diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0205.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0205.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0205.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,471 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-20T08:56:07Z", "digest": "sha1:6PDXGUS3ZGS4DJDRLFAKXAWBOY6ITFXU", "length": 9019, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हार्दिक पांड्याच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर विराटने सोडले मौन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहार्दिक पांड्याच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर विराटने सोडले मौन\nसिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान १२ जानेवारी रोजी वनडे सिरीज होणार आहे. परंतु. तत्पूर्वीच हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली जात आहे. या प्रकरणावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज मौन सोडले.\nवादग्रस्त वक्तव्य आणि संघात समावेशाबाबत बोलताना विराट कोहलीने म्हंटले कि, भारतीय संघाचे जबाबदार सदस्यानुसार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी कोणताही संबंध नाही. ते खेळाडूंचे व्यक्तिगत विचार आहेत. आम्ही बोर्डद्वारे घेतल्या जाणाऱ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. बोर्डाने आपला निर्णय दिल्यानंतर आम्ही सामन्यासाठी संघातील समावेशाविषयी निर्णय घेऊ, असे कोहलीने सांगितले आहे.\nदरम्यान, हार्दिक पांड्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी देखिल मागितली होती. मात्र, पांड्याने दिलेल्या उत्तरावर समाधानी न झालेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी त्या दोघांवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासकीय समिती समोर ठेवला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#व्हिडीओ : …नाहीतर पुन्हा म्हणतील निवृत्ती घेत आहे – धोनी\n‘जुबान पे लगाम’ पाहिजेच…\nमुंबई पोलिसांचा हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांच्यावर निशाणा\n‘त्या’ वादावरून कार्यकारिणीत मतभेद\nपांड्या-राहुल चौकशी संपेपर्यंत निलंबित\n#HBD राहुल द्रविड : जाणून घ्या ‘द वॉल’च्या खास 10 गोष्टी\n#AUSvIND : भारताने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका खिशात\nमल्लेश धनगर ठरला ‘श्री 2018’चा मानकरी\nरोहित शर्मा आणि रितिकाला कन्यारत्न\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बे���ायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ayurvedic-remedies-for-ointment/", "date_download": "2019-01-20T10:08:47Z", "digest": "sha1:SSNF2Y4OPX4OL5G7FIAUY5AMPZ2XTSNA", "length": 14702, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमवातावर आयुर्वेदिक उपचार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसिंहनाद गुग्गुळ (कमी औषधी घटकांचा), गुग्गुळ व आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळया सकाळ-सायंकाळ बारीक करून गरम पाण्याबरोबर घेणे.\nवेदना खूप झाल्यास वातगजांकुश किंवा लवंगदी गुग्गुळ याचा वापर करावा.\nजेवणानंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावी.\nएरंडपाक एक ते दोन चमचे सकाळी घ्यावा.\nगरम पाण्यात मीठ टाकून टॉवेल किंवा फडके बुडवून दुखणारा भाग शेकावा.\nजेवणानंतर महारास्नादी क्‍वाथ चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.\nपिण्याच्या पाण्यात सुंठचुर्ण मिसळून ते प्यावे.\nपोळी करावयाच्या कणकेत एका पोळीला एक चमचा, या हिशेबाने एरंडेल तेल मोहन म्हणून घालावे.\nज्या रूग्णाला कोणताच गुग्गुळ चालत नाही, अशा रूग्णाने सुंठ, एरंडेल ही औषधे वैद्याच्या सल्ल्याने पोटात घ्यावीत.\nज्यांना लेपामुळे पुरळ वा इतर त्रास होतो, त्यांनी वडाची किंवा एरंडाची पाने दुखऱ्या भागावर बांधावीत.\nएरंडामुळीचा काढा चहासारखा सकाळी व सायंकाळी करून प्यावा.\nअंथरूण सदैव उबदार असावे.\nजखडलेला भाग, सुजेचा भाग व दुखणारा भाग यावर रात्री गुग्गुळ, सुंठ,पुनर्नवा, हिरडा, आंबेहळद, रक्‍तरोडा,\nकोंबडनखी, वेखंड अशा औषधांचा लेप, दाट, व गरम लावावा. रात्रभर ठेवावा आणि सकाळी काढावा.\nहातापायांना मुंग्या येत असल्यास वेखंड चूर्ण चोळावे. तात्पुरत्या मुंग्या थांबतात.\nज्यांना बिब्वा त्रास देणार नाही, अशांनी पोटातून दूध व पाण्याबरोबर उकळलेल्या बिब्व्याचा काढा घ्यावा.\nसंपूर्ण अंगाला निरगुडी, एरंड, कडूनिंब यांच्या पानांच्या काढयाचा स्वेद घ्यावा.\nगुडघे, कंबर जखडली आल्यास अवगाह-टबबाथ उपयोगी पडतो.\nपिंडस्वेद म्हणजे भाताच्या गोळयांचा शेक, पानांना तूप लावून त्याचा शेक स्थानिक स्वेद म्हणून वेगवेगळ्या लहानमोठया अवयव��ंकरिता वापरावा.\nसर्वांगाला अभ्यंग करावे. त्याकरिता कोणतेही तेल गरम करून, मीठ मिसळून वापरावे.\nतीव्र मलावरोध व आमसंचय असल्यास हिरडा, बाहावा मगज, सोनमुखी एरंडमूळ यांचा काढा रेचक म्हणून द्यावा.\nवाताचा जोर कमी होण्याकरिता एरंडामूळ, बाहवा मगज, त्रिफळ, दशामुळे यांच्या काढ्याची निरूहबस्ती (एनिमा) घ्यावी.\nसांधे जखडले असता दुखऱ्या भागावर नीकॅप व स्ट्रेच पट्टी बांधूनही आराम मिळतो. अशा प्रकारे आमवात लक्षणांवरुन ओळखावा आणि आयुर्वेदिय व घरगुती उपचारांनी बरा करता येतो.\nआमवातावर उपचार मसाजचा :-\nदेहाच्या चयापचयाच्या क्रियेत बिघाड झाला की आमवाताची सुरूवात होते. आमवात हा आजार सांध्यांचा आजार नसतो. त्यावर जलोपचार करावा. एकदा गरम आणि एकदा गार पाण्याने रोज शेकावे तसेच रोग्यास योग्य आहार व आहारक्रम हे उपचार करावेत. यातना कमी करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे कापडाची पट्टी गार पाण्यात बुडवून पिळून सांध्याभोवती गुंडाळावी, व त्यावर लोकरी कापडाची पट्टी गार पाण्यात बुडवून पिळून सांध्याभोवती गुंडाळावी, व त्यावर लोकरी कापडाचा पट्टा बांधावा. सांध्यामधल्या उष्णतेमुळे ओले कापड कोरडे होते म्हणून त्याची घडी वेळोवेळी बदलावी. दिवसभरात तीन ते चार वेळा हा उपचार करावा. त्यामुळे सांध्यातील सगळया क्रिया जास्त कार्यक्षम होतात. सगळया शरीराला मालीश करण्याने जास्त फ़ायदा होतो. आमवातामध्ये तेलाचे मालीश अजिबात करू नये.\nसांध्यांमध्ये सूज आल्यामुळे संधिवात हा आजार होतो. गुडघ्यामध्ये, पायांमध्ये, पायांच्या बोटांमध्ये हाताच्या बोटांमध्ये, आणि हाताच्या कोपरांमध्ये त्रास होऊ लागतो. तात्काळ उपचार न केल्यास बोटे आणि हाताचे सांधे वाकडे होऊ लागतात. जेव्हा हा आजार वाढतो तेव्हा सांधे खूपच वाकडे होऊन आकडून जातात, हालचाल करणेही कठीण जाते.\nरोगाचा उपचार करण्यापूर्वी संधीवात शरीराच्या वरच्या भागात का खालच्या भागात जास्त वाढला आहे हे पहावे. वरच्या भागात आजार जास्त झाला असेल तर दोन्ही हातांच्या तळव्यांवर उत्तरी दक्षिणी ध्रुवाचा स्पर्श करावा.\nजर खालच्या भागात आजार वाढला असेल उजव्या पायाच्या खाली उत्तरी ध्रुव आणि डाव्या पायाच्या खाली दक्षिणी ध्रुवाच्या चुंबकाचा स्पर्श करावा. तसेच दोन्ही ध्रुवांपासून तयार केलेले पाणी दिवसातून तीन वेळा द्यावे.\n‘प्रभ���त’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंधीवाताची कारणे व उपाय\nगुडघे व घोट्यामधील सांधेदुखीवर उपाय वातायासन\nडायबेटीस मॅक्युलर एडिमाच्या व्यवस्थापनासाठी व दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स\nडोळ्यांचा नवा आजार अम्ब्लोपिया…\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nचाकण बाजारपेठेतील सराफ दुकानावर दरोडा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/06/accession-of-french-and-portugese-colonies-in-india.html", "date_download": "2019-01-20T09:32:34Z", "digest": "sha1:FZNTMGKPZ3ZWGNVXQN44IYPMNZJTMLOD", "length": 23760, "nlines": 137, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory Political Science वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज\nवसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज\n०१. युरोपीय व्यापार्‍यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या.\n०२. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे, कारिकल, चंद्रनगर, इ. ठिकाणी वसाहतींची स्थापना केली.\n०३. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) मुघल साम्राज्य कमकुवत झाले याचा फायदा युरोपीय व्यापारी कंपन्यांनी घेतला व्यापाराच्या मक्तेकदारीवरुन इंग्रज व फ्रेंच यांच्यात मोठी स्पर्धा झाली.\n०४. दक्षिण भारताच्यापूर्व किनार्‍यावरील चेन्नई, येथे इंग्रजांची मुख्य वखार होती. तर चेन्नई शेजारीच पॉडेचरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते.\n०५. कर्नाटकच्या युध्दानंतर फ्रेंचांनी भारतात प्रदेश विस्तारास फारसा रस दाखविला नाही, पॉडेचरी , माहे, कारिकल, चंद्रनगर, येलम या भागावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले.\n०६. १९४७ पूर्वी संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला. भाषावर प्रांत रचनेच्या हालचाली सुरु झाल्या परंतू विदेशी वसाहतीबाबतचा प्रश्न तसाच भिजत पडला होता.\n०७. पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटे��� यांच्या कार्यकुशलतेमुळे अनेक वसाहतींचे यश्यास्वीरित्या भारतात विलीनीकरण झाले. स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचा प्रश्न महत्वाचा होता.\n०८. फ्रेंचांची ९ जून १९५२ रोजी फ्रेन्चाकडून भारताकडे हस्तांतरित करण्यात आली. १ ऑक्टोबर १९५४ रोजी त्याचा भारतात समावेश करण्यात आला.\n०९. तर पुदुच्चेरी, कारिकल, यानम व माहे या वसाहती फ्रेन्चाकडून १९ ऑगस्ट १९६२ रोजी भारताकडे हस्तांतरित झाल्या. व १ जुलै १९६३ रोजी या वसाहतीचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला.\n०१. इ.स. १४९८ मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा भारतातील कालीकत बंदरात उतरला. भारतात येणारा तो पहिला युरोपिय खलाशी होय.\n०२. १६ व्या शतकाच्या प्रारंभी भारतातच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्ता स्थिर होऊ लागली पोर्तुगीजांपाठोपाठ डच, इंग्रज, व फ्रेंच भारतात आले. गोवा, दीव, दमण, दादर, व नगर हवेली, इ. प्रदेशांवर पोर्तुगीजांनी वर्चस्व निर्माण केले.\n०३. छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात संघर्ष् झाला होता. मराठयांचा पश्चिम किनारपट्टीवरील प्रबळ शत्रू सिद्दी पोर्तुगीज यांच्यात संघर्ष झाला होता.\n०४. पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर चाल करुन फोंडा ताब्यत घेतला यामुळे भयभीत झालेल्या पोर्तुगीजांनी सेंट झेवियरच्या चर्चमध्ये आश्रय घेतला.\n०५. औरंगजेब पुत्र शहा आलमच्या स्वराज्यावरील आक्रमणामुळे या मोहिमुतून छत्रपती संभाजी महाराजांना माघार घ्यावी लागली होती. अन्यथा पोर्तुगीजांचा कायमचा बंदोबस्त झाला असता.\n०६. भारतातील साम्राज्य स्पर्धेमध्ये पोर्तुगीज मागे पडले असले तरी गोवा, दीव, दमण, दादर, व नगर हवेली या प्रदेशात सत्ता टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले.\n०७. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसाहतींची मागणी केली. परंतु पोर्तुगीजांनी यास दाद दिली नाही.\n०८. १९५४ मध्ये भारतीय स्वयंसेवकांनी दादरा व नगर हवेली या प्रदेशात प्रवेश केला. परिणामतः पोर्तुगीजांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नेला.\n०९. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रश्नाचा अभ्यास करुन भारताच्या बाजूने आपला निर्णय दिला. ऑगस्ट १९६१ मध्ये दादरा व नगर हवेली या प्रदेशाचे भारतात विलीनीकरण झाले.\n०१. वास्को-द-गामा, अल्फान्���ो अल्बुकर्क यासारख्या कार्यक्षम पोर्तुगीज नेत्यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता भक्कम केली.\n०२. १७३९ मध्ये मराठयांनी वसई घेऊन पोर्तुगीहजांच्या वसाहतवादास एक झटका दिला होता. त्यामूळे पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण, येथील वसाहतीवर आपले लक्ष केंद्रित केले.\n०३. गोवा हे पश्चिम किनारपट्टीवरील निसर्ग सुंदर व व्यापारीदृष्टचया अत्यंत महत्वपूर्ण बंदर होते. त्याचा विस्तार १,३०१ चौरस मैल असून लोकसंख्या तीन लाखांच्या जवळपास होती.\n०४. पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारतीय प्रांत भारतीयांच्या हवाली करण्यास त्यांनी नकार दिला. गोवा आम्ही कधीही भारताला देणार नाही अशी ठाम भूमिका पोर्तुगालने घेतली यामुळे भारतीयांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला.\n०५. १९५४ पासून गोवा मुक्ती आंदोलनास विशेष गती मिळाली पोर्तुगीजांच्या साम्राज्यवादी भूमिकेच्या विरोधात जागृती करण्याचे काम डॉ. त्रिस्ताव डी ब्रीगैन्झा कुन्हा (टी. बि. कुन्हा) यांनी केले.\n०६. पोर्तुगीजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करुन गोवा कॉग्रेस समिती ची स्थापना करण्यात आली.\n०७. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी १९४६ पासून गोवा मुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आले.गोव्याचे शांततापूर्ण मार्गाने हस्तांरण होण्यासाइी सत्याग्रहींनी गोव्यामध्ये प्रवेश करावा असे ठरविण्यात आले.\n०८. त्यानुसार ऑगस्ट १९५५ मध्ये सेनापती बापट, महादेव शास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, सुधीर फडके, इ. नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यामध्ये शिरल्या.अहिंसेच्या मार्गाने लढा देणार्‍या या सत्याग्रहींवर पोर्तुगीज पोलिसांनी अमानुष गोळीबार केला.\n०९. पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सत्याग्रहाचा वाढता पाठिबा पाहून, गोव्याची सीमा संपूर्णपणे बंद करून टाकली. १९५५ साली भारत सरकारने गोव्याबाबत सरळ धोरण आखले. जे गोव्याच्या स्वातंत्र्याला समर्थन देत होते.\n१०. १९५५ ते १९६१ या काळात गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी सहा पक्षांची स्थापना झाली. त्यात आझाद गोमंतक दल, रनकोर पैट्रीओटा, द युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स, गोअन पीपल्स पार्टी, गोवा लिबरेशन आर्मी, क्विट गोवा ऑर्गनायजेशन या संघटनांचा समावेश होता.\n११. १९६१ साली भारत सरकारने जाहीर केले कि शांततामय मार्गाने किंवा सशस्त्र क्रांतीने गोवा स्वतंत्र केला जाइल. १ डिसेंबर १९६१ रोजी नेहरूंनी घोषित केले कि गोवा प्रश्नावर भारत शांत बसणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी ११ डिसेंबर १९६१ रोजी लोकसभेत जाहीर केले की गोवाप्रश्नाबाबत आमची सहनशक्ती संपुष्टात आली आहे.\n१२. भारत सरकारच्या सामोपचाराच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या होत्या. शेवटी भारत सरकारने १८ डिसेंबर १९६१ रोजी आपल्या लष्काराची १७ वी तुकडी नौदल व वायुदलासह गोव्यामध्ये पाठविली. सर्व बाजूंनी गोव्याची नाकेबंदी करण्यात आली. २६ तासांच्या आत गोव्यातील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आली.\n१३. दुसर्‍याच दिवशी १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांकडून दीव व दमण मिळविण्यात भारतास यश मिळाल. पोर्तुगीज वसाहती ताब्यात घेत असताना स्थानिक प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी भारतीय लष्काराने घेतली. वसाहतींचा ताबा घेतल्यानंतर भारतीय लष्काराच्या ताब्यात असणारे पोर्तुगीज सैनिक व मुलकी कैदी यांची मुक्तता करण्यात आली.\n१४. अहिंसा व अलिप्ततेचे धोरण स्वीकारणार्‍या भारताने गोव्यामध्ये केलेल्या लष्करी कारवाईमुळे सर्व जगाला धक्का बसला. अनेक राष्ट्रांनी भारतावर दुटप्पीपणाचा आरोप केला.\n१५. भारतावर आरोप प्रत्यारोप होत असताना भारताची पाठराखण करणारा रशियन नेता व कम्युनिष्ठ पक्ष प्रमुख ब्रेझनेव्ह यांनी स्पष्टपणे म्हटले की, भारतीय लोकांना आपल्या स्वातंत्र्याबरोबर गोवा, दीव, दमण, या वसाहतीतील लोकांना सुध्दा स्वातंत्र्य मिळावे असे वाटत होते. त्यांचे स्वप्न पुर्ण झाले.\n१६. पोर्तुगालने भारतावर टीका टिप्पणी करणारा ठराव युनोमध्ये मांडला भारताने आपली न्यायभूमिका असल्याचे स्पष्ट केले. पोर्तुगाल नाटो संघटनेचा सदस्य असल्याने अमेरिकेने त्यास पाठिंबा दिला. रशियाच्या व्हेटो अधिकाराच्या वापरामुळे हा ठराव संमत होऊ शकला नाही. अशा प्रकारे रशियाने युनोमध्ये भारताची पाठराखण करुन देशाच्या प्रादेशिक अखंडत्वाचा सन्मान केला.\n१७. शेवटी नेहरूंनी भारतीय सशस्त्र दलाला गोव्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. १८ व १९ डिसेंबर रोजी केलेल्या लष्करी कारवाईत भारतीय सेनेने गोवा काबीज केले.\n* गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी 'आझाद गोमंतक दलाची' उभारणी केली गेली. २ ऑगस्ट १९५४ रोजी या दलाच्या विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादी तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगर हवेली स्वतंत्र केली.\nसंस्थानिक राज्यांचे विलीनीकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nविलीनीकरण : सिक्कीम व चंद्रनगर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nविलीनीकरण: हैदराबाद, जुनागड, काश्मीर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nमराठवाडा मुक्तीसंग्राम (हैद्राबाद विलीनीकरण) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/kokan/6", "date_download": "2019-01-20T09:16:58Z", "digest": "sha1:AFFYH7P2YXAQ6QI6ZDOWLJ2KJFEOC2SO", "length": 32368, "nlines": 231, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra news, latest and breaking news in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nठाण्यात शिवसेना कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक\n शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करत असताना पोलिसांनी सोमवारी रंगेहाथ अटक केली. या वेळी फाटक यांच्या कार्यकर्त्यांकडून साडेतीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ५० जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाटक यांचे बंधू राजेंद्र फाटक, माजी नगरसेवक शैलेश सावंत आणि शिवसेनेच्या नगरसेविका कांचन चिंदरकर यांचे पती बाळा चिंदरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात रवींद्र फाटक...\nशिवसेनेचे संजय मोरे ठाण्याचे नवे महापौर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट\nमुंबई- शिवसेनेचे नगरसेवक संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी बाजी मारली आहे. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत मोरे यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांचा 20 मतांनी पराभव केला.उपमहापौरपदीही शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांची निवड झाली आहे. मनसे या निवडणुकीत तटस्थ राहिली. मोरे यांना 66 मते मिळाली तर चव्हाण यांना 46 मते मिळाली. दरम्यान, पक्षाचा व्हिप झुगारून काँग्रेसच्या एका महिला नगरसेविकेने शिवसेनेच्या मोरेंना मतदान केले. याचबरोबर मागील महिन्यात आघाडीतून फुटून...\nमालगाडीचे सात डबे घसरले, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमुंबई- कोकणातील वीर आणि करंजाडी रेल्वेस्थानकांदरम्यान रविवारी सकाळी साडेसहा वाजता मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्ववत करण्यास किमान सात तास लागणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अपघात झाल्यानंतर कोकणकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच गाड्या विध रेल्वेस्थानकांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाहतूक पूर्ववत...\nनिलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात गुहागर विधानसभा लढण्याची घोषणा\nरत्नागिरी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि सिंधुदूर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिले तर त्यांच्याकडून अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून राज्याचे मंत्री भास्कर जाधव येथून आमदार आहेत. निलेश राणे येथून उभे राहिले तर,...\n‘जेएनपीटी’ बाधित शेतक-यांना आठवड्यात परतावा, बारणेंच्या प्रयत्नांना यश\n(छायाचित्र:पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑगस्ट रोजी उरण येथील जेएनपीटीला भेट देणार आहेत.) पुणे- उरणमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसाठी (जेएनपीटी) जमीन देणा-या शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा साडेबारा टक्के परतावा लवकरच देण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑगस्ट रोजी जेएनपीटीला भेट देणार असून त्यापूर्वी शेतक-यांचा साडेबारा टक्के प���ताव्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग...\nबॉडीबिल्डर सुहास खामकर 50 हजारांची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात\nनवी मुंबई - तीन वेळचा भारत श्री किताब विजेता शरीरसौष्ठवपटू व पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. कदम नावाच्या एका व्यक्तीच्या सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी खामकरने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी 50 हजारांत तडजोड करत कदम यांनी त्याची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली आणि खामकर अडकला. पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... कोण आहे सुहास खामकर\nबॉडीबिल्डर सुहास खामकर 50 हजारांची लाच घेताला अँटीकरप्शनच्या जाळ्याततत\nमुंबई: शरीरसौष्ठवाती भारतश्री (2011) सन्मानाने सन्मानित सुहास खामकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा त्या चर्चेचा सूर त्याच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील अथवा त्याच्या पिळदार शरीराबद्दल नाही तर, लाचखोरीचा आहे. सुहासला रायगड लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुहासला बॉडीबिल्डींग क्षेत्रातील कामगिरीबद्दल सरकारी नोकरी देण्यात आली होती. सुहासने सातबार्यासाठी 50 हजाराची लाच मागितल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंध खात्याला मिळाली होती. त्यानुसार लाचलूचपत...\nवांगणीत भिंत कोसळून दोन महिला ठार, ३ जखमी; पुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट\nवांगणी - येथे घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी आहेत. संततधार पावसामुळे भिंत कोसळी असल्याचे सांगितले जात आहे. नागपुरे कम्पाउंड येथे ही दुर्घटना झाली. यात शांताबाई सोनवणे (62) आणि मालसा हतागडे (25) यांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांच्या मुलीसह तीन जण जखमी आहेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे भिंत कोसळली. आज (सोमवार) सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे....\nस्वच्छंदी फुलपाखरांचे असेही एक गाव\nठाणे- ठाण्यातील ओवला गावात राजेंद्र ओवलेकर यांनी दोन एकरवर सुंदर बगिचा फुलवला आहे. यात बच्चे कंपनी बागडतेच, पण त्यासोबत विविध रंगी फुलपाखरे हक्काने विहार करायला येतात. पेशाने फिजिकल ट्रेनर ��सलेले राजेंद्र ओवलेकर यांना फुलपाखरे खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोडवर फुलपाखरांसाठी एक सुंदर बगिचाच तयार केला आहे. 130 फुलपाखरांच्या जाती : ओवलेकर यांनी फुलवलेल्या या बगिचात विविधरंगी आणि जातीच्या फुलपाखरांच्या जाती आढळतात. ऋतुबदलानुसार वर्षभरात जवळपास 130 फुलपाखरांच्या जाती...\nमाजी मंत्री मोहन पाटील यांचे निधन\nठाणे- माजी मंत्री मोहन पाटील यांचे दीर्घ आजाराने ठाण्यात गुरुवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आमदार धैर्यशील पाटील असा परिवार आहे. कोकणातील पेण या मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार राहिले होते. सध्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र धैर्यशील आमदार आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रिपदावर होते. त्यांच्या निधनामुळे अनेक राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.\nनेतृत्व बदला, अन्यथा लोकसभेसारखी गत; नारायण राणे देणार मंत्रिपदाचा राजीनामा\nकणकवली/सावंतवाडी- सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध पुन्हा जोरदार आघाडी उघडली आहे. काँग्रेसने चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्यास निकाल हा लोकसभेतील पराभवापेक्षा वेगळा नसेल. या कारणांमुळेच आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये कायम राहू, असे राणे रविवारी कणकवलीत म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी सकाळी 10 वाजता...\nस्वाभिमान संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांचा अपघात मृत्यू\nरत्नागिरी - स्वाभिमान संघ़टनेच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला मुंबई- गोवा महामार्गावर उक्षीजवळ अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष पाटील आणि अश्विन पाटील मृत्यू झाला आहे. हे कार्यकर्ते नारायण राणेंची कणकवलीतील सभा आटपून मुंबईकडे परत जात असताना कंटेनरची फॉरक्युनर गाडीला धकड बसुन हा अपघात झाला. फ़ोटो - संग्रहित छायाचित्र\nराणेंना राजकारणात किंमत नाही; टीकेनंतर उध्दव यांनी डागली राणेंवर तोफ\nकरमाळाः कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी केलेल्या टिकेला उत्तर देत ���द्धव ठाकरे यांनी राणेंना राजकारणात किंमत नाही, त्यांना काय करायचे करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात सोलापूरच्या करमाळा मेळाव्यात तोफ डागली आहे. दरम्यान केसरकरांनीही राणेंनी केलेल्या टिकेविरोधात पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसमध्ये एकाकी पडत चाललेले पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा...\nबाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरेंकडूनच, राणेंचा शिवसेना नेतृत्वावर आरोप\nरत्नागिरी - बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यात सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो त्यांचा मुलगा उद्धव यांनीच, असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. शिवसेनेला आता नेतृत्वच उरले नसून लोकसभा निवडणुकीत त्यांचे जे 17 खासदार निवडून आले ती सर्व मोदींचीच कृपा होती, असे सांगतानाच यापुढे माझ्यावर टीका केल्यास उद्धव यांचे पुरते वस्त्रहरण करीन, असा इशाराही राणेंनी दिला. शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकरांशी बोलताना आपण पुढील भूमिका सोमवारीच स्पष्ट करू असे सांगत नवा पक्ष स्थापण्याची...\nनारायण राणेंची समर्थक सोडू लागले साथ, सिंधुदूर्गात काँग्रेस अंतर्गत वाद विकोपाला\nसिंधुदूर्ग - लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिधुदूर्ग मतदारसंघातून मुलगा निलेशच्या पराभवानंतर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजकीय स्थानालाच धक्का बसला आहे. या पराभवामुळे राणेंचे समर्थकही हळू-हळू त्यांची साथ सोडून जाताना दिसत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला वैतागून राणेंचे जुने कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेकडे जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे सिंधुदूर्ग मधील राणेंचा दबदबा कमी होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये राणे एकटे पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातही...\n'संघाने महात्मा गांधीजींना मारले'वरून राहुल गांधी कायद्याचा कचाट्यात;कोर्टाने बजावली नोटीस\nठाणे- भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसारणी देशाला घातक आहे. त्यांच्याच विचारसारणीने राष्ट्रपिता महात्मा गांधींने मारले, या खळबळजनक वक्तव्यावरून भिवंडी कोर्टानेकॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शुक्रवारी नोटीस बजावली. भिवंडी येथील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वादग्रस्त टिप्पणी केली होती. याप्रकरणी राहुल यांना सात ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत...\nसहा पर्यटक मुरुडच्या समुद्रात बुडाले, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू\nरायगड /मुरुड- येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाले आहेत. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे. मुरुड समुद्र किनार्यावर पर्यटनासाठी आलेले सहाजण पोहण्यासाठी गेले होते. त्यांना लाटांचा अंदाज आला नसल्याने ते सुमुद्रात ओढले गेले. सहा जण समुद्रात बुडाल्यानंतर प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु केला आहे. दोन मृतदेह हाती लागले असून चार जणांचा शोध सुरु आहे. स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. असे, असतानाही...\nकोकणात होणार खासगी विद्यापीठ\nमुंबई - प्राथमिक शाळा शिकला की कोकणचा मुलगा मुंबईत कामास येतो. त्यामुळे कोकणात गुरुजीपासून डॉक्टरपर्यंत सर्व घाटावरले नोकरशहा असतात. कोकणाच्या या शैक्षणिक मागासलेपणाबाबत नेहमीच ओरड होते. कोकणची शैक्षणिक परवड आता थांबवण्याची चिन्हे आहेत. कारण, तळकोकणात म्हणजे सावंतवाडीमध्ये एक खासगी विद्यापीठ स्थापन होत आहे. राज्यात खासगी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य विधिमंडळाने कायदा संमत केल्यानंतर शासनाकडे एकूण 14 प्रस्ताव आले आहेत. त्यातील चार विद्यापीठांच्या सर्व मंजुरी मार्गी...\nनारायण राणेपुत्र, समर्थकांतील संघर्ष कोकणात शिगेला\nमुंबई - सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात नीलेश राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे धाकटे बंधू व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी आपल्या पक्षातल्या पदाधिकार्यांवरच फोडले आहे. राणेंच्या अतिशय विश्वासू नेत्यांपैकी राजन तेली, काका कुडाळकर आणि सुरेश पडते यांच्यावर नितेश यांनी तोफ डागली. दुसरीकडे राणे समर्थकांनीही एक पत्रक काढून नितेश यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिल्याने तळकोकणात कॉँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची चिन्हे आहेत. लोकसभा...\nठाण्यात मान्सूनची हजेरी, शेतकरी अजूनही तहानलेलाच\nठाणे - अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली असली तरी, चातकाप्रमाणे वाट पाहात असलेल्या ���ेतकर्याला ताहानलेलेच ठेवले आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भाईंदर, वसई, विरार भागात पाऊस दाखल झाला. तर, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि शहापूर भागात रिमझिम सरी झाल्या आणि थोड्याच वेळात थांबल्या. यामुळे शेतीची कामे अजूनही लांबलेलीच आहेत. ठाणे शहरात झालेल्या पावसाने महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले, तर लोकल रेल्वेचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/other-marathwada-news/2", "date_download": "2019-01-20T09:42:47Z", "digest": "sha1:3C52DNTLED6L34A2EUIIDRNIGBC6QKLG", "length": 33657, "nlines": 230, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathwada News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nबीडसह 5 जिल्ह्यांतील गोशाळांत चारा शिबिर केंद्रे मंजूर; शेतकऱ्यांसाठी 10 पर्यंतच पशुधनाची अट\nउस्मानाबाद- मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त औरंगाबादसह परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद या ५ जिल्ह्यांत गोशाळांमध्ये पशुधनासाठी चारा शिबिर केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाने प्रत्येकी १ कोटी रुपये मंजूर केले असून, चारा छावण्यांऐवजी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या नावाने पशुधन राहत व चारा शिबिरे चालवण्यात येणार आहेत. यासाठी गोशाळा चालवणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफीप्रमाणेच या चारा शिबिरात पशुधनाचे प्रवेश नियम व अटींना अधीन राहून होतील....\nमॉर्निंग वॉकला जातो, असे सांगून मुख्याध्यापकाने शाळेत गळफास लावून केली आत्महत्या\nवाशी- जिल्हा परिषदेच्या ४ वर्गांसाठी एकावरच आलेला ताण आणि गेल्या वर्षी मुलाचा झालेला अकाली मृत्यू, यामुळे व्यथित शिक्षकाने शाळेतच छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विजोरा येथे सोमवारी (दि.14) सकाळी घडली. शिक्षक तसेच मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या शिक्षकाने गेल्यावर्षी मुलाच्या अकाली निधनानंतर स्वेच्छा निवृत्तीसाठी प्रशासनाकडे अर्ज दिला होता. आनंदा राजाराम बागुल (48 वर्षे) असे या शिक्षकाचे नाव आहे. विजाेरा जि. प. प्राथमिक शाळेमध्ये...