीचा रेकॉर्ड मोडलेले टॉप ५ हॉटेल्स आणि इमारती….. एका व्हायरल व्हीडीओने प्रिया ठरली इन्स्टाग्रामवर तिसरी रेकॉर्ड मोडणारी सेलिब्रिटी बिग...\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज ब��लेटिन (१६-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) झाडांची राणी ‘थिमक्का’ (व्हिडीओ) 90’s ची फॅशन आजही हवी (व्हिडीओ) जालियनवाला बाग हत्याकांड – १०० वर्ष पूर्ण (भाग...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2018/07/blog-post_19.html", "date_download": "2019-06-16T13:31:25Z", "digest": "sha1:DCRHXJ3BCY2QYKWLQNU27WCPYMAJYA7R", "length": 15011, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "अँकर गिरीश निकम यास सिनेस्टाईल लुटलं... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, १९ जुलै, २०१८\nअँकर गिरीश निकम यास सिनेस्टाईल लुटलं...\n१०:१९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - झी २४ तासचा अँकर गिरीश निकम (४१) याला क्राईमच्या बातम्या देता देता प्रत्यक्ष थरारक अनुभव आला.पुण्याहून खारघरला परत येत चार लुटारूंनी त्यास सिनेस्टाईल लुटलं. या प्रकारामुळं पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nखारघरमध्ये राहणारा झी २४ तासचा अँकर गिरीश निकम (४१) काल सायंकाळी पुण्याहून खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेला होता. रात्री १० च्या सुमारास तो डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने त्याच्याजवळ खासगी प्रवासी वाहतुकीची गाडी असून त्यात केवळ एका प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचे सांगितले. यावेळी गिरीश हेही या गाडीने अडीचशे रुपयांमध्ये खारघर येथे जाण्यास तयार झाले. यावेळी गिरीश पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये जाऊन बसले, तेव्हा त्या गाडीत चालकासह चौघे बसले होते. त्यानंतर ही गाडी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर चालकाने लघवीच्या निमित्ताने कार थांबविली. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजूला बसला आणि त्याने गिरीशच्या कमरेला बंदुक लावून त्याला मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाइल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट काढून घेतले. तसेच, एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्डही विचारून घेतला. त्यानंतर लुटारूंनी काही किमीनंतर गाडी थांबवून गिरीशच्या खात्यातून ४१ हजारांची रक्कम काढून घेतली. नंतर पोलिसांनी गिरीशला त्याचा मोबाइल आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले. मात्र त्या मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते. अखेर त्यांनी एका रिक्षाचालकाच्या मदतीने कळंबोली पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.\nया घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्य��यालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mail", "date_download": "2019-06-16T14:06:16Z", "digest": "sha1:POYTA73KNBSEQX2LYGO32YNJUS4GOO4B", "length": 28798, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mail: Latest mail News & Updates,mail Photos & Images, mail Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्���ा वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\n गुगलवरून 'असा' घ्या शोध\nस्मार्टफोन्स रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. अशा परिस्थितीत फोन हरवला किंवा चोरी झाला तर तारांबळ उडते, कधी कधी तर महत्वाची कामंही अडून राहतात. पण आनंदाची बाब अशी की, मोबाईल हरवला तरीही गुगलच्या सहाय्याने त्यांचा थांगपत्ता लावता येतो.\nमोदींच्या डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलच्या दाव्यांची खिल्ली\nरडारपासून वाचविणाऱ्या ढगांच्या विधानानंतर १९८७-८८ साली आपल्यापाशी डिजिटल कॅमेरा होता आणि आपण ई-मेलही वापरत होतो, या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय नेत्यांनी आणि सोशल मीडियाने भरपूर खिल्ली उडविली आहे. १९८७-८८ साली डिजिटल कॅमेरा वापरल्याचा मोदींनी दावा केला होता. प��रत्यक्षात कोडॅकने २८ मार्च १९९५ रोजी डीसी-४० हा डिजिटल कॅमेरा बाजारात आणला आणि विदेश संचार निगमने १५ ऑगस्ट १९९५ रोजी भारतात सार्वजनिक इंटरनेटची सुरुवात केल्याची माहितीही पुढे आली आहे.\nआता जी-मेलही शेड्युल करता येणार\nकोणत्याही ई-मेल सर्व्हिसवरून पाठवलेला मेल काही क्षणातच दुसऱ्या ई-मेल अॅड्रेसवर पोहोचतो. पण आता जी-मेलवरुन ई-मेल पाठवला तरी तो दुसऱ्या ई-मेल अॅड्रेसवर कधी पोहोचावा हे ठरवणं शक्य आहे.\nपाच हिरव्याकंच टेकड्यांमध्ये २०३६ मीटर उंचीवर अलगद पहुडलेल्या हिमाचल प्रदेशातील मनमोहक ‘डलहौसी’ला सुरेख घेरलंय, चित्तवृत्ती प्रसन्न करणाऱ्या पाईन, फर, ओक, देवदार यांसारख्या उंचच्या उंच निस्तब्ध वृक्षांच्या जंगलांनी.\ng-mails : जीमेल वापरणाऱ्यांसाठी खूषखबर\nजगात सर्वात जास्त वापरली जाणारी ईमेल सेवा म्हणजे जीमेल होय. जीमेलने आपल्या सेवेत काही बदल केले आहेत. सेल्फ डिस्ट्रक्ट मेल आणले असून जीमेल वापरणाऱ्यांना आता एक्सपायरी डेट सेट करणे, मेल रिकॉल करणे, रिप्लायसाठी पासकोड ठेवण्याची सुविधा मिळणार आहे.\nएका प्रसिद्ध खासगी क्षेत्रातील उद्योगसमूहात विविध पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ऑनलाइन पाहणीतून तुमची निवड झाली आहे. तुमची मुलाखत हैदराबाद येथे होणार असून, त्यासाठीचे विमानभाडे कंपनी तुम्हाला देणार आहे.\nUPAच्या काळात दरमहा ९ हजार फोन टॅपिंग: RTI\nघराघरातील खासगी कॉम्प्युटर आणि दूरसंचार यंत्रणांवरील डेटातपासणीचा अधिकार राष्ट्रीय तपास संस्थांना देण्याच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केले जात असतानाच यूपीए सरकारच्या काळातही फोन व मोबाइलवर पाळत ठेवली जात होती आणि २०१३ मध्ये प्रत्येक महिन्याला साडेसात ते नऊ हजार फोन आणि ३०० ते ५०० ई-मेल अकाऊंट्सची तपासणी सरकारच्या आदेशावरून झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.\nमेल इनबॉक्सची साफसफाई हवीय\nदररोज दहाच्या पटींमध्ये येणाऱ्या अनावश्यक ई-मेलपासून सुटका करून घेणे शक्य आहे का जी-मेल, आउटलूक यांसारख्या ई-मेल सेवांकडून देण्यात येणाऱ्या अनसबस्क्राइबच्या पर्यायासोबतच अशाप्रकारचे ई-मेल बंद करण्यासाठी काही विशिष्ट सेवाही उपलब्ध आहेत. त्यांची ही ओळख...\nआरक्षित डब्यांत फुकट्यांची घुसखोरी\nमध्य रेल्वेवर सोमवारी रात्री दिवा येथे मांडवी एक्स्प्रेसमध्ये एसी डक्टमधील आवरण निघाल्याने मेल, एक्स्प्रेस, लोकलसेवेचा बोजवारा उडाला. पण हा गोंधळ तितक्यापुरता मर्यादित न राहता 'मांडवी'मागील अन्य गाड्यांचे वेळापत्रकही रखडले. त्याजोडीला आरक्षित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात\n६० टक्केच मेल-एक्स्प्रेस गाड्या वेळेवर\nदेशभरातील ७६ टक्के मेल-एक्स्प्रेस गाड्या वेळेवर धावत असल्याची आकडेवारी रेल्वेच्या विभागांनी सादर केली आहे. मात्र, प्रवाशांची मते जाणून घेतली असता सरासरी ६० टक्केच गाड्या वेळेवर धावत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वे विभागांच्या प्रमुखांना खरमरीत पत्र पाठवले असून, वक्तशीरपणाची आकडेवारी फुगवून सांगण्याचे गैरप्रकार बंद करण्याची तंबी दिली आहे.\nसुरक्षित ई-मेल सेवा ‘प्रोटॉनमेल’\nमेल हॅक होणे तसेच अमेरिकेसारख्या देशाकडून अन्य देशांचे प्रमुख राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, संशोधक तसेच नागरिक यांच्या ई-मेलवर पाळत ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. फक्त अमेरिकाच नव्हे तर, अनेक देशांतील सरकार नागरिकांच्या खासगी आयुष्यावर निगराणी ठेवत असल्याचे उघड झाले.\nपाठवलेला मेल रद्द करता येणार\n'गूगल'ने आपल्या यूजरसाठी 'Undo Send' नामक नवे फीचर सादर केले आहे. या माध्यमातून यूजरला पाठवलेला मेल रद्द करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ..\nजीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल\nअनेकदा अनावश्यक मेलमुळं फोनची मेमरी फुल होते आणि मग ते अनावश्यक मेल डिलीट करण्यात वेळ वाया जातो. पण, आता या अनावश्यक मेलपासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलनं एक नवीन फिचर आणलंय.