\nशाळेतील भांडणे अंगलट; तीन शिक्षकांचे निलंबन\nधारुर - तालुक्यातील चोरंबा येथे एका शिक्षक पत्नीने पतीला व एका शिक्षिकेला शाळेत येऊन विद्यार्थ्यांसमोरच मारहाण केली होती. संशयातून ही घटना घडली होती. यानं��र ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून या दोन शिक्षकांसह अन्य एका शिक्षिकेबाबतही तक्रार केली होती. सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी या तीनही शिक्षकांना निलंबित केले. चोरांबा येथील शाळेत २२ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येथील आयवळे नामक शिक्षकाची पत्नी व अन्य तिघा जणांनी शाळेत येऊन आयवळेसह शिक्षिकेस...\nजिल्हा कचेरीसमोर प्रहार जनशक्तीतर्फे बेशरम आंदोलन...\nहिंगोली -सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देणे, स्मशानभूमीचे काम चालू करावे या विविध मागण्यासाठी प्रहारतर्फे जिल्हा कचेरीसमोर सोमवारी बेशरम आंदोलन करण्यात आले. या वेळी जयपूर ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणल्याचे चित्र होते. यापूर्वी देखील जयपूर ग्रामस्थांनी याच मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. मात्र लेखी आश्वासन देऊन दोन महिन्यांत काम केले जाणार असे सांगितले होते. परंतु दोन...\nसेलू येथे रेल्वेची धडक लागल्याने महिला जागीच ठार...\nसेलू- येथील काळेपाणी परिसरात राहत असलेल्या एका महिलेस रेल्वेची धडक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १४ जानेवारी रोजी पहाटे सहा- साडेसहाच्या दरम्यान घडली. शहरातील रेल्वेपटरीला लागून असलेल्या काळेपाणी या परिसरातील रहिवासी निर्मला विठ्ठल गायकवाड (४० ) ही महिला रेल्वे स्टेशनकडे जातअसताना तिला समोरून येणाऱ्या नरसापूर -नगरसोल या एक्स्प्रेस गाडीचा अंदाज न आल्यामुळे धडक लागल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सेलू -सातोना दरम्यान सातोनाच्या दिशेला सेलू स्टेशनच्या जवळ...\nप्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे सरकारच्या काळातील सर्वात मोठा घाेटाळा : पी. साईनाथ\nमाजलगाव- प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे सरकारच्या कार्यकाळात होत असलेला सर्वात मोठा घोटाळा आहे. केवळ खासगी कंपन्या नफ्यात आणण्याचे काम हाेत असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कार विजेेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. माजलगाव येथील पत्रकार संघाच्या वतीने दर्पण पुरस्कारांचे वितरण सोमवारी पी. साईनाथ व आमदार नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अॅड. वसंत सोळंके व गंमत भंडारी यांना पुरस्कार देण्यात आला. व्यासपीठावरनगराध्यक्ष सहाल चाऊस, मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय...\nभगवानबाबांच्या मूर्तीचे नुकसान; पाटोद्यात बंद, परळीत आंदोलन...\nबीड - नगर जिल्ह्यातील भाळवणीत राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या नुकसान प्रकरणाचे पडसाद सोमवारी बीड जिल्ह्यातील पाटोदा, परळी व बीड शहरात उमटले. पाटोदा येथे नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवत दिवसभर कडकडीत बंद पाळून समाजकंटकाच्या अटकेची मागणी केली, तर आरोपीला अटक करण्यात आली नाही तर दोन दिवसांत भगवान सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला. परळी शहरातील शिवाजी चौकात समाजकंटकाचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला....\nवाकाजवळ अपघातात एक जण जागीच ठार, ग्रामस्थांनी ३ रास्ता रोको...\nनांदेड- नांदेड-हैदराबाद मार्गावरील वाका पाटीजवळ सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमाराला एका अज्ञात कंटेनरने मोटारसायकलला (एमएच २६ २५१९) जोरदार धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला. अपघातानंतर गावकऱ्यांनी हा मार्ग रोखून धरला. तीन तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाका येथील विश्वनाथ कवळे (४२) आणि माधव गुंठे हे दोघे जण सकाळी नांदेडकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात विश्वनाथ कवळे यांचा जागीच मृत्यू झाला तर माधव गुंठे हे...\nवडिलाचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा\nनांदेड- येथील जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश (तिसरेे) ए. एस. सय्यद यांनी सोमवारी वडिलांचा निर्घृण खून करणाऱ्या संतोष गुणाजी दुधमल याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील गुणाजी रुखमाजी दुधमल याने शेतीची वाटणी करताना संतोष यास कमी जमीन दिली. त्याचा राग त्याच्या मनात होता. दि. ३० एप्रिल २०१६ मध्ये गुणाजी तळणी शिवारातील मालोजी चिंतले यांच्या शेतातील आखाड्यावर असताना सायंकाळी पावणे पाच ते सहाच्या दरम्यान तेथे आला. वाटणी बरोबर करून...\nआईच्या चितेशेजारी मुलाने स्कॉर्पिओवर टाकले डिझेल..गाडीमध्ये बसला अन् घेतले स्वत:ला जाळून\nलातूर- तीन दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या आईला अग्नी दिलेल्या ठिकाणी जाऊन एका तरूणाने स्कार्पिओ गाडीत स्वत:ला बंद करून पेटवून घेतले. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे रवि���ारी राञी हा प्रकार घडला. गजानन अण्णाराव कोंडलवाडे (27) असे या तरूणाचे नाव आहे. पोलिस आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरुर ताजबंद येथील सत्यभामाबाई अण्णाराव कोंडलवाडे यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी त्यांच्याच शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी दूध घालण्याचा विधीही...\nधर्मांतरानंतर खोट्या कागदपत्रांवर पासपोर्ट काढला, 5 दिवस कोठडी\nलातूर- मूळच्या तेलगंणातल्या आणि सध्या उदगीरच्या बेकरीत काम करणाऱ्या नरसिंग भुयकर या तरुणाने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला. मोहंमद असे नाव धारण केल्यानंतर त्याने आई-वडिलांची नावेही मुस्लिम असल्याची खोटी कागदपत्रे तयार करून पासपोर्ट काढला आहे. टांझानिया देशात आयोजित केलेल्या एका मुस्लिम धर्म परिषदेला जाण्यासाठी हा खटाटोप केल्याचा दावा तो करीत असून लातूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. तेलंगणातील जहिराबादचा नरसिंग जयराम भुयकर (३०) हा तरुण काही वर्षांपूर्वी...\nबालकांच्या आधार कार्ड नोंदणीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम\nउस्मानाबाद- अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आधार नोंदणीत उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळे जिल्ह्यातील तळागाळातील बालकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचणार असून पोषण आहारातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. मात्र, उर्वरित नोंदणीकडे महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात १ हजार ८९० अंगणवाडी केंद्रे असून यामध्ये एक लाख १५ हजार ६३९ बालके आहेत. त्यापैकी एक लाख ५९४ बालकांची आधार नोंदणी झाली आहे. यामध्ये जिल्ह्याचा...\nराज्य समितीच्या तपासणीचा धसका; 450 हंगामी वसतिगृहांची झाडाझडती; एकाच दिवशी तपासणी, सोमवारी येणार अहवाल\nबीड- जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांमध्ये बोगसगिरी होऊ नये यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. राज्यस्तरीय पथकाकडून १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांची तपासणी होणार आहे. तत्पूर्वीच सीईओ अमोल येडगेंच्या सूचनेवरून शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील सुमारे ४५० हंगामी वसतिगृहांची तालुकास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगारांनी स्थलांतर केले आहे. या...\nप्रशिक्षण केंद्रात पोलिसांचा निशाणा चुकला, गोळीने केले युवकाला लक्ष्य\nपरभणी- मैनापुरी(ता.जिंतूर) येथील पोलिस गोळीबार प्रशिक्षण केंद्रात गोळीबार करत असताना निशाणा चुकल्याने निसटलेल्या गोळीने नितीन विष्णू पुंड ( १६) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरापासून दाेन किमी अंतरावर मैनापुरी या ठिकाणी पोलिस गोळीबार प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून पोलिस गोळीबार प्रात्यक्षिक करण्यासाठी येतात. शुक्रवारी (दि.११) जानेवारी रोजी प्रात्यक्षिक गोळीबार सुरू असताना दुपारी...\nभारताची क्षमता असूनही पाकिस्तानकडून 20 लाख मेट्रिक टन साखरेची खरेदी कशासाठी\nबीड- भारतात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नियोजित उत्पादनापेक्षा २० टक्के अधिक साखर उत्पादित होईल अशी क्षमता देशाची असतानादेखील या सरकारने पाकिस्तानकडून वीस लाख मेट्रिक टन साखर विकत का घेतली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्षांमध्ये स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी या सरकारला हा प्रश्न का विचारला नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्षांमध्ये स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी या सरकारला हा प्रश्न का विचारला नाही या भाजप-आरएसएसवाल्या सरकारला शेतकरी जमिनीत गाडायचा आहे, अशी जोरदार टीका करत आता तरी या भांडवलशाही सरकारचे धोरण लक्षात घ्या, वंचितांचं...\nफारकत घेण्यासाठी पत्नीचा छळ.. उद्योजक रत्नाकर गुट्टेंसह कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा, लवकरच अटक होणार\nपरळी- फारकत घेण्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जीचे चेअरमन व रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्यासह कुटुंबातील इतर सात जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना नोटीस बजावली असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुदामती यांनी शनिवारी परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रत्नाकर गुट्टे यांच्यासह त्यांचे बंधू अंकुश माणिकराव...\nफडणवीस नव्हे फसवणूक सरकार..जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सुप्रीया सुळे यांचा आरोप\nसिंदखेडराजा- राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवरायाच्या नावाने केली. पती-पत्नीला ऑनलाईन उभे केले मात्र, कोणाची कर्ज माफी झाली, हे तर फडणवीस नव्हे फसवणूक सरकार असल्याचा घणाघाती आरोप खासदार सुप्रीया सुळे यांनी सिंदखेडराजा येथील नगरपरीषदेच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात केला. नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ.ए,पी.जे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे व जिजामाता राजवाड्या समोरील खुल्या प्रांगणातील व्यामशाळेचे उद्घाटन सुप्रीया सुळे यांच्या...\nशिक्षणाचा खर्च पेलवत नाही म्हणून नांदेडमध्ये 12 ‍वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या\nनांदेड- शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून शहरात एका 12 वीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनुजा कांबळे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, अनुजा कांबळे ही दीपनगर भागात आपल्या आईसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. शहरातील शिवाजी महाविद्यालयात इयत्ता 12 वीत शिकत होती. परंतु शिक्षणाचा खर्च तिला झेपत नव्हता. यातून अनुजाने शुक्रवारी (ता.11) दुपारी घरात कोणीही नसताना गळफास लावून घेतला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर ही धक्कादायक...\nचोरीला गेलेले 6.40 लाखांचे कॅमेरे सापडले; विकण्याची माहिती नसल्याने सापडले चोर\nलातूर- चोरी करणे सोपे आहे पण ती पचवणे अवघड आहे असे म्हणतात. याची प्रचिती लातूरमध्ये आली. साधारण महिनाभरापूर्वी एका लग्न समारंभाचे छायाचित्रणाचे कंत्राट घेणाऱ्या फोटोग्राफरच्या गाडीची काच फोडून साडे सहा लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स असे साहित्य चोरट्यांनी पळवले होते. परंतु हे साहित्य कोणाला विकायचे असा प्रश्न त्यांना पडला. अखेर रस्त्यावर थांबून जाणाऱ्या येणाऱ्यांना कॅमेरे विकत घेणार का असा प्रश्न विचारत असताना काहींना संशय आला आणि चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. लातूरच्या...\nसहगल यांचे रद्द केलेले निमंत्रण हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार; प्रा.रंगनाथ तिवारी यांचे मत\nअंबाजोगाई- परखड मत मांडणाऱ्या नयनतारा सहगल यांना संमेलनाचे निमंत्रण नाकारणे हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण जोपासतो अशा स्थित��त झालेला हा प्रकार निंदनीय असून सत्य ग्रहण करता आले पाहिज, असे परखड मत प्रसिद्ध साहित्यिक तथा ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ तिवारी यांनी मांडले. अंबाजोगाईत शुक्रवारी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नयनतारा यांना नाकारल्याबद्दल प्रति साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kadar-khan-death-news/", "date_download": "2019-01-20T09:24:37Z", "digest": "sha1:2PC6CLDEN3USC6P7ASE6GAMUVBINRT5D", "length": 8299, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात आढळस्थान निर्माण केलेला ध्रुवतारा निखळला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात आढळस्थान निर्माण केलेला ध्रुवतारा निखळला\nअशी आहे कादर खान यांची सदाबहार कारकीर्द\nटीम महाराष्ट्र देशा- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिनेजगतासाठी एक दुःखद बातमी आहे. आपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. कॅनडा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. कादर खान यांचे पुत्र सरफराज यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.\nकादर खान यांनी 300 हून अधिक सिनेमांत काम केलं. आपला बुलंद आवाज आणि विनोदाचं टायमिंग यामुळे कादर खान यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले.\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \n‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास…\n90 च्या शतकात गोविंदा आणि कादर खान अशी जोडी हिट होती. ‘दूल्हे राजा’, ‘कुली न 1’, ‘राजा बाबू’ आणि ‘आँखे’ असे सिनेमे एव्हरग्रीन ठरले. याशिवाय त्यांनी कुलीमध्ये अमिताभ बच्चनसोबतही काम केलं होतं. तर हिम्मतवाला सिनेमात जितेंद्रबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती.\nअभिनयासोबतच कादर खान यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मनमोहन देसाई-कादरखान या जोडीने लिहिलेले अमर अकबर अँथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट प्रचंड गाजले. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर २०१३मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.\nकादर खान यांनी ‘दिमाग का दही’ (२०१५) या शेवटच्या चित��रपटात काम केले होते. कादर खान यांनी आपल्या ४३ वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये जवळपास ३०० हून अधिक चित्रपटात अभिनय आणि २५० हून अधिक चित्रपटात संवाद लिहिले आहेत.\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \n‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास विरोध करणाऱ्यांपुढे…\nतारीख पे तारीख; अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख\nनवीन वर्षाची दुख:द सुरूवात,ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमुंबई - आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा…\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/government-will-take-decision-about-stone-mine-plan-44247", "date_download": "2019-01-20T09:32:35Z", "digest": "sha1:ISBXLBLCYSM4JZE6DJLA7V64YPLLFA3U", "length": 12911, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "The government will take decision about the stone mine plan दगडखाणींविषयीचा निर्णय सरकार घेणार | eSakal", "raw_content": "\nदगडखाणींविषयीचा निर्णय सरकार घेणार\nबुधवार, 10 मे 2017\nमुंबई - नवी मुंबईतील 60 दगडखाणींविषयीची सुनावणी राष्ट्रीय हरित लवादाने जुलैपर्यंत तहकूब केली आहे. या दगडखाणी सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.\nसरकारने या दगडखाणी सुरू करण्याची परवानगी दिली, तरच मुंबईतील रस्तेदुरुस्तीचा मोठा अडथळा दूर होणार आहे.\nमुंबई - नवी मुंबईतील 60 दगडखाणींविषयीची सुनावणी राष्ट्रीय हरित लवादाने जुलैपर्यंत तहकूब केली आहे. या दगडखाणी सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.\nसरकारने या दगडखाणी सुरू करण्याची परवानगी दिली, तरच मुंबईतील रस्तेदुरुस्तीचा मोठा अडथळा दूर होणार आहे.\nकरार संपल्यामुळे ठाणे जिल्हाधिऱ्यांनी नवी मुंबईतील 70 हून अधिक दगडखाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या सुरू करण्याबाबत सोमवारी पुणे येथे हरित लवादासमोर सुनावणी झाली. ही सुनावणी जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारने परवानगी दिल्यास या दगडखाणी तत्काळ सुरू होऊ शकतील, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या खाणी का सुरू कराव्यात, याबाबत लेखी कळवण्याची शिफारस मुंबई महापालिकेला केली आहे. त्यापूर्वी पालिकेच्या रस्ते विभाग अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या खाणी सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.\nनवी मुंबईतील दगडखाणी बंद झाल्यामुळे मुंबईतील रस्तेदुरुस्ती रखडली आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे आता राज्य सरकारने वेळीच निर्णय घेऊन तीन-चार दिवसांत या खाणी सुरू न केल्यास पावसाळ्यात शिवसेनेकडून भाजपलाच लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता आहे.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरका�� विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T08:58:35Z", "digest": "sha1:AJ53EGVNBDYPIL4W5BLMWJIFGKSA4363", "length": 12154, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घंटागाडी चालकांच्या पोटावर मारण्याचे पातक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nघंटागाडी चालकांच्या पोटावर मारण्याचे पातक\nअशोक मोने यांची टीका:दंडात्मक कारवाई केल्यास तीव्र आंदोलन\nसातारा, दि. 13(प्रतिनिधी)- निवडणूकीवेळी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्‍त आणि दहशतमुक्‍त कारभार करणार अशी भाषणबाजी करणाऱ्या खासदारांच्या आघाडीने सत्ता मिळाल्यानंतर सातारा पालिकेचा बिहार करुन टाकला आहे. सातारा विकास आघाडीच्या मग्रुर आणि मुजोर नगरसेवकाने पालिका कार्यालयात धूडगूस घालून कर्मचाऱ्यास मारहाण केली. याच्या निषेधार्थ घंटागाडी चालकांनी कामबंद आंदोलन केले होते. अन्यायाविरोधात आंदोलन करणारांना न्याय तर मिळालाच नाही पण, सत्ताधाऱ्यांच्या दंडेलशाहीमुळे आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेच्या काडीलाही हात लावला जात नव्हता. त्याच छत्रपतींच्या राजधानीत घंटागाडी चालकांच्या पोटावर मारण्याचे पातक घडत आहे. हेच का छत्रपतींचे शासन, असा बोचरा सवाल करतानाच घंटागाडी चालकांवर अन्याय केल्यास नगर विकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी दिला आहे.\nयाबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा पालिकेच��� कारभार कोणत्या तत्वाने सुरु आहे हे सातारकर उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. गटारातून, कचऱ्यातून आणि घाणीतून फक्‍त पैसा उकळण्याचे काम पालिकेत सुरु आहे. तत्व सांगणाऱ्या नेत्यांच्या आघाडीचे नगरसेवक गोरगरीब घंटागाडी चालक आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत. मराठ्यांच्या राजधानीतच गोर-गरीबांवर दंडेलशाही आणि धाकधपटशाहीचा वापर करुन त्यांच्या पाटीवर आणि पोटावर मारण्याचे पातक सुरु आहे. छत्रपती शिवाजी महारांच्या काळात रयतेच्या, गोरगरीबांच्या पिकाच्या देठालाही हात लावण्याचे धाडस कोणी करत नसे. आज त्याच छत्रपतींच्या राजधानीत गोर गरीब घंटागाडी चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. सातारा पालिकेच्या कार्यालयात स्वत:ला पालिकेचा मालक समजणारा नगरसेवक कर्मचाऱ्यांना मारहाण करतो. पालिकेत धूडगूस घालून कर्मचाऱ्यांना वेठीस धरतो. या मग्रुर नगरसेवकावर नेत्यांकडून मात्र कोणतीच कारवाई झाली नाही पण, लोकशाही मार्गाने आंदोलन करुन न्याय मागणाऱ्यांवर मात्र 1 लाख 60 हजाराचा दंड ठोठावला जातो. कारवाई होणार नाही असा नेत्यांनी शब्द देवूनही या गोरगरीबांवर अन्याय केला जातो. याला छत्रपतींच्या राजधानीत सुरु असलेली मोगलाई म्हणायचे का, असा खोचक सवाल मोने यांनी उपस्थित केला आहे.\nनगरविकास आघाडी नेहमीच पालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून यापुढेही पालिका कर्मचाऱ्यांवरील आणि घंटागाडीचालकांवरील अन्याय खपवून घेणार नाही. सत्ता आहे म्हणून मनमानी आणि धाकधपटशाही करणे थांबवा. मग्रुर आणि मुजोर नगरसेवकावर कारवाई करण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांच्यात नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. धुडगूस घालणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या गोरगरीब घंटागाडी चालकांना दंड ठोठावण्याऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या नेत्यांनी भलतीच मोकळीक दिली आहे. असे असले तरी, घंटागाडी चालकांवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. त्यामुळे घंटागाडी चालकांवर केलेली कारवाई त्वरीत स्थगित करुन या गोरगरीबांच्या पोटावर मारु नका. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, असा इशारा मोने यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतात्यांच्या ताकदीवरच राष���ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T09:03:25Z", "digest": "sha1:2CIL3UZACS74SZJK4LYU7P7W6GXUYRGB", "length": 12621, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाई तालुक्‍यात वाळू माफिया मोकाट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाई तालुक्‍यात वाळू माफिया मोकाट\nवाई ः कृष्णा नदी पात्रात साचलेले वाळूचे ढिग. दुसर्‍या छायाचित्रात वाळू उपसा केल्यानंतर नदीपात्रात पडलेला मोठा खड्डा.\nमहसुल विभागाचा कारभार संशयास्पद, नागरिकांमधून संताप\nवाई, दि. 13 (प्रतिनिधी) – महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे वाईच्या कृष्णा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचा राजरोसपणे बेसुमार उपसा सुरु आहे. मात्र तरीही मसहूल विभागाकडून संबंधित वाळू माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कारभारावरच संशय व्यक्त होऊ लागला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.\nवाळू माफियांकडून रात्रीच्या वेळी कृष्णा नदी पात्रात अतिशय शिस्तबध्द पद्धतीने उपसा सुरु असून याला महसूल विभागाचाही पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा नदीचे पात्र बदलण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते. वाळू माफियांकडून कृष्णा नदीच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे काम सुरु असल्याची परिस्थिती वाईत निर्माण झाली आहे.\nमहसूल खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे ठेकेदाराच्या संगनमताने कृष्णा नदीत बेसुमार वाळू उपसा करण्यात येत आहे. नदीच्या पात्रात मोठ-मोठाले खड्डे पडून नदीचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. नदी काठावर राहणाऱ्या लोकांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण झाला आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीचा प्रवाह बदलतोय की-काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाई परिसरात भद्रेश्वर पुलापासून ते वाकेश्वरपर्यंत हा अवैध वाळू उपसा चालू आहे. काठावरच मातीमिश्रीत वाळू धुवून वाहनांमध्ये भरली जाते.\nवाईच्या प्रांत व तहसीलदार हे नवीन येवूनही कारभारात काहीही फरक पडलेला नाही. हात ओले होत असल्याने त्यांच्याकडून या वाळू माफियांकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. वाई शहरातून जाणाऱ्या कृष्णा नदीला अक्षरशः वाळू माफियांनी पोखरून काढले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण सुध्दा करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक संघटना महसूल विभागाला जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.\nनदीपात्रात दिवसा गाढवाच्या मदतीने तर रात्रीच्या वेळी यंत्राच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळूची चोरी महसूल खात्याच्या मेहरबानीने करण्यात येत आहे. वाई तालुक्‍यातील विविध ठिकाणी वाळूने भरलेल्या ट्रकवर कारवाई करण्याचे नाटक करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बेधडकपणे संबंधित खात्याचे चालू आहे. पोकलेन व जेसीपी मशीनच्या सहाय्याने वाळू उपसा केल्याने धोम धरण ते ओझर्डे घाटपर्यंत नदीपात्रात जागो-जागी सात-आठ फुटांचे खड्डे तयार झाले आहेत. गतवर्षी गंगापुरी घाटावर प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केल्याने नदीपात्रात असणारा ब्रिटिशकालीन पाण्याचा डोह नामशेष होण्याच्या मार्गावर होता. तर पाण्यात माती मिसळल्याने वाईकरांना अनेक दिवस गढूळ पाणी प्यावे लागले होते.\nतहसिलदार खात्याने व धोम धरणाच्या पाटबंधारे खात्याने त्वरित कारवाई करून वाळू चोर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. यात कोणाचे हात ओले झाले आहेत याचाही तपास करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. महसूल विभागाने याची गंभीर दाखल घेवून संबंधितावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरत आहे.\nवाईच्या कृष्णा नदीत अनेक ठिकाणी बेसुमार वाळू उपसा केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच प्रसंग नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या वाट्याला येण्याची संबंधित खाते वाट पाहताय की काय अशी विचारणा नागरिकांमधून करण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर क���ी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/7539-newyork-shivaji-maharaj-procession", "date_download": "2019-01-20T08:35:11Z", "digest": "sha1:ZFF77SUF7C2HYUKSISQU5EDD5PZJIE5H", "length": 4549, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nन्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kisan-long-march-could-have-been-avoided-eknath-khadse-1384", "date_download": "2019-01-20T08:59:16Z", "digest": "sha1:EULPE5LMI3FSRKBMFN6PTAAV7QZT4EZ2", "length": 9808, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kisan long march could have been avoided eknath khadse | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n..तर मोर्चाचे 'संकट' टाळता आले असते : एकनाथ खडसे\n..तर मोर्चाचे 'संकट' टाळता आले असते : एकनाथ खडसे\n..तर मोर्चाचे 'संकट' टाळता आले असते : एकनाथ खडसे\n..तर मोर्चाचे 'संकट' टाळता आले असते : एकनाथ खडसे\nसोमवार, 12 मार्च 2018\nमुंबई : राज्��� सरकारवर कठोर प्रहार करणारे माजी मंत्री एकनाथ खडसेंनी 'किसान लॉंग मार्च'च्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. किसान लॉंग मार्चला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारदरबारी प्रचंड दबाव वाढला आहे.\nविधिमंडळाच्या सोमवारच्या कामकाजावर मोर्चाचा प्रभाव होता. मंत्रिपद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरुन खडसे अस्वस्थ आहेत. त्यामळे ते सरकारवरील टीकेची एकही संधी सोडत नाही.\nमुंबई : राज्य सरकारवर कठोर प्रहार करणारे माजी मंत्री एकनाथ खडसेंनी 'किसान लॉंग मार्च'च्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. किसान लॉंग मार्चला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारदरबारी प्रचंड दबाव वाढला आहे.\nविधिमंडळाच्या सोमवारच्या कामकाजावर मोर्चाचा प्रभाव होता. मंत्रिपद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरुन खडसे अस्वस्थ आहेत. त्यामळे ते सरकारवरील टीकेची एकही संधी सोडत नाही.\nयांसदर्भात 'सकाळ'शी बोलताना खडसे म्हणाले, 'नाशिकचे असल्यामुळे जीवा गावित हे सगळे ओळखीचे नेते आहेत. एकमेकांच्या घरी जेवण होतं, चर्चा होतात. शेतकरी मोर्चाबाबत कळलं तेव्हा मी मोर्चेकरी नेत्यांशी बोललो होतो. मोर्चकरी म्हणाले होते सरकारने लिहून द्यावं मागण्यांबाबत काय कारवाई करणार. आम्ही आंदोलन मागे घेतो.''\n''मी इथे चार पाच दिवस आधी सरकारशी बोललो होतो. चर्चा करा त्यांच्याशी त्यांना लिखित हवे; परंतु सरकारच्या वतीने काहीच केले नाही,'' असा खडसेंचा आरोप आहे.\nनाशिकचे पालकमंत्री आणि संबंधितांनी आधीच प्रयत्न केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात खडसेंनी खंत व्यक्त करुन मंत्री गिरीष महाजन यांना लक्ष केले.\nकिसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक रविवारी काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. समितीत मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख या मंत्र्यांचा समावेश आहे. हे ' शेतकरी -मंत्री' आता शेतक-यांना कसा न्याय देतील हे पाहू अशी उपरोधिक टीका एकनाथ खडसेंनी केली.\nमका maize सकाळ आंदोलन agitation मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis चंद्रकांत पाटील ग���रीश महाजन एकनाथ शिंदे पांडुरंग फुंडकर सुभाष देशमुख\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर- भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mantralay-independence-day-2590", "date_download": "2019-01-20T08:37:00Z", "digest": "sha1:A7KPJTUAVUVY5SYTSMKTJZDAZPWRYULH", "length": 11534, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mantralay Independence day | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊन, वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता वर्षातील 365 दिवस ध्वजवंदन करणारे मंत्रायलातील मानकरी\nऊन, वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता वर्षातील 365 दिवस ध्वजवंदन करणारे मंत्रायलातील मानकरी\nऊन, वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता वर्षातील 365 दिवस ध्वजवंदन करणारे मंत्रायलातील मानकरी\nऊन, वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता वर्षातील 365 दिवस ध्वजवंदन करणारे मंत्रायलातील मानकरी\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nसर्वसामान्यपणे स्वातंत्र्य दिन आणि आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. मात्र आपल्यातील एक घटक दररोज नित्यनेमाने देशाला वंदन करत झेंडा फडकवत असतो. तो घटक म्हणजे शासन दरबारी असलेला चतुर्थ श्रेणी कामगार. वर्षातील 365 दिवस हे मानकरी ध्वजवंदन करत असतात. ऊन, वारा पाऊस काहीही असो, त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे झेंडा फडकतच असतो.\nसर्वसामान्यपणे स्वातंत्र्य दिन आणि आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. मात्र आपल्यातील एक घटक दररोज नित्यनेमाने देशाला वंदन करत झेंडा फडकवत असतो. तो घटक म्हणजे शासन दरबारी असलेला चतुर्थ श्रेणी कामगार. वर्षातील 365 दिवस हे मानकरी ध्वजवंदन करत असतात. ऊन, वारा पाऊस काहीही असो, त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे झेंडा फडकतच असतो.\n15 ऑगस्ट 2018 या दिवशीही सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी सूर्योदयाला राज्याचे शासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयावर राष्ट्रध्वज फडकणार आहे. रोज ध्वजवंदन करणे आणि सूर्यास्ताला तो ध्वज सन्मानाने खाली घेणे हे त्यांचे काम आहे. या सन्मानाच्या कार्यासाठी राजेंद्र कानडे यांच्या सोबत अन्य पाच कर्मचारी आहेत. सकाळची वेळ गाठण्यासाठी दोन कर्मचारी मंत्रालयातच वास्तव्य करतात. मंत्रालयात जेव्हा 12 जून 2012 रोजी आग लागली होती, तेव्हा याच कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून\nमंत्रालयावरील ध्वज उतरवला होता. या घटनेची आठवण सांगताना कानडे म्हणाले, की आम्ही नेमके कोणत्या विभागाचे कर्मचारी आहोत हे सरकारमधील भल्याभल्यांना माहीत नसते. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आहोत.\nआमची ड्युटी इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नसते. पहाटे पाच वाजता आमची ड्युटी सुरू होते. आग लागली त्यावेळेस मंत्रालयावर फडकत असलेला झेंडा उतरवायचा की नाही, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये बराच खल झाला, या आपत्कालीन स्थितीत काय करावे हे अधिकाऱ्यांना कळत नव्हते. आम्ही मात्र ठाम होतो. अखेर परवानगी मिळाल्यावर झेंडा सुरक्षितपणे उतरवला. सध्या कानडे यांच्यासह ज्ञानेश्वर वारगडे, सुरेंद्र जाधव, सूर्यकांत कसबे आणि जयसिंग मकवाना हे कर्मचारी झेंडा फडकवण्याची जबाबदारी सांभाळत आहेत.