\nटपालपेट्या वाढण्यास कारण की...\nगेल्या काही वर्षांपर्यंत अनेक जण घराचा पत्ता समजवून सांगताना जवळ टपालपेटी असेल, तर तिचा उल्लेख संदर्भासाठी आवर्जून करायचे. मात्र, ई-मेलचे प्रस्थ वाढले आणि या पेट्यांचे अस्तित्व हरवले.\nmail derail:मुंबई-हावडा मेलचे तीन डबे घसरले\nमुंबईवरून हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरले. रात्री १२ वाजता इगतपुरी स्टेशनजवळ ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मेलचे डबे घसरल्याने या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.\nसुनो जिंदगी: इंग्रजी उच्चार हो��ाऱ्या सामान्य चुका\nरेल्वेत जादा सामान नको\nविमानाप्रमाणेच मेल/एक्स्प्रेसमध्येही आता नियमापेक्षा जास्त सामान वाहून नेणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी ८ ते २२ जूनपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.\nसर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या जीमेल या गुगलच्या ई-मेल सेवेमध्ये गुगलने अनेक बदल केले आहेत. युजर्सच्या सवयींचा अभ्यास करून त्यांना जीमेल वापरणे अधिक सुलभ कसे होईल, हे लक्षात घेऊन हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.\n३१ मेल, एक्स्प्रेस रद्द\nमध्य रेल्वेने संपूर्ण पावसाळ्यात काही दिवस लोकल रविवार वेळापत्रकाप्रमाणे चालवण्यासह एक-दोन नव्हे तर तब्बल ३१ मेल/एक्स्प्रेस सेवा रद्द करण्याचा विचित्र प्रस्ताव मांडला आहे. मुख्यालयाकडे पाठवण्यात आलेला हा प्रस्ताव मान्य झाल्यास पावसाळ्यात ३१ गाड्यांच्या सेवा खंडीत राहण्याची भीती आहे.\nमामाचं पत्र नव्हे ई-पत्र\nपत्रलेखन म्हटले की उजव्या कोपऱ्यात प्रेषकाचे नाव, पत्ता, दिनांक मग डाव्या बाजूला प्रति, नाव, पद, पत्ता आणि त्यानंतर मुख्य मजकूर अशी पारंपरिक पद्धत होती. कालौघात ही पद्धत कधीच इतिहासजमा झाली, मात्र पाठ्यपुस्तकातील याचे अस्तित्व अद्याप कायम होते. यावर्षीपासून अभ्यासक्रमातही आधुनिक काळाशी सुसंगत अशी पत्रलेखन पद्धतीचा अर्थात ई-पत्राचा समावेश केला आहे.\nLIVE: भारताचं पाकसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.vikaspedia.in/social-welfare/93893e92e93e91c93f915-93890291593294d92a92893e-935-93890291c94d91e93e/93294b91593593f92694d92f93e", "date_download": "2019-06-16T13:18:56Z", "digest": "sha1:SZUG5VUYAZXMHNJEJAR6NLOUNCOENJQR", "length": 42664, "nlines": 274, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "लोकविद्या — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / समाजक��्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / लोकविद्या\nप्रायः मौखिक परंपरेतील व जनपद समुदायाचे साहित्य, ललित कला, श्रद्धा, समजुती, सुभाषिते इ. अमूर्त व अभौतिक संस्कृतीच्या विविध प्रकारांचा समावेश लोकविद्या या संकल्पनेत होतो. सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासकांच्या भूमिकेतून ‘फोकलोअर’चे स्वरूप व व्याप्ती प्रस्तूत टिपणात दिली आहे. अलीकडे ‘फोकलोअर’ ही स्वतंत्र अभ्यासशाखा स्थिर झाली आहे. तिचे साक्षेपी विवेचन ‘लोकसाहित्य’ या नोंदीतही आले आहे.\nजनपद समुदायाच्या अनेक वर्षांच्या निसर्गबद्ध जीवनक्रमातून लोकविद्या साकारलेली असते. मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील वसतिस्थान, समुदायाचा लहान आकार, नागरी जीवनाच्या संपर्काचा अभाव किंवा क्वचित संपर्क, कुटुंबकेंद्रित व्यवसायांचे प्राधान्य, व्यवसायांत यांत्रिकीकरणाचा वा विशेषीकरणाचा अभाव, परिणामी व्यवसायभिन्नतेमुळे निर्माण होणाऱ्या व्यक्तिजीवनाच्या भिन्नतेचा अभाव, पर्यायाने व्यक्तीचे सामान्यीकरण व अनुभवसादृश्य, एकूण सामाजिक परिवर्तनाचाच अभाव या वैशिष्ट्यांमुळे समुदाय-जीवन विशिष्ट चाकोरीत स्थिरावलेले असते. माणसा-माणसांतील संबंधांनाही निश्चित व अंतिम असे स्वरूप प्राप्त झालेले असते. परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांनाही समुदायाच्या जीवनात विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले असते. डोंगर, नदी, वटवृक्ष, गावालगतची एखादी टेकडी यांबद्दलच्या आख्यायिका अगर दंतकथा समुदायामध्ये प्रसृत होतात. समुदायाच्या अस्मितेमध्ये या दंतकथांना वा आख्यायिकांना विशेष स्थान प्राप्त झालेले असते. या भौगोलिक परिसराबद्दल, त्यातील विविध वैशिष्ट्यांबद्दल, समुदायातील विविध व्यावसायिकांबद्दल, त्यांच्याशी येणाऱ्या नित्य-नैमित्तिक अशा संबंधांबद्दल, अनेक आखाडे, समजुती, निश्चित झालेल्या असतात. या सर्वांचा समावेश लोकविद्या या संकल्पनेत होतो. जनपद समुदायाचा जीवनक्रम निसर्गाने व्यापलेला असतो. ऋतुचक्राच्या प्रभावाखाली व त्याला अनुसरून जनजीवनाची रहाटी चालू असते. वैयक्तिक वा सामूहिक जीवनातील सुख-दुःखे या नैसर्गिक घडामोडींशी आणि कौंटुंबिक जीवनाच्या रहाटीशी निगडित असतात. आनंदोत्सवाचे प्रसंग तथा भावना हेलावणाऱ्या इतर घटना ह्या सारख्याच असल्यामुळे त्यांबद्दलच्या सर्वांच्या भावना व प्रतिक्रियाही सारख्याच बनतात. याचा परिणाम म्हणून भावना व्यक्त करण्याकरिता जे माध्यम स्वीकारले जाईल, उदा., काव्य, चित्रकाल, शिल्पकला, नृत्य, नाट्य, संगीत इ.−त्याला समुदायाचे प्रातिनिधिक असे स्वरूप प्राप्त होते. या कलाकृतीचे वस्तुविषयही सर्वांच्या जीवनात क्रमाने घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांशी निगडित असे असतात. जन्म, मृत्यू, विवाह, लेकीची सासरी पाठवणी, सासुरवाशिणीची माहेरची ओढ, सासू-सून, भावजय-नणंद, दीर-भावजय आदी नात्यांतील भावसंबंध हे व असे प्रसंग सर्वांच्याच आयुष्यात येणारे आणि म्हणून सर्वांच्याच अनुभूतीचे, भावना हेलावणारे असल्याने जनपद समुदायाच्या लोकगीतांमध्ये व अन्य आविष्कारांत त्यांना प्राधान्य मिळते. या समुदायाचे जीवन हे उदरनिर्वाहाचे प्रमुख वा एकमेव साधन असलेल्या शेतीशी निगडित झालेले असते आणि शेती तर संपूर्णपणे निसर्गावर म्हणजे नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून, त्यामुळे पेरणाचे व सुगीचे दिवस उत्साहाचे व आनंदाचे असतात. शेतीला वरदान ठरणारा पावसाळा तर अनेक उत्सवपूर्ण प्रसंगांनी भरलेला असतो. पिकांची कापणी झाल्यावर उन्हाळ्यात पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत शेतकऱ्यांना मोकळीक असते. तेव्हा सर्वत्र लग्न्सराई असते. खेळ-करमणुकीकरिताही हेच दिवस निवडले जातात. पावसाळ्यात शेतीकामाचा भर असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे सामूहिक तथा कौंटुंबिक सहकार्याचे वातावरण असते. हा उत्साह व आनंद या काळातील अनेक सण-समारंभ आणि त्यांना आलेले सार्वजनिक स्वरूप यांतून व्यक्त होतो. सण-समारंभांत नृत्य, संगीत, काव्य यांचाही भरणा असतो.\nजनपद समुदाय हा मुळातच निरक्षर असल्यामुळे निसर्गात प्रत्यही दिसून येणाऱ्या अनेक घडामोडींविषयी त्यांच्यात आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन अगर अभिक्रम दिसून येत नाही. तथापि अनुभवांच्या आधारे उपजीविकेच्या विविध साधनांच्या वापरामध्ये त्यांच्यात नकळत अनुभवजन्य ज्ञान-दृष्टी आलेली असते. शेतीकाम, पशुपालन, मासेमारी, शिकार इ. प्रसंगी ते वापरीत असलेली हत्यारे वा त्यांनी लढविलेल्या हिकमती यांच्या बुडाशी अप्रत्यक्षपणे अनुभवाने मिळविलेला शास्त्रीय दृष्टिकोनच असतो. परंतु याची जाण त्या लोकांना नसते. त्यांच्या मते त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगी त्यांना यश वा अपयश मिळणे हे विविध देवदेवतांच्या, भुताखेतांच्या अगर त्या त्या क्षेत्रात अधिष्ठित अशा विविध अतींद्रिय शक्तींच्या कृपेवर अवलंबून असते. अशा स्थितीत त्या देवदेवतांना व अतींद्रिय शक्तींना संतुष्ट करून त्यांच्या कृपादृष्टीचा लाभ व्हावा, म्हणून विविध विधिनिषेध, व्रतवैकल्ये व कर्मकांडे यांचे काटेकोर पालन व या सर्वांविषयी माहितगार व प्रशिक्षित पुरोहितवर्ग यांचाही प्रवेश समुदाय संस्कृतीत होतो आणि आचरणाचे विविध प्रकार व त्यांमागची भूमिका यांची भर लोकविद्येत पडते.