\nमंत्रालयावर फडकत असलेल्या ध्वजाचा आकार 14 बाय 21 फूट एवढा आहे. जवळच समुद्र असल्याने पावसाळ्यात जोराचा वारा वाहत असतो, या वेळी ध्वज फडकवणे अतिशय धोकादायक असते. हा ध्वज फडकवण्यासाठी चार व्यक्तींची गरज असते. खराब झेंडे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट गाडीतून मरोळ येथील पोलीस प्रशिक���षण केंद्रात नेले जातात. विशिष्ट पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जाते.\nप्रजासत्ताक दिन republic day ऊस पाऊस सकाळ सूर्य मंत्रालय राष्ट्रध्वज आग विभाग sections सरकार government सार्वजनिक बांधकाम विभाग समुद्र पोलीस\nहे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय....\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-01-20T09:42:02Z", "digest": "sha1:55TGEG7KAEH362E52XRWUMFZGVB7ZCVB", "length": 4750, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वित्झर्लंडमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► जिनिव्हा‎ (४ प)\n► झ्युरिक‎ (३ प)\n\"स्वित्झर्लंडमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-20T08:43:10Z", "digest": "sha1:6Y37SJYPUOLO2JE2JOHIWBZG6JCTL6U4", "length": 19591, "nlines": 68, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:नामदेव दामाजी रेळेकर - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: र नामदेव दामाजी रेळेकर\nनामदेव दामाजी रेळेकरनामदेव दामाजीरेळेकर रेळेकर,_नामदेव दामाजी\nजन्म:- २६ आक्टोबर १२७० संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते. त्याविरुद्ध संतपरंपरेनं मोठी क्रांती घडवली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं नेतृत्व नामदेवांनी केलं. ते एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात किंवा पंढरपुरात झाला. वडील दामाशेटी. आई गोणाई. आऊबाई बहीण. अकराव्या वर्षी लग्न झालं ते राजाईंशी. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे. अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी स्रर्वात प्रसिद्ध कथा आहे. पुढे दगडाचा देव बोल नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणा-या नामदेवांनी लहानपणीच अध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता, एवढं मात्र यातून नक्कीच म्हणता येईल. पण नामदेवांची दुसरी कथा यापेक्षाही महत्त्वाची आहे. सुकी भाकरी पळवून नेणा-या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन जाणारे नामदेव, देवाला दूध पाजणा-या नामदेवांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते लहान वयातच सर्वांभूती भगवंत पाहू शकत होते, हे महत्त्वाचं. नामदेवांनी सत्य समजून घेण्यासाठी वेदज्ञ, शास्त्रज्ञांकडे हेलपाटे घातले. पण ज्ञातिहीन नामदेवांना कोण उभं करणार त्यामुळे त्यांनी भक्तीतून म्हणजे थेट भगवंतालाच आधार मानून स्वतःच बुद्धीचा कस लावत विश्वाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ते लंगो���ी नेसून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करत सद्विचारांचा प्रसार करू लागले होते. ही वाट स्वतःच शोधायची होती. त्यातून साधनेची नवीनवी साधनं निर्माण होऊ लागली. श्रोत्यालाही सामावून घेणारी वारकरी सामूहिक कीर्तन भजनाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. त्यासाठी त्यांनी अभंग या छंदाची निर्मिती केली. अभंग हा छंद गाळला, तर मराठी वाङमयात काय उरतं, याचा विचार केलेला बरा. नामदेवांनीच वारक-यांचा लाडका काल्याचा सोहळाही सुरू केला. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली होती. त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचं अधिष्ठानच मिळालं होतं. कुशल संघटक असणा-या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावसं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असून नामदेव स्वतः आळंदीला गेले. तिथे संत गोरा कुंभारांच्या नेतृत्वात झालेल्या संतसंमेलनांमधल्या चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. याच देवळात कीर्तन करताना त्यांचा पुरोहितांनी केलेला अपमानही त्यांच्यासाठी विचारांचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल इतका ताकदीचा आहे, हे देखील लक्षात ठेवायला हवं. नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला येत होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. नामदेव कीर्तन करत. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. पंजाबातून जाल्हण सुतारही पंढरपुरापर्यंत सोबत आले. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक ��ेतेच होते. या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणा-या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे. यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत. त्यांनी एक कोटी अभंग लिहिले, असं मानलं जातं. याचा अर्थ त्यांनी विपुल संख्येने साहित्यरचना केली असा घ्यायला हरकत नाही. त्यांच्या साहित्याची भाषा खूपच सोपी आहे. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगदेव या त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत आज आपल्याला त्यांची भाषा लगेच कळते. त्यांनी कायम अत्यंत सर्वसामान्यांसाठी लिहिलं. त्यात संवाद आणि नाट्य आहे. लोककलांचे विविध फॉर्म त्यांनी हाताळलेत. श्रीकृष्णाच्या लीला सांगताना त्यांनी मराठीतल्या पहिल्या बालकविताही लिहिल्यात. मराठीतल्या गझलेची पहिलं पावलं शोधतानाही संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचतात, इतकं त्यांचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे. तरीही त्यांचं खूपच कमी साहित्य आज उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही नामदेवांनी तीर्थयात्रा करून रामेश्वरापासून मुलतानपर्यतचा भारत पालथा घातला. जिथे गेले तिथले बनले. लोकभाषांतून काव्य केलं. हिंदी साहित्याला नवं भान दिलं. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहता, मलूकदास अशी संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय. नारायण आणि नामदेव एकच आहे असं मानणा-या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पदं आहेत. नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रद��श, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे लाखो लोक त्यांचं नाव एकतर आडनाव म्हणून किंवा जातीची ओळख म्हणून अभिमानाने मिरवतात. *मा.नामदेवांनी* ३ जुलै १३५० रोजी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे.\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-01-20T09:41:43Z", "digest": "sha1:AU7M5EOGRVSRFOREEEHFGRGDZERV5DQM", "length": 3670, "nlines": 69, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:सावित्रीबाई फुले - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: फ सावित्रीबाई फुले\n१८८५ १९१९ सावित्रीबाई फुले\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१२ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-water-scarcity-in-the-city-suburbs/", "date_download": "2019-01-20T09:10:41Z", "digest": "sha1:SP3AROS3JVLEGFWNK62GOKMAJTP2WRHX", "length": 9056, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हनुमाननगरसह उपनगरांमध्ये पाणीटंचाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › हनुमाननगरसह उपनगरांमध्ये पाणीटंचाई\nबेळगाव शहरामधील काही उपनगरांमध्ये व विशेष करून हनुमाननगर आणि माळमारूती व��भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत आहे. स्मार्ट शहर म्हणून बेळगाव शहराचा विकास होत असला तरी पाणी पुरवठ्यासंदर्भात दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. आठवड्यातून एकदा उपनगरांमध्ये पाण्याचा पुरवठा होत असल्याने आतापासूनच महापालिका, पाणी पुरवठा मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यास प्रारंभ झाला आहे.\nबेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये येणार्‍या महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील हनुमाननगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर आदी भागात गेल्या काही दिवसांपासून तब्बल दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे महिलांना आठवडाभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता खंडित वीजपुरवठा, पाईपलाईनला लागलेली गळती आदी कारणे देण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलेल्या शहरामधील उपनगरांमध्ये दहा दिवसांतून पाणी पुरवठा होत असल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.\nमहापालिकेच्या एकूण 58 प्रभागांपैकी 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा सुरू ठेवलेला आहे. यासाठी जागतिक बँकेने घालून दिलेल्या अटीनुसार या प्रभागामध्ये णीपुरवठ्यात कधीही व्यत्यय केला जात नाही. मात्र, शहरासह उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे. अपुर्‍या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बर्‍याचवेळा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून निवेदने देण्यात आली आहेत. तरीही यामध्ये सुधारणा झालेली नाही.\nहनुमाननगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, माळमारूती विभाग हा परिसर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे विद्यमान आ.फिरोज सेठ यांच्या व्याप्‍तीत येतो.\nत्यांचे स्वत:चे निवासस्थानही याच विभागात आहे. तरीही पाणी पुरवठ्याबाबतीत सुधारणा झालेली नाही. अपुर्‍या पाणीपुरवठ्याचा लाभ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार्‍या खासगी टँकर चालकांकडून उठविला जात आहे. प्रत्येक टँकरमागे 400 ते 600 रू. दराची आकारणी केली जात आहे. आठवड्यातून किमान तीनवेळा तरी टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पाणीपुरवठा महामंडळाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.\nप्र��ाग क्रं.40 मधील पाणी समस्या संदर्भात सातत्याने पाणीपुरवठा महामंडळ आणि महापालिकेला सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. बसवणकोळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्प स्थापन करण्यात आला असून 20 एचपी विद्युत पंप बसविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यामुळे याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत.\nबेळगावमधील काही प्रभागांत सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हिडकल आणि राकसकोप जलाशयांमधून पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.\nकरियप्पा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा महामंडळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-maharashtra-heavy-rain-monsoon-farming-floods-2645", "date_download": "2019-01-20T09:09:34Z", "digest": "sha1:YQJFXJHYJ3F7AWQ6CNW6MUKXQME25UST", "length": 8003, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maharashtra heavy rain monsoon farming floods | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाची दमदार हजेरी..\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाची दमदार हजेरी..\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाची दमदार हजेरी..\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाची दमदार हजेरी..\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.\nमराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nसोमवारपर्यंत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.\nमराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nसोमवारपर्यंत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nमध्यप्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.\nबीड : राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरात्री 11.30 पर्यंत डान्सबार सुरू ठेवता येणार; राज्यात पुन्हा सुरू...\n13 वर्षांपूर्वी बंद झालेले डान्सबार आता पुन्हा सुरू होणार आहेत. डान्स बारचा परवाना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-188547.html", "date_download": "2019-01-20T08:43:10Z", "digest": "sha1:DDAWXYDXGJOCCZGGGXTXIAGRG7ELDC6C", "length": 6645, "nlines": 31, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दाभोळ वीज प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती –News18 Lokmat", "raw_content": "\nदाभोळ वीज प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती\n06 सप्टेंबर : कोकणातील बंद पडलेला दाभोळ वीज प्रकल्प आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे.\nदाभोळ वीज प्रकल्पाचे विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी पॉवर कंपनी आणि रत्नागिरी एलएनजी कंपनी स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या प्रकल्पातून 500 मॅगावॅट वीज तयार होणार आहे. तसंच ही वीज रेल्वेला पुरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार या प्रकल्पातून निर्माण होणारी पहिली 500 मेगावॅट वीज 4 रुपये 79 पैसे प्रतियुनीट या दराने रेल्वेला दोन वर्षांसाठी पुरवली जाणार आहे. त्यानंतरही रेल्वे 5 रुपय प्रतीयूनिट यादराने विज खरेदी करणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.\nदाभोल प्रकल्पाचं रडगाणं- 1992 : एन्रॉन ही अमेरिकन कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करार, बांधकामाला सुरुवात- 1995 : करारात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत युती सरकारनं करार रद्द केला, नंतर नवा करार केला- 1999 : प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, 740 मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात- नैसर्गित वायूचा वापर करून विजेच्या निर्मितीला सुरुवात- त्यावेळी 15,000 लोक दाभोळ प्रकल्पात नोकरी करत होते- 2001 : एन्रॉन या मुख्य कंपनीनं अमेरिकेत दिवाळखोरी घोषित केली- 2001 : वाद आणि एन्रॉनच्या दिवाळखोरीमुळे दाभोळ प्रकल्प ठप्प- 2006 : NTPC आणि GAIL या सरकारी कंपन्यांनी प्रकल्प चालवायला घेतला- 2006 : 3 मोठ्या यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे काम पुन्हा ठप्प- 2009 : 900 मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात- 2013 : वायू पुरवठा बंद झाल्यामुळे वीजनिर्मिती पुन्हा ठप्प- फेब्रुवारी 2015 : महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीनं वीज खरेदी करार रद्द केला- सप्टेंबर 2015 : रेल्वे खात्यानं दाभोळकडून वीज खरेदी करायला उत्सुकता दाखवली- सप्टेंबर 2015 : नोव्हेंबर 2015 मध्ये वीजनिर्मिती सुरू करण्याची केंद्र सरकारची घोषणा\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\nकपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/congress-jan-sangharsh-yatra-cancelled-because-of-less-activists-in-pandharpur-303611.html", "date_download": "2019-01-20T08:45:10Z", "digest": "sha1:6KGZHRBSSSIXPZDDJGYU5CJX4AO3QITH", "length": 14473, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा फज्जा, कार्यकर्ते नसल्याने सभाच रद्द", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा फज्जा, कार्यकर्ते नसल्याने सभाच रद्द\nपंढरपूर, 04 सप्टेंबर : 1 सप्टेंबरला कोल्हापूर येथून निघालेली काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दाखल झाली. यात्रेला नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीर झाल्याने कार्यकर्त्या अभावी नियोजित सभा रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. सरकारच्या विरोधात मतदारामध्ये जनजागृती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 1 सप्टेंबरपासून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा पंढरपूर होतं. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती पण कार्यकर्तेच नसल्यानं सभा रद्द करण्याची वेळ काँग्रेसवर आली. त्यामुळे पंढरपूरच्या जनसंघर्ष यात्रेचा फज्जा उडाला असं म्हणायला हरकत नाही.\nपश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये या यात्रेचे भ्रमण असून 7 सप्टेंबरला पुण्यात समारोप असणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर अनेक नेतेगण सहभागी झाले आहेत. मात्र जनसंघर्ष यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.\nदरम्यान, सांगलीत झालेल्या जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरजार टीका केली. भाजप विरोधातील काँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आर.एस.एस. ची फौज कामाला लागली आहे, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला. हिंमत असेल तर बॅल���ट पेपरवर मतदान घ्या, असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलंय.\nमोदी-शहा जोडी काँग्रेसला घाबरली आहे, देशात मोदी हुकुमशाही करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली तर भीमा कोरेगाव प्रकरणाचा छडा लावला जातोय पण दाभोलकर, पानसरेंचे खुनी पकडले जात नाहीयेत. कारण पुरोगामी विचार सरकारला संपवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.\nPHOTOS : दहीहंडी उत्सावाला आयटम साँगचा तडका \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%80/news/", "date_download": "2019-01-20T10:02:01Z", "digest": "sha1:EYOLWHFWBXB74U7TFBZUZQT6O6RKBYEO", "length": 8994, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विजय पारधी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारल��� बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा\nयवतमाळ जिल्ह्यातील मनपूर येथील विजय विश्वनाथ पारधी या शेतकऱ्याने एेन पोळ्याच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2019-01-20T10:13:11Z", "digest": "sha1:6MP7UJZNJTXOCOT5OZVPX7LWGJSK5X6Q", "length": 8521, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग १६ - विकिपीडिया", "raw_content": "\nआंध्र प्रदेश (२२०), महाराष्ट्र (३०), छत्तीसगढ (२१०)\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग १६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता तेलंगणामधील निजामाबादला छत्तीसगढमधील जगदलपूरशी जोडतो.\n१ राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\n२ हे सुद्धा पहा\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ\nभारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली-गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर-म्हैसुर\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३३ • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २���० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्ण चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/3500/swaraja-surya-shivray-by-nagesh-s-pande", "date_download": "2019-01-20T08:55:26Z", "digest": "sha1:SHV54CYXEFPLU6XEQUOIPBBCIBFDHK5C", "length": 26855, "nlines": 150, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Novels Swaraja Surya Shivray by Nagesh S Shewalkar | Read Marathi Best Novels and Download PDF", "raw_content": "\nस्वराज्यसूर्य शिवराय - Novels\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 1\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 2\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 3\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 4\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 5\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 6\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्���े यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 7\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 8\nपुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय ...Read More शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 9\n शिवरायांनी जे स्वराज्य स��थापनेचे प्रयत्न सुरू केले होते, हक्काची लढाई सुरू केली होती ती आदिलशाहीच्या दृष्टीने एक प्रकारचे बंडच होते. सुरुवातीला आदिलशाही दरबारी ज्या तक्रारी जात होत्या तिकडे दरबाराने 'उनाड पोरासोरांचे उद्योग' म्हणून कानाडोळा केला. परंतु ...Read Moreघोडदौड थांबत नव्हती ते एकामागून एका किल्ल्यावर भगवे निशाण फडकवत होते. आदिलशाहीकडे रोज नवनव्या तक्रारी येत होत्या. आदिलशाहा गंभीर झाला. ह्या पोराचे बंड मोडून काढण्यासाठी काय करावे या विचारात तो असताना त्याने शहाजीराजांना जाब विचारला. राजेही विचारात पडले, काय उत्तर द्यावे. शेवटी शहाजी राजेंनी उत्तर पाठवले, Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 10\nशिवरायांची यशस्वी घोडदौड चालू असताना त्यांच्या जीवनात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एक अत्यंत वाईट तर एक आनंदी अशी. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे लहानपणापासूनच शहाजीराजे यांच्यासोबत कर्नाटकात राहात असत. तेही अत्यंत शूर, धाडसी, पराक्रमी होते. त्यावेळी अफजलखान कर्नाटकातील कनकगिरीच्या ...Read Moreहल्ला करण्यासाठी कर्नाटकात पोहोचला होता. त्याला मदत करावी असा आदेश आदिलशाहीने संभाजीराजेंना दिला होता. त्या हुकुमानुसार संभाजीराजेंनी अफजलखानासोबत कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला होता. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 11\nअफजलखानाच्या प्रचंड पराभवाचा आदिलशाहीने फार मोठा धसका घेतला होता. का घडले कसे घडले अफजलखानासारखा बलाढ्य सरदार केवळ पराभूतच होत नाही तर स्वतःच्या जीवाला मुकतो ह्या गोष्टीवर आदिलशाही दरबार विश्वास ठेवूच शकत नव्हता. पाठोपाठ शिवरायांनी वाई हा प्रांत, कोल्हापूरच्या आसपासचा ...Read Moreमोठा प्रदेश ताब्यात घेतला असल्याचीही बातमी दरबारात पोहोचली. कोल्हापूर काबीज करून शिवाजी नक्कीच पन्हाळगडावर हमला करणार ही शक्यता लक्षात येताच आदिलशाही जबरदस्त हादरली. आदिलशाही बेगम आणि तिचा पुत्र अतिशय चिंतेत पडले होते. या शिवाजीचा बिमोड कसा करावा, त्याला कसे आवरावे ह्या काळजीत सारे होते. पण शिवराय एका मागोमाग एक धक्के देत होते. Read Less\nस्वराज्यसूर्य शिवराय - 12\nस्वराज्यावर आलेली संकटाची मालिका खंडित होण्याची शक्यता दिसत नव्हती. स्वतः शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले होते. जौहर भर पावसाळ्यातही वेढा शिथिल होऊ देत नव्हता. दुसरीकडे शाईस्तेखान लालमहालात बसून स्वराज्याची हानी करत होता. तातडीने काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते. ...Read Moreशक्ती, गनिमीकावा वापरून गनिमांना हैराण केलेच पाहिजे या विचाराने शिवरायांनी एक धाडसी निर्णय घेतला. एक जोखीम पत्करण्याचे ठरवले. विश्वासू सहकाऱ्यांनाही शिवरायांचे म्हणणे पटले. त्यांनीही होकार दिला. लगेचच सर्वांनी मिळून त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याची योजना आखण्याची तयारी सुरू केली. हे सारे करत असताना कमालीची खबरदारी घेतली जात होती. 'भिंतीला असणाऱ्या कानांनाही' आणि सिद्दीच्या खबऱ्यांनाही काहीही कळू नये याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जात होते.. Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6736-raj-thackeray-live-from-vasai", "date_download": "2019-01-20T09:09:51Z", "digest": "sha1:W57GKPVBDGABL3GHZI2WVRUA5LJARU3O", "length": 8804, "nlines": 155, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें\nजय महाराष्ट्र न्यूज, वसई\nवसईत राज ठाकरेंची सभा, राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात...\nमहाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या - राज ठाकरे\nफडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे\nजर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा\nमुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे\nनरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत - राज ठाकरे\nमराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे\nमहाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे - राज ठाकरे\nदेशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत - राज ठाकरे\nपालघरमधून सुरु झालेला दौरा ऑगस्टपर्यंत संपेल, आजची सभा एकमेव जाहीर सभा असेल - राज ठाकरे\nमोदी भारताचे नव्हे गुजरातचे पंतप्रधान - राज ठाकरे\nमोदींसारखा माणुसघाण पंतप्रधान पाहिला नाही - राज ठाकरे\nमोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का\nनोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे\nबुलेट ट्रेनसाठी आपल्या जमीनी द्यायच्या नाहीत - राज ठाकरे\nआरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय - राज ठाकरे\nफडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे\nसरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या 5 टक्क्यांसाठी आपण भांडतोय - राज ठाकरे\nमुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे\nमिका सिंगला राज ठाकरेंच्या मनसेचे ओपन चॅलेंज\n...तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते\nमुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही...राज ठाकरेंचे मोदींना आव्हान..\nसेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/1250-dubai", "date_download": "2019-01-20T08:29:34Z", "digest": "sha1:G5WKYI5GTBAKVLTAU2CCJGWXA2EFCDQP", "length": 3502, "nlines": 99, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "dubai - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारत- पाक सामन्यासाठी मोजावी लागणार ‘एवढी’ रक्कम\nUAE मध्ये वाढत आहे 'या' भारतीय नेत्याची लोकप्रियता\nअगुस्ता वेस्टलँड घोटाळा: आरोपी ख्रिश्चियन मिशेल भारताच्या ताब्यात\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: ख्रिश्चिअन मिशेलने लाच दिल्याचा आरोप नाकारला\nदाऊदचा साथीदार फारुख टकलाला दुबईतून मुंबईत आणण्यात सीबीआयला यश\nदुबईत अटक केलेल्या मिका सिंगची ‘अशी’ झाली सुटका\nभारतानं पटकावला 'सातव्यांदा' आशिया चषक...\nया सॅंंडलची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल\nरजनीकांतच्या 2.0 सिनेमाचे पोस्टर दुबईत लॉंच\nश्रीदेवींचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू; पोस्टमार्टम अहवाल आला समोर\nश्रीदेवींच्या मृत्यू प्रकरणी बोनी कपूर यांची चौकशी, दुबई सोडण्यास मनाई\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/14-day-police-custody-for-the-Gund-Bhausaheb/", "date_download": "2019-01-20T08:48:41Z", "digest": "sha1:OIKWYDIEVD4DNWCPQHUHVVFKKBBGQIKC", "length": 6513, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुंड भावशाला १४ दिवसांची पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › गुंड भावशाला १४ दिवसांची पोलिस कोठडी\nगुंड भावशाला १४ दिवसांची पोलिस कोठडी\nरेठरेधरण (ता. वाळवा) येथील संताजी खंडागळे यांच्या खूनप्रकरणी गुंड भावशा उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय 38) याला इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी त्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 मे पर्यंत (एकूण 14 दिवस) पोलिस कोठडी सुनावली. 8 वर्षे फरार असलेल्या भावशाला शुक्रवारी गुंडाविरोधी पथकाने पंढरपूर येथे जेरबंद केले होते.\n3 खून, खुनाचे प्रयत्न, चोर्‍या असे 13 गुन्हे दाखल असलेला भावशा ऑक्टोंबर 2010 पासून फरार होता. फरार असतानाच त्याने डिसेंबर 2016 रोजी रेठरेधरण येथे येवून संताजी खंडागळे यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या साथीदारांना यापुर्वी अटक केली आहे. भावशा मात्र फरार होता. रेठरेधरण येथीलच धनाजी पाटील याचाही 14 जानेवारी 2010 ला भावशाने खून करून प्रकाश पाटील यांच्यावर गोळीबार केला होता.\nयानंतर विटा येथील गुंड संजय कांबळे याच्या खून प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष पथकाने 30 ऑगस्ट 2010 रोजी छत्तीसगड येथून त्याला अटक केली होती. न्यायालयीन सुनावणीसाठी येथील न्यायालयात दि. 18 ऑक्टोबर 2010 रोजी आणले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुर्‍या देवून पलायन केले होते. तेंव्हापासून तो फरार होता.\nशुक्रवारी गुंडाविरोधी पथकाने त्याला अटक केल्यानंतर रात्री इस्लामपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज सकाळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारीही उपस्थित होते. पोलिसांनी भावशा याने फरारी कालावधीत आणखी काय-काय गुन्हे केले आहेत, तसेच त्याला कोणी मदत केली, त्याचे साथीदार कोण आहेत, तसेच खून प्रकरणात वापरलेली शस्त्रे ताब्यात घ्यायची आहेत. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची न्यायालयात मागणी केली. यावर न्यायालयाने त्याला 15 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर अधिक तपास करीत आहेत.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/mobile-shopkeeper-protest-march-on-police-station-in-satara/", "date_download": "2019-01-20T09:09:07Z", "digest": "sha1:IPXB7O4LUKP3MLV33AMJSKCN3JKTDQ5Z", "length": 4376, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाईल दुकानदारांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मोबाईल दुकानदारांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा\nमोबाईल दुकानदारांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा\nमोबाईल दुकानदारांवर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत सातार्‍यातील मोबाईल असोसिएशनच्या वतीने शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकार्‍यांनी भेटण्यास नकार दिल्याने दुकानदार संतप्त झाले होते.\nहोलसेल आणि रिटेल दुकानदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मोबाईलचे पार्ट विकण्यावरून एका रिटेल आणि होलसेल दुकानदाराची मारामारी झाली होती. यावरून पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत शनिवारी दुपारी सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर मोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी आणि दुकानदारांनी गर्दी केली होती.\nपोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना भेटण्यासाठी सर्वजण पोलीस ठाण्यात आले होते. परंतु सारंगकर तेथे उपस्थित नसल्याने दुकानदार संतप्त झाले होते. सारंगकर यांनी यासंदर्भात दुसर्‍या अधिकार्‍यांना भेटा, असे सांगितले. त्यामुळे आणखीनच दुकानदार संतप्त झाले. काहीजणांनी या प्रकरणाची थेट पोलीस अधीक्षक सं��ीप पाटील यांना माहिती दिली.\nकर्नाटकात काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/woman-drawn-in-sina-river/", "date_download": "2019-01-20T08:59:36Z", "digest": "sha1:GD2PWJCLTZN3IEVWDZH5PFBJH6PE5M6P", "length": 5625, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीना नदी पार करताना महिलेचा बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सीना नदी पार करताना महिलेचा बुडून मृत्यू\nसीना नदी पार करताना महिलेचा बुडून मृत्यू\nकरमाळा : तालुका प्रतिनिधी\nशेतात पाणी देण्यासाठी सिना नदीच्या पात्रातून रबरी ट्यूबच्या सहाय्याने जाणार्‍या शेतकरी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. लता मनोहर नगरे (वय 38य रा. करंजे) असे मृत झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी झाला आहे. याची फिर्याद सोलापूर मध्यवर्ती बँकेचे वांगी नंबर 3 येथील शाखेतील कर्मचारी असणारे व मृत महिलेचे पती मनोहर दशरथ नगरे (44, रा. करंजे) यांनी दिली आहे.\nनगरे कुटुंबीयाची शेतजमीन सिना पलीकडील दिलमेश्‍वर शिवारात आहे. या शेतात जाण्यासाठी सिनापात्रातून जावे लागते. यंदा मुबलक पाऊस झाल्याने सिना नदीत मुबलक पाणी आहे.