\nजनपद समुदायात प्रचलित असलेल्या व त्यांच्या लोकविद्येत समाविष्ट असलेल्या सर्वच कला-साहित्य प्रकारांना निसर्गक्रमाच्या जाणिवेची व अनेक वर्षांच्या चाकोरीबद्ध जीवनातून आलेल्या अनुभवजन्य शहाणपणाची पार्श्वभूमी असते. किंबहुना हे शहाणपणच त्यांच्या उक्तींतून व कृतींतून व्यक्त होत असते. निसर्गचक्र, एकजिनसी समाजजीवन, व्यक्तिजीवन व जीवनरहाटी यांबद्दलचे त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांचे व्यवहारचातुर्य त्यांच्या मौखिक साहित्यामधून व्यक्त होते. या मौखिक साहित्यात लोकगीते व लोकनाट्ये येतात, त्याचप्रमाणे त्यांची अस्मिता जपणाऱ्या दंतकथा वा पुराणकथा, ऐतिहासिक मागोवा घेणाऱ्या आख्यायिका ह्याही येतात.\nलोकविद्या ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, तेव्हा शास्त्रज्ञांची प्राथमिक अवस्थेतील अगर आदिवासी लोकांच्या मौखिक परंपरेबद्दलची जिज्ञासा वरील विषयांपुरतीच मर्यादित होती. ‘लोकविद्या’ ह्या संकल्पनेची निर्देश अगदी प्रथम विल्यम जॉन टॉमस (१८०३−८५) ह्या इंग्रज प्राचीन वस्तुशोधकाने ‘ॲम्ब्रोस मर्टन’ या टोपणनावाखाली लंडनच्या द ॲथेनीयम या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या पत्रात केला (१८४६). ‘लोकविद्या’ या संज्ञेखाली जुन्या काळच्या चालीरीती, रूढी, विधिनिषेध, लोकश्रद्धा, पोवाडे, सुभाषिते इत्यादींची नोंद व्हावी, म्हणजे नामशेष होत चाललेल्या लोकसाहित्याच्या अवशेषांचा पुढील अभ्यासकांना उपयोग होईल, असे त्याने आग्रहाचे प्रतिपादन केले. लोकविद्येची व्याप्ती नंतरच्या काळात अधिकच विस्तारत गेली. १८८८ मध्ये ‘अमेरिकन फोकलोअर सोसायटी’ नावाची लोकविद्याविषयक संस्था अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत स्थापन झाली. सुरूवातीच्या काळात केवळ अप्रगत अगर प्राथमिक अवस्थेत असलेल्या जमातींमधील लोककथा, आख्यायिका, लोकश्रद्धेचे प्राबल्य दाखविणारी विविध कर्मकांडे, औषधोपचाराच्या पद्धती, जादू व अभिचाराचे प्रकार, भुताखेतांबद्दलच्या समजुती, अतींद्रिय शक्तींच्या कल्पना व उपासना इ. संस्कृति-वैचित्र्य दाखविणारी माहिती संकलित करून तिची संगतवार मांडणी करून प्रसिद्ध करणे, एवढ्यापुरतीच लोकविद्येविषयीची आस्था मर्यादित होती. संकलनात आलेल्या संस्कृतिविशेषांचा अर्थ लावणे अगर त्याचे स्पष्टीकरण देणे, याचे फारसे महत्त्व सुरूवातीच्या काळात वाटत नव्हते. आदिम अगर प्राथमिक अवस्थेतील जमातींची संस्कृती ही निकृष्टच असणार, अशा पूर्वग्रहातून संकलित माहितीचा अर्थ लावला जात असे. एकोणिसाव्या शतकांच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीस होऊन गेलेले लोकविद्येचे दोन प्रमुख संकलक मानवशास्त्रज्ञ म्हणजे जेम्स जॉर्ज फ्रेझर (१८५४−१९४१) आणि फ्रंट्स बोॲस (१८५८−१९४२) हे होत. फ्रेझर ह्यांनी १८९० मध्ये द गोल्डन बाऊ नावाचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहून त्यात धर्म आणि विज्ञान यांतून उत्क्रांत होत गेलेल्या मानवी विचारांचा आढावा घेतला. बोॲस यांनी कॅनडामधील आदिवासी जमातींचा अभ्यास केला असून दंतकथा व लोककथा यांच्यासंबंधी विवेचन केले आहे. सुरूवातीच्या सामाजिक अगर सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचे अभ्यासविषय हे धर्म श्रद्धा−समजुती, लोककथा, दंतकथा, आख्यायिका, कर्मकांडे म्हणजे लोकवद्येत मोडणारेच विषय होत. त्यांतही धर्म आणि पुरोहित, भगत वा वैदू व ते पीडा निवारण्याकरिता अगर रोग निवारण्याकरिता आचरीत असलेली जादूटोणा, मंत्रतंत्र इ. अघोरी वा सौम्य कर्मकांडे, पाप−पुण्यांच्या कल्पना इ. विषयांबद्दलची जिज्ञासा अधिक तीव्रतेने जाणवते. याखालोखाल विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था, पतिपत्नीसंबंध; त्यानंतर जमातीतील छोट्या-मोठ्या गटांची रचना, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचे हक्क व कर्तव्ये इ. समाजसंघटनेचे विषय येतात.\nसांस्कृतिक वैशिष्ट्यांची आणि वैचित्र्यांची संगतवार नोंद करण्याचा उत्साह ओसरल्यानंतर त्याच धर्मसमजुती आणि कर्मकांडे यांचा स्पष्टीकरणात्मक अभ्यास करण्याकडे शास्त्रज्ञांचा कल दिसू लागला. विज्ञाननिष्ठ भूमिकेतून समजल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यांतही जादू, अभिचार आणि चेटूक या परस्परसंबद्ध विषयांकडे काहींचे लक्ष गेले. बहुतेक वन्य जमातींमध्ये या चमत्कार-त्रिकूटाचे अस्तित्व दिसून येते. ⇨एडवर्ड एव्हान एव्हान्झ−प्रिचर्ड या नामवंत ब्रिटिश मानवशास्त्रज्ञाने या त्रिकूटाच्या स्पष्टीकरणाकरिता अझांडे जमातीचा १९३७ मध्ये अभ्यास केला. ⇨बॉनीस्ला कास्पेर मॅलिनोस्की (१८८४−१९४२) या प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञाने मॅजिक सायन्स अँड रिलिजन अँड अदर एसेज नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला (१९१६). वन्य जमातींतील संस्कृति−वैचित्र्यांचे स्पष्टीकरण कार्यात्मक विश्लेषणाद्वारे देणाऱ्यांमध्ये हे अग्रगण्य होत. सांप्रत सु. ६२ विद्यापीठांमध्ये लोकविद्येचा अभ्यास आणि संशोधन चालू आहे. भारतातील मद्रास विद्यापीठामध्ये ‘लोकविद्या’हा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा स्वतंत्र विषय बनला आहे.\nअशा लोकपरंपरेतील श्रद्धांवर आधारित कर्मकांडांबरोबरच लोकवाङमयाचा (लोककथा, दंतकथा, लोकगीते इ.) अभ्यासही तितक्याच आस्थेने केला जात आहे. काही लोककथा सर्व भूप्रदेशांत प्रचलित आहेत. लोककथा अगर दंतकथा ह्या केवळ वाङ्मयीन कृती आहेत, म्हणून चालणार नाही; तर त्यांत त्या त्या जमातींच्या संस्कृतीचे वर्णन आढळते. फ्रँट्स बोॲस यांनी उत्तर अमेरिकेतील त्सिमशीअन इंडियन नावाच्या जमातीमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांचा अभ्यास करून त्यांची भौतिक संस्कृती, अर्थव्यवस्था, सामाजिक संघटना, धार्मिक श्रद्धा, व्यक्तिजीवनचक्र, त्यांच्यातील गुप्तसंघटना, त्यांची नीतिमत्ता आणि त्यांचे भावजीवन यांविषयी माहिती उपलब्ध होत असल्याचे दाखवून दिले आहे. लोकवाङ्मय म्हणजे संबंधित जमातीचे आत्मवृत्तच होय, असे बोॲस यांनी प्रतिपादले आहे. दंतकथांचा अभ्यास त्या त्या जमातीचा इतिहास, मूल्ये, आशा-आकांक्षा, आदर्श इ. माहितीकरिता आवश्यक वाटतो. त्याचप्रमाणे ठराविक अगर एकच लोककथा भिन्न प्रदेशांतील लोकांमध्ये प्रचलित असलेली दिसूनआल्यास, तिच्या अभ्यासातून त्या लोकसमूहांच्या परस्परसंपर्कावर, त्यांच्या पूर्वनिवासस्थानांवर तसेच त्यांच्या स्थलांतरावर प्रकाश पडू शकतो.\nअलीकडे दंतकथांच्या अभ्यासाच्या संदर्भात एक वेगळाच अभिक्रम फ्रान्समधील प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ ⇨क्लो द लेव्ही-खाऊस यांनी १९६३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या स्ट्रक्चरल अँथपॉलॉजी या ग्रंथामध्ये प्रतिपादिला आहे. या अभिक्रमास ‘संरचनावाद’ असे म्हटले जाते.सामाजिक घटनांचे अगर प्रक्रियांचे विश्लेषण करून त्यांची कारणमीमा��सा देण्यामागे सामाजिक मानवशास्त्रज्ञांमध्ये नेहमी ऐतिहासिक व तुलनात्मक अशा दोन अभिक्रमांचे द्वंद आपणास पहावयास मिळते. लेव्ही-स्त्राऊस यांच्यापूर्वी सामाजिक मानवशास्त्रज्ञ हे दंतकथांचा अर्थ संबंधित जमातीच्या ऐतिहासिक, संघटनात्मक संदर्भातच लावीत असत; परंतु लेव्ही−स्त्राऊस यांनी अनेक जमातींमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांच्या संरचना−म्हणजे कथांची चौकट अगर मांडणीयांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यांना त्यांत विलक्षण साम्य दिसले. म्हणून त्यांनी दंतकथांचे मूळ मानवी मनाच्या क्रियाप्रक्रियांमध्ये आहे, असे प्रतिपादिले. दंतकथांच्या संरचनेच्या अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष काढलेला असतो, म्हणून या अभिक्रमास ‘संरचनावाद’ असे म्हटले जात असावे. लेव्ही-स्त्राऊस यांच्याही आधी ल्यूसँ लेव्ही-ब्र्यूल याने प्रतिपादिलेल्या आदिम मानसशास्त्र म्हणजेच तर्कपूर्व (तर्कविरहित-तर्कशून्य) मनोरचना या सिद्धांतास इतर अनेकांप्रमाणे लेव्ही-स्त्राऊस यांनीही मान्यता दिलेली नाही. लोकसाहित्याचा अभ्यास मानवशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ ह्यांनी एका वेगळ्या अभिक्रमातून केला आहे. समाजशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र यांमध्ये संरचना आणि कार्य हा अभिक्रम अलीकडे अधिक लोकप्रिय झालेला दिसतो. लोकसाहित्यासही हा अभिक्रम लागू केला, तर व्याकरण आणि वाक्यरचना यांना फारसे महत्त्व न देता त्यातून व्यक्त होणारा अर्थ, विदित होणारा संदेश याला महत्त्व देण्यात येऊ लागले. यालाच ‘शब्दार्थविद्या’ असे नाव देण्यात आले. शब्दार्थाला, वाक्याच्या उच्चारपद्धतीला सामाजिक संदर्भ असतो. शब्दाला कोणत्या संदर्भात कोणता अर्थ प्राप्त होतो, हे वाक्यरचनेवरून सांगता येत नाही, तर ते समजून घेण्याकरिता सामाजिक संदर्भ समजून घेणे, उच्चारलेल्या वाक्याचे कार्य कोणते, हे समजून घेणे आवश्यक ठरते.\nलोकविद्या ही सीमित प्रदेशातील जनसमुदायामध्ये मौखिक परंपरेने आलेल्या लोकवाङ्मय, लोकसंगीत, लोकनृत्य, श्रद्धा-समजुती, विविध कर्मकांडे या स्वरूपात असली, तरी व्यापक बृहद्-समाजाचाच तो एक अविभाज्य भाग असतो. बृहत्परंपरेची ती एक छोटी प्रतिकृती असते. अशा रीतीने सीमित जनसमुदायाची लोकविद्या आणि बृहद्समाजाची बृहद्संस्कृति-परंपरा यांत साधर्म्य असते, असे अलीकडे प्रतिपादिले गेल�� आहे.\nलेखक: मा. गु. कुलकर्णी\nमाहिती स्रोत: मराठी विश्वकोश\nपृष्ठ मूल्यांकने (19 मते)\nआपल्या सूचना पोस्ट करा\n(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)\nखाली शब्द एंटर करा\nमहिला व बाल विकास\nअल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण\nयोजना व इतर कार्यक्रम\nआपला जिल्हा आपल्या योजना\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसामाजिक संकल्पना व संज्ञा\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस\nसमाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू\nभारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने\nसामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)\nसंगोपित मूल (फॉस्टर चाइल्ड)\nसमूह केंद्र (कम्यूनिटी सेंटर)\nसर्वजन संकल्प (जनरल विल)\nसर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )\nसांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)\nGST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)\nभाषा, लिपी व भाषासमूह\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : May 29, 2019\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=Science", "date_download": "2019-06-16T13:32:18Z", "digest": "sha1:YCPK3VHNQMQUYQX3ZFHKPUSL6J6UPOMM", "length": 7749, "nlines": 55, "source_domain": "kolaj.in", "title": "Kolaj: Search blog", "raw_content": "\nमोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nराज ठाकरे यांनी नुकत्याच त्यांच्या भाषणात लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय. हे ऐकताना त्यांना आनंद झाला, असं त्यांना सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन.\nमोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची\nराज ठाकरे यांनी नुकत्याच त्यांच्या भाषणात लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय. हे ऐकताना त्यांना आनंद झाला, असं त्यांना सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन......\nविज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nनव्वदच्या दशकात भारतात विज्ञान दिन साजरा केला जावा, ही संकल्पना पुढे आली. हा विज्ञान दिवस सर सीवी रमण यांच्याशी निगडित असावा असं ठरलं. तो दिवस ठरला २८ फेब्रुवारी. या दिवशी सर सीवी रमण यांचा जन्मदिवसही नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग का साजरा केला जातो २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस\nविज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन\nनव्वदच्या दशकात भारतात विज्ञान दिन साजरा केला जावा, ही संकल्पना पुढे आली. हा विज्ञान दिवस सर सीवी रमण यांच्याशी निगडित असावा असं ठरलं. तो दिवस ठरला २८ फेब्रुवारी. या दिवशी सर सीवी रमण यांचा जन्मदिवसही नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग का साजरा केला जातो २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस\nपहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख.\nपहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी\nभारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होत���. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.berkya.com/2014/12/blog-post_15.html", "date_download": "2019-06-16T13:30:19Z", "digest": "sha1:BOD7S3EFAZUF5D4NWQ5KCFZRLXJOVYDI", "length": 15061, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय :राज्यपाल राव ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४\nनिवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय :राज्यपाल राव\n९:५१ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nनागपूर : राज्यात अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.\nनागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि मारपकवार परिवारातर्फे दिल्या जाणार्या दलित मित्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण समारंभ शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.\nपत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक गजानन जानभोर यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे आणि नितीन तोटेवार यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी गौरवान्वित करण्यात आले.\nयावेळी मंचावर प्रफुल्ल मारपकवार, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्मशंकर त्रिपाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मारपकवार यांनी केले. संचालन जोसेफ राव यांनी तर चैतन्य मारपकवार यांनी आभार मानले.\nपुरस्काराची रक्कम प्लॅटफॉर्म शाळेला\n■ गजानन जानभोर यांनी पुरस्कार स्वरूपात मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कम नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेला देणगी स्वरूपात दिली. घरून पळून गेलेल्या, वाममार्गाला लागलेल्या रेल्वे स्थानकावरील अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम ही शाळा करीत असते.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिव��शनाचा समारोप\nजळगाव - समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि...\nपुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घप...\nनेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून\nमुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. सारंग पाथ...\nकुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले \nमुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण मॅनेजमेंट बदल्याम...\nपत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय\nलखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत...\nऔरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ... और...\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या झी २४ तास मध्ये मोठा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/tejaswini-of-maharashtra/articleshow/65727002.cms", "date_download": "2019-06-16T13:48:14Z", "digest": "sha1:MQJ4GX5A7JJKRX667IGHN7NNEZDV2PMR", "length": 22252, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: महाराष्ट्राच�� तेजस्विनी - tejaswini of maharashtra | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nरमण रणदिवे स्लग - दुर्मीळबाहेर असंवेदनशील भावनांचे वैराण वाळवंट असले, तरी माणुसकीचे निर्मळ झरे आपापल्या जागी वाहतच असतात...\nबाहेर असंवेदनशील भावनांचे वैराण वाळवंट असले, तरी माणुसकीचे निर्मळ झरे आपापल्या जागी वाहतच असतात. इतिहासाच्या खांद्यावर बसून वर्तमानाने अशी उदात्त व्यक्तिमत्त्वे न्याहाळण्यास काय हरकत आहे यासाठी पं. रमाबाईंचे चरित्र वाचायला हवे.\nख्रिस्तवासी दे. ना. टिळक लिखित 'महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई' हा चरित्रग्रंथ नाशिकच्या नागरिक प्रकाशनाने १९६० साली प्रकाशित केला. ५३२ पानांच्या या पुस्तकात विदुषी पंडिता रमाबाई यांच्या अफाट सेवा-कर्तृत्वाचा तपशीलवार धांडोळा परिश्रमपूर्वक लेखकाने घेतला आहे. ५८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला हा चरित्रग्रंथ आजही तितकाच वाचनीय व मौलिक आहे यात संदेह नाही.