त्यामुळे या पाण्यातुनच दिलमेश्वरला जवळचा मार्ग म्हणून पुल नसल्याने हवेच्या ट्युबवर बसुन अथवा पोहत जाऊन हे अंतर पार करावे लागते. त्यामुळे नेहमीप्रमाणे दुपारी 12.20 वाजण्याच्या वेळी हवेच्या ट्युबच्या सहाय्याने मयत लता नगरे या चालल्या होत्या. मात्र थोड्या अंतरावर त्या गेल्या असता त्या ट्युबवरून पाण्यात पडल्या असता त्या पाण्यात बुडाल्या .यावेळी यावेळी मयताचा पुतण्या विजय धोडिंबा नगरे यानी पाण्यातुन बाहेर काढले.व त्याना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले आसता त्याचा उपचारापुर्वी त्या मयत झाल्या होत्या.याबाबत पोलिसानी अकस्मात मृत्युची नोंद पोलीसात दाखल करण्यात आल�� आहे.मयत महिलेचे शवविच्छेदन करून करंजे येथे उशीरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.विवाहित महिलेच्या अकस्मात मृत्युने करंजे व दिलमेश्वर शिवारात हळहळ व्यक्त होत आहे. या मयताचा तपास हवालदार अनिल निबांळकर हे करीत आहेत.\nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-UTLT-beard-is-good-for-your-health-5766642-PHO.html", "date_download": "2019-01-20T09:43:42Z", "digest": "sha1:R7HZATX6Q7Z6JNWZCRZ67PEJ6CVHC4DN", "length": 5542, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "beard is good for your health | आरोग्यासाठी चांगले असते दाढी ठेवणे, जाणुन घ्या फायदे...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआरोग्यासाठी चांगले असते दाढी ठेवणे, जाणुन घ्या फायदे...\nआज अनेक तरुण फॅशन म्हणून दाढी ठेवतात. परंतु दाढी फॅशनसोबतच आरोग्य फायदेही देते.\nआज अनेक तरुण फॅशन म्हणून दाढी ठेवतात. परंतु दाढी फॅशनसोबतच आरोग्य फायदेही देते. पुरुषांनी दाढी ठेवण्यास सुरुवात केली तर त्वचेसंबंधीत प्रॉब्लम्स कमी केल्या जाऊ शकतात. डॉ. अपूर्व जैन याविषयी सविस्तर माहिती सांगतील...\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nफक्त सेक्स केल्यानेच नाही तर kiss केल्यानेही होतात हे गंभीर आजार.. आजच व्हा सावध\nऑफीशिअल फ्रायडेसाठी परिधान करा कॅज्युअल लूक...\nआशियात पहिल्यांदाच 'अॅडव्हेंचर नेक्स्ट इंडिया 2018' चे यशस्वीरित्या केले आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80528231949/view", "date_download": "2019-01-20T09:26:03Z", "digest": "sha1:WKT5NGM2GK43BC65CM7DK652C3XWBQ3E", "length": 13678, "nlines": 173, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - दत्तक कन्येचा विवाह", "raw_content": "\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३\nस्मृत्यर्थसार ग्रंथात सांगितलेले द्विगोत्र\nअंत्यकर्म अगोदर मंगल कार्य\nवर व वधू यांना ग्रहबल\nसंकट असता गोरज मुहूर्त\nकन्येचा मातामह मृत असल्यास\nमाता व मातामह मृत\nसंस्कार्याचा पिता मृत असल्यास\nविवाहानंतर वधूने कोठे रहावे\nदोन अग्नींचा संसर्ग प्रयोग\nधर्मसिंधु - दत्तक कन्येचा विवाह\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nदत्तक कन्येचा विवाह, दत्तक घेणारा पिता करणारा असेल तर त्याने आपल्या पितरांच्या उद्देशानेच पार्वणे करून नान्दीश्राद्ध करावे. दत्तक पुत्राला जर आपल्या जनक पित्याचे धन, जनक पित्याला दुसरा कोणी अधिकारी नसल्यामुळे मिळाले असेल तर जनक पिता व दत्तक घेणारा पिता या दोघांच्याही पितरांचा उच्चार दत्तकाने करावा.\nपितरौ पितामहौ प्रपितामहौच नान्दीमुखाः\"\nयाप्रमाणे द्विवचनान्त प्रयोगच सांगितला आहे. जेव्हा जनक पित्याचे धन घेणारा दुसरा अधिकारी असल्याने ते दत्तक पुत्राला मिळाले नसेल तेव्हा दत्तकाने दोन पितरांच्या उद्देशाने नान्दीश्राद्ध न करिता दत्तक घेणार्‍या पित्याच्याच उद्देशाने करावे. या ठिकाणी क्वचित मातृपार्वण, पितृपार्वण, यांच्या अनुक्रमाचे वैपरीत्य संभ्रमामुळे आले असेल तरी तो अनुक्रम घेऊ नये. सर्वत्र, नान्दीश्राद्धामध्ये अगोदर मातृपार्वण, नंतर पितृपार्वणे आणि त्यानंतर मातामहपार्वण हा क्रम निश्चयेकरून जाणावा. ऋग्वेदी व कात्यायन यांनी\n\"मातृपितामहीप्रपितामह्यः\" असा अनुलोमाने तीनही पार्वणांचे वेळी उच्चार करावा. तैत्तिरीयांनी \"प्रपितामह पितामहपितरः\" असा उलट क्रमाने उच्चार करावा. एक संस्कार्य असून त्याचे अनेक संस्कार एकाच वेळी करणे असतील तरी नान्दीश्राद्ध एकदाच करावे. याप्रमाणे जुळे पुत्र अथवा जुळ्या कन्या यांचे उपनयन, विवाह वगैरे संस्कार एकाच वेळी करणे असतील तरीही नान्दीश्राद्ध एकदाच करावे. जुळ्या मुलांचे संस्कार एकाच काळी, एकाच मंडपात व एकाच कर्त्याने करण्यात दोष नाही असे सांगितले आहे. नान्दीश्राद्धामध्ये अन्न नसेल तर आमान्न द्यावे. आमान्न नसेल तर हिरण्य द्यावे. हिरण्य नसेल तर\n\"युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तान्ननिष्क्रयीभूतं यथाशक्ति किंचिद्रव्यं स्वाहा न मम\"\nअसा उच्चार करून दोन ब्राह्मणांच्या भोजनास पुरेल इतक्या अन्नाचे मूल्य यथाशक्ति द्रव्य द्यावे. बाकीचा सर्व विशेष निर्णय गर्भाधानप्रकरणामध्ये विस्ताराने सांगितला आहे तो पहावा. याप्रमाणे नान्दीश्राद्धाचा निर्णय सांगितला. त्यानंतर मंडपदेवतांची स्थापना, ग्रहयज्ञ ही पुण्याहवाचनाच्या पूर्वी अथवा नान्दीश्राद्धानंतर करावी.\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-11-die-police-firing-protest-against-sterlite-copper-1839", "date_download": "2019-01-20T09:41:56Z", "digest": "sha1:IS7IQSZG33BK6NS3SWDWA3QQWA5DM4AM", "length": 9076, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news 11 die in police firing as protest against Sterlite Copper | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतमिळनाडूमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण\nतमिळनाडूमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण\nतमिळनाडूमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण\nतमिळनाडूमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण\nबुधवार, 23 मे 2018\nतमिळनाडूच्या तिकोरीनमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. यामध्ये पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात 11 जण ठार, तर 40 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. वेदांता या ब्रिटिश कंपनीच्या 'स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार असून, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. या कं��नीविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून, आंदोलनाचा आजचा शंभरावा दिवस असल्याने जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते.\nतमिळनाडूच्या तिकोरीनमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. यामध्ये पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात 11 जण ठार, तर 40 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. वेदांता या ब्रिटिश कंपनीच्या 'स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार असून, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. या कंपनीविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून, आंदोलनाचा आजचा शंभरावा दिवस असल्याने जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते. यावेळी संघर्ष पेटला आणि पोलिस एक तरी ठार झाला पाहिजे अस म्हणत लोकांवर गोळीबार करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. दरम्यान, हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याच्या आंदोलकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. या प्रकल्पावर मोर्चा नेण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने जमाव हिंसक बनला. राजकारणात पदार्पण केलेले कमल हसन यांनी जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. मात्र जखमींच्या नातेवाईकांनी कमल हसन यांना विरोध करत निघून जाण्यासा सांगितलं.\nप्रदूषण आंदोलन agitation पोलिस जिल्हाधिकारी कार्यालय राजकारण politics कमल हसन police firing protest sterlite copper\nहे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय....\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/560227", "date_download": "2019-01-20T09:24:42Z", "digest": "sha1:3LLW6IZNEYBYKF3OCFMS6IN4T3L4DICX", "length": 7041, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्वच्छता ऍप 5385 लोकांकडून डाऊनलोड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वच्छता ऍप 5385 लोकांकडून डाऊनलोड\nस्वच्छता ऍप 5385 लोकांकडून डाऊनलोड\nशहरात तसेच प्रभागात स्वच्छता असावी, तसेच नागरिकांना पलिकेकडून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 अंतर्गत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्व्हेक्षण ऍप तयार करण्यात आले होते. या ऍपद्वारे शहरातील लोकांच्या तक्रारी पलिकेपर्यंत पोहचत आहेत. आता पर्यंत 5385 लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. तर यावर दिवसाला 300 तक्रारी येतात. यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत.\nशहरातील लोकांना वारंवार निर्माण होणाऱया कचऱया, सांडपाण्याच्या समस्या नेहमी भेडसावत असतात. यावर पालिका काही उपाय योजना करणार आहे का असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतात. यासाठी पलिकेने सुरू केलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 अतंर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण ऍप तयार केले होते. यावर प्रभाग तसेच शहराच्या कानाकोपऱयातील समस्यांचा फोटो काढून टाकल्यास पालिका कर्मचारी त्या ठिकाणी जावून स्वच्छता करतात. आतापर्यंत या ऍपद्वारे 14424 तक्रारांची नोंद करण्यात आली आहे. यामधील 12000 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. असे पलिकेकडून सांगण्यात येत आहे.\nहे ऍप जरी एप्रिल 2017 मध्ये लोकांनी वापरण्यास सुरू केले असले तरी याला ऑक्टोबर 2017 पासून चांगला प्रतिसाद मिळला. ते डाऊनलोड करणाऱया लोकांची संख्या वाढत होती. दिवसाला या ऍपद्वारे 300 तक्रारी पालिकेत पोहचतात. त्यानंतर पलिकेने या प्रभागातील तसेच शहरातील समस्या सोडवण्यासाठी टीम तयार केल्या आहेत. या टीम संबंधित ठिकाणी स्वच्छता करतात. असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.\nशाहूनगर परिसरात तीव्र पाणीटंचाई\nप्राधिकरणाची बोगस नळ कनेक्शनची शोध मोहिम सुरू\nहरिजन गिरीजनच्या संस्था चालकावर गुन्हे दाखल करा\nदरे गावच्या विकासासाठी एकजुटीने काम करा- आ. शिवेंद्रसिंहराजे\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/malegaon-news-congress-mayor-52831", "date_download": "2019-01-20T09:45:48Z", "digest": "sha1:H3FWPSRYV3IO5UYGTY5CRF2JUHX6UBOG", "length": 13938, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon news congress mayor मालेगाव महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख | eSakal", "raw_content": "\nमालेगाव महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख\nगुरुवार, 15 जून 2017\nमालेगाव - यंत्रमागनगरी असलेल्या मालेगावच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची प्रत्येकी ४१ मते मिळून बहुमताने निवड झाली. महापालिका स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपद मिळाले आहे. शेख यांनी मालेगाव महागटबंधन आघाडीचे उमेदवार नबी अहमद अहमदुल्ला यांचा, तर घोडके यांनी मन्सूर अहमद यांचा पराभव केला. ‘एमआयएम’ या निवडणुकीत तटस्थ राहिले, तर काँग्रेस व शिवसेना यांची युती झाली होती.\nमालेगाव - यंत्रमागनगरी असलेल्या मालेगावच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची प्रत्येकी ४१ मते मिळून बहुमताने निवड झाली. महापालिका स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपद मिळाले आहे. शेख यांनी मालेगाव महागटबंधन आघाडीचे उमेदवार नबी अहमद अहमदुल्ला यांचा, तर घोडके यांनी मन्सूर अहमद यांचा पराभव केला. ‘एमआयएम’ या निवडणुकीत तटस्थ राहिले, तर काँग्रेस व शिवसेना यांची युती झाली होती.\nमहापौर, उपमहापौर या दोन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार���यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. त्यांच्या विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. श्री. शेख हे मालेगावचे सातवे महापौर आहेत. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकराला विशेष सभा झाली. महापौर-उपमहापौरपदासाठी हात उंचावून मतदान झाल्यानंतर त्यांनी दोघांच्या बहुमताने निवडीची घोषणा केली. प्रथम महापौरपदासाठी व त्यानंतर उपमहापौरपदासाठी मतदान झाले. महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू स्थितीमुळे महापौर-उपमहापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच होती. काँग्रेस-शिवसेना युती झाल्याने त्यांचे पारडे जड होते. ‘एमआयएम’ तटस्थ राहिल्याने काँग्रेस-शिवसेना युतीला सत्ता संपादन करणे सुलभ झाले.\nउपमहापौर निवडीवेळी छाननीनंतर भाजपचे सुनील गायकवाड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सखाराम घोडके व आघाडीचे मन्सूर अहमद यांच्यात लढत झाली. महापौर निवडीत आघाडीबरोबर असलेल्या भाजपने उपमहापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. श्री. घोडके यांना ४१, तर मन्सूर अहमद यांना फक्त २७ मते मिळाली. यामुळे श्री. घोडके यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली.\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nबस-कारची सामोरासमोर धडक; कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू\nएरंडोल : धुळ्याकडून भरधाव वेगाने जाणारी बस व जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात मालेगाव येथील सार्वजनिक...\nमालेगावात अतिक्रमण विरोधात हजारो शालेय विद्यार्थी रस्त्यावर\nमालेगाव - शहरातील वाढते अतिक्रमण, शाळांना अतिक्रमणाचा असलेला वेढा, धुळ व ध्वनीप्रदुषण या विरोधात गुरुवारी (ता.१०) तीस शाळा, महाविद्यालयातील...\nअवजड वाहने परवान्याच्या प्रतीक्षेत\nमालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 15 मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाह��� चाचणीबरोबरच पाच किलोमीटर अंतराच्या ट्रॅकवरील...\nवीज कंपनीचे अभियंते कामगार संपावर\nऔरंगाबाद : वीज कंपन्यातील खाजगीकरण सह विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे सोमवारी (ता. 7) लाक्षणिक संप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T08:28:07Z", "digest": "sha1:V6KF4FJGD3OT3KPIHFD6NG6ZLD6CBV6D", "length": 16423, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनयसहजतेचा बादशहा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकादर खान यांनी जवळजवळ 300 चित्रपटांतून अभिनय केला. कोणत्याही भूमिकेत ते चपखल बसत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि त्यांच्या अभिनयात सहजता होती. त्यांचा खलनायक जितका क्रूर आणि चीड आणणारा असे, तितक्‍याच त्यांच्या विनोदी भूमिका हसवणाऱ्या असत. या दोन्ही टोकाच्या भूमिका करताना कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश त्यात नसे. म्हणजे खलनायकाची व्यक्‍तिरेखा रंगवताना त्यांना आपल्या मेकअपमध्ये काहीही बदल करावा लागला नाही. त्यांचा पडद्यावर अगदी स्वाभाविक असा वावर होता. ते जी व्यक्‍तिरेखा साकारत तसेच ते आहेत, असे वाटावे, इतका त्यांचा अभिनय खरा वाटत असे.\nकादर खान मूळचे काबूलचे, अफगाणिस्तानमधले. त्यांचा जन्म काबूलमध्ये झाला. 22 ऑक्‍टोबर 1937 ही त्यांची जन्मतारीख. त्यांचे वडील अब्दुल रहमान खान आणि आई इक्‍बाल बेगम. या दांपत्याची मुले जगत नसत. तीन मुलांचे निधन झाल्यानंतर चौथ्या मुलाच्या, म्हणजे कादर खान यांच्या जन्मानंतर त्यांनी काबूल सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि दरमजल दर करत ते मुंबईत आले.\nमुंबईतही कामाठीपुऱ्यात राहणे त्यांच्या नशिबी आले. तिथल्या वातावरणाचा त्यांना उबग आला. अब्दुल रहमान खान आणि इक्‍बाल बेगम यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर इक्���बाल बेगम यांनी दुसरा विवाह केला. पण त्यांचे दुसरे पतीही गरीबच होते. त्याच वातावरणात कादर खान मोठे होत होते. गरिबीतही त्यांचे शिक्षण सुरू होते आणि अभ्यासात ते चांगले हुशारही होते. शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इस्माईल युसूफ कॉलेजमधून ते पदवीधर झाले. त्यानंतर इंजिनियरिंगची पदवीही त्यांनी घेतली. त्यानंतर भायखळ्यातील एम. एच. साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरीही सुरू केली.\nकॉलेजमध्ये असतानाच नाटक, एकांकिका यांच्याशी त्यांचा संबंध आला. साहित्याची त्यांना आवड होतीच. कॉलेजमधील नाटकांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. एकदा कॉलेजच्या स्नेहसंमेलनातील एका नाटकात त्यांनी काम केले होते. त्या स्नेहसंमेलनासाठी अभिनेता दिलीपकुमार प्रमुख पाहुणे होते. त्यांना कादर खान यांचा अभिनय आवडला. आणि त्यांनी त्यांच्या सगीना या चित्रपटात काम करण्याबाबत त्यांना विचारले. या चित्रपटातील भूमिकेनंतर कादर खाननी हिंदी चित्रपटसृष्टीत पाय रोवण्याचे ठरवले आणि त्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर त्यांची दिल दीवाना, बेनाम, उमरकैद, अनाडी आणि बैराग असे चित्रपट आले. 1977मध्ये खून पसीना आणि परवरीश हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांद्वारे एक अभिनेता म्हणून कादर खान यांची ओळख चित्रपटसृष्टीत दृढ होऊ लागली.\nमुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, सुहाग, अब्दुल्ला, दो और दो पांच, लूटमार, कुर्बानी, याराना, बुलंदी आणि नसीब यासारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये कादर खानना महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या होत्या. हे चित्रपटही बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच गाजले आणि मग कादर खानही बड्या कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसले. खलनायक म्हणून चित्रपटसृष्टीत ते प्रस्थापित झाले. 1983मध्ये प्रदर्शित झालेल्या कुली या चित्रपटात कादर खान यांनी साकारलेला खलनायक सर्वाधिक गाजला.\nनव्वदच्या दशकात कादर खान विनोदी आणि चरित्र व्यक्तिरेखांकडे वळले. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या “बाप नंबरी बेटा दस नंबरी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानावा लागेल. या चित्रपटात कादर खान आणि शक्ती कपूर यांनी पिता आणि मुलगा अशा भूमिका केल्या होत्या. हा विनोदी चित्रपट होता आणि दोघांच्याही भूमिका विनोदी होत्या. या चित्रपटातील भूमिकेसाठी कादर खान यांना फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला. 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या अंगार या चित्रपटात त्यांनी साकारलेली अंडरवर्ल्ड डॉन जहांगीर खानची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण मानावी लागेल.\nनव्वदच्या दशकात विनोदी अभिनेता म्हणूनही कादर खान यांनी आपले स्थान पक्के केले. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या दुल्हे राजा या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांना खूप आवडली.कादर खान यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांची जोडी अभिनेता शक्ति कपूर यांच्याबरोबर चांगलीच गाजली. या दोघांनी सुमारे 100 चित्रपटांत एकत्र काम केले. अनेक चित्रपटांचे संवाद लेखनही कादर खान यांनी केले आहे. कादर खान यांनी जवळजवळ 300 चित्रपटांतून अभिनय केला. कोणत्याही भूमिकेत ते चपखल बसत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि त्यांच्या अभिनयात सहजता होती. त्यांचा खलनायक जितका क्रूर आणि चीड आणणारा असे, तितक्‍याच त्यांच्या विनोदी भूमिका हसवणाऱ्या असत. या दोन्ही टोकाच्या भूमिका करताना कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश त्यात नसे. त्यांचा पडद्यावर अगदी स्वाभाविक असा वावर होता.\nसंवाद लेखक म्हणूनही त्यांनी 250 चित्रपट लिहिले, त्यातील प्रमुख चित्रपट होते सुहाग, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी, शराबी, कुली, सत्ते पे सत्ता, देशप्रेमी, मि. नटवरलाल, परवरीश, खून पसीना वगैरे. आपल्या काळातील सर्व बड्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोंद : गरज प्रशासकीय नीतिमत्तेची\nधोरण : अवकाशयान आणि आव्हाने\nविचार : एक कप चहा\nविविधा : संरक्षक भिंत- दगडमातींची आणि लेसर किरणांची\nवेध : राजकीय चित्र अद्याप धूसरच\nआठवण: दुसरी बाजू चंद्राची\nधोरण: किरकोळ व्यापारात येईल तेजी \nस्मरण: वर्ष बदलते, कॅलेंडर बदलते, आणि आपणही बदलतो…\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-honda-launches-new-2018-amaze-in-india-5874380-PHO.html", "date_download": "2019-01-20T08:32:40Z", "digest": "sha1:E5BKQOVINF5LEQMTUUF67CL677FG53R7", "length": 7240, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "honda launches new 2018 amaze in India | होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लॉन्च, सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहोंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लॉन्च, सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये\nहोंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेली Amaze लॉन्च केली आहे. Amaze च्या पेट्रोल मॉडेलची एक्स\nनवी दिल्ली- होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेली Amaze लॉन्च केली आहे. Amaze च्या पेट्रोल मॉडेलची एक्स शोरुम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू होते, याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.57 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिझेल व्हर्जनची एक्स शोरुम किंमत 8.39 लाख रुपयांपासून सुरू होते, याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर गॅरंटी देऊ केली आहे.\nबोल्ड एक्सटीरियर स्टाइल, प्रिमियम इंटीरियर आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स ही Amaze कारची खास वैशिष्ट्ये आहेत. वर्षाच्या सुरूवातीला दिल्लीत झालेल्या Auto Expo 2018 मध्ये होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेल्या Amaze चे अनावरण केले होते.\n- होंडा अमेजच्या पेट्रोल वेरि‍एंटमध्ये 1.2 लीटर, 4 सि‍लेंडर इंजन आहे. ते 89 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्कला जेनरेट करते.\n- या इंजिनाला 5 स्‍पीड मॅन्युअल गि‍अरबॉक्‍स किंवा 7 स्‍टेप सीवीटी ऑटोमॅटि‍कसोबत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nमारुतीच्या डिझायरसोबत या गाडीची स्पर्धा\nभारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुतीच्या डिझायरसोबत या गाडीची स्पर्धा असेल असे म्हटले जात आहे.\nसुझुकी स्विफ्टचे स्पेशल एडिशन Swift Attitude लॉन्च, इतकी आहे किंमत; जाणून घ्या काय आहे यात खास\nमहिंद्रा यांनी जाहीर केली मोठी ऑफर; त्यांच्या कारला भारतीय नाव सुचवा, दोन कार मोफत मिळवा\nया कार कंपनीची चलाखी तिच्यावरच पडली महागात, भारतात लागला 171 कोटी रूपयांचा दंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/233-ncp", "date_download": "2019-01-20T08:55:50Z", "digest": "sha1:CYKZM524RQQUTKIPNMBLWRZHVEAMIPJB", "length": 4679, "nlines": 112, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ncp - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘हे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे; अजित पवारांचा प्रहार\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\n''ते' आहेत बीजेपीचं खणखणीत नाणं, नारायण राणेंना बाकी आहे काही तरी देणं'- रामदास आठवले\n'भारत बंद'ला दुपारच्या सत्रात चांगला प्रतिसाद...\n'सामना'तून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका\n2019 च्या निवडणूकीत काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी करणार : पवारांची घोषणा\nअप्रत्यक्षपणे शिवसेनेला पवारांचं आमंत्रण...\nअहमदनगर मनपात त्रिशंकू स्थिती, सत्तेसाठी सेना करेल का भाजपशी युती \nआज राज ठाकरे आणि शरद पवारांची बहुप्रतीक्षित मुलाखत\nऐरोली, मुलुंडच्या 3 टोलनाक्यांवर टोलमाफी\n भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...\nकाॅलर चढाके पवारांनी मारली उदयन राजेंची स्टाईल...\nखड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक...\nजिल्हा बँकांच्या अडचणींन संदर्भात सुभाष देशमुख यांच धक्कादायक वक्तव्य\nजोडपं सलून दुकानात झालं विवाहबद्ध\nतब्बल 40 वर्षांनंतर जळगावात कमळाने बदललं रुप...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\nदुहेरी हत्यारकांडप्रकरणी अजित पवारांनी सोडलं मौन\nनवरात्रीत नारायण राणे भाजपमध्ये घटस्थापना करणार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-2/", "date_download": "2019-01-20T10:06:12Z", "digest": "sha1:LMKF3FIFUVJ3XRRNVOHQ5RWL3SBMLPTJ", "length": 8467, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात थंडीचा कडाका वाढला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्यात थंडीचा कडाका वाढला\nपुणे – उत्तरेकडील राज्यातील शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागांतील किमान तापमान गुरुवारी दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. राज्यात सर्वांत निच्चांकी तापमान अहमदनगर येथे 6.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.\nहिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये कडाक्‍याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्य पुन्हा गारठले आहे. गुरुवारी धुळे, जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट होती.\nपुण्यातही गुरुवारी किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नो��दविले गेले.\nत्यामुळे रात्री थंडीचा कडाका वाढत आहे. दिवसा मात्र थोडा थंडीचा जोर कमी आहे. गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा इतका खाली घसरला होता की दिवसा सुद्धा गारठा जाणवत होता.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आगामी काळात किमान तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.थंडीचा जोर काहीसा कमी होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\n“एलएनजी’चा विमान वाहतुकीसाठी वापर व्हावा\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nचाकण बाजारपेठेतील सराफ दुकानावर दरोडा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mumbai-metro-3-project-1613", "date_download": "2019-01-20T08:57:53Z", "digest": "sha1:WGXXC7YCB6AW2F6HQAFANXL5JSK5N3AE", "length": 7671, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWS MUMBAI METRO 3 PROJECT | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी ढकलली पुढे\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी ढकलली पुढे\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी ढकलली पुढे\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी ढकलली पुढे\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पेोरेशनने राज्य सरकारला दिलीये. त्यामुळे कुलाबा-���ांद्रे-सिप्झ मार्गावर धावणार असलेल्या मेट्रो 3 चं आगमन लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, यामुळे या प्रोजेक्टचा खर्चही 765 कोटींनी वाढलाय. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, हायकोर्टाने वृक्षतोडीवर आणलेली तीन महिन्यांची स्थगिती तसंच रात्रीच्या वेळेत काम करण्यावर कोर्टाने आणलेली स्थगिती यासारख्या कारणांमुळे हा विलंब झाल्याचं म्हटलं जातंय\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पेोरेशनने राज्य सरकारला दिलीये. त्यामुळे कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणार असलेल्या मेट्रो 3 चं आगमन लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, यामुळे या प्रोजेक्टचा खर्चही 765 कोटींनी वाढलाय. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, हायकोर्टाने वृक्षतोडीवर आणलेली तीन महिन्यांची स्थगिती तसंच रात्रीच्या वेळेत काम करण्यावर कोर्टाने आणलेली स्थगिती यासारख्या कारणांमुळे हा विलंब झाल्याचं म्हटलं जातंय\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n(व्हिडिओ) नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च...\nBEST कर्मचाऱ्यांना किमान 7 हजारांची पगारवाढ मिळणार.. तब्बल नऊ दिवसांनतर बेस्टचा संप मिटला..\nVideo of BEST कर्मचाऱ्यांना किमान 7 हजारांची पगारवाढ मिळणार.. तब्बल नऊ दिवसांनतर बेस्टचा संप मिटला..\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक- धनंजय मुंडेंचा...\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर...\n#BESTबचाव :: बेस्ट संपाबाबत साम चे सवाल..\nबेस्टच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही...बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे......\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/never-support-the-scandal/", "date_download": "2019-01-20T09:47:36Z", "digest": "sha1:WARU7SJYMZV24XRPYSZ2PGW37UIQXWF7", "length": 8834, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घोटाळ्याचं समर्थन कधीच करणार नाही ; गडकरींच्या कोलांटउड्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघोटाळ्याचं समर्थन कधीच करणार नाही ; गडकरींच्या कोलांटउड्या\nफरारी उद्योगपती विजय मल्ल्या बद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण\nटीम महाराष्ट्र देशा– केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची पाठराखण केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. चौफेर टीका होऊ लागताच आता मंत्रीमहोदयांनी वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचं सांगत माध्यमांवर खापर फोडलं आहे. स्वत:च्या वक्तव्यावर गडकरी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले असून ‘फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याच्याबाबतचे माझे वक्तव्य मोडतोड करून प्रसिद्ध करण्यात आले,’ असे गडकरी यांनी म्हटलं आहे.\nविजय मल्ल्या भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पसार झाला असून लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्यावरील प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे थकित कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही अश्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी एखादा दुर्मिळ अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यावसायिकाला ‘घोटाळेबाज’ म्हणणे योग्य नाही असे सांगत गडकरींनी मल्ल्याला क्लीन चिट दिली होती.\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nविजय मल्ल्याची भलामण केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना गडकरी यांनी वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. ‘विजय मल्ल्याने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी सुरू असेल ती चौकशी योग्यच आहे, असे मी म्हणालो होतो. मल्ल्याचे खाते ४० वर्षे सुरळित होते आणि ४१ व्या वर्षात ते बुडाले. व्यवसायात चढउतार येत असतात. माझी दोन्ही विधाने संदर्भ सोडून प्रसिद्ध करण्यात आली असं गडकरींनी म्हटलं आहे.\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nतुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे\nयुतीसाठी भाजपची खेळी , मोदी-ठाकरेंना एकाच मंचावर आणण्यासाठी हालचालींना वेग\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी…\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4299-navi-mumbai-drink2212-png", "date_download": "2019-01-20T09:21:17Z", "digest": "sha1:WE3TLIOZ7YBHJXLO2PDLBRV4KPDTEXZZ", "length": 5591, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनवी मुंबईच्या कोपर खैरणे रेल्वे स्थानकावरचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.\nकोपर खैरणे रेल्वे स्थानकवरचे स्टेशन मास्तर अधिकारी मद्यपान करत असल्याचं आढळून आलंय.\nमनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरे यांच्या पत्राची प्रत देण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. यावेळी स्टेशन मास्तर रमण चंद्र झा आपल्या सहकाऱ्यांसह मद्यपान करत होते.\nमनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना पार्टीविषयी जाब विचारला असता चक्क अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्याची विनंती केली.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सो��ू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T09:21:57Z", "digest": "sha1:75MDNDBNN6WESZLVQUKXXLSGC7FQGJIG", "length": 7186, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्‌घाटन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्‌घाटन\nनवी दिल्ली – वायू प्रदूषण हे जागतिक पर्यावरणदृष्ट्‌या एक मोठे आव्हान आहे. देशातल्या वाढत्या वायू प्रदुषणाची समस्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समावेशक कालबद्ध धोरण राबविण्यासाठी एनसीएपी अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत उद्‌घाटन केले. वायू प्रदूषण रोखणे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी समावेशक कृती आणि देशातल्या हवा गुणवत्ता सुधार नेटवर्कमध्ये वृद्धी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे हर्ष वर्धन म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nउरलेल्या काळातही सरकार निष्क्रिय राहणार- चिदंबरम\n…तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपातून बाहेर पडावे\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/Dec/21/navi-mumbai-%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%AB-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0-79d9cb86-04a7-11e9-9dfc-12bd80de570f.html", "date_download": "2019-01-20T09:10:19Z", "digest": "sha1:QRCGPYVFNVOQ7RCZ5O75RQ5UXTJOSEUA", "length": 5803, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "[navi-mumbai] - संगीतकार लक्ष्मीकांत यांना रफी जीवनगौरव पुरस्कार - Navi-Mumbainews - Duta", "raw_content": "\nटेक्नोलॉजी के समाचार 3849\n[navi-mumbai] - संगीतकार लक्ष्मीकांत यांना रफी जीवनगौरव पुरस्कार\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील दिवंगत संगीतकार लक्ष्मीकांत कुडाळकर यांना यंदाचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा तिमोथी यांना मोहम्मद रफी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या 'स्पंदन' संस्थेतर्फे दरवर्षी रफी यांच्या वाढदिवशी हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे, तर ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.\nरफी यांनी लक्ष्मी-प्यारेंकडे सर्वाधिक गाणी गायली आहेत. तसेच, ही संगीतकार जोडी रफी यांच्या विशेष पसंतीची होती. यामुळे लक्ष्मीकांत यांना देण्यात येणारा पुरस्कार विशेष औचित्यपूर्ण ठरणार आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात २४ डिसेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून तो सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या 'जीवनगाणी' संस्थेतर्फे 'फिर रफी' या बहारदार मैफलीत लोकप्रिय गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात उपलब्ध आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2019-01-20T08:43:43Z", "digest": "sha1:XXMU4JCWG265G7BMVLN4623XNACBKPBC", "length": 11492, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिघांचा मृत्यू- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nमुंबईत चेंबूरमध्ये पुन्हा मोठी आग; तिघांचा मृत्यू : मुंबई झाली आगीची नगरी\nमुंबईत आगीच्या अनेक घटना वारंवार घडत असून गेल्या दहा वर्षात मुंबईत आगीच्या एकूण 49 हजार 391 घटना घडल्या असून त्यात सहाशेच्यावर लोकांचे बळी गेले आहेत\nमुलीला लागला विद्युत झटका, आई-वडिल वाचवण्यासाठी धावले आणि...\nकचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू\nकचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Oct 27, 2018\n'या' ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल\n'या' ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल\nडोंबिवलीत मॅनहोलमध्ये गुदमरुन तिघांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nVIDEO : ट्रकच्या धडकेत सहाजणांचा मृत्यू\nहेमंत करकरे यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nपरभणीत बोंडअळीग्रस्त सहा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू\nभांडुपमध्ये फेरीवाल्यांच्या हल्ल्यात पिता आणि मुलांसह तिघांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Feb 11, 2018\nमराठवाडा,विदर्भाला गारपिटीचा तडाखा, तिघांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/satara-shiv-sena-flag-in-satara-and-madha-banugade-patil/", "date_download": "2019-01-20T09:07:06Z", "digest": "sha1:HSB5B5DHY7XQFXYK35M6AEGI73LDFCE7", "length": 8626, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सातारा , माढ्यात फक्त शिवसेनाच ; बानगुडे पाटलांना विश्वास", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसातारा , माढ्यात फक्त शिवसेनाच ; बानगुडे प��टलांना विश्वास\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात शिवसेनेन स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का केलेला दिसत असताना आता शिवसेना मोठ्या तयारीने लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याच पाहायला मिळत आहे. त्यानुसारच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आम्ही स्थानिक पातळीवरही तयारी पूर्ण केली आहे. सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांत शिवसेना आपला झेंडा फडकावेल, असा विश्वास कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केला.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nआगामी रणनीतीबाबत जिल्ह्यातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, युतीबाबत भाजपकडूनच चर्चा आहे. आम्ही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे गेल्या 15 वर्षांच्या कारभारात काँग्रेस व राष्ट्रवादीने विश्वासार्हता गमावली आहे. तर, गेल्या चार वर्षांत भाजपने चुकीचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लढणारी शिवसेना लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास जनतेला आहे. बंगाल, तेलंगणा, मिझोराममध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर येत असेल, तर महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर येण्यास काहीही अडचण नाही.सर्वसामान्यांच्या मनात विकासाची पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचे सामर्थ्य शिवसेनेत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा शिलेदार म्हणून शिवसेना उभी राहू शकते. त्यामुळे सातारा व माढामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना मुसंडी मारेल.\nदरम्यान, या दोन मतदारसंघात उमेदवार कोण असेल, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत सातारा व माढा मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. या दोन मतदारसंघातील नेमके उमेदवार कोण याची राज्याला उत्सुकता लागली आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्���ाची शक्यता\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T09:14:07Z", "digest": "sha1:6H35HL2CCUDXELCUMT2MLTZ5TS3EMIUX", "length": 8375, "nlines": 74, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "शिक्षणसम्राट – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nआज बारावीचा निकाल लागलाय. यावर्षी निकाल तसा गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. पण फक्त दोन अडीच टक्क्याने… मार्क्सवादी शिक्षणव्यवस्था आपल्या सगळ्यांचाच खेळखंडोबा करतेय. म्हणूनच मला पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा नापास झालेल्यांचीच जास्त काळजी करावी वाटते. ही एक तीन तासांची परीक्षा त्यांना एवढ्या मोठ्या आयुष्यातून हद्दपार कशी करू शकेल. याच संदर्भात मी गेल्यावर्षी लिहिलेला एक ब्लॉग पुन्हा प्रकाशित […]\nPosted byमेघराज पाटील May 25, 2012 May 25, 2012 Posted inअन्यत्र प्रकाशितTags: दहावी, बारावी, शालांत परीक्षा, शाळा, शिक्षक, शिक्षण, शिक्षणसम्राट, शिक्षणाच्या आयचा घो, EDUCATION, EDUCATION SYSTEM, HSC, schooling, schools, SSCLeave a comment on नापास कोण\nबच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,\nएका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय… बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो, चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे.. बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही […]\nनापास तर शाळा झाल्यात….\nदहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय.. यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं… बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-01-20T09:23:41Z", "digest": "sha1:VBVVEYJLLS3KK5FV3Z4OGO3JGJCMPXKH", "length": 4524, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १३२४ मधील मृत्यू\nइ.स. १३२४ मधील मृत्यू\n\"इ.स. १३२४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/868-sangli", "date_download": "2019-01-20T08:31:13Z", "digest": "sha1:6G262EX32HATCVKHQOKJJALQIFD6BGD5", "length": 3773, "nlines": 101, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "sangli - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरॉबिनहूड आणि आप्पा महाराज म्हणून ओळखले जाणारे बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन\nअनिकेत कोथळे हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर\nआश्रमशाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस\nएका शुल्लक कारणावरुन घेतला त्याचा जीव\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल...\nकृष्णा नदी किनारी मृत माशांचा खच\nकौटुंबिक वादातून आत्महत्या, तीन मुलींसह आईने विहिरीत घेतली उडी\nचोरट्याने चोरीनंतर 'हा' पुरावाच पळवला...\nपोलिसांच्या कारवाईत 7 पिस्तुल आ���ि 27 जिवंत काडतुसे जप्त\nराष्ट्रवादीला धक्का, 11 नगरसेवकांचा ‘भाजपा’मध्ये प्रवेश...\nसंभाजी भिडेंवरील 6 गंभीर गुन्हे मागे - आरटीआय\nसांगलीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना...\nसांगलीतील ‘या’ हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार\nसाताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना पैलवानांवर काळाचा घाला; सहा जणांचा मृत्यू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-did-not-fulfill-the-duties-of-performing-funeral-at-achrekar-shivsena/", "date_download": "2019-01-20T09:51:02Z", "digest": "sha1:V4XY2FP6JOUHZTCXHZKTPOF62IKCMXUE", "length": 8159, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारने आचरेकरांना सरकारी इतमामात निरोप देण्याचे कर्तव्य पार पाडले नाहीत-शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारने आचरेकरांना सरकारी इतमामात निरोप देण्याचे कर्तव्य पार पाडले नाहीत-शिवसेना\nमुंबई : सचिन तेंडुलकर यांचे गुरू आणि विख्यात क्रीडा प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर सगळीकडे शोककळा पसरली.त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का केले नाही मनून अनेकांनी सरकारवर टीका केली. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनीही सरकारचे कान टोचले आहेत.\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nक्रिकेटचे भीष्माचार्य आणि क्रिकेटपटूंचे द्रोणाचार्य असणाऱ्या या महान आचार्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप द्यायला राज्य सरकार ‘विसरले’. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण त्यांच्या सरकारने ‘पद्मश्री’ आचरेकरांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडले नाही.त्यामुळे सरकारचे कोतेपण उघडे पडले, असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला आहे.\nराज्याचे ग्रहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी सरकारी यंत्रणांमध्ये विसंवाद झाल्याचं मान्य केलं आणि दिलगिरी व्यक्त केली होती.त्यावरून बोलताना म्हणाले,‘प्रोटोकॉल’ पाळण्यासंदर्भात ‘कम्युनिकेशन गॅप’ राहिला असावा अशी मखलाशी राज्य सरकारच्याच एका मंत्र्याने केली. हा सर्वच प्रकार जेवढा संतापजनक तेवढाच वेदनादायी आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत म्हणून आचरेकर सरांचे योगदान, महान कार्य कमी झाले नाही, पण सरकारचे कोतेपण मात्र उघडे पडले. क्रिकेट हा ज्या��चा श्वास होता आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडविणे हा ज्यांचा ध्यास होता ते रमाकांत आचरेकर आपल्यातून गेले. हिंदुस्थानी क्रिकेटचे एक ‘ध्यास’पर्व संपले\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nइंदोर : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/765-udayanraje-bhosale", "date_download": "2019-01-20T08:32:06Z", "digest": "sha1:BFEHVSL3BVWZDZODELTQ5PFBXDTTQQR4", "length": 3551, "nlines": 100, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Udayanraje Bhosale - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउदयनराजे भोसलेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक\nउदयनराजेंनी थेट टोलनाक्यावर एण्ट्री केल्याने सातारा-पुणे महामार्ग जाम\nउदयनराजेंविषयी शरद पवारांकडे तक्रार\nकाॅलर चढाके पवारांनी मारली उदयन राजेंची स्टाईल...\nखा. छत्रपती उदयनराजे वापरतात 'हा' मोबाइल फोन\nछत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांचे पुत्र वीर प्रतापसिंह राजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचं पुजन\nजेव्हा उदयनराजे शिवेंद्रराजेंचा 'फिटनेस' चेक करतात\nजोडपं सलून दुकानात झालं विवाहबद्ध\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\nनितेश राणेंची उदयनराजेंना ऑफर\nमराठा आरक्षणाबाबत तत्परता दाखवा - उदयनराजे भोसले\nशरद पवार आणि ���दयनराजे भोसलेंचा एकत्र प्रवास\nसोन्याच्या वस्तऱ्यानं हजामत; दाढी करण्यासाठी बनवला सोन्याचा वस्तरा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88/", "date_download": "2019-01-20T09:29:07Z", "digest": "sha1:7XLYCU66DMV7QE67JIDCHNRHDTYV3IDE", "length": 6420, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धानोरेच्या उपसरपंचपदी वैशाली गावडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधानोरेच्या उपसरपंचपदी वैशाली गावडे\nचिंबळी- धानोरे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून उपसरपंच छाया गावडे यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता. या रिक्‍त जागेसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच सुंदर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी वैशाली गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने वैशाली गावडे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सुंदर गावडे व ग्रामसेवक आर. व्ही. मुलगे यांनी सांगतिले. यावेळी नऊ सदस्यापैकी आठ सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली गावडे यांचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/special-interview-with-doctor-shriram-lagoo/", "date_download": "2019-01-20T09:05:54Z", "digest": "sha1:HHCLCWXSLCJ4VGWSY3HW5F5JXZ7C45BY", "length": 9558, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Video : रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत दिलखुलास गप्पा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#Video : रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत दिलखुलास गप्पा\nपुणे – भेदक नजर, शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवा��, मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू. इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, हिमालयाची सावली, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र अशा नाटकांतून डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.\nपिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असे दिग्गज कलाकार डॉ.श्रीराम लागू यांचा आज नाट्यप्रवास गप्पांमधून उलगडणार आहोत. यानिमित्त दैनिक प्रभातने मराठी रंगभूमीचे नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.\nडॉ श्रीराम लागू यांच्याशी खास गप्पा\nभेदक नजर, शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज, मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू. इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, हिमालयाची सावली, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र अशा नाटकांतून डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असे दिग्गज कलाकार डॉ.श्रीराम लागू यांचा आज नाट्यप्रवास गप्पांमधून उलगडणार आहोत.\nया कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली आहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘एकता कपूर’ यांनी केले असून दिग्दर्शन आदित्य कानेगांवकर” यांचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग ‘कपिल’वर जोक\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्‍वानाचा शिरकाव\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभा���्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/we-should-always-remember-indias-struggle-40581", "date_download": "2019-01-20T09:39:45Z", "digest": "sha1:CJEQ3MCMPYKT3GWMDWGDF3CESST6EN7E", "length": 15019, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "we should always remember India's struggle देशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण ठेवावी : राष्ट्रपती | eSakal", "raw_content": "\nदेशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण ठेवावी : राष्ट्रपती\nउज्ज्वल कुमार (सकाळ न्यूज नेटवर्क)\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका मोठी होती. आज आपण त्यांच्याबरोबर आहोत हे आपले सौभाग्य आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी येथे केले. देशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे. स्वतंत्र भारताचे स्वप्न या स्वातंत्र्यसैनिकांनी पूर्ण केले, असेही ते म्हणाले.\nपाटणा- \"देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका मोठी होती. आज आपण त्यांच्याबरोबर आहोत हे आपले सौभाग्य आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी येथे केले. देशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे. स्वतंत्र भारताचे स्वप्न या स्वातंत्र्यसैनिकांनी पूर्ण केले, असेही ते म्हणाले.\nस्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मुखर्जी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले. महात्मा गांधी यांनी चंपारण्यात केलेल्या निळीच्या सत्याग्रहाला 10 एप्रिल रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त देशातील दोन हजार 972 स्वातंत्र्यसेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हेही उपस्थित राहणार होते; मात्र या कार्यक्रमावरून राजकारण केल्याचा आरोप करत त्यांनी येथे येण्यास नकार दिला. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी या वेळी आवर्जून उपस्थित होते.\nनितीश कुमार या प्रसंगी म्हणाले, की 1917 मधील चंपारण्य सत्याग्रहापासूनच पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशात एक वातावरणनिर्मिती झाली. यानंतर गांधीजींनी अनेक आंदोलने केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ���ाहुल गांधी म्हणाले, \"\"ज्यांच्याकडे सत्ता आहे, ती त्यांच्याकडेच राहावी, हे आवश्‍यक नाही. गांधीजी येथे आले आणि जनतेत मिसळले. येथील सत्य जाणल्यानंतर तसेच जालियनवाला बागेतील हत्याकांड पाहिल्यावर स्वातंत्र्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, हे त्यांनी जाणले.''\n'कोणाविषयी काहीही तक्रार नाही'\nगृहमंत्री राजनाथसिंह या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, हा मुद्दा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाषणातून मांडला. ते म्हणाले, \"राजनाथसिंह यांना निमंत्रण दिले होते; पण ते आले नाहीत. मला कोणाविषयी काहीही तक्रार नाही.'' राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हेही सत्कार समारंभात सहभागी झाले होते. राजनाथसिंह यांच्या अनुपस्थितीबद्दल ते म्हणाले, की कार्यक्रमाला यायचे नव्हते, तर त्यांनी प्रथम होकार का दिला. देशातील परिस्थिती कठीण आहे. स्वातंत्र्याची मूल्ये, स्वप्नांना लाथाडले जात आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kohinoorpune.com/kohinoor_partnership_with_matoshri.html", "date_download": "2019-01-20T08:35:51Z", "digest": "sha1:XV4ESHQW6RYH4AFLS7YQBQ4GGHW3BAIK", "length": 2039, "nlines": 43, "source_domain": "kohinoorpune.com", "title": "Top Real Estae Developers in Pune - About Us - Kohinoor Group", "raw_content": "\n\"कोहिनूर समूहाची मातोश्री इस्टेटशी भागीदारी\"\nपुणे : बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य नाव म्हणून सुपरिचित असलेल्या कोहिनूर समूहाने तुळशीबाग येथे साकारत असलेल्या ‘नवी तुळशीबाग- मारणे प्लाझा’ या शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी मातोश्री इस्टेट या कंपनीशी भागीदारी करत असल्याचे जाहीर केले आहे. याविषयीची अधिकृत घोषणा कोहिनूर समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी आज (शुक्रवार) केली. यावेळी कोहिनूर समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल, मातोश्री इस्टेट प्रा.लि.चे अध्यक्ष दीपक मारणे आणि राधिका बिर्ला आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-politics-anna-hazare-farmers-1475", "date_download": "2019-01-20T08:44:56Z", "digest": "sha1:XDE6K3FGAPDH6P4QE56JZKLRZFUCLFX7", "length": 8063, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news politics anna hazare farmers | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाचव्या दिवशीही अण्णा आनोलानावर ठाम; सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची घेणार भेट\nपाचव्या दिवशीही अण्णा आनोलानावर ठाम; सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची घेणार भेट\nपाचव्या दिवशीही अण्णा आनोलानावर ठाम; सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची घेणार भेट\nपाचव्या दिवशीही अण्णा आनोलानावर ठाम; सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा ��कदा अण्णांची घेणार भेट\nमंगळवार, 27 मार्च 2018\nजोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस आहे... रामलीला मैदानावर अनेक शेतकऱ्यांसह ते उपोषणाला ते बसलेत. सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची भेट घेणार आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पण निवडणुक सुधारणेच्या मागण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. दरम्यान याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी फोनवरुन चर्चा केली.\nजोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस आहे... रामलीला मैदानावर अनेक शेतकऱ्यांसह ते उपोषणाला ते बसलेत. सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची भेट घेणार आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पण निवडणुक सुधारणेच्या मागण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. दरम्यान याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी फोनवरुन चर्चा केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी, अण्णा मंगळवारी उपोषण सोडतील असा विश्वास व्यक्त केलाय.\nआंदोलन agitation अण्णा हजारे सरकार government मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis गिरीश महाजन\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगो��ंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-bajaj-qute-36-km-mileage-car-will-be-launched-this-year-end-5762046-PHO.html", "date_download": "2019-01-20T09:35:48Z", "digest": "sha1:XLX77I2F7JUW7TWDXUL73O5GEC4SKYQ2", "length": 11204, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end | 36 किमी मायलेज अन् किंमत फक्त 1.28 लाख, अशी असेल BAJAJ ची QUTE", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n36 किमी मायलेज अन् किंमत फक्त 1.28 लाख, अशी असेल BAJAJ ची QUTE\nनवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस बजाजची एक अशी कार बाजारपेठेत येणार आहे जी भारतीय ऑटो वर्ल्डची संकल्पना बदलणार आ\nनवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस बजाजची एक अशी कार बाजारपेठेत येणार आहे जी भारतीय ऑटो वर्ल्डची संकल्पना बदलणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही कार सरकारी लालफितीत अडकून पडली होती. पण आता हिचा रस्ता साफ झाला आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवेजने नवीन ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये या quadricycle ला व्हेईकल कॅटेगरीत जागा दिली आहे. या कारला २०१२ च्या दिल्ली ऑटो शोमध्ये RE60 नावाने सादर करण्यात आले होते. ही कार सध्या केवळ निर्यात केली जात आहे. साऊथ ईस्ट देशांमध्ये तिने नाव कमविले आहे. पण भारतात तिला मंजुरी मिळू शकलेली नव्हती.\nपुढील स्लाईडवर वाचा, बजाजच्या या हायमायलेज कारचे फिचर्स... असे आहे आकर्षक मायलेज...\nसर्वांत कमी प्रदुषण करणारी कार\nबजाज कंपनीने दावा केला आहे, की ही कंपनीने तयार केलेली आतापर्यंत सर्वांत ग्रीन कार आहे. ही सर्वात कमी सीओ२ उत्सर्जित करते. म्हणजेच ही कमी प्रदुषण करते. हिला २१६.६ सीसीचे इंजिन बसविण्यात आले आहे. ही पेट्रोल बेस कार असली तरी सीएनजी आणि एलपीजी व्हेरायंटही उपलब्ध होणार आहे.\nकारचे वजन ४५० किलो\n७० च्या सर्वाधिक स्पीडने धावणाऱ्या या कारची पीकअप पॉवर १३.२ पीएस आहे. यात वॉटर कल्ड डिजिटल ट्राय स्पार्ट इग्निशन ४ वॉल्व इंजिन आहे. याने परफॉर्मन्स आणि कंट्रोल वाढते. या कारचे वजन ४५० किलो आहे.\nइतर कारच्या तुलनेत ३७ टक्के हलकी\nबजाज कंपनीने दावा केला आहे, की सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोणत्याही कारच्या तुलनेत ही कार ३७ टक्के हलकी आहे. वजन कमी असल्याने इंधनाची बचत होते. शहरांचे रोड समोर ठेवून ही डिझाईन करण्यात आली आहे. ही कार कमी जागा घेते तसेच वळवायला सोपी आहे. एक लिटरमध्ये ही कार चक्क ३६ किलोमीटरचे मायलेज देते. इतर कोणत्याही लहान कारच्या तुलनेत ३७ टक्के कमी कार्बन उत्सर्जित करते. एका किलोमीटरवर ही केवळ ६६ ग्राम सीओटू सोडते. या सेगमेंटच्या कारमध्ये हवेत ते सगळे आवश्यक सेफ्टी फिटर्स या कारमध्ये आहेत.\n१.२८ लाखांच्या घरात असेल किंमत\nया कारचे टर्निंग रेडियस केवळ ३.५ मीटर आहे. भारतात ही कार कितीला विकली जाईल याची माहिती सध्या देण्यात आलेली नाही. पण ती १.२८ च्या जवळपास असेल असे ऑटो इंडस्ट्रीतील तज्ज्ञांनी सांगितले आहे.\nराजीव बजाज म्हणाले होते, ही मेक इन इंडिया कार\nगेल्या पाच वर्षांपासून या कारला सरकारने मंजुरी न दिल्याने बजाजचे सीईओ राजीव बजाज प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी नॅसकॉमच्या एका कार्य़क्रमात सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, की ही मेक इन इंडिया कार आहे. तरीही आम्ही गेल्या पाच वर्षांपासून मंजुरीची प्रतिक्षा करती आहोत.\nया कारला गेल्या ५ वर्षांपासून मंजुरी मिळाली नसली तरी विदेशात मात्र तिने धुम केली आहे. ग्राहकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कारला मंजुरी मिळावी यासाठी राजीव बजाज यांनी फ्री क्यूट नावाने अभियान सुरु केले होते. भारतीयांना या अभियानाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले होते. आतापर्यंत ९,०३,७२२ लोकांनी या कारला समर्थन दिले आहे.\nसुझुकी स्विफ्टचे स्पेशल एडिशन Swift Attitude लॉन्च, इतकी आहे किंमत; जाणून घ्या काय आहे यात खास\nमहिंद्रा यांनी जाहीर केली मोठी ऑफर; त्यांच्या कारला भारतीय नाव सुचवा, दोन कार मोफत मिळवा\nया कार कंपनीची चलाखी तिच्यावरच पडली महागात, भारतात लागला 171 कोटी रूपयांचा दंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/article-malhar-arankalle-45884", "date_download": "2019-01-20T09:30:49Z", "digest": "sha1:7VBTUFQTY24PDZZLI5MWF3NEFNOLLUZX", "length": 15682, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "article by Malhar Arankalle मनातला पाऊस (पहाटपावलं) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 18 मे 2017\nलोभाची मुसळधार सुरू झाली, की ती माणसाला कुठल्याही थराला घेऊन जाते परस्परांवर कुरघोडी करण्याचे दाट मळभ मनात दाटून आले, की कोसळणाऱ्या धुवाधार कृष्णकृत्यांतून किती तरी आयुष्यांची धूळधाण होते\n\"मोसमी पावसानं अंदमान-निकोबार बेटं व्यापली' या बातमीचे शब्दही जणू ओले थेंब होऊन मनाच्या शिवारात उतरू लागले आहेत. पाऊसचिन्हांची कृष्णरंगी पावलं आकाशात उमटू लागली आहेत. वाऱ्याच्या झोक्‍यांनी दुथडी प्रवाहाच्या ओढीची गती पकडली आहे. झाडांच्या पाना-फांद्यांतून नृत्यमुद्रांचे विविधाकार दिसू लागले आहेत. आर्त हाकांचे मंत्र पावश्‍यांनी उच्चारावेत; आणि त्यांचं गारूड व्हावं, तशी सारी रानं आपले सुभग बाहू उंचावून जणू पावसाच्या आगमनाची स्तोत्रमंडलं गाऊ लागली आहेत. मातीच्या बारीक कणांचे ढीग मुठींतून जमिनीवर ठेवून द्यावेत, तशी नक्षी ठिकठिकाणी दिसू लागली आहे. मुंग्यांच्या ओळी त्याभोवती फिरू लागल्या आहेत. हळद-कुंकू वाहून या पाऊसपावलांचं स्वागत होत आहे. \"नभ उतरून आल्या'च्या कहाण्या गावागावांतून वाहू लागल्या आहेत. मजलदरमजल करीत पावसानं एकेक प्रदेश भिजवून टाकले आहेत. उन्हाळ्यात दुपारभर वाऱ्याबरोबर भिरभिरणारं पानगळीचं अस्तित्व जमिनीवरील ओलीनं घट्ट पकडून ठेवलं आहे. दाट झाडीचे पसरलेले विस्तीर्ण तळ त्या नक्षीनं खुलले आहेत. रांगोळीवर शुभसूचक कुंकुमतिलक असावेत, तशी रंगीबेरंगी फुलं आपापल्या जागा पकडून बसली आहेत. एकूण काय, कोकीळस्वरांचा पाठलाग करीत पावसाचं आगमन होतं आहे. पाहता पाहता सृष्टीचं रूप बदलून गेलं आहे.\nअधीर झालेल्या पावसानं काही भागांत मोसमाआधीच उडी मारली आहे. धसमुसळेपणानं कुठं कुठं नुकसान केलं आहे. पावसाला अशा आवेगाचंच पिसं जडलेलं असतं की काय, कोणास ठाऊक कधी तो सुतासारखा सरळ असतो; तर कधी होत्याचं नव्हतं करण्याइतपत बेबंद होतो. पावसानं शेतं फुलतात; आणि त्याच्या अतिरेकानं ती उद्‌ध्वस्तही होतात. पावसाचा हा अवखळपणा आधी ओळखता येत नाही. त्याला आवरही घालता येत नाही. अनेक निकषांचा अभ्यास करून संशोधक पावसाच्या लहरी स्वभावाचा अंदाज करीत आहेत. त्याचं काही सूत्र यथावकाश त्यांच्या हाती येईलही; पण आपल्या मनात कोसळणाऱ्या भावनांच्या अवकाळी पावसाचं काय कधी तो सुतासारखा सरळ असतो; तर कधी होत्याचं नव्हतं करण्याइतपत बेबंद होतो. पावसानं शेतं फुलतात; आणि त्याच्या अतिरेकानं ती उद्‌ध्वस्तही होतात. पावसाचा हा अवखळपणा आधी ओळखता येत नाही. त्याला आवरही घालता येत नाही. अनेक निकषांचा अभ्यास करून संशोधक पावसाच्या लहरी स्वभावाचा अंदाज करीत आहेत. त्याचं काही सूत्र यथावकाश त्यांच्या हाती येईलही; पण आपल्या मनात कोसळणाऱ्या भावनांच्या अवकाळी पावसाचं काय त्याला शिस्त लावणं आपल्याला अशक्‍य आहे\nमनात रागाचं वादळ फिरू लागलं, की ते केवढा मोठा विध्वंस करतं लोभाची मुसळधार सुरू झाली, की ती माणसाला कुठल्याही थराला घेऊन जाते लोभाची मुसळधार सुरू झाली, की ती माणसाला कुठल्याही थराला घेऊन जाते परस्परांवर कुरघोडी करण्याचे दाट मळभ मनात दाटून आले, की कोसळणाऱ्या धुवाधार कृष्णकृत्यांतून किती तरी आयुष्यांची धूळधाण होते परस्परांवर कुरघोडी करण्याचे दाट मळभ मनात दाटून आले, की कोसळणाऱ्या धुवाधार कृष्णकृत्यांतून किती तरी आयुष्यांची धूळधाण होते फसवणूक करण्याच्या इराद्यांची चक्रीवादळं कित्येकांच्या आकांक्षांचा अंधार करून जातात. माणूस म्हणून असलेल्या या विकारांच्या आडदांड पावसाला आपण कधीच काबूत ठेवू शकणार नाही फसवणूक करण्याच्या इराद्यांची चक्रीवादळं कित्येकांच्या आकांक्षांचा अंधार करून जातात. माणूस म्हणून असलेल्या या विकारांच्या आडदांड पावसाला आपण कधीच काबूत ठेवू शकणार नाही मनातल्या पावसाची ही रौद्र रूपं वेळीच ओळखायला हवीत; आणि प्रयत्नपूर्वक ती सावरायलाही हवीत. उष्मा वाढला, की त्या प्रमाणात पाऊसमानही वाढते. तापमानातील चढ-उतार हे निसर्गचक्र आहे; पण आपण तर आपल्या मनाचा पारा योग्य पातळीवर ठेवू शकतो. मनःशांतीचे उपाय त्यासाठीच आहेत. आपापले निकष निश्‍चित करून मनातल्या पावसाचा ठोकताळा आपण करायला हवा.\n- मग काय म्हणतो आहे तुमचा अंदाज\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमुकुटबन येथे जिनिंगला आग\nजामणी (जि. यवतमाळ) : मुकुटबनला लागून असलेल्या मुकुटबन-अदिलाबाद मार्गावरील ओम साई कृपा जिनिंग ऍण्ड प्रेसिंगला विद्युत शॉर्टसर्किटने आग लागली. यात...\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू\nपाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा...\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7736-kaju-ussal-recipe", "date_download": "2019-01-20T09:36:47Z", "digest": "sha1:X6MH5WZPX7SREYOAGBQ7QCHKH6IADH63", "length": 6371, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "काजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा\nतुम्ही आतापर्यंत कडधान्याची उसळ आणि मिसळ पाहिलीच असेल. पण काजूची मिसळ पण बनते हे ऐकायला नवलचं असलं तरी काजूची उसळही बनवता येते.\nकाजू हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे. काजूपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. काजूकतली, काजूची बर्फी, फरसाण, बिरर्याणीमध्ये ही काजूचा वापर केला जातो. आता या काजूची उसळही नक्की करून पाहा.\nओले काजू - 1 वाटी\nधने - 1 चमचा\nजिरं - 1 चमचा\nसुकी मिर्ची - 1 किंवा 2 चमचा\nओलं खोबरं – अर्धी वाटी\nप्रथम ओले काजू पाण्यात टाकून सोलून घ्यावे. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यावे. (त्यावर चिक असल्यानं घसा खवखवतो.)\nत्यानंतर धने, जिरं, आणि सुक्या मिरच्या भाजून घ्या तसेच अर्धी वाटी ओलं खोबरं भाजून घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.\nनंतर काजू फोडणीला टाका मग एक वाटी पाणी टाका, आणि नंतर त्या मिश्रणाला उकळी येऊ दया.\nउकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. आशाप्रकारे चवीष्ट आणि आरोग्���दायी काजूची मिसळ तयार.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nationalist-party-ticket-to-third-parties/", "date_download": "2019-01-20T09:14:42Z", "digest": "sha1:S3CRBNFA7MQZXS4MCYTLH35AZU5BJHGR", "length": 7404, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी देणार तृतीयपंथीयांना तिकीट ; सुप्रिया सुळेंचा प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादी देणार तृतीयपंथीयांना तिकीट ; सुप्रिया सुळेंचा प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना मुख्य प्रवाहात सामाविष्ट करण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. येत्या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुण्यात झालेल्या एका साहित्यिक संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना सुळे यांनी ही माहिती दिली.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र…\nयावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सत्ताधारी पक्ष फारसा अनुकूल नसताना लोकसभेत आम्ही समलिंगी संबंधांना आणि सरोगसी विषयक विधेयकाला संमती मिळवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून कार्य करत असतो. समाजातील वंचित घटकांचे सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यामुळेच समाजातील या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही पाऊल पुढे उचलणार असून आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीला तिकीट दि���े जाईल, असा आग्रह प्रदेशाध्यक्षांकडे धरणार आहे.’\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nटीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2019-01-20T08:35:46Z", "digest": "sha1:5UUDLZ3DND7MWQ3IVJUXC2ZTWFPRVVKG", "length": 5682, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरोपियन मध्यवर्ती बँक - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरोपियन मध्यवर्ती बँकेचे फ्रँकफर्टमधील मुख्यालय\nयुरोपियन मध्यवर्ती बँक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बँक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बँक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बँकांपैकी एक आहे.\nयुरोपियन मध्यवर्ती बँक, अधिकृत संकेतस्थळ.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-01-20T09:36:02Z", "digest": "sha1:MEWCLVHWES7PNV37DME2UK2UWBWH2SJA", "length": 5247, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"विकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"विकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा\" ला जुळलेली पाने\n← विकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचर्चा:मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/विकिस्रोत ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:मुखपृष्ठमथळा ‎ (← दुवे | संपादन)\nमिडियाविकी:Recentchangestext ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा/शीर्षणी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा/सुस्वागतम् ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:Marathi Typing Test (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:Marathi Font Typing Test (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:Marathi font typing test (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टंकन स्पर्धा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:Marathi typing speed test (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:चालू प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/australia-to-a-comprehensive-34-run-win-over-india-in-the-first-odi/", "date_download": "2019-01-20T08:34:10Z", "digest": "sha1:QUBQZEVRIV5QHJUBUDD5AWUW5ILWCR5K", "length": 9783, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#AusvInd : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#AusvInd : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव\nसिडनी – रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीनंतरही सिडनी येथील ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा 34 धावांनी पराभव करत विजय संपादित केला. रोहित शर्माने आजच्या सामन्यात 22 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले, पण तो भारताला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया संघाचा हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील 1000 वा विजय ठरला. आजच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.\nदरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीटर हैडसकाॅब्म, उस्मान ख्वाजा आणि शाॅन मार्श यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतासमोर 289 धावांचे आव्हान उभारले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 288 धावा केल्या.\nविजयासाठी 289 धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरूवात झाली. भारताचे सुरूवातीचे 3 फलंदाज केवळ 4 धावांत माघारी परतले. सलामीवीर धवन 0, कोहली 3 आणि अंबाति रायुडू 0 धावांवर बाद झाले. त्यानंतर धोनी आणि रोहितने भारताचा डाव सावरला आणि धावसंख्या शंभरीपार पोहचवली. त्यानंतर धोनी 51, दिनेश कार्तिक 12 जडेजा 8 धावांवर बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मा 133 धावांवर बाद होताच भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.\nऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत झाये रिचर्डसन याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर जेसन बेहरनडोर्फ, मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी 2 आणि पीटर सिडलने 1 गडी बाद केला. भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावांपर्यतच मजल मारता आली आणि अखेर 34 धावांनी पराभव झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-aurangabad-dumping-problem-1352", "date_download": "2019-01-20T09:09:07Z", "digest": "sha1:IX4GKDQYAAQ4UEJU272BHLJO4MZDHHS3", "length": 7503, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news aurangabad dumping problem | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण..\nऔरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण..\nऔरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण..\nऔरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण..\nबुधवार, 7 मार्च 2018\nऔरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. आता या प्रश्नाला हिंसक वळण लागलंय. औरंगाबादच्या पडेगावजवळच्या मिटमिटा परिसरात जमावानं कचऱ्याच्या गाडी जाळली असून अनेक गाड्या फोडल्या आहेत. इतकच नाही तर जमावानं केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नऴकांड्या फोडल्या आहेत. गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबादमधल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नारेगावच्या रहिवाशांनी कचरा टाकायला विरोध केल्यानंतर कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न औरंगाबाद महापालिकेसमोर पडलाय.\nऔरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. आता या प्रश्नाला हिंसक वळण लागलंय. औरंगाबादच्या पडेगावजवळच्या मिटमिटा परिसरात जमावानं कचऱ्याच्या गाडी जाळली असून अनेक गाड्या फोडल्या आहेत. इतकच नाही तर जमावानं केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नऴकांड्या फोडल्या आहेत. गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबादमधल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नारेगावच्या रहिवाशांनी कचरा टाकायला विरोध केल्यानंतर कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न औरंगाबाद महापालिकेसमोर पडलाय. अशातच आता कचरा टाकायला गेलेल्या कचरा गाड्या फोडून, दगडफेक करण्याचे प्रकारही सुरू झालेत.\nदारु दुकानावर हल्लाबोल; महिला आक्रमक\nऔरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध...\nसत्ताधाऱ्यांची जाण्याची वेळ आली आली आहे, भविष्यकाळ आपलाच- राज ठाकरे\nपंचवटी - प्रत्येक राजकीय पक्षाचे जसे चांगले दिवस येतात, तसे वाईट दिवसही बघावे लागतात...\nकाँग्रेसने घेतला नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार\nमुंबई - लोकसभेतील पराभवानंतर आगामी २०१९ मध्ये काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी...\nदुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर\nपुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके...\nराज्यात सरासरीच्या 86 टक्के पाऊस\nपुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kingmaker-shivaji-kardiles-two-daughters-won-in-nagar-municipal-corporation-election/", "date_download": "2019-01-20T09:12:19Z", "digest": "sha1:3X5EQNGMXTJWFPTDSQBWQBIVNREFU5SE", "length": 8121, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नगरचे किंगमेकर कर्डिलेच ? गांधींचे मुलगा-सून पराभूत तर कर्डिलेंच्या दोन्ही मुली विजयी !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n गांधींचे मुलगा-सून पराभूत तर कर्डिलेंच्या दोन्ही मुली विजयी \nटीम महाराष्ट्र देशा : नगरच्या राजकारणात नेहमीच महत्वाच्या भूमिकेत असणारे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन्ही मुली निवडून आल्या आहेत. कर्डिलेंच्या तिसऱ्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला.\nतर नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि सून दीप्ती गांधी यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने पालिका निवडणुकीत मोठं बळ लावलं होतं. पण म्हणावं तसं यश आलं नाही.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्���ार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय.\nभाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nपुणे : पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे आपल्या परखड वक्त्यांमुळे कायम चर्चेत राहतात. मग पुणे…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71225074502/view", "date_download": "2019-01-20T09:19:47Z", "digest": "sha1:GX3P6QMITKBGE32HF5CEN7PLKERTWDNZ", "length": 7326, "nlines": 121, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत वंका - तुळसी वृंदावनी उभा तो ब्र...", "raw_content": "\nजन्मानंतर पाचव�� पूजनाचे महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत वंकाचे अभंग|\nतुळसी वृंदावनी उभा तो ब्र...\nचरण मिरवले विटेवरी दोनी \nप्रेमाचा पुतळा विठोबा साव...\nपांडुरंगावाचोनी दुजा कोण ...\nएक एकादशी जरी हो पंढरीसी ...\nचोखियाचे घरी चोखियाची कां...\nचोखियाचे घरा आले नारायणा ...\nतुळसी वृंदावनी उभा तो ब्र...\nमग पंढरीराणा बोलतसे वाणी ...\nसोयराईनें मनी करोनी विचार...\nआम्ही तो जातीचे आहेती महा...\nयेरी म्हणे मज काय देतां स...\nइतुक्यामाजी चोखा घरासी तो...\nकौतुकें आनंदे लोटल कांही ...\nन पुसतां गेला बहिणीचीया घ...\nचोखियाचे घरी नवल वर्तले \nसंसार दुःखें पीडिलों दाता...\nआपुलिया ब्रीदा आपण सांभाळ...\nकासया गा मज घातिलें संसार...\nउपाधीच्या भेणें आलोंसे शर...\nनाहीं प्रेमभाव नकळे मान्य...\nभांबावोनी प्राणी संसारी ग...\nसुखाचा सागर चोखा हा निर्ध...\nजें सुख ऐकतां मन तें निवा...\nआधींच निर्मळ वदन सोज्वळ \nनकळे योग याग तपादि साधने ...\nमनाचेनि मनें केला हा निर्...\nहीन याती पतीत दुर्बळ \nसांवळे सगुण उभे कर कटीं \nभक्तांची आवडी धरोनी हृषीक...\nपहा हो नवल गोरियाचे घरी \nकोण भाग्य तया सेना न्हावि...\nआपुल्या भक्तांचा धरोनी अभ...\nगोकुळी लाघव गौळीयांचे घरी...\nवासना उडाली तृष्णा मावळली...\nयेणे जाणें दोनी खुंटले मा...\nनकळे वो माव आगमा निगमा \nभोळ्या भाविकांसी सांपडले ...\nसंत वंका - तुळसी वृंदावनी उभा तो ब्र...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nतुळसी वृंदावनी उभा तो ब्राह्मण पुसे घरीं कोण आहे बाई ॥१॥\nकोणाचें हें घर दिसतें साजिरें मुलें आणि लेंकुरें काय आहे ॥२॥\nऐकोनी उत्तर चोखियाची कांता प्रेमजळ नेत्रा भरियेले ॥३॥\nम्हणे घरधन्यासी विठोबाचा छंद आठविती गोविंद रात्रंदिवस ॥४॥\nसंसारी सुख नाहीं अणुमात्र सदा अहोरात्र हाय हाय ॥५॥\nपोटीही संतान न देखेची कांही वायां जन्म पाहीं झाला माझा ॥६॥\nवंका म्हणे ऐस बोलोनीयां मात घाली दंडवत ब्राम्हणासी ॥७॥\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7886-ganesh-chaturthi-recipes-instant-sugar-free-dry-fruit-modak", "date_download": "2019-01-20T09:57:33Z", "digest": "sha1:GESKBI7C75IPWL3CSJNKCSB47SO4SWT5", "length": 5951, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणपती स्पेशल रेसिपी : शुगर फ्री मोदक\nसणावाराला आपल्या घरी गोड-धोडाचे पदार्थ बनवतात. पण गोड खाऊन वजन वाढते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री मोदक घेऊन आलोय. जेणेकरून मधूमेह असलेल्यांसाठी हा मोदक आरोग्यास उपयुक्त आहे.\nखजूर – 1 कप (बारीक केलेले)\nमावा – 1 कप ड्रायफ्रूट (काजू, बदाम, किसमिस)\nकिसलेलं खोबरं - 1 कप\nतूप – ½ चमचा\nप्रथम एका कढईत तूप टाका. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून ते लालसर होईपर्यंत भाजून घ्या.\nनंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.\nत्याच तव्यावर खजूर घालून ते मिश्रण गरम करून, खजूर बारीक करून घ्या.\nत्यानंतर खोबऱ्याचा किस टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.\nगॅस बंद करा. ते मिश्रण थंड होऊ दया.\nमिश्रण थंड झाल्यावर ते मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवा.\nहे मोदक 10 ते 15 दिवससुध्दा राहू शकतात.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T10:03:40Z", "digest": "sha1:ZOAE5CESFR7R4LKVW2FGN5DQSVBHPS3K", "length": 16688, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेनेच्या उपनेत्यांना संग्रामचा फोबिया! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिवसेनेच्या उपनेत्यांना संग्रामचा फोबिया\nआमदार जगताप यांचे राठोड यांचा खोचक प्रत्युत्तर : घोडा मैदान जवळ आल्याचा इशारा\nनगर – “स्वार्थी कोण, हे नगरकरांना माहिती आहे. उपनेत्यांचे मंत्रीपद स्वार्थीपणामुळे अकरा महिन्यात गेले. राजकीय करिअरपेक्षा नगर शहराचा विकास महत्त्वाचा आहे. तो करतच आलो आहे, आणि यापुढेही तो तेजीने करत राहणार आहे. त्याचीच धास्ती उपनेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये उठाठेव करत आहे. केडगावप्रकरण हे त्यातील राजकीय सूड आहे. विकासाच्या गप्पा मारणारे उपनेते आणि त्यांचे मंत्र्यांना विकासाच्या मुद्यावर नगर शहर आठवत नाही. राजकीय सूडावेळी मात्र यांचेच पाच-पाच मंत्री नगरमध्ये येऊन बसतात.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या खुलाशाबाबत या उपनेत्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ही पक्षातंर्गत बाब आहे. राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्वामुळे त्यांना उठता-बसता-झोपता (फोबिया) संग्रामच दिसतो आहे. शिंगावर घेण्याची भाषा करणाऱ्यांना नगरकरांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. आताही घोडा मैदान जवळच आहे,’ अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर पलटवार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या खुलाशावर शिवसेनेच्या राठोड यांनी टीकास्त्र सोडले होते. आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले आहे.\nजगताप म्हणाले, “शिवसेना मंत्र्यांनी आमच्या वरीष्ठांकडे पाठिंब्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर बोलण्यापूर्वी उपनेते राठोडांनी आत्मपरीक्षण करावे. शिवसेनेकडे कुठलाही विकासाचा अजेंडा नाही. उद्योगमंत्री त्यांचे, परिवहन मंत्री त्यांचेच आहेत. तरीही ते शहर बससेवा सुरू करू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे संख्याबळ जुळत नसल्याने आम्ही भाजपला पाठिंब्याचा निर्णय घेतला.’ मुळात शिवसेनेच्या नेत्यांना आरोप काय करायचेत, ते त्यांना कळत नाहीत. कधी केडगाव हत्याकांड म्हणतात, तर कधी पैसे घेवून पाठिंबा दिल्याचे म्हणतात. मुळात आमच्या पक्षांतर्गत बाबींवर त्यांनी बोलण्याची गरजच नाही. नगरसेवकांना जे वाटले ते त्यांनी पक्षाकडे मांडले. त्यांना राठोडांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, राष्ट्रवादीचा विषय आला की ते बेचैन होतात. झोपता-उठता त्यांना मीच दिसतो, असा टोलाही जगताप यांनी मारला.\nपक्षाच्या निष्ठेबाबत बोलताना जगताप यांनी उपनेते राठोड यांचे जुने संदर्भ देत चांगलेच चिमटे घेतले. राठोड यांनी यावर बोलूनच नये. नगरच्या शिवसैनिकाला यांनी कधी मोठे होऊ दिले नाही. महापौर निवडणुकीतही बाहेरून आलेल्यांना संधी दिली. निष्ठावान बाजूला राहिल्याचे त्यांचेच नगरसेवक सांगतात. 2008 आणि आता 2018 मध्येही हेच घडले. त्यांनी त्यांची मैत्री कालच बोलून दाखविली. त्यातील साटेलोटे जनतेला कळते. त्यामुळे पक्षनिष्ठा त्यांनी शिकवू नये. यांनी काय काय केले, हे आम्हाला सगळे माहिती आहे. काही गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. गटनेता संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, गणेश भोसले, विनीत पाउलबुधे, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, कुमार वाकळे, संजय चोपडा आदी यावेळी उपस्थित होते.\nपोलिसांच्या अहवालात उपनेत्यांवर गंभीर ठपका\nकेडगाव हत्याकांड प्रकरण घडले. त्यावेळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती, तर कदाचित त्या दोघांचे प्राणही वाचले असते. गृहराज्य मंत्री तुमचे, दबाव तुमचाच असतांनाही पोलिसांनी निर्भीडपणे अहवाल सादर केला. त्यात हे उपनेते राजकारणासाठी कोणत्याही पातळीवर जातील, हे स्पष्ट झाले आहे. जनतेसमोरही हे सगळे आले आहे, असा टोलाही आमदार संग्राम जगताप यांनी लगावला.\nगिरवलेंवरील आरोप नगरकर विसरलेले नाहीत\nकैलास गिरवले यांच्यावर शिवसेनेने कोणत्या थरावर जावून आरोप केलेत, हे जनतेने पाहिले आहे. मागील घटना घडल्यानंतर शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पकडून आणण्यासाठी दबाव टाकत होते. मारहाण करायला भाग पाडत होते, असा आरोपही आमदार जगताप यांनी केला. माजी आमदार दादाभाऊ कळमकर माझ्या अगोदरपासून शरद पवार यांच्याबरोबर आहेत. त्यांच्याविषयी आपण काहीही बोलणार नाही, असे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले.\n…तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ\nभारतीय जनता पक्षाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या नेत्यांनी शहर विकासासाठी निधी देण्याचे कबूल केले आहे. भाजपकडून शहर विकासाबाबत चुकीचे घडल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. पाठिंबा काढून घेऊ. शहर विकासाचे प्रश्‍न न सुटल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनेही करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी भाजपविरोधातच काम करेल, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री साहेब, त्या प्रस्तावावर कार्यवाही करा\nमित्राच्या मदतीने मुलीची घरात सव्वादोन लाखांची चोरी\nएमआयडीसी कंपन्यांतील परप्रांतीय हटाओ\nदिवसा सिंचनासाठी सौर कृषीपंपांचा आधार\nसव्वाचार लाख रुपयांच्या वाहनांची चोरी\nवीजग्राहकांना मोबाईलवर मिळणार मीटर रीडिंग\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nगोवंशांची कातडी बाळगणारे तिघे पसार\nसंजय ढापसेला खुनात तीन वर्षांची शिक्षा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T09:35:46Z", "digest": "sha1:5JSKGGUPH2KGOSCYN5D6QZ7ICJQ7VOOU", "length": 8543, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nखेड: लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप विरोधात परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, कोकणातील खेड याठिकाणी बोलताना अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली. भाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते. शिवसेना राम मंदिर बनवण्याच्या कामात लागते. यांचा आणि प्रभु रामचंद्राच्या मंदिराचा काय संबंध निवडणूक आली की हे रामामंदिराचा वाद बाहेर काढतात. अशी टीका त्यांनी केली.\nदरम्यान, सीबीआय मध्ये सुरु असलेल्या वादंगावर अजित पवार यांनी टीका केली. “सीबीआयच्या आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्यांना रूजू होण्याचे आदेश दिले. मात्र सरकारने पुन्हा त्यांना सीबीआयमधून हटवलं. अशी हुकूमशाही देशात या आधी कधीच घडली नव्हती. असे ते म्हणाले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेतील खेड ��ेथील सभेस संबोधित करताना विधिमंडळ पक्षनेते आ. Ajit Pawar#परिवर्तनयात्रा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोन कोटी रोजगार देऊ, अशी भाषा करणाऱ्यांनी दीड कोटी लोकांचे रोजगार गिळले- भुजबळ\nदेश हुकूमशाहीकडे वळत आहे- अजित पवार\nतिळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि मोदींना बाजूला करा- राष्ट्रवादी काँग्रेस\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/01/maharashtra-natural-table.html", "date_download": "2019-01-20T08:55:40Z", "digest": "sha1:LGPSB2FO6QZLT5JBKUYBDNTFYGEYLQL2", "length": 13067, "nlines": 382, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "महाराष्ट्र प्राकृतिक (तक्ता) - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nGeography महाराष्ट्र प्राकृतिक (तक्ता)\n* महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे\n* महाराष्ट्रातील प्रमुख घाट\n* महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले\n* दक्खन वरील पठारे\n* दक्खन पठारावरील अन्य डोंगर\nपर्वत / डोंगर / टेकड्या\nपाली, अन्टोप हिल, शिवडी, खांबाला, मलबार हिल\nसातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्ती\nधानोरा व गाळण्याचे डोंगर\nसातपुडा व तोरणमाळचे डोंगर\nसह्याद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदवड, सातमाळा\nसह्याद्री, कळसुबाई, अदुला , बालेश्वर, हरिश्चंद्रगड\nसह्याद्री, हरिश्चंद्रगड, शिंगी, तासुबाई, पुरंदर, ताम्हिणी\nसह्याद्री, परळी, बाणमोळी, महादेव, आगाशिव, औंध\nअष्टा, होनाई, शुकाचार्य, कमलभैरव, अडवा, मुचुंडी\nसह्याद्री, पन्हाळा, दुधगंगा, चिकोडी\nसातमाळा निर्मल मुदखेड बालाघाट\nसातपुडा, गाविलगड, प���हरा व चीरोडी\nरावनदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव, ब्राम्हणगाव\nसातपुडा, गरमसूर, महादागड, पिल्कापर\nअंबागड, गायखुरी व भीमसेन\nनवेगाव, प्रतापगड, चिंचगड, दरेकसा\nपैरजागड व चान्दुरगड चिमूर व मुल\nचिरोळी तीपागड सिरकोडा सुरजागड भामरागड\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bjp-mla-kg-bopaiah-to-be-pro-tem-speaker-for-floor-test-tomorrow-congress-may-move-sc-againnew-290305.html", "date_download": "2019-01-20T08:42:23Z", "digest": "sha1:56DUAF7KWHODFBBSJAGKR4SIKQCH4Z2C", "length": 13554, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचे आमदार बोपय्या हंगामी अध्यक्ष, राज्यापालांच्या निर्णयाने पुन्हा वादंग", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nभाजपचे आमदार बोपय्या हंगामी अध्यक्ष, राज्यापालांच्या निर्णयाने पुन्हा वादंग\nराज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलीय. काँग्रेस या निर्णयालाही कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे.\nबंगळुरू,ता.17 मे: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींनी नाट्यमय वळण घेतलं. काँग्रेस आणि जेडीएसचे सर्व आमदार हैदराबादमध्ये असून त्यांच्या सकुशल वापसीसाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या खुद्द हैदराबादमध्ये जात आहेत. या सर्व आमदारांना भाजपची हवाही लागू न देता दुपारी 4 वाजता विधानसभेत हजर करावं लागणार आहे. त्यामुळं पुढचे काही तास भाजप आणि काँग्रेससाठी जीवन मरणाचे आहेत.\nदु��ऱ्या घटनेत राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलीय. संकेतानुसार सभागृहातल्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती या पदावर केली जाते. 71 वर्षांचे काँग्रेसचे आमदार आर.व्ही.देशपांडे हे सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना डावलून बोपय्यांची नियुक्ती केल्यानं राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस आणि जेडीएसने टीका केलीय.\nया निर्णयाविरोधात काँग्रेस पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष हे हंगामी असले तरी उद्याच्या विश्वास दर्शक ठारावाच्या वेळी त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPbopaiahCongresskarnatakMLApro tem speakerSuprim courtकर्नाटककाँग्रेसकाँग्रेस भाजपजेडीएसबहुमतबोपय्याविधानसभासिद्धरामय्याहंगामी अध्यक्ष\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\n50 लाख झाडं लावणारा कोण आहे हा ट्री मॅन \nकोण आहेत या बुरखाधारी तरुणी, ज्या सांधूंची करत आहे सेवा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tuljapur-assembly-constituency-bjp/", "date_download": "2019-01-20T09:46:41Z", "digest": "sha1:WJY22Q5ZN7WSC475VK3VPPPYCXRSKPW2", "length": 8444, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे\nवरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली\nतुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदा�� हालचाली सुरु असुन या पार्श्वभूमीवर भाजपा इछुकांच्या संखेत मोठी वाढ झाली आहे .\nआगामी लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. दुसरीकडे शिवसेना गोटात मात्र शांततेचे वातावरण पाहवयास मिळत आहे. भाजपा-शिवसेन युती होणार असे गृहीत धरुन भाजपा जिल्हयात आगामी निवडणुकीची राजकीय व्युहू रचना आखत आहेत.\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nलोकसभा मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे आहे. सध्यातरी भूम-परांडा रासप, कळंब, उमरगा-लोहारा सेनेकडे असल्याने तुळजापूर विधानसभा मतदार संघ भाजपाकडे घेण्यासाठी जोरादार हालचाली भाजपच्या प्रादेशिक पातळीवरुन सुरु असल्याची माहिती मिळत आहे.यासाठी केंद्रीय मंञी नितीन गडकरी आणि मुखमंञी यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त सध्यातरी मिळत आहे.मुखमञी देवेंद्र फडणवीस यांनी सीएम चषकच्या माध्यमातून राज्यातील वीस युवा नेत्यांकडे ही जबाबदार सोपवली आहे. या वीस नेत्यांना मुखंमञी देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाला बोलवून त्यांच्याशी विधानसभेची चर्चा करुन जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुळजापूर विधानसभेसाठी इछुकांची मोठी गर्दी झाली आहे.\nतुळजापूर तालुक्यात भाजपने सिमेंट बाकडे सीएम चषकच्या माध्यमातून मतदारांशी तालुक्याततुन संपर्क साधत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ही तुळजापूर तालुक्यात अपेक्षित अशी सक्रीय दिसत नाही. तुळजापूर तालुक्यात शिवसेनेत मरगळ आल्याचे दिसत आहे .\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/downfall-of-parliament-is-worrisome/", "date_download": "2019-01-20T10:06:11Z", "digest": "sha1:WKJKJFADVBJY4NGP3P7T6K2NZGGMYXES", "length": 19838, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साद-पडसाद : संसदेची घसरती प्रतिष्ठा चिंताजनक ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाद-पडसाद : संसदेची घसरती प्रतिष्ठा चिंताजनक \nसोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ आता संपत आला आहे आणि या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप नुकतेच वाजले. सवर्णांमधील आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचे विधेयक संसदेने पारित करणे हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य्‌ ठरले. या विधेयकावर अनेक खासदारांनी आपले मत मांडले हे खरे तथापि एकूण संसदेतील चर्चा, वाद-विवाद, साधक बाधक चर्चा यांची जागा गोंधळ, गदारोळ, कार्यवाहीत बाधा आणणे यांनी घेतली आहे ही चिंताजनक बाब आहे यात शंका नाही.\nवास्तविक संसदेत सर्व विषयांवर गंभीरपणे चर्चा व्हावयास हवी आणि जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब त्या चर्चेत पडावयास हवे. तथापि एकूणच चर्चेपेक्षा अधिवेशनाचे कामकाज ठप्प करणे यात खासदारांना धन्यता वाटू लागली आहे हे धोकादायक आहे कारण लोकशाहीचे मर्म चर्चेत असते. किंबहुना चर्चेने अनेक बाजूंनीं प्रत्येक मुद्‌द्‌याकडे पाहता येते आणि त्यातून नवनीत निघत असते. मात्र या अपेक्षांपासून संसदेचे कामकाज दूर चालले आहे हे कटू वास्तव आहे.\nसंसदेत गांभीर्याने चर्चा व्हावी ही जशी एक अपेक्षा असते तद्वतच संसदेची प्रतिष्ठा खासदारांच्या वर्तनाने मलिन होऊ नये अशीही अपेक्षा असते. पण संसदेचे हिवाळी अधिवेशन देखील प्रतिष्ठेच्या घसरणीला अपवाद ठरले नाही. पीठासीन अधिकाऱ्यासमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करणे, आरडाओरड करणे येथपासून कागदी विमान उ���विण्यापर्यंत खासदारांची मजल गेली. सरकारच्या कोणत्याही धोरणाला, निर्णयाला आव्हान देण्याची मुभा लोकशाहीनेच विरोधकांना दिली आहे. तथापि हे करण्यासाठी संसदीय मार्ग आहेत. त्या मार्गांचा अवलंब न करता कामकाज बंद पडेल या साठीच सर्व अट्टाहास करायचा याकडे खासदारांचा कल वाढतो आहे.