\nदिनांक २३ एप्रिल १८५८ रोजी पहाटे मंगरूळजवळील गंगामूळ ह्या डोंगरावर पं. रमाबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे व आईचे नाव लक्ष्मीबाई. हे एक चित्पावन ब्राम्हण कुटुंब होते. आई-वडील दोघेही संस्कृत पारंगत होते. गंगामूळ येथील आश्रमात अनेक विद्यार्थी संस्कृत शिकण्यासाठी येत. हे डोंगरे कुटुंब भारतभर तीर्थयात्रा करीत फिरले. अनंतशास्त्र्यांनी आपल्या पत्नीला व मुलींनाही संस्कृत शिकवले म्हणून त्यांना फार छळ सहन करावा लागला.\nमद्रासमध्ये आलेल्या दुष्काळाने रमाबाईंच्या आई-वडिलांचा व थोरल्या बहिणाचाही बळी घेतला. या आपत्तीत रमाबाईंचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि त्या स्वतः दोघेच वाचले. दोन्ही भावंडे पुराण सांगत, संस्कृतमध्ये व्याख्याने देत देत कलकत्त्यात पोहोचले. तेथे त्यांच्या विद्वत्तेला दाद मिळाली. कलकत्ता विश्वविद्यालयातील पंडितांनी मोठ्या सन्मानाने युनिव्हर्सिटीत आमंत्रित करून रमाबाईंना पंडिता सरस्वती असे बिरुद अर्पण केले.\nपुढे रमाबाईंच्या भावाचेही निधन झाले. बाईंनी आपल्या भावाच्या मित्राशीच विवाह केला. त्यांचे नाव बिपीन बिहारीदास मेधावी. हा आंतरजातीय विवाह असल्यामुळे त्या काळी म्हणजे १८८० साली लोकमत फारच प्रक्षुब्ध झाले. विवाहानंतर १९ महिन्यांतच रमाबाई��च्या संसाराचा डाव उधळला. त्यांच्या पतीचे निधन झाले. बाईंना एक कन्या झाली. तिचे नाव मनोरमा.\nसमाजसुधारणेची प्रचंड आवड असणाऱ्या रमाबाईंनी महाराष्ट्रात येऊन पुण्या-मुंबईस 'आर्य महिला समाजा'ची स्थापना केली. इतरत्रही म्हणजे ठाणे, अहमदनगर, सोलापूर, येथेही त्यांनी समाजाची स्थापना केली. इंग्रजी शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे परित्यक्त्या स्त्रियांसाठी होत असलेले काम पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्याचवेळी त्यांचे लक्ष ख्रिस्ताच्या धर्माने आकर्षित झाले.\nख्रिस्ताच्या सेवा, करुणा, त्याग, सहनशीलता, दया, या धर्मगुणवैशिष्ट्यांनी त्या भारावून गेल्या. येशू ख्रिस्त ही धर्माच्या मांडवातील घोषणा नाही. त्याने वधस्तंभावर पत्करलेल्या हौतात्म्याचे जबरदस्त आकर्षण कुठल्याही जाती धर्माच्या संवेदनशील सश्रद्ध माणसाला आहे. म्हणून येशू ख्रिस्त हा केवळ ख्रिस्ती धर्मियांचाच नसून मानवतेवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाचाच तो आहे. या विश्वासाने दिनांक २९ सप्टेंबर १८८३ रोजी वॉन्टज येथील मतानुसारी चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या बाप्तिस्म्याचा विधी कॅनन बटलर यांच्या हस्ते झाला.\n११ मार्च १८८९ रोजी मुंबईस विल्सन कॉलेजजवळ चौपाटीवर एका भाड्याच्या ऐसपैस घरात शारदा सदनाची त्यांनी स्थापना झाली. या सदनात पहिली खरीखुरी विधवा विद्यार्थिनी आली, ती म्हणजे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या भावी पत्नी सौ. आनंदीबाई कर्वे. त्यानंतर तीन महिन्यांतच या सदनात एकूण २२ विद्यार्थीनी आल्या.\nत्यानंतर रमाबाईंनी पुण्याजवळ ३४ मैलांवर असणाऱ्या केडगावमध्ये १०० एकर जमीन घेतली. तेथे त्यांनी अबलांसाठी, महिलांसाठी, परित्यक्तांसाठी, सेवाकार्य सुरु केले. आजही तिथे पं. रमाबाईंच्या सेवाभावी मनोवृत्तीनेच समाजसेवा सुरु आहे. तिथे प्रवेशद्वाराच्या उजव्या हातालाच रमाबाईंची खोली आहे. त्या वापरत असलेल्या वस्तू उदा. टेबल-खुर्ची, पाण्याचा गडवा पाहायला मिळतो. अनेक जिज्ञासू केडगावला जाऊन रामाबाईंची खोली, केडगाव मुक्ती मिशनच्या आसपासचा परिसर पाहून आनंदित होतात.\nदिनांक ५ एप्रिल १९२२ ला पं. रमाबाईंचा मृत्यू झाला. त्यांची अफाट बुद्धिमत्ता, शांत स्वभाव, परमेश्वरी योजनेवरील दुर्दम्य विश्वास, व त्याच्या ठायी असलेली नितांत श्रद्धा पाहून र���ाबाई रानडेही चकित झाल्या (पृ क्रमांक ४६२). संस्कृतवरील प्रभुत्व, जन्मजात सेवावृत्ती, शीघ्र कवित्व, या सद्गुणांनी अनेकांना रमाबाईंनी प्रभावित केले.\nपुस्तकात चरित्रलेखक ख्रि. दे. ना. टिळकांनी रमाबाईंबद्दलची सर्व तपशीलवार माहिती लिहिली आहे. विविध मासिके, वर्तमानपत्रे, व अनेक सन्मित्रांकडून अत्यंत कष्टाने ती मिळवली आहे. रमाबाईंची धार्मिकता, गरिबांप्रती असणारी करुणा, पतीने टाकलेल्या, फसलेल्या, जन्मजात दुःखाने गांजलेल्या स्त्रियांचा त्यांनी केलेला उद्धार, याचा यथार्थ परामर्श लेखकाने घेतला आहे.\nरमाबाईंचे सेवाकर्तृत्व तथा जीवन शब्दांना न पेलणारे आहे. आकाश कधी मुठीत मावते का आयुष्य कधी फूटपट्टी लावून मोजता येते का आयुष्य कधी फूटपट्टी लावून मोजता येते का तरी जगण्याच्या अर्थ थांबत नाही. तो पावलांना भिडत असतो.\nमाणसे काळीज कुरतडणारे दुःख घेऊन तेव्हाही जगत होती, आजही जगताहेत. दुष्काळाने संसाराची थट्टा मांडून, आयुष्याला बट्टा लावणाऱ्या दारिद्र्याचा दाह तेव्हाही होता आजही आहे. भूक, द्वेष, मोह, उपासमार, भोळ्या समजुती, अशा अनेक मनोवृत्ती, हजारो वर्षांपासून माणसात आहेत. जाती-धर्माची, कलहाची, स्वार्थाची, बेटं निर्माण करणारा काळोख तेव्हाही होता, आजही आहे. सद्विवेकाला जखमी करणारे गुन्हेगार तेव्हाही होते आजही आहेत.\nआपले जन्मजात दुःख प्रकाशात कालवून तीच व्यथा विस्मरणाच्या झुल्यावर टांगून ठेवणारी माणसे आजही आहेत. निसर्गाचे देखणेपण हिरवीगार धरित्री आणि माणसातली माणुसकी जागोजागी भेटावी. यासाठी रमाबाईंनी आपल्या आयुष्याचे सारे श्वास खर्ची टाकले. भेटणाऱ्या प्रत्येक दुःखाशी नाते जोडले. सारे निराधार अश्राप अश्रू, आपल्या ओंजळीत भरून घेतले. परित्यक्तांच्या घाबरलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या आकांताचे सांत्वन केले.\nकपाळावर वेदनांचे शीर्षक घेऊन, जन्मभराचा ठणका घेऊन, वावरणाऱ्या स्त्रियांच्या चेहेऱ्यावर पं. रमाबाईंनी पुन्हा हसू फुलवले. बाहेर असंवेदनशील भावनांचे वैराण वाळवंट असले, तरी माणुसकीचे निर्मळ झरे आपापल्या जागी वाहतच असतात. इतिहासाच्या खांद्यावर बसून वर्तमानाने अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे न्याहाळण्यास काय हरकत आहे यासाठी पं. रमाबाईंचे चरित्र वाचायला हवे.\nइतर बातम्या:रमण रणदिवे|महाराष्ट्राची तेजस्विनी|पंडीता रमाबाई|raman randiwe|Pandita Ramabai\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक अटकेत\nमटा संवाद या सुपरहिट\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nचला, रणशिंग फुंकू या\nमानवी स्वभावाचा संवेदनशील वेध\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबिछड़े सभी बारी बारी...\nभाषिक विद्वेष की सौहार्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rafale-deal-rahul-gandhi-attacks-modi-government-after-new-discloser-on-rafale-deal/articleshow/66161132.cms", "date_download": "2019-06-16T13:48:39Z", "digest": "sha1:WTGE6CFRYLHFYWJGVOWHJZR6Z3LG23AK", "length": 14047, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rafale deal: मोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी - rafale deal rahul gandhi attacks modi government after new discloser on rafale deal | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nस्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारामार्फत देशाचे ३० हजार कोटी रुपये उद्योगपती अनिल अंबांनींच्या खिशात घातले आहेत. मोदी हे देशाचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी\nस्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारामार्फत देशाचे ३० हजार कोटी रुपये उद्योगपती अनिल अंबानींच्या खिशात घातले आहेत. मोदी हे देशाचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या तडकाफडकी विदेश जाण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.\nराफेल करारासंदर्भ��त फ्रान्सची इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाईट मीडियापार्टने बुधवारी केलेल्या दाव्यानुसार, राफेल करारासाठी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीचं नाव प्रस्तावित केलं होतं. या करारांतर्गत लढाऊ विमानांच्या एकूण किंमतीच्या ५० टक्के रक्कम म्हणजे सुमारे ३० हजार कोटी रुपये भारताला ऑफसेट किंवा रिइन्व्हेस्टमेंट म्हणून देणे बंधनकारक करण्यात आले होते. या रकमेला 'कॉम्पेन्सेशन' असा शब्द करारात वापरण्यात आला होता. या शब्दालाही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला.\nराहुल म्हणाले, 'संपूर्ण देश राफेल करारावर बोलत असताना पंतप्रधान मौन बाळगून बसले आहेत. दुसरीकडे संरक्षणमंत्री देशात काहीतरी आणीबाणी उद्भवल्याप्रमाणे स्वत: फ्रान्सला जातात. ४५ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेले उद्योगपती अनिल अंबानी दहा दिवसात डिफेन्स कंपनी उघडतात आणि या कंपनीला ३० हजार कोटी रुपये या करारामार्फत देण्याची पंतप्रधान तजवीज करतात, हे सर्व फार गंभीर आहे. पंतप्रधान भ्रष्ट आहेत. त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा. अन्यथा या भ्रष्टाचारासाठी पदाचा राजीनामा द्यायला हवा,' अशी मागणी राहुल यांनी केली आहे.\nद क्विंटचे मुख्य संपादक राधव बहल यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. याबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले की असं छापासत्र आता सुरूच राहणार आहे.\nफ्रान्सला का गेल्या सीतारामन\n'देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन फ्रान्सला जातात. यापेक्षा मोठा संकेत काय असू शकतो. फ्रान्सला असे कोणते आवश्यक काम होते. तेथे त्या दसॉल्ट कंपनीच्या फॅक्टरीतही जाणार आहेत. दसॉल्टला एक गोष्ट माहीत आहे की कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. म्हणून कंपनीला तेच सांगायचंय जे भारत सरकारला हवंय,' असं राहुल म्हणाले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क विभागाचे २ अधिकारी निलंबित\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्र\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्���ांचा शपथविधी\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nअपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील सर्व १३ जवान शहीद\n'वायू'ने दिशा बदलली, गुजरातला जाणार नाही\nIMA घोटाळा: 'इस्लामिक बँकर' दुबईत पळाला\n काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्षाच्या हालचाली\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी...\nINX घोटाळा: कार्ती चिदंबरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त...\nM J Akbar: अकबर यांना भारतात परतण्याचे आदेश...\nRafale Deal: दसॉल्टकडं रिलायन्सशिवाय पर्यायच नव्हता\nराफेल कराराचा तपशील द्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/sports/cricketers-controversial-statement-before-kl-rahul-and-hardik-pandya-row/photoshow/67485999.cms", "date_download": "2019-06-16T13:52:56Z", "digest": "sha1:KN6LRMDTO33TVQHKOY7LXILYMEVEQRZN", "length": 54953, "nlines": 403, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "विराट कोहली - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nराम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी ..\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठ..\n'बोलं'दाजीनं यांचा घात केला\nएका चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानं काही दिवसांपूर्वी खुद्द भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली वादात अडकला होता. कोहली हा अनावश्यक महत्त्व मिळालेला फलंदाज आहे. त्याच्यापेक्षा इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळताना बघायला आवडतं, असं एक क्रिकेटप्रेमी म्हणाला होता. त्यावर विराटनं त्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. यामुळं झालेल्या गदारोळानंतर विराटला माफीही मागावी लागली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल���यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आह�� का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'कॉफी विथ करण'मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने केलेल्या धक्कादायक विधानांमुळं सुरू झालेला वाद थांबण्याचं नावच घेताना दिसत नाही. माफी मागितल्यानंतरही पंड्यावर बंदीची टांगती तलवार कायम आहे. मात्र, फलंदाजी आणि गोलंदाजी ऐवजी 'बोलं'दाजीमुळं वादात अडकलेला हार्दिक पंड्या हा काही पहिला नाही. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंना याचा फटका बसला आहे. पाहूया कोण आहेत हे क्रिकेटपटू...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nएका चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानं काही दिवसांपूर्वी खुद्द भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली वादात अडकला होता. कोहली हा अनावश्यक महत्त्व मिळालेला फलंदाज आहे. त्याच्यापेक्षा इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळताना बघायला आवडतं, असं एक क्रिकेटप्रेमी म्हणाला होता. त्यावर विराटनं त्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. यामुळं झालेल्या गदारोळानंतर विराटला माफीही मागावी लागली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया ��ाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक कॅरी ओकीफ यांनी मयांकवर टीका केली होती. मयांकनं रेल्वे कॅन्टीन स्टाफच्या विरुद्ध त्रिशकत झळकावलं, असं म्हणत ओकीफ यांनी त्याची खिल्ली उडवली होती. विराट कोहली आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सडेतोड उत्तरानंतर ओकीफ यांनी आपली चूक मान्य केली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये कॅरी ओकीफ दोन वेळा वादात अडकले. लोक आपल्या मुलांची नावं चेतेश्वर, जडेजा अशी ठेवतात, असं ते समालोचनादरम्यान म्हणाले होते. खरंतर, अशी कठीण नावं का ठेवतात, असं त्यांना म्हणायचं होतं. मात्र, ते बोलताना चुकले. त्यानंतर ओकीफ यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांना जातीयवादी आणि वर्णभेदी ठरवले गेले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nएका महिला अँकरला उद्देशून केलेलं वक्तव्य वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेल याला भारी पडलं होतं. या प्रकरणी गेलला दंड ठोठावण्यात आला होता. नंतर माफी मागून त्यानं हे प्रकरण मिटवून टाकलं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/indian-railways-passengers", "date_download": "2019-06-16T14:04:43Z", "digest": "sha1:Y6B7B3FS55XPRW5DQSQNYJWPE7K5RY3U", "length": 14182, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "indian railways passengers: Latest indian railways passengers News & Updates,indian railways passengers Photos & Images, indian railways passengers Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nविनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nमुंबईः ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांच...\nविखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; विखे पाटील, आ...\nविखे, शेलार यांना मंत्रिपद\nडॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की ...\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nपाकची तर वाटचं लावलीय, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nवर्ल्डकप: रोहित शर्माचं खणखणीत शतक\nLive, Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याच...\nभारत-पाक सामन्यावर दीड हजार कोटींचा सट्टा\nभारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट कायम\nपावसात सामने आणि 'स्टार'चा महसूल बुडाला\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री...\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार; विखे, श..\nराज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्..\nमहिलेला मारहाण केल्याप्रकरणी काँग..\nभारत वि. पाकिस्तान; चाहत्यांचा उत..\nएका क्लिकवर होणार ‘आरएसी’ तिकीट ‘कन्फर्म’\nरेल्वेतून प्रवास करणाऱ्या 'आरएसी' किंवा 'वेटिंग' तिकीट धारकांचे तिकीट प्रवासादरम्यानच 'कन्फर्म' होऊन, त्यांना तातडीने जागा देण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने देऊ केली आहे. गाडीतील 'टीसी'कडे एक 'टॅबलेट' देण्यात येणार असून, त्याद्वारे 'टीसी' कार्यवाही करणार आहे.\nLIVE: भारताचं पाकसमोर ३३७ धावांचं आव्हान\nपाकची वाट लावली, सचिनची मराठीत प्रतिक्रिया\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nविराटच्या ११ हजार धावा; सचिनला टाकलं मागे\nविखे, शेलारांसह १३ नवे मंत्री; मेहतांना डच्चू\n यंदाच्या वर्ल्डकपमधलं दुसरं शतक\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० जूनला 'मन की बात'\nविनोद तावडेंनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराम मंदिरासाठी कायदा करा: उद्धव ठाकरे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://enavakal.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-16T13:33:33Z", "digest": "sha1:I44I3AVRRBXLBA7FN2EDZOVHJQORYP6A", "length": 11131, "nlines": 131, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "अव्नीला ठार मारलं तेव्हाची परिस्थिती तपासू – मुख्यमंत्री – eNavakal\n»11:00 am: मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना\n»10:53 am: अयोध्या – उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन\n»10:00 am: नवी दिल्ली – फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल\n»9:00 am: लंडन – भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पावसाच्या बाजूने सट्टा\n»8:30 am: बिग बॉस मराठी २ : अखेर शिवानीची घरातून एक्झिट\nअव्नीला ठार मारलं तेव्हाची परिस्थिती तपासू – मुख्यमंत्री\nमुंबई – अव्नी या कथित नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. विविध स्तरातून सरकारवर टिका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपावर टिका करत या घटनेचा निषेध नोंदवला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अव्नीला ठार मारले तेव्हा तेथे काय परिस्थिती होती हे पूर्णपणे तपासू आणि पुढील निर्णय घेऊ’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nनाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री; मुख्यमंत्री खोट बोलतात – वालम\n…तर आंदोलन करणारच; राज ठाकरेंचा सरकारला इशारा\nनागपूर की पिस्तुलपूर – छगन भुजबळ\n नाहीतर कोणालाच नाही-खा. उदयनराजे\n#justice4tigressavni : राहुल गांधीची भाजपावर टीका\nअंबरनाथ मोरीवली एमआयडीसीत आग\nशिवराज सिंग ‘गौ मंत्रालय’ स्थापणार\nखजुराहो – मध्यप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गायीभोवती राजकारण तापू लागले आहे. एकीकडे सत्तेवर येण्याआधीच राज्याचे मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेसने जाहीर केले की, सरकारकडे आल्यानंतर...\nराज्यात आज प्रचाराची रणधुमाळी मोदी मुंबईत तर राहुल गांधी संगमनेरमध्ये\nमुंबई – लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे. त्याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मुंबईत धडाडेल. तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी...\nरविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nमुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेेल्वेने बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यानच्या अप धीम्या आणि...\n‘खिलजी’नंतर रणवीर साकारणार ‘ही’ ऐतिहासिक भूमिका\nमुंबई – बॉलिवूडमध्ये वेगळ्या भूमिका साकारण्यासाठी महत्व देणारा अभिनेता रणवीर सिंग लवकरच अजून एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. रणवीरने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीच्या व्यक्तिरेखेला सर्वांनीच मनापासून दाद दिली. ‘बाजीराव मस्तानी’...\n#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण\nमँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील...\nदिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती\nआज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...\nबिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ\nमुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...\nहाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित\nहाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...\n…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट\nनवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/comedian-johnny-lever-daughter-jamie-lever/photoshow/68861901.cms", "date_download": "2019-06-16T14:06:27Z", "digest": "sha1:LEMIUVZ2NU63FLEGLSBUZZJ3W5XJXAEK", "length": 38669, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "comedian johnny lever daughter jamie lever- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन..\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मु..\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्..\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या द..\nएक देश, एक निवडणुकीसाठी सर्वपक्षी..\nमहिलेशी गैरवर्तणूकः सीमा-शुल्क वि..\nजॉनी लीवरची स्टायलिश कन्या जेमी\n1/8जॉनी लीवरची स्टायलिश कन्या जेमी\nविनोदवीर जॉनी लीव्हरची स्टायलिश मुलगी जेमी लीव्हरनेही वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. ���रीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजेमीनं लंडनमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठात 'मार्केटिंग कम्युनिकेशन' या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर���वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/8२०१२ पासून करिअरची सुरुवात\nलंडनमधील 'व्हिजनगेन' नामक एजन्सीमध्ये ऑगस्ट २०१२ पासून तिनं मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून करिअरची सुरुवात केली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/8कॉमेडी आणि अभिनयची आवड\nस्टॅंड-अप कॉमेडियन म्हणून तिनं मुंबईत अनेक कार्यक्रम केले आहेत. 'किस किसको प्यार करू' या सिनेमात जेमीनं 'चंपा'ची भूमिका साकारली आहे. तसंच, अनेक कार्यक्रमही होस्ट केले आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्��ॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजेमी आपल्या वडिलांप्रमाणेच मिमिक्री करते. अभिनेत्री कंगना राणावतची मिमिक्री तिला उत्तम जमते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह ��ोईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी २\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/uncategorized-for-thursday/articleshow/66623595.cms", "date_download": "2019-06-16T14:00:34Z", "digest": "sha1:UGHDU2MZNZ5QRYQTBMDFAAZZ7M37JFU6", "length": 17625, "nlines": 178, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: अंकलिपी गुरुवारसाठी - uncategorized for thursday | Maharashtra Times", "raw_content": "\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'\nपाहाः भारत-पाक सामन्याआधी 'आरती', 'हवन'WATCH LIVE TV\nभवतालपाणी व पर्यावरण विषयाला वाहिलेल्या 'भवताल'च्या यंदाच्या दिवाळी अंकांत महाराष्ट्रातील परंपरागत जलव्यवस्थांचा मागोवा घेण्यात आला आहे...\nपाणी व पर्यावरण विषयाला वाहिलेल्या 'भवताल'च्या यंदाच्या दिवाळी अंकांत महाराष्ट्रातील परंपरागत जलव्यवस्थांचा मागोवा घेण्यात आला आहे. तलाव, विहिरी, आड, बारवा, तट, कालवे असे जलव्यवस्थांचे विविध प्रकार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. यातील प्रत्येक व्यवस्थांबाबत सखोल माहिती अंकात वाचायला मिळते. मयुरेश भडसावळे यांनी 'मुंबई शहरातील तलाव, विहिरी आणि ब्रिटीश योजना' या लेखातून मुंबईतील प्राचीन जलव्यवस्थापनाचा आढावा सखोल आणि माहितीपूर्ण आहे. प्राचीन काळापासून आत्तापर्यंत जलनियोजनात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये मलिक अंबर, अहिल्यादेवी होळकर, शाहू महाराज, एम विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाविषयी लेख अंकात वाचायला मिळतात. शिवाय महाराष्ट्रात विविध किल्ल्यांवरील टाक्या तसेच लेण्यांमधील टाक्यांवरील लेख वेगळी माहिती देतात. संपादक : अभिजित घोरपडे, किंमत : २००.\nदरवर्षी अनोखी, नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन दिवाळी अंकाची बांधणी करण्यासाठी परिचित असलेल्या 'डोंबिवलीकर'मध्ये यंदा वेगळ्याच अंध:कारावर 'प्रकाश' टाकण्यात आला आहे. आयुष्यात अंधत्वाचा काळोख आल्यानंतर नशिबाला दोष न देता विविध अडचणींवर मात करत, अथक परिश्रमांनी यशोशिखर पादाक्रांत करणाऱ्या एकाहून एक सरस यशोधरांच्या गाथांनी हा अंक परिपूर्ण असाच आहे. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास वाचकांच्या मनात निश्चितच 'नवलाई' निर्माण करतो.\nसंपादक : प्रभू कापसे\nगंमतीशीर ग��ष्टी आणि रंजक कविता यामुळे बालकुमारांनी हा अंक वाचावा असा आहे. पु. ल. देशपांडे यांची 'बाळपणीचा काळ सुखाचा' आणि प्रवीण दवणे यांची आणि 'सहलीची शाळा झाली' या कथा छोट्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्याशिवाय विज्ञानामध्ये रस असलेल्या बालकांसाठी 'हिवाळी चष्मा' ही विज्ञान ट्रिककथा जरुर वाचावी. या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे 'काळोख्या रात्रीतील संघर्ष' ही चित्रकथा. चित्रकथा हा प्रकार आजच्या छोट्यांना नवीन असल्यामुळे ते नक्कीच एन्जॉय करतील.\nसंपादक: श्रीहरी कानपिळे, किंमत : ५०.\nइतिहास या विषयावरील आहुती दिवाळी अंकाचे यंदाचे ५२ वर्ष आहे. सदाशिव टेटविलकर यांनी इतिहास का व कसा जपावा या लेखातून या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. रवींद्र दत्तात्रय लाड, प्रविण सहदेव कदम, रेखा आणि अरुण मैड, दा. कृ. सोमण, सुजाता जोग, राजेंद्र भट, प्रशांत मोरे, कौस्तुभ कस्तुरे, अपर्णा पाटील, हेमंत गोगटे, शुभांगी लेले, सागर नरेकर आणि गिरीश त्रिवेदी यांचे विविध क्षेत्र, स्थळ, घटनांचा ऐतिहासिक मागोवा घेणारे लेख आहेत. मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर शहरांवरील अभ्यासपूर्ण लेख यात आहेत.\nसंपादक -गिरीश त्रिवेदी, किंमत २००.\nजपानमधील स्थायिक कलाकार प्रभाकर नाईक साटम यांच्याशी अनुराधा नेरुरकरने साधलेला संवाद वाचावा असा आहे. अमेरिकेचा प्रातिनिधिक कवी असा बहुमान मिळवणाऱ्या वॉल्ट व्हिटमन यांच्या कवितांचा अभ्यासपूर्ण परिचय या अंकात आहे. याशिवाय सतीश ढवळे, विलास फडके, अरुण हेबळेकर, अरूण नेरुरकर, चंद्रशेखर चिंगरे यांचेही महत्त्वपूर्ण लेख या अंकात आहेत. अंकाची मांडणी तसेच लेखांना अनुसरून काढलेली चित्रेही उत्तम आहेत.\nसंपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी, किंमत : २५०.\nसाप्ताहिक कोकण मीडियाचा दिवाळी अंक हा जलवैभव विशेष आहे. मुख्य विषयानुसार जलव्यवस्थापन हा विषय यात प्राधान्याने हाताळण्यात आला आहे. 'मराठा कालखंडातील जलव्यवस्थापन' हा डॉ. आर.एच.कांबळे यांचा लेख, सिंधुदुर्गातील धामापूर तलाव, वालावलचा नारायणाचा तलाव, थेंबाथेंबाचं महत्त्व, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील जलव्यवस्थापन हे लेख जलव्यवस्थापनाच्या दृष्टिने वाचनीय आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना हजारो वृक्षांची कत्तल झाली आहे. त्या अनुषंगाने स्मरणरंजन करणारा 'सुखाची सावली' हा लेख उल्लेखनीय आहे.\nसंपादक : प्रमोद कोनकर, किंमत : १२५.\n'ज्योतीने तेजाची आरती' ही संकल्पना घेऊन 'पुढचं पाऊल' हा दिवाळी आला आहे. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना त्यांच्या मुलांनी उजळा दिला आहे. 'मराठी संगीत रंगभूमीचे शिलेदार', 'विको म्हणजेच टीमवर्क', 'देव, देश, धर्मासाठी', 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल', 'मसाल्यांची बेडेकरी', 'कुटुंब रंगलंय बोलक्या बाहुल्यांत', 'गदिमा आणि बाबूजी...' हे सर्वच लेख तसेच अभिनेता सुबोध भावेची खास मुलाखत वाचनीय.\nसंपादिका - ऋतुजा पोवळे, किंमत ८०.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nवर्ल्डकपः भारत-पाक मॅच जोशात; फॅन्स फॉर्मात\nबिहारः 'चमकी' तापाचे थैमान; ९३ मुलांचा मृत्यू\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर वर्ल्ड बँकेचे पाकिस्तावर ताशेरे\nदिल्लीः प्रवेशानंतर प्रशस्तीप्रत्रकांच्या मूळ प्रती लगेच मिळ\nदिल्लीः अंगठी चोरणाऱ्या पोलिसांच्या बेड्या\nडॉक्टरांवरील हिंसा; IMAचा उद्या देशव्यापी संप\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nचला, रणशिंग फुंकू या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/medanin-p37103149", "date_download": "2019-06-16T12:29:24Z", "digest": "sha1:QAMMPDSXSI74SYI5IDRJRBF6ZONTJTPW", "length": 17586, "nlines": 258, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Medanin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Medanin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nMedanin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nगर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव मुख्य\nमासिक पाळी न येणे\nगर्भधारण से बचने के उपाय मुख्य\nMedroxyprogesterone एक प्रोजेस्टीन (महिला हार्मोन) है यह गर्भाशय में एस्ट्रोजेन की मात्रा को बदलकर हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी के भाग के रूप में काम करता है यह गर्भाशय में एस्ट्रोजेन की मात्रा को बदलकर हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी के भाग के रूप में काम करता है यह प्राकृतिक प्रोजेस्टेरोन, जो कुछ महिलाओं में नहीं पाया जाता की जगह माहवारी लाने के लिए काम करता है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्रा बीमारी और उम्र के हिसाब से जानें\nबीमारी चुनें रीनल सेल कार्सिनोमा गर्भाशय कैंसर मासिक धर्म का न आना एंडोमेट्रिओसिस (अन्तर्गर्भाशय अस्थानता) एब्नार्मल यूटराइन ब्लीडिंग एंडोमेट्रियल हाइपरप्लासिया\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Medanin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Medaninचा वापर सुरक्षित आहे काय\nMedanin घ्यावयाचे असलेल्या गर्भवती महिलांनी, ते कसे घ्यावयाचे याच्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर असे केले नाही, तर तुमच्या आरोग्यावर\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Medaninचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Medanin घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nMedaninचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Medanin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nMedaninचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMedanin चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nMedaninचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Medanin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nMedanin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Medanin घेऊ नये -\nMedanin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Medanin सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nMedanin घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Medanin सुरक्षित आहे, परंतु तुम���्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nMedanin मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Medanin दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Medanin च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Medanin दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Medanin घेताना अल्कोहोल घेण्याच्या दुष्परिणामांविषयी काहीही बोलले जाऊ शकत नाही.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Medanin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Medanin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Medanin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Medanin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Medanin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nआमच्याशी संबंध असलेले डॉक्टर्स\nडॉक्टर, आमच्यात सामील व्हा\nडॉक्टर: लिस्टिंग की शर्तें\nहमारी ऐप डाउनलोड करें\nडॉक्टरों के लिए ऐप\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627998238.28/wet/CC-MAIN-20190616122738-20190616144738-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}