\nनुकत्याच संपलेल्या अधिवेशनात निर्धारित वेळेपैकी लोकसभेने 60 टक्के तर राज्यसभेने 80 टक्के वेळ गदारोळ आणि कामकाज स्थगितीमुळे वाया घालविला. याचाच अर्थ किती कमी काळ संसदेचे कामकाज चालले याचा अंदाज येऊ शकतो. एकीकडे देशासमोर गंभीर समस्या आहेत म्हणून चिंता व्यक्‍त करायची आणि दुसरीकडे मात्र संसदेच्या कामकाजाचा वेळ वाया घालवायचा हा दुटप्पीपणा आहे. खासदारांना निषेध व्यक्त करण्यासाठी लोकशाहीने काही संसदीय हत्यारे दिली आहेत हे खरे आणि सरकारला प्रश्‍न विचारणे, अडचणीत आणणे यात आक्षेपार्ह काही नाही. मात्र या हत्याराचा उपयोग संयतपणे करणे अपेक्षित असते. पण या हत्याराचा वापरच अधिक होऊ लागला तर ना त्या हत्याराला अर्थ राहत; ना त्या निषेधाला किंमत उरत \nएकूण केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेला तो सर्व प्रकार वाटू लागतो आणि जनतेला देखील मग संसदेत काय चालते याविषयी उत्कंठेपेक्षा उबग अधिक येऊ लागतो. ज्या जनतेच्या बळावर खासदार संसदेत पोचतात त्याच जनतेला संसदेतील कामकाजाविषयी स्वारस्य न वाटणे हे चिंताजनक आहे यात शंका नाही कारण यात लोकशाहीच्या मर्मावरच आघात होण्याचा धोका आहे. वास्तविक संसदेने अनेक उत्तम वक्‍ते इतिहासात पाहिले आहेत आणि कामकाज बाधित होणे हा अपवाद असे. तोच आता नियम बनू लागला आहे हे आताच्या अधिवेशनवरून देखील स्पष्ट झाले.\nफरक एवढाच की पीठासीन अधिकाऱ्यांनी यावेळी काहीसा करारीपणा दाखविला आणि गोंधळी खासदारांना चाप लावण्याची व्यवस्था केली. काही खासदारांना कामकाजातून अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित देखील करण्यात आले. सभागृहात शिस्त राहावी म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांनी उचललेले हे पाऊल योग्य आणि स्पृहणीय वाटूही शकेल; परंतु हा कामकाजात शिस्त आणण्यासाठी दीर्घकालीन मार्ग नाही हेही तितकेच खरे कारण यातून कदाचित कारवाई झालेल्या खासदारांकडून सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न देखील होऊ शकतात.\nआता संपलेल्या अधिवेशनाच्या विषयपत्रावर 43 विधेयकांवर चर्चा होणे अपेक्षित होते. याचाच अर्थ खरे तर खासदारांनी अभ्यासपूर्ण विवेचन या सगळ्यावर करावे, अशीही अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संसदेच्या कामकाजाचा एवढा वेळ वाया गेला की जी काही विधेयके मांडण्यात आली त्यावर देखील पुरेशा चर्चेला वाव मिळाला नाही. लोकसभेत दहा विधेयके पारित झाली; पण त्यापैकी एकही विधेयकावर दीड तासापेक्षा चर्चा झाली नाही.\nवास्तविक या विधेयकांमध्ये अनेक महत्वाची विधेयके समाविष्ट होती. ग्राहक संरक्षण विधेयक, सरोगसी नियंत्रण विधेयक अशा विधेयकांचा त्यात समावेश होता. राज्यसभेत देखील निराळे चित्र नव्हते. गदारोळातच विधेयक मांडले जाणे, गदारोळातच ते पारित होणे हा सगळा मग सोपस्कार ठरतो. विधेयक पारित होणे एवढाच ना सरकारचा उद्देश असला पाहिजे ना संसदेचा.\nविधेयकावरील चर्चेत नवनीत निघाले पाहिजे हा खरा उद्देश असावयास हवा. परंतु या सगळ्यासाठी वेळ आवश्‍यक असतो नि नेमका तोच गोंधळी खासदार शिल्लक ठेवत नाहीत. यात हानी आहे ती जनतेची कारण त्यांच्या हितासाठी संसद आहे आणि त्या हिताशीच तडजोड केली जाते. तेंव्हा हे चित्र वैषम्य आणणारे आहे यात शंका नाही.\nखासदारांनी संसदेच्या घसरत्या प्रतिष्ठेविषयी सामूहिक चिंतन करणे आवश्‍यक ठरते आणि हे चित्र बदलण्याचा निर्धार बाळगणे क्रमप्राप्त ठरते. या दोन्हीशिवाय संसदेच्या कामकाजात ना गांभीर्य येईल ना गोंधळी खासदारांना चाप बसेल. वस्तुतः अशा गोंधळी खासदारांची प्रतिष्ठा धोक्‍यात यायला हवी. पण त्या प्रकारच्या खासदारांची संख्या वाढत आहे ही शोचनीय बाब आहे. यामागे आपल्यावर प्रसिद्धीचा झोत यावा हे उद्दिष्ट असेल तर त्याकडे तर अधिक गांभीर्याने पाहावयास हवे कारण कदाचित आपल्याला आपले मत व्यक्‍त करण्यासाठी वेळ दिला जात नाही हा खरोखरचा विषाद देखील त्यात असू शकतो. तेंव्हा केवळ सगळ्या गोंधळी खासदारांना कामकाजातून निलंबित करण्याने प्रश्‍न सुटणार नाही हे जसे खरे;\nतव्दतच यावर उपाय न योजण्याने ही प्रवृत्ती वाढीस लागेल हेही खरे. तेंव्हा संसदेला चर्चेचे व्यासपीठ म्हणून पुनर्प्रतिष्ठा मिळावी यासाठी सर्व पक्षीय ज्येष्ठांनी प्रयत्न करावयास हवेत. राफेल मुद्द्यावर या अधिवेशनात सुमारे सहा तास चर्चा झाली; तेंव्हा खासदारांनी ठरविले तर ते संसदेला संसदीय वाद-विवादांचे व्यासपीठ बनवू शकतात आणि त्यांन��च ठरविले तर त्याच संसदेचे रूपांतर ते आखाड्यात करू शकतात. पण प्रश्‍न खासदारांच्या इच्छेवर सोडून देता येणार नाही; संसदेचे कामकाज प्रभावी ठरेल अशा पद्धतीने चालावे म्हणून खासदारांच्या इच्छाशक्‍तीची अधिक गरज आहे हाच सरत्या अधिवेशनाचा बोध आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्‍व : मंगळाचा आसरा\nप्रासंगिक : जीवघेणी पतंगबाजी \nसोक्षमोक्ष : ब्रेक्‍झिट – ब्रिटनची अब्रू पुरती गेली\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nचाकण बाजारपेठेतील सराफ दुकानावर दरोडा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7530-state-government-positive-for-sanatan-ban-home-minister-deepak-kesarkar", "date_download": "2019-01-20T09:58:02Z", "digest": "sha1:XU3BFY2LPBHTGKTLZZPF27DAL27ESDPW", "length": 7233, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nहिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक दहशतवादी कारवायांत सनातन संस्थेच्या साधकांची नावं पुढे आली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.\nतर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी केली.\nगेल्या काही दिवसात राज्यातील विचारवंतांच्या ��त्यांमागे सनातन संस्थेचे साधक असल्याचा आरोप होतो आहे. यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यावर आता सरकारनंही सनातनवर बंदीसाठी सकारात्मक भूमिका घेतलीये.\nगेल्या आघाडी सरकारनं सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर मोदी सरकारनं पाठवलेल्या शंका आणि आक्षेपांची पूर्तता राज्य सरकारनं केली आहे. सनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्रच्या लक्षवेधी कार्यक्रमात दिलीये...\nसीबीएसई, आयसीएससी बोर्डाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय बोर्ड\nराज ठाकरेंचा सरकारला 'नीट' इशारा...\nखाद्यपदार्थांच्या वादावर राज्य सरकारचा यू-टर्न...\n'लालबागचा राजा'च्या मंडळावर सरकारची 'अशी' नजर\nपुणे जिल्ह्याचं नाव बदलणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-01-20T09:05:59Z", "digest": "sha1:QVVL3KJKJK732PZQNIG4Y654DO6N773C", "length": 2793, "nlines": 57, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:विकिस्पर्धा - विकिस्रोत", "raw_content": "\nभाविक बाहेर जात आहे भाविक बाहेर गेला आहे भाविक बाहेर जानार आहे\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१४ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-20T08:39:38Z", "digest": "sha1:G3HBQWOBXMPEHLGZQSA45GEP6OLDZFSI", "length": 9356, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा पालिका अतिक्रमण मोहिमेचा दणका जाहिरात फलक जप्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा पालिका अतिक्रमण मोहिमेचा दणका जाहिरात फलक जप्त\nसातारा – सातारा पालिकेने गुरुवारपासून अतिक्रमण मोहिमेचा दणका पुन्हा नव्याने सुरू केला. कारवाईच्या पहिल्या दिवशी तब्बल नव्वद जाहिरात फलक जप्त करण्यात आले. अतिक्रमण धारकांची या धडक कारवाईने बोलतीच बंद झाली आहे.\nगिते बिल्डिंग-पोवई नाका-कामाटीपुरा ते वायसी कॉलेज परिसरात हा कारवाईची धडक मोहिम राबवली गेली. अतिक्रमण निरीक्षक शैलेश अष्टेकर, प्रशांत निकम या जोडगोळी सह बारा कर्मचारी व दोन ट्रक अशी यंत्रणा दुपारी बारा वाजता कर्मवीर पथावरील गिते बिल्डिंग येथे दाखल झाली. रस्ते व फूटपाथ वर असणाऱ्या जाहिरात फलकांमुळे नागरिकांना रस्त्यावरून धड चालणे मुश्‍किल झाले आहे याची तक्रार पालिकेच्या शहर विकास विभागाकडे सातत्याने होत होती.\nतोंडी सूचना देऊन सुद्धा जाहिरात फलक न हटल्याने अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी थेट रस्त्यावर उतरले. रविवार पेठेत सुरवातीला काही जणांनी या मोहिमेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेने रस्त्यात व फूटपाथवर येणारा प्रत्येक बोर्ड उचलण्यास सुरवात केल्यावर विक्रेत्यांची तंतरली. कामाटीपुरा व वायसी कॉलेज परिसरात ही काही जणांचा चालणारा मी पणा वाटेला लावत धडक कारवाई केली. कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा प्रशांत निकम यांनी दिल्यानंतर मी, मी म्हणणारे गारठले. या दोन तासाच्या कारवाईत 87 फलक जप्त करण्यात आले. शुक्रवारी ही मोहिम आता राजवाडा परिसरात राबवली जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळी��रांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-farmers-suicide-maharashtra-politics-1506", "date_download": "2019-01-20T08:47:53Z", "digest": "sha1:6ZAALKJFX5IVSJYS5YUKPXSTB637GETK", "length": 7425, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news farmers suicide maharashtra politics | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी; राज्यात ३ महिन्यात 221 शेतकऱ्यांची आत्महत्या\nशेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी; राज्यात ३ महिन्यात 221 शेतकऱ्यांची आत्महत्या\nशेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी; राज्यात ३ महिन्यात 221 शेतकऱ्यांची आत्महत्या\nशेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी; राज्यात ३ महिन्यात 221 शेतकऱ्यांची आत्महत्या\nशेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी; राज्यात ३ महिन्यात 221 शेतकऱ्यांची आत्महत्या\nशनिवार, 31 मार्च 2018\nराज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. तीन महिन्यात तब्बल 221 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मराठवाड्यात तर गेल्या 21 दिवसात 66 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं दिसतंय. कर्जमाफी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय. कर्जबाजारीपणा, शेतमालाला कवडीमोल भाव यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय..\nराज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. तीन महिन्यात तब्बल 221 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मराठवाड्यात तर गेल्या 21 दिवसा�� 66 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं दिसतंय. कर्जमाफी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय. कर्जबाजारीपणा, शेतमालाला कवडीमोल भाव यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय..\nआत्महत्या वन forest सरकार government\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/547660", "date_download": "2019-01-20T09:22:21Z", "digest": "sha1:7Q2YUFVULV6ZLC4732LNHN4SHXVZ5MXN", "length": 7071, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘पद्मावत’ चित्रपटाला राजस्थानमध्ये बंदीच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘पद्मावत’ चित्रपटाला राजस्थानमध्ये बंदीच\n‘पद्मावत’ चित्रपटाला राजस्थानमध्ये बंदीच\nप्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱयात सापडलेल्या पद्मावत चित्रपटालाच राजस्थानमध्ये बंदीच असेल, असे सोमवारी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी जाहीर केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पद्मावती चित्रपट हा इतिहासाची मोडतोड करणार आहे. यामध्ये रजपूत समाजाचा अवमान करण्यात आला आहे, असा दावा करत राजस्थानमध्ये चित्रपट प्रदर्शित करणारे सिनेमागृह उद्ध्वस्त केले जातील, अशी धमकी राजपूत करणी सेनेच्या वतीने यापूर्वीच दिली आहे.\nपद्मावती हा चित्रपट 1 डिसेंबर 2017 प्रदर्शित होणार होता. मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातली. सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटासाठी विशेष समिती स्थापन केली होती. यामध्ये इतिहास तज्ञांसह राजस्थानमधील राजघराण्यांतील सदस्यांचा समावेश होता. या समितीने चित्रपटातील पाच दृश्यांसह नावातही बदल करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार 25 जानेवारी रोजी हा चित्रपट आता पद्मावत नावाने देशभर प्रदर्शित होणार आहे. राजस्थानमधील तीव्र विरोध पाहता मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चित्रपट प्रदर्शनाला यापूर्वीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तो कायम असून नाव बदलले असेल तरी हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होणार नाही, असे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी स्पष्ट केले.\nतोंडी तलाकविरोधात 10 लाख मुस्लिमांची स्वाक्षरी\nमला दयामरण द्या ; राजीव गांधींच्या मारेकऱयाची सरकारला विनंती\nउत्तर कोरियावरून झेपावली अमेरिकेची लढाऊ विमाने\nसर्वात सामर्थ्यशाली महिलांमध्ये प्रियांका चोप्रा\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/15-top-facebook-pages-for-dating-advice-in-2015", "date_download": "2019-01-20T09:49:52Z", "digest": "sha1:KQQIBQCQG3ZG7SIUVMUCEQDVL6VXTZF7", "length": 11496, "nlines": 60, "source_domain": "www.datemypet.com", "title": "11 डेटिंग सल्ला मध्ये सर्वाधिक फेसबुक पृष्ठे 2015", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\n11 डेटिंग सल्ला मध्ये सर्वाधिक फेसबुक पृष्ठे 2015\nशेवटचे अद्यावत: जानेवारी. 19 2019 | 2 मि वाचा\nडेटिंग आणि संबंध विषय लोक नेहमी सल्ला आवश्यक आहे. निश्चितपणे डेटिंगचा तज्ञ तेथे पात्र आहेत तर आपण सल्ला घेऊ शकता, गेल्या काही वर्षांत सामाजिक नेटवर्कवर डेटिंगचा सल्ला पाने उदय साक्षीदार आहेत. फेसबुक कार्यरत सर्वात मोठा सोशल नेटवर्किंग वेबसाइट जसे पृष्ठे अनेक मुख्य होतो.\nइतरांपेक्षा अधिक उपयुक्त आणि मनोरंजक आहेत की डेटिंगचा सल्ला काही Facebook पृष्ठे अर्थातच आहेत. यादी खाली आमच्या सर्वोच्च समाविष्टीत आहे 11. वेळोवेळी ही पृष्ठे तपासणी DOS आणि डेटिंगचा करू नये स्पष्ट समज देऊ शकते.\n1. शीर्ष 10 सर्वोत्तम डेटिंग साइट: हे पान मुळात www.top10bestdatingsites.com एक सामाजिक मीडिया पृष्ठ आहे, सर्वोच्च लागतो की एक वेबसाइट 10 विविध घटकांवर आधारित डेटिंगचा साइट. मात्र, तो मौल्यवान डेटिंगचा टिपा आणि सल्ला शेअर डेटिंगचा लेख ठेवते; या top10bestdatingsites.com प्रकाशित लेखन-अप आणि अनेक इतर साइट समावेश. त्या लेख कव्हर विषय श्रेणी मूल्यांकन केल्यानंतर, तो आपल्या डेटिंगचा मुद्दे बहुतांश सर्वोत्तम उपाय अवश्य त्यांना लपवत आहेत, असे ते म्हणाले जाऊ शकते.\n2. पुरुषांसाठी डेटिंग टिपा: पृष्ठ नाव त्याचे उद्देश स्पष्ट करते. मात्र, लोक या पृष्ठावरील काही प्रेरणा आणि प्रभावी डेटिंगचा सल्ला मिळेल, तर, महिला देखील बटण दाबा आणि चांगले त्यांच्या जीवनात लोक समजून घेण्यासाठी तपासणी ठेवू शकता.\n3. संबंध आणि डेटिंग: हा एक लोक वास्तविक जीवन कथा वेगळे डेटिंगचा बद्दल गोष्टी आणि संबंध जाणून घेण्यास मदत करते की एक पान आहे.\n4. डेटिंग Divas: तो आधीच काही खरोखर आश्चर्यकारक पुरुष लग्न स्त्रिया ज्यांना एक गट चालविण्यात एक पान आहे आणि आता म्हणतात वेबसाइट HTTP कार्यरत://www.thedatingdivas.com/ स्वस्त प्रदान करून लोकांना मदत करण्यासाठी, पण सर्जनशील डेटिंगचा कल्पना.\n5. डेटिंग & नातेसंबंध करावे आणि हे करू नका: हे पान टॉप संबंध तज्ञ तुम्हाला डेटिंगचा आणि संबंध सूचना आणते.\n6. इंटरनेट डेटिंगचा अचानक सिंगल मुली-करावे आणि हे करू नका: आपण या एक फेबु पृष्ठ आहे मिसळणे एकच आणि जिवावर उदार आहेत तर आपण खरोखर उपयुक्त डेटिंगचा सल्ला एक डोळा ��र ठेवणे आवश्यक आहे.\n7. लिसा Copeland- डेटिंग मजा आणि सोपे नंतर करणारा डेटिंग प्रशिक्षक 50: त्याचे शीर्षक सूचित म्हणून, या फेबु पृष्ठ लिसा Copeland चालविण्यात आहे. Copeland एक प्रख्यात Huffington पोस्ट ब्लॉगर आहे आणि विशेषतः महिला छान डेटिंगचा सल्ला देण्यासाठी ओळखले जाते 50.\n8. Mingle2: सर्वात लोकप्रिय डेटिंगचा वेबसाइट एक प्रामुख्याने फेसबुक पेज तरी HTTP://mingle2.com/, Mingle2 प्रभावी डेटिंगचा टिपा शोधत व्यक्ती एक उत्तम जागा आहे.\n9. करोडपती डेटिंग साइट: आपण लक्षाधीश आणि योग्य भागीदार किंवा उलट शोधत आहेत तर हे पृष्ठ आपल्याला आहे. या पेज वर पोस्ट लेखन-अप आणि अद्ययावत माध्यमातून प्रदान टिपा लक्षणीय पाठोपाठच्या आपल्या शक्यता वाढ होईल.\n10. महिला नातेसंबंध सल्ला टिपा डेटिंग विवाह प्रेम कोट डेटिंग: आपण एक स्त्री आहेत आणि लग्नाला तारीख करू इच्छित असल्यास, या पृष्ठावरील आपण डेटिंगचा टिपा सेट अधिकार आहे.\n11. नाते, डेटिंग, विवाह आणि घटस्फोट: या फेबु पानावर, आपण masterfully डेटिंगचा स्टेज समावेश संबंध प्रत्येक टप्प्यावर हाताळण्यासाठी टिपा मिळेल.\nया 11 Facebook पृष्ठे खात्रीने डेटिंगचा सूचना हजारो भरले आहेत. मात्र, आपण योग्य भागीदार मिळतील याची खात्री करण्यासाठी, आपण त्या सूचना खालील याशिवाय आपल्या स्वत: च्या बेदी वापर करणे आवश्यक आहे.\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nशीर्ष 10 यशस्वी डेटिंग टिपा\nयशस्वी डेटिंगचा याचा अर्थ काय या प्रश्नाचे उत्तर आपल्या स्वत: च्या दृश्य आहे यावर अवलंबून असते…\nशीर्ष 4 आपण डेटिंग बद्दल माहिती हवी आहे टिपा\nआम्ही पाहू सर्वत्र डेटिंगचा टिपा awash आहेत. लोक जगात…\nपाच ऑनलाइन डेटिंगचा सुरक्षितता टिपा\nफक्त पारंपारिक डेटिंगचा म्हणून, ऑनलाइन डेटिंगचा काही जोखीम तो वाहून नाही. तेथे…\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी ��नुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2019 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/queen-maker-marathi-play-42217", "date_download": "2019-01-20T09:35:52Z", "digest": "sha1:XOWIZKE3VOMKQ24IUJROACZQXC7UJENI", "length": 12677, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "queen maker marathi play \"क्वीन मेकर' नाटकात कॉर्पोरेट जगतातील वास्तव | eSakal", "raw_content": "\n\"क्वीन मेकर' नाटकात कॉर्पोरेट जगतातील वास्तव\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nमुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. \"कळत नकळत' आणि \"पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता \"क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा शुभारंभ नुकताच पार पडला.\nमुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. \"कळत नकळत' आणि \"पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता \"क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा शुभारंभ नुकताच पार पडला.\nप्रसिद्ध अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक आणि प्रकाश संयोजक राजन ताम्हाणे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्‍नाला हात घालणारे आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली, तर त्यात बऱ्याच अटी असतात. त्यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या, तरी त्या वेळेची गरज म्हणून ते हा पर्याय स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरे लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो, अशी नाटकाची कथा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वृत्तीवर बोट ठेवणारा एक आगळावेगळा प्रयोग त्यात मांडण्यात आला आहे.\nअक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहे आदी कलाकारांसोबत एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहे. \"क्वीन मेकर'ची कथा लेखक रवी भगवते यांची असून प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आहे. नाटकाचे संगीत परीक्षित भातखंडे यांचे आहे. प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर आणि सूत्रधार गोट्या सावंत आहेत.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Schools-have-been-selected-for-construction/", "date_download": "2019-01-20T09:26:22Z", "digest": "sha1:HVOMIYFJCCPJSDHPTS2TRLMY7AT2EKX3", "length": 9120, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकामासाठी शाळांची निवड रखडली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बांधकामासाठी शाळांची निवड रखडली\nबांधकामासाठी शाळांची निवड रखडली\nशिर्डीच्या साईबाबा संस्थानने तब्बल 30 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला होता. त्यापैकी 10 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यास राज्य सरकारने मा��्यता देऊन एक महिना झाला तरीही शाळांची निवड करण्यात आलेली नाही. साईबाबा संस्थानच्या दुर्लक्षामुळे जवळपास 140 शाळांच्या बांधकामाला आडकाठी आली आहे.\nशिर्डी संस्थानने मंजूर केलेल्या 10 कोटींच्या निधीतून अंदाजे 140 नवीन शाळा खोल्या होऊ शकतील. राज्य शासनाच्या मान्यतेअभावी हा प्रस्ताव अडगळीत पडला होता. याबाबत पुढारीने सातत्याने बाजू मांडली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या 26 तारखेला शासनाने 10 कोटींच्या निधीला मंजुरी दिली.\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मागील वर्षी नगर तालुक्यातल्या निंबोडी येथील शाळेची इमारत कोसळून अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला तर, शिक्षिकेसह अनेक विद्यार्थीही जखमी झाले. ही घटना झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळांच्या भिंती कोसळणे, छत कोसळणे, पत्रे उडून जाणे अशा गंभीर प्रकारच्या घटना घडल्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून, अनेक ठिकाणी धोकादायक इमारतीत शाळा भरत असल्याचे दिसते.\nअध्यक्षा शालिनी विखे यांनी निंबोडी घटना झाल्यानंतर जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांचा आढावा घेतला. मोडकळीस आलेल्या, दुरुस्ती करता येण्याजोग्या व नवीन बांधावयाच्या अशा शाळांची माहिती मागविली. त्यानुसार जवळपास तेराशे शाळा खोल्या बांधण्याची गरज असल्याचे लक्षात आले. जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने विखे व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली.\nशिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. शिर्डी संस्थानने जिल्हा परिषदेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शाळा खोल्यांच्या बांधकामांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मंजूर केले. याबाबतचा प्रस्ताव संस्थानने राज्य सरकारकडे पाठविला होता. एकूण 500 खोल्यांसाठी 36 कोटींच्या निधीची गरज आहे. शिर्डी संस्थानला जिल्हा परिषदेने 1 हजार 92 शाळा खोल्यांची यादी दिली आहे. या यादीत निर्लेखनाला मंजुरी दिलेल्या शाळा खोल्या, विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था केलेल्या शाळा, पटसंख्या वाढलेल्या शाळा अशा क्रमाने तालुकानिहाय यादी देण्यात आली आहे.\nअसे होणार शाळांचे बांधकाम\nसाईबाबा संस्थान मार्फत हा निधी जिल्हा परीक्षेस देण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शाळांचे बांधका��� राज्य सरकारच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करावा लागेल. यादीतील शाळांची निवड श्री साईबाबा संस्थानच्या स्थानिक समितीमार्फत करण्यात येणार आहे.\nशिर्डी संस्थानवर भाजपचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधार्‍यांसह विरोधी सदस्यांनीही आपापल्या गटात शाळा खोल्यांना मंजुरी मिळण्यासाठी शिर्डी संस्थानकडे फिल्डिंग लावली आहे. शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना संपर्क साधत शाळा खोल्यांची मागणी केली जात आहे.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/High-level-inquiry-into-the-valley/", "date_download": "2019-01-20T09:15:41Z", "digest": "sha1:GK5KAYDLOHUQVUREUYMBKQ42DFRJRGBN", "length": 6920, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › घाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी\nघाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मूत्रपिंड विभागाच्या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले.\nघाटीच्या मूत्रपिंड विभागाची अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आलिशान इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे कॉलम भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे जमिनीपासून तडकले आहेत. त्यामुळे बाहेरून आकर्षक दिसणारी ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळून रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. ‘तीन वर्षांत कॉलमला तडे’, या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने शुक्रवारच्या अंकात याबाबत वृत्�� प्रसिद्ध केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त शहरात आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. निकृष्ट बांधकामाचा त्यांनी अधिकार्‍यांना बैठकीतच जाब विचारला.\nमूत्रपिंंड विभागाच्या निकृष्ट बांधकामाचे वृत्त मी सकाळीच वाचले. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. उच्चस्तरीय समितीची नियुक्‍ती करून निकृष्ट बांधकामाची चौकशी केली जाणार असून, दोषी असणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असताना घाटी रुग्णालयाचे प्रशासन मात्र दुर्लक्ष करून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. तडे गेलेले कॉलम सिमेंट, विटाने भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मूत्रपिंड विभागाच्या इमारतीची तातडीने पाहणी केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी जाहीर केले होते, मात्र त्या शुक्रवारी फिरकल्या नाहीत. अधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे यांनीदेखील या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे.\nचोरीच्या अडीच कोटींची आयपीएल सट्ट्यावर उधळपट्टी\nघाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी\nडिसेंबरअखेर राजकीय उलथापालथ : महसूलमंत्री\nभीषण अपघातात एसआरपीएफ जवानासह चिमुरडीचा मृत्यू\nबजाजनगरातील लुटमार प्रकरणी फरार असलेला आरोपी अटकेत\nपोलिस घेणार दारू विक्रेत्याची शाळा\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/excitement-Shiv-Jayanti/", "date_download": "2019-01-20T09:02:07Z", "digest": "sha1:TJQKLVTSWGNCJ53IODA43YH2GBZXVNP5", "length": 7559, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती\nशिवजयंतीचा औरंगाबादेत अभूतपूर्व असाच उत्साह अन् जल्लोश पाहायला मिळाला. हाती भगव्या पताका घेऊन जयभवानी... जय शिवाजी... चा जयघोष करीत रस्त्यारस्त्यांवर निघालेल्या रॅली, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे अख्खे शहर ‘शिवमय’ झाले होते. क्रांती चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उसळलेली शिवप्रेमींची गर्दी अभूतपूर्व अशीच होती. शहरातून सायंकाळी निघालेल्या मिरवणुकाही लक्षवेधी ठरल्या.\nसकाळपासूनच शहराच्या विविध भागांतून मिरवणुका, शिवभक्‍तांच्या रॅली, जत्थे क्रांती चौकात दाखल होत होत्या. सायंकाळनंतर तर क्रांती चौक परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. एमआयटी, एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.\nमराठा क्रांती मोर्चा, जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती, अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवभक्‍तांच्या स्वागतासाठी तीन मंच उभारले होते. रणसंग्राम ढोलपथक, जिल्हा समितीचे ऑर्केस्ट्रा आणि मराठा महासंघाने उपलब्ध केलेल्या डॉल्बीच्या शिवगीतांवर बेफाम होऊन नृत्य केले. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची गगनभेदी ललकारी अंगावर शहारा आणत होती. क्रांती चौक परिसरात अनोखे चैतन्य संचारले होते.\nशिवजयंतीनिमित्त अभिवादनासह आपल्या राजाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्‍त करण्यासाठी तमाम शिवभक्‍तांनी क्रांती चौकात गर्दी केली होती. तरुणाईचा उत्साह शिगेला होता. हातात शिवध्वज, भगवे जॅकेट, कुर्ता आणि फेटे बांधलेल्या युवकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मात्र, यात आबालवृद्ध पुरुषांसह महिलाही मागे नव्हत्या. अनेकांनी आराध्य दैवताच्या दर्शनाप्रमाणे शिवरायांच्या अभिवादनासाठी अनेक दाम्पत्यांनी जोडीने हजेरी लावली. नऊवारी, नाकात नथ आणि डोक्यावर भगवा फेटा, अशा पारंपरिक पेहरावात महिला आल्या होत्या. अशीच नऊवारी नेसून शिवजन्मोत्सवात सहभागी एक चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.\nसार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मयूर पार्क यांच्यातर्फे, जळगाव रोडलगत असलेल्या मयूर पार्क चौकात 15 बाय 100 फूट उंचीचे शिवरायांचे बॅनर लावण्यात आले होते. विशेब बाब म्हणजे या परिसरातून ये-जा करणार्‍या नागरिकांना क्षणभर विश्रांती घेऊन राजेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा मो��� काही आवरता आला नसावा.\nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-01-20T08:27:34Z", "digest": "sha1:DSULNWXNFOZOORUU2V6DM32YQRNBVBCE", "length": 3649, "nlines": 68, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:विनायक लक्ष्मण भावे - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: भ विनायक भावे\n१८७१ १९२६ विनायक लक्ष्मण भावे\nहे मराठी लेखक, साहित्यसंशोधक होते.\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१२ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6555-priyanka-chopra-return-to-bollywood-film-industry", "date_download": "2019-01-20T09:35:30Z", "digest": "sha1:O6LLCPTIF5PVP66M6X3IUCLBAULWSE5H", "length": 5907, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी\nप्रियांका चोप्राला बॉलिवूडच्या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सूक आहेत. आणि प्रियंकानेही भारत सिनेमा साईन करुन चाहत्यांच्या भावनांचा मान राखलाय. सलमान खान आणि कॅटरिनाही प्रियंकासोबत या सिनेमात झळकणार आहे.\nप्रियंकाने या सिनेमासाठी भलीमोठी रक्कम मानधन म्हणून घेतल्याचं बोललं जातय.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nअमित शाहांच्या प्रकृतीत सुधारणा दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातून डिस्चार्ज वाचा सविस्तर - https://t.co/v5eDLOi7Gk… https://t.co/8mWKXlOTAx\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-484603-2/", "date_download": "2019-01-20T09:22:42Z", "digest": "sha1:27NAUI3ISBAXGXMEUG4VVO2L57GQMVSB", "length": 6699, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यातील बामणोली येथील 2018 वर्षेअखेरचा सूर्यास्त.. | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाताऱ्यातील बामणोली येथील 2018 वर्षेअखेरचा सूर्यास्त..\nबामणोली – सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत हा दरवर्षी 31 डिसेंबर रोजी निभावला जाणारा रिवाज. वर्षाच्या अखेरच्या सूर्यास्तच्या साक्षीने काही हौशी पर्यटकांनी हा रिवाज बामणोलीच्या जलायशात पार पडला.\nनवे वर्ष सुख समाधानाचे जावे ही इच्छा व्यक्त करताना छायाचित्रकार संजय कारंडे यांनी टिपलेले हे छायाचित्र.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-१)\nऐतिहासिक निकालांचे वर्ष (भाग-२)\nऐतिहासिक निकालांचे वर्ष (भाग-१)\n2018 मध्ये तिन्ही खान नापास\nअनिश्चिततेत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ठरू शकतील अशा कंपन्या (भाग-२)\n२०१९ ठरेल गुंतवणुकीसाठी उत्तम वर्ष (भाग-२)\nअनिश्चिततेत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ठरू शकतील अशा ���ंपन्या (भाग-१)\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Criminal-Arrested-In-Nashik/", "date_download": "2019-01-20T08:52:42Z", "digest": "sha1:GWPQDBS5IIIQL6JM56TCZRVAIKCH4X33", "length": 6492, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक\nनाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक\nइंदिरानगर परिसरातून पोलिसांनी नगर जिल्ह्यातील कुख्यात चन्याबेग टोळीतील एका गुंडास अटक केली आहे. अंकुश रमेश जेधे (24, रा. श्रीरामपूर) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अंकुशचा एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.\nइंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथ्लृक शनिवारी (दि.16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वासननगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोघा युवकांवर पोलिसांना संशय आल्याने चौकशीसाठी पोलीस त्यांच्या दिशेने गेले. त्यामुळे दोघेही संशयित दुचाकीवरून पळाले. रस्ता संपल्याने संशयितांनी दुचाकी तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करीत अंकुशला पकडले. त्याच्याकडष एक गावठी कट्टा आणि तीन काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याच्याकडील एमएच 12 पीएल 2879 क्रमांकाची दुचाकीही जप्त केली आहे. अंकुशचा साथीदार नईम सैयद (रा. श्रीरामपूर) हा फरार झाला. पोलिसांच्या तपासात अंकुश आणि नईम मोक्कातील गुन्हेगार असून ते दोन वर्षांपासून फरार आहेत. नगरमधील सागर बेग उर्फ चन्याबेग टोळीतील दोघेही गुंड असून चन्याबेगचा अंकुश नातलग असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले.\nदरम्यान, ऑक्टोबर महिन्यात शहर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातून बेग टोळीतील तीघा संशयितांना शस्त्रांस्त्रासह सापळा रचून अटक केली होती. या टोळीतील गुंडांनी शहरातही एकाचा खुन केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अंकुश आणि नईम शहरात का आले होते, त्यांचा कोणाशी संपर्क झाला याचा शोध शहर पोलीस घेत आहेत.\nनाशिक : चन्याबेग टोळीतील सराइत गुंडाला अटक\nशस्त्रसाठा प्रकरणी तपास यंत्रणांची धावपळ\nचांदवडला सापडलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशचाच\nरुपयाच्या विडीचा धूर पडला शंभर रुपयांना\nज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन\n१४ क्विंटल कांदा चोरला\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpri-Lack-of-coordination-in-municipal-BRT-and-metro/", "date_download": "2019-01-20T08:48:58Z", "digest": "sha1:3CG5XPUG7LYECADZ5E3X32FQL74XDYYZ", "length": 10165, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका, बीआरटी, मेट्रोत समन्वयाचा अभाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिका, बीआरटी, मेट्रोत समन्वयाचा अभाव\nपालिका, बीआरटी, मेट्रोत समन्वयाचा अभाव\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या शहरातील गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी या दुहेरी जलदगती बस मार्गास (बीआरटीएस) मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ‘हिरवा कंदील’ दिला आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये 25 किलोमीटर अंतराच्या मार्गावर जलद गतीने बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व पालिकेचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दावा केला आहे. परंतु; हा मार्ग ज्या पुणे-मुंबई महामार्गावरून जातो त्या मार्गावरच सध्या पुणे मेट्रोचे काम सुरू असून हे काम सुरू असताना आत्तापर्यंत मेट्रो व महापालिकेत कुठलाही योग्य समन्वय नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे हा देशातील पहिला दुहेरी ‘बीआरटी’ मार्ग ठरणार असल्याचे कौतुक असले तरी या संस्थांमधील समन्वयाअभावी त्याची अडथळ्यांची शर्यत खरेच थांबणार का, हा खरा सवाल आहे.\nपालिकेच्या शहरातील चार बीआरटीएस मार्गांपैकी या मार्गास केंद्राची 2006 ला मान्यता मिळाली होती. पालिकेने 2008 ला डीपीआर सादर केला. त्यास 2010 ला मंजुरी मिळाली. त्यानंतर 3 वर्षांनी 2013 ला या कामास सुरुवात झाली. रस्ते काम सोडून आतापर्यंत या मार्गावर पालिकेने तब्बल 27 कोटी रूपये खर्च केला आहे. बस थांबे व लेन तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षा कारणांवरून अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे बससेवा सुरू करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती.\nन्यायालयाअंतर्गत ही बाब असली तरी याच 80 फुटी महामार्गावर महापालिकेचा ग्रेडसेपेरेटर, असून त्या बाजूला दुहेरी सेवा रस्ता (सव्हिर्र्स रोड) आहे. परंतु; या मार्गावर आता दोनही बाजूला बीआरटीएस व मेट्रो आल्याने या मार्ग आता छोटा झाला आहे. मेट्रोने मध्यंतरी महापालिकेची परवानगी न घेता पिंपरीतील या मार्गावरील बीआरटीच्या जागेत मेट्रोचे सुमारे वीस फुटी पीलर टाकले होते. महापालिकेने ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर मेट्रोला हे पीलर काडून पुन्हा सर्व्हिस रोडला टाकावे लागले. यात मेट्रोचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच असून बीआरटीला विलंबही झाला आहे. याचाच अर्थ या तीनही संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.\nदरम्यान; पालिकेने या मार्गावर आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या पथकाच्या अहवालानुसार सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. तसेच, माजी महापौर नितीन काळजे यांनी एकदा आणि तक्रारदारांसह 2 वेळा या मार्गाची ‘ट्रायल रन’ घेतली. या संदर्भातील अहवाल पालिकेने न्यायालयात सादर केला. न्यायालयाने सदर मार्ग सुरू करण्यास गुरुवारी (दि. 9) मंजुरी दिली आहे. मार्गाचा दर महिन्यास आयआयटी पवईद्वारे पाहणी करून सुरक्षा अहवाल न्यायालयास सादर केला जाणार आहे, असा पाालिकेचा दावा आहेे. मार्गावरील सर्व थांबे तयार असून, केवळ पीएमपीएलकडून ‘आयटीएमएस’ ही यंत्रणा (थांब्यावर बस आल्यानंतर दरवाज्याची उघड व झाप ही स्वयंचलित यंत्रणा) कार्यान्वित केल्यानंतर बससेवा सुरू होईल. त्यासाठी 10 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, असा दावा त्यांनी केला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस थांबे, चौक, ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’ येथे पीएमपीएलकडून सुरक्षारक्षक नेमला जाणार आहे. मेट्रोचे काम काही ठिकाणी सुरू असून, तेथे बस सर्व्हिस रस्त्यावर���न धावणार आहे.\nया मार्गावर दापोडी ते निगडी या दुहेरी बीआरटी मार्गावर एकूण 36 बस थांबे आहेत. त्यावरून पीएमपीएलचे प्रतिदिनी एकूण 276 बस धावणार असून, सुमारे 2 हजार 200 ते 2 हजार 300 फेर्‍या होणार आहेत. पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा, अप्पर इंदिरानगर, कात्रज, कोथरूड, कोथरूड डेपो, वाघोली, पुणे मनपा, वारजे माळवाडी या प्रमुख मार्गांवरील बस धावणार आहेत.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626367", "date_download": "2019-01-20T09:19:58Z", "digest": "sha1:PBQLYJMHMBPMCS3S5QVHTQQWENAACUVE", "length": 10122, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » आई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना\nआई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना\nकुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा प्रमुख उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली. पारंपरिक प्रथेनुसार देवीच्या सिंह गाभाऱयात घटकलशाची प्रतिष्ठापना करण्यात आला.\nतत्पूर्वी गोमुख आणि कल्लोळ तिर्थातील पवित्र जल घटकलशात भरण्यात आले. त्यानंतर मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटकलश संबळाच्या तालावर, आई राजा उदो उदोच्या गजरात वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला.\nत्यानंतर मंदिरातील सिंह गाभाऱयात ब्रह्मवृदांच्या मंत्रोपचाराच्या उद्घोषात अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील, तहसीलदार योगीता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, नगराध्यक��ष चंद्रकांत कणे युवराज साठे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, भोपे पुजारी बाळकृष्ण कदम, अतुल मलबा, अमर परमेश्वर, विकास मलबा, अमित कदम, रुपेश परमेश्वर, सुधीर कदम, विश्वजीत पाटील, अविनाश गंगणे यांच्यासह सेवेकरी, मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती. देवीच्या घटस्थापनेनंतर मंदिर परिसरातील उपदेवतांच्या घटकलशांची विधिवत प्रतिष्ठापना झाली.\nयानंतर नवरात्र काळातील यज्ञविधीसाठी ब्रह्मवृंदांना मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वर्णी देण्यात आली. याप्रसंगी विशाल कोंडो, अनंत कोंडो, सुनीत (बंडू) पाठक, हेमंत कांबळे, अशोक शामराज, धनंजय पाठक, गजानन लसणे आदी ब्रह्मवृंदांना वर्णी देण्यात आली. देवीच्या घटस्थापनेनंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली.\nनवमीला होमकुंडावर दुपारी पारंपरिक धार्मिक विधी झाल्यानंतर घटोत्थापन करण्यात येऊन शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.\nघटस्थापनेपूर्वी बुधवारी रात्री 1 वा. चरणतीर्थ पूजा पार पडली. 1.30 वा. पूजेची घाट झाल्यानंतर 2 वा. तुळजाभवानी देवीचा निद्राकाल पार पडला. त्यानंतर निद्रिस्त केलेली देवीची मूर्ती चांदीच्या पलंगावरून काढून पूर्ववत सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. यानंतर 2.30 वा. देवीला अभिषेक करण्यात आला. बुधवारी सकाळी 6 वा. पूजेची घाट झाल्यानंतर नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी देवीच्या पंचामृत अभिषेक आणि सिंहासन पूजा पार पडल्या. नित्य अभिषेक विधी झाल्यानंतर देवीस वस्त्रअलंकार चढवण्यात आले. त्यांनतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी बाळकृष्ण कदम यांच्यासह मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती.\nप्रफुल्लकुमार शेटे, यांच्या मानाच्या धान्याची पेरणी घटात करण्यात आली. त्यानंतर हे धान्य भक्तांना वितरीत करण्यात आले. रांगेत असणाऱया देवी भक्तांना दर्शनासाठी सुमारे चार ते पाच तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.\nआरोपींना फाशीसाठी सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडणार : गृहराज्यमंत्री केसरकर यांची ग्वाही\nकारभाऱयांनो लय झाली आश्वासनं,सुरूवात करा विकाकामे.\nअपहृत श्रीनाथ पंडीतची सुटका\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/adah-sharma-selling-vegetable-on-road-in-unrecognisable-look-5943622.html", "date_download": "2019-01-20T08:30:56Z", "digest": "sha1:DLZWOW7754EDUL6L4ULJILP36SW544SS", "length": 7237, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Adah Sharma Selling Vegetable On Road In Unrecognisable Look | रस्त्यावर भाजी विकताना दिसली बॉलिवूड अॅक्ट्रेस, मळलेली साडी, विखुरलेले केस आणि विना मेकअप ओळखणे झाले कठीण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरस्त्यावर भाजी विकताना दिसली बॉलिवूड अॅक्ट्रेस, मळलेली साडी, विखुरलेले केस आणि विना मेकअप ओळखणे झाले कठीण\nअदाचे हे फोटोज तिच्या नवीन चित्रपटातील लूक टेस्टचे आहेत.\nमुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस अदा शर्मा कायम आपल्या डान्सिंग व्हिडिओमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये मळलेली साडी, विखुरलेले केस आणि विना मेकअपमध्ये अदा रस्त्यावर भाजी विकताना दिसतेय. अदाचे हे फोटोज तिच्या नवीन चित्रपटातील लूक टेस्टचे आहेत. अदाने अलीकडेच एका हॉलिवूड चित्रपटासाठी ऑडिशन दिली आहे. यासाठीच तिने हा लूक केला होता. आता हा चित्रपट अदाला मिळाला की नाही, सोबतच तिची चित्रपटातील भूमिका काय आहे, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.\n10 वर्षांत अद्याप मिळाला नाही मोठा चित्रपट...\n- अदाने 10 वर्षांपूर्वी 2008 साली आलेल्या '1920' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.\n- त्यानंतर अदाने 'हम हैं राही कार के'(2013) आणि 'हंसी तो फंसी'(2014) या चित्रपटांम��्ये काम केले. पण हे चित्रपट फारसे चालले नाही. अद्याप अदाला एकही मोठा चित्रपट मिळालेला नाही.\n- अदा बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवलसोबत 'कमांडो-2'(2017) मध्ये झळकली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.\nबायको चप्पलने मारते या अभिनेत्याला, जेव्हा तो सिनेमात देतो किसिंग आणि इंटीमेट सीन्स, स्वतः रिऍलिटी शोमध्ये केला खुलासा : Video\nलग्नानंतर आपले कुटुंब सोडून दीपिका पदुकोणच्या घरात राहत आहे रणवीर सिंग, 2 महिन्यांनंतर स्वतः सांगितले यामागचे कारण\nपार्टीमध्ये तीन वर्षे मोठ्या मॉडलला भेटला भारतीय क्रिकेटर तर पहिल्या भेटीतच केला Kiss, याच्या चार दिवसांनंतर मॉडलच्या घरी जाऊन राहू लागला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/rapid-fire-round-akshaya-deodhar-41934", "date_download": "2019-01-20T09:26:06Z", "digest": "sha1:YM5ZR33IGDVE4G5QPRRWY2CVBNN3GYFF", "length": 12042, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rapid fire round akshaya deodhar नम्र राहायला आवडते (अक्षया देवधर ) | eSakal", "raw_content": "\nनम्र राहायला आवडते (अक्षया देवधर )\nशब्दांकन - तन्मयी मेहेंदळे\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nदिवसाची सुरवात कशी करतेस\n- \"विथ अ कप ऑफ कॉफी'\n- चहा आणि कॉफीचे वेगवेगळे प्रकार मला खूप आवडतात.\nतुझा फिटनेस फंडा काय\n- आई-बाबा दोघंही क्रीडा क्षेत्रात असल्यानं मी खो-खो, जिम्नॅस्टिक आणि ऍथलेटिक्‍स खेळायचे. खेळ हाच सर्वांत उत्तम व्यायाम आहे, असं मला वाटतं.\nदिवसाची सुरवात कशी करतेस\n- \"विथ अ कप ऑफ कॉफी'\n- चहा आणि कॉफीचे वेगवेगळे प्रकार मला खूप आवडतात.\nतुझा फिटनेस फंडा काय\n- आई-बाबा दोघंही क्रीडा क्षेत्रात असल्यानं मी खो-खो, जिम्नॅस्टिक आणि ऍथलेटिक्‍स खेळायचे. खेळ हाच सर्वांत उत्तम व्यायाम आहे, असं मला वाटतं.\nतुझा आवडता रंग कोणता आहे\n- निळा रंग मला प्रचंड आवडतो.\nतुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट\n- \"तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील \"अंजली पाठक' ही भूमिका माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट वाटते.\nरिकाम्या वेळात काय करतेस\n- मला भरपूर फिरायला आणि अनेक ठिकाणचे पदार्थ टेस्ट करायला आवडतं.\n- मी अहिल्यादेवी शाळेत होते. एकदा नाटकात झाशीच्या राणीच्या वडिलांच्या, पुरुष भूमिकेसाठी मला दुसरा क्रमांक मिळाला होता. ती आठवण कायम लक्षात राहील.\nअभिनेत्री झाली नसतीस, तर काय व्हायला आवडलं असतं\n- अर्थातच खेळाडू झाले असते\nतुझ्यासाठी सर्वांत आनंदाचा क्षण\n- कामातून मिळालेले समाधान हाच आनंदाचा क्षण असतो.\n\"अंजलीबाई' आणि \"अक्षया' या दोघींचा स्वभाव नेमका कसा आहे\n- \"अंजली' या मी साकारत असलेली व्यक्तिरेखेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही मला साधे आणि नम्र राहायला आवडते.\nतृणमुलच्या खासदारांचे रवीनासोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'\nकोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ...\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nवयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान\nमुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/scholarship-higher-education-students-sakal-india-foundation-109444", "date_download": "2019-01-20T09:28:17Z", "digest": "sha1:BDAFD6G5PFR3APM57UGTN4JEQQCVZJJ7", "length": 13839, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Scholarship for Higher Education Students Sakal India Foundation उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती | eSakal", "raw_content": "\nउच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nअधिक माहितीसाठी संपर्क - (020) - 24405894/95/97.\nपात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख - 31 मे 2018\nसंपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 15 जून 2018\nपुणे - हीरक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणारे \"सकाळ इंडिया फाउंडेशन' उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वार्षिक शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागवीत आहे. फाउंडेशनतर्फे पंचावन्न भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 60 हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते.\nदेशाबाहेरील विद्यापीठ वा संशोधन संस्थेकडून 2018-19 या शैक्षणिक वर्षात किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळालेले भारतीय विद्यार्थी किंवा 2016 अथवा त्यापूर्वी भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या रकमेची परतफेड दोन वर्षांत करावयाची असते.\nवृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित पीएच.डी.साठी संशोधन करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.\nअर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश दिल्याबद्दलच्या पत्राची छायांकित प्रत व स्वत-चा पत्ता लिहिलेल्या 11 सेंमी बाय 24 सेंमी आकाराच्या पाकिटावर 10 रुपयांचे टपाल तिकीट लावून ते कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे- 411 002 या पत्त्यावर पाठवावे. विनंतीपत्र पाठविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जाचा नमुना इतर जोडपत्रांसह 31 मेपर्यंत पाठविला जाईल किंवा \"सकाळ'च्या 595, बुधवार पेठ, पुणे येथील कार्यालयात सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत प्रत्यक्षात देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे संपूर्ण भरलेले अर्ज 15 जूनपर्यंतच \"सकाळ'च्या पुणे कार्यालयात स्वीकारले जातील.\nअधिक माहितीसाठी संपर्क - (020) - 24405894/95/97.\nपात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख - 31 मे 2018\nसंपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 15 जून 2018\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pcisss.blogspot.com/2018/01/", "date_download": "2019-01-20T09:39:30Z", "digest": "sha1:YHWSLOSQVNESFIRO2WETIZKJR7E4ACV5", "length": 10811, "nlines": 85, "source_domain": "pcisss.blogspot.com", "title": "PARBHANI CHAPTER OF ISSS: January 2018", "raw_content": "\nशेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील वनामकृवित सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसाय��शास्‍त्र विभाग आणि वनस्‍पती विकृ‍तीशास्त्र यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 जाने ते 25 जाने दरम्‍यान द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटक उत्‍पादन तंत्रज्ञान यावर सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ डि एन धुतराज, डॉ के टी आपेट, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ ए एल धमक आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील महणाले की, शाश्‍वत शेती उत्‍पादनासाठी द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांना द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांची निर्मिती उद्योग करण्‍यास वाव आहे. सदरिल प्रशिक्षण हे सुशिक्षीत बेरोजगारांना स्‍वयंरोजगार उपलब्‍ध करून देणारे साधन ठरेल असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. प्राचार्य डॉ गोखले यांनी ही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात 25 सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. प्रशिक्षार्थी गोविंदराज भाग्नगरे व अनिल आडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ स्‍वाती झाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ सुरेश वाईकर, डॉ अडकिणे, प्रा अनिल मोरे, श्रीमती महावलकर, श्रीमती सवंडकर आदींनी परिश्रम घेतले.\nवनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राच्‍या विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राचे विस्‍तारीकरण करण्‍यात आले असुन दिनांक 20 जानेवारी रोजी सदरिल विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस के चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील आचार्य पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना संशोधन कार्यासाठी सदरिल उपकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे माती, पाणी, ऊती विषयक विविध घटकाचे रासायनिक पृथ: क्करण करण्‍याची नियमित गरज भासते, त्‍या दृष्‍टीकोनातुन सदरिल कक्षाचा उपयोग होणार आहे. तसेच शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपास‍णीसाठीही याचा उपयोग होणार आहे.\nशेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढ...\nवनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभा...\nखतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नॅनो तंत्राचा वापर महत्वाचा – डॉ. पी. चंद्रशेखरराव ‘ शाश्‍वत शेतीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वाप...\nसंशोधनात जमिनीचे आरोग्‍य टिकविण्‍यासाठी मृद शास्‍त्रज्ञांनी अधिक भर द्यावा....जेष्ठ मृदा शास्‍त्रज्ञ तथा वाल्मीचे माजी संचालक डॉ. एस. बी...\nशेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील वनामकृवित सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग आणि वनस्‍पती विकृ‍तीशास्त्र यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141017055914/view", "date_download": "2019-01-20T09:29:00Z", "digest": "sha1:V6VYDEOVIHLWGRISXQ2ZQQCU4C26TJE5", "length": 9451, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उत्प्रेक्षा अलंकार|\nउत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“उपमानहून हा पदार्थ (उपमेय) भिन्न आहे, असें ज्याचें स्पष्ट ज्ञान झालें आहे (प्रमित), त्या पदार्थावर उपमानाची तत्त्वेन म्ह० उपमानत्वानें संभावना म्हणजे कल्पना करणें; व त्या संभावनेला निमित्त म्हणून, उपमेय व उपमान ह्या दोहोंवर राहणारा कोणता तरी रमणीय धर, किंवा त्या धर्माशींसमानाधिकरण होऊन राहाणारा दुसरा कोणता तरी रमणीय धर्म असल्याचें सांगून अथवा सुचित करुन, ती संभावना करणें, याला पहिल्या प्रकारची उत्प्रेक्षा म्हणावी. आणि वरील प्रकारच्या (म्हा० उपमानाहून भिन्न म्हणून ज्ञात असलेल्या) उपमेयाव्र, वर ���ांगितलेल्या (म्ह० उपमानाचे ठिकाणीं असलेल्या) एखाद्या धर्माच्या निमित्तानें, अथवा त्या धर्माच्या अधिकरणावर राहणार्‍या दुसर्‍या एखाद्या धर्माच्या निमित्तानें, उपमानाच्या धर्माची संभावना केली असेल तर ती, दुसर्‍या प्रकारची उत्प्रेक्षा.”\n‘लोकोत्तरप्रभावं त्वां मन्ये नारायणं परम’ (हे लोकोत्तरप्रभावशाली राजा, तुला मी श्रेष्ठ असा भगवान् विष्णु समजतों.)\nह्या श्लोकार्धांत, लोकोत्तरप्रभावशाली राजाचा, भगवान् विष्णूशीं व्याप्तिसंबंध आहे. अशी संभावना करण्याच्या परिस्थितींत, अनुमान तर होऊं शकत नाहीं; कारण, पक्का व्याप्तिसंबंध ही अनुमानाची सामग्री येथें नाहीं. तेव्हां, अशा स्थितींत, फार करून हा भगवान् विष्णु असावा, अशा तर्‍हेच्या येथें, होणार्‍या संभावनेला उत्प्रेक्षा अलंकार मानण्याचा (कदाचित्) प्रसंग येईल. म्हणून तो प्रसंग टाळण्याकरतां.(आम्ही आमच्या) वरील उत्प्रेक्षेच्या लक्षणांत, ‘तदभिन्नत्वेन प्रमितस्य’ हे शब्द घातले आहेत. ह्या शब्दांनीं उत्प्रेक्षेंतील संभावना आहार्य (म्हणे जाणूनबुजून केलेली) असते असें सूचित होतें.\n“ अत्यंत सुंदर व श्यामवर्ण अशा रामाला वनामध्यें पाहून, हा बहुतकरून पाण्यानें भरलेला मेघ असावा असें समजून मोर नाचूं लागले.”\nह्या श्लोकांतील संभावनेला, उत्प्रेक्षा मानण्याचा प्रसंग येणार नाहीं; व त्याचप्रमाणें (याच श्लोकाच्या उत्तरार्धांत बदल करून) “पाण्यानें भरलेला हा मेघ आहे अशी समजूत झाल्यामुळें मोर सतत नाचूं लागले”\nह्या श्लोकार्धांत होणार्‍या भ्रांतीलाही उत्प्रेक्षा म्हणण्याचा प्रसंग येणार नाहीं. (कारण त्या दोन्ही ठिकाणीं संभावनेंचें ज्ञान आहार्य नाहीं.)\nस्त्री. रात्रीं चिनचिन आवाज करणारा प्राणी ; रातकिडा . नीजों नल्हे सकाळी वेळी राती काळी चीनचीनी - तुगा ४१६४ . [ घ्व . ]\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://amar-puranik.blogspot.com/2016/06/blog-post_26.html", "date_download": "2019-01-20T09:23:53Z", "digest": "sha1:PM57Z5S5YIOJJKSLOPG5K2PJKA5B67FR", "length": 35928, "nlines": 286, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: भारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनी कोलदांडा", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडर���नला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक\nभारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनी कोलदांडा\n•चौफेर : अमर पुराणिक•\nभारताच्या वाढत्या विकासाच्या वेगाबरोबर भारताची उर्जेची समस्या वाढते आहे. ही समस्या मिटवण्यासाठी एनएसजीचे सदस्यत्व मिळणे अतिशय गरजेचे आहे. आजपर्यंत भविष्यातील समस्या सोडवण्याची मोठी चिंता भारताला होती. एनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यास भारत या समस्येतून मुक्त होणार आहे. एनएसजीत सामिल झाल्यानंतर भारत विकसित देशात मोठे स्थान निर्माण करु शकतो आणि जगात आदर्शवत ठरु शकतो. पण शुक्रवारी सेऊल येथे झालेल्या एनएसजीच्या बैठकीत चीनने बैठकीच्या प्रारंभीच भारताच्या एनएसजी प्रवेशाला तीव्र विरोध करत खोडा घातला आहे. त्यामुळे काही काळासाठी तरी भारताला एनएसजी प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.\nकूटनीति आणि परराष्ट्र धोरणाबाबत गेल्या दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपुर्व यश मिळवले आहे. नुकताच त्यांनी पाच देशांचा यशस्वी दौरा केला. सर्वात मोठे यश मोदींना अमेरिकेत मिळाले. बराक ओबामा यांनी भारताला एनएसजी (न्यूक्लियर सप्लायर ग्रुप) अर्थात अणू पुरवठा राष्ट्रसमुह आणि एमटीसीआर (मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम) म्हणजे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण संघ यांचा सदस्य बनवण्यासाठी संपुर्ण सहकार्य आणि पाठिंबा दिला आहे. स्वत: अमेरिका भारताला सदस्यत्व मिळावे म्हणून अटोकाट प्रयत्न करेल असेही वचन ओबामा यांनी दिले. मोदी यांनी अमेरिकेशिवाय इतर पाच देशांचा दौरा केला त्यांनीही मोदींचे उत्साहात स्वागत केले आणि भारताला पाठींबा दिला आहे. भारताला एनएसजी आणि एमटीसीआरमध्ये प्रवेशासाठी अमेरिका, जपान, रशिया, स्वित्झर्लंड, मेक्सिको, फ्रांन्स, इंग्लंड, न्यूझीलंड आदी देशांनी भारताला पाठींबा दिला. चीननेही आपला सशर्त पाठींबा दिला होता. चीनने पाकिस्तानलाही सदस्यत्व दिले तरच आम्ही भारताला पाठींबा देऊ अशी वक्र भूमिका घेतली. पण शुक्रवारी सेऊल येथे झालेल्या एनएसजीच्या २ दिवसीय बैठकीत चीनने बैठकीच्या प्रारंभीच भारताच्या एनएसजी प्रवेशाला तीव्र विरोध करत खोडा घातला आहे. त्यामुळे काही काळासाठी तरी भारताला एनएसजी प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.\nएनएसजी या समुहाची स्थापना १९७४ साली झाली होती. तेव्हा या समुहात केवळ अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, फ्रांन्स, जपान, रशिया आदी देश होते. पुढे हळूहळू इतर देशांना या समुहात स्थान मिळत गेले. सध्या या समुहात ४८ राष्ट्रं आहेत. एनएसजीची स्थापना ही अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे आणि सदस्य देशांद्वारे अणुउर्जा सयंत्राद्वारे उर्जा उत्पादन कार्यावर जोर देणे यासाठी केली गेली होती. यात उर्जा उत्पादनासाठी अण्��स्त्र सामुग्रीचे आदान प्रदानही संभव आहे. पण ते केवळ शांतीपुर्ण कार्यासाठीच वापरले जाऊ शकते. या ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी भारताला आधी एनपीटीचे (न्यूक्लियर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी) सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. एनटीपी अण्वस्त्रांचा विस्तार रोखणे आणि अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा शांतीपुर्णरित्या वापराचा पुरस्कार करते. एनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भारताला अनेक फायदे होणार आहेत. भारत अणुउर्जा, अण्वस्त्र तंत्रज्ञान आणि युरेनियम सदस्य देशांकडून विनाअट मिळवू शकेल. इतर सदस्य देशांकडून मोठी मदत मिळणे शक्य आहे. एनएसजीच्या सर्व सदस्यांकडे वीटोचा अधिकार आहे ज्याचा वापर नवे सदस्य एनएसजीमध्ये सामिल करण्यासाठी करु शकतात. एकदा भारत एनएसजीचा सदस्य झाल्यानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय स्थरावर वजन वाढणार आहे. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे भारताच्या वाढत्या विकासाच्या वेगाबरोबर भारताची उर्जेची समस्या वाढते आहे. ही समस्या मिटवण्यासाठी एनएसजीचे सदस्यत्व मिळणे अतिशय गरजेचे आहे. आजपर्यंत भविष्यातील समस्या सोडवण्याची मोठी चिंता भारताला होती. एनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यास भारत या समस्येतून मुक्त होणार आहे. एनएसजीत सामिल झाल्यानंतर भारत विकसित देशात मोठे स्थान निर्माण करु शकतो आणि जगात आदर्शवत ठरु शकतो. पण चीनने अण्वस्त्र बंदी करारावर भारताने स्वाक्षरी केली नसल्याचे कारण पुढे करत चीनने भारताला एनएसजी प्रवेश देण्यास तीव्र विरोध केला.\nएमटीसीआर (मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम) चा सदस्य बनलेला भारत ७ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यातील एक एमटीसीआर चा सदस्य बनण्याचा प्रस्ताव ही होता. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान भारताने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. एमटीसीआर ही ३५ देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्याचे काम जगभरातील अणूउर्जेद्वारे रासायनिक, जैविक, अण्वस्त्रांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे आहे. अर्थात या तंत्रज्ञानाचा प्रयोग कोणताही देश केवळ आपल्या संरक्षणासाठीच करु शकतो. एमटीसीआरचे गठन १९९७ साली जगातील सात मोठ्‌या विकसित देशांनी केले होते. नंतर २७ अन्य देश यात सामिल झाले. भारत एमटीसीआरचा सर्वात नवा व ३५ वा सदस्य आहे. एमटीसीआरचा सदस्य बनल्याने भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळवणे सोपे जाईल असे वाटले होते आणि ते खरे ही होते पण ते चीनमुळे याबैठकीत शक्य झाले नाही.\nभारताला विरोध करण्याची काही राष्ट्रांची वेगवेगळी कारणे आहेत. पण चीनचा विरोध मात्र यासर्वांहून भीन्न आहे. भारताचा विकासाचा वेग आणि मोदींच्या आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे चीन चिंतेत पडला आहे. भारत आणि अमेरिकेची वाढती मित्रता चीन आणि पाकिस्तानच्या डोळ्यात सलते आहे. वरकरणी मैत्रीचे ढोंग करणारा चीन भारताला अशियातील सर्वात कट्टर वैरी समजतो. भारताला शह देण्यासाठी जाणूनबूजून भारताविरोधात पाकिस्तानला भरपूर आर्थिक आणि सामरिक मदत करत असतो. एक गोष्ट स्पष्ट आहे की, जर चीनने मदत केली नसती तर पाकिस्तान अण्वस्त्र बनवू शकलाच नसता. जेव्हापासून अमेरिका भारताला एनएसजीचे सदस्यत्व देण्यास मदत करेल अशी दोन्ही राष्ट्रांकडून संयुक्त वक्तव्ये आली तेव्हापासुन चीनचा पारा चढला आणि पाकिस्तानलाही एनएसजीचे सदस्य बनवण्याची मागणी करु लागला. मुळात पाकिस्तानची क्षमता नसतानाही पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी पाकिस्तान भारतापेक्षा सक्षम असल्याच्या वल्गना केल्या. पाकिस्तानला एनएसजीचे सदस्यत्व मिळणे अशक्य आहे त्यामुळे चीन भारताच्या मार्गात अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.\nअशियाई क्षेत्रात ज्या तर्‍हेने चीनची दादागिरी वाढत चालली आहे त्यामुळे अग्नेय अशिया, पुर्व अशियातील देश आणि जपानसारखा बलाढ्‌य देशही त्रस्त झाला आहे. भारतही चीनच्या मुजोरीला वैतागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा सांगितले आहे की ‘चायना सी’मधून समुद्री जहाजांची ये जा कोणत्याही अडथळ्याविना झाली पाहिजे पण चीन आपली हेकेखोर भूमिका सोडायला तयार नाही. अग्नेय अशियातील देश घाबरले होते त्यामुळे ते चीनची अरेरावी रोखू शकण्यात असमर्थ होते. पण आता भारत आणि अमेरिकेने घोषणा केली आहे की अशियाई समुद्री क्षेत्रात भारत आणि अमेरिकेचे सामरिक हित समान असेल आणि भारत व अमेरिका एकमेकांची सामरिकबाबतीत मदत करेल, हे ऐकून चीन बिथरला आहे. चीनने भारताला त्रास देण्याचा प्रत्येक संभव प्रयत्न केला आहे. भारताचे शेजारी आणि हिंदी महासागराचे देश जसे बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदिव आणि पाकिस्तान यांच्यासोबत चीनने आपले संबध मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत आणि या देशांना इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भरपूर मदत देऊन त्यांच्यावर आपले प्रभूत्व स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. इतकेच नाही तर या भागातील देशांची एकजूट करुन चीनने भारताला कोंडीत पकड्‌याचा पराकोटीचा प्रयत्न केला आहे. आता नेपाळालाही भारताविरुद्ध आपल्याकडे खेचण्याचा उद्योग चालू आहेत.\nवास्तविक पाहता चीन कधीच भारताचा मित्र नव्हता. आपल्या देशाचे दुर्भाग्य की आपल्या देशातील जवाहरलाल नेहरुंसारखे नेते चीनची दुष्ट मनीषा ओळखून शकले नाहीत. ‘हिंदी-चीनी भाई-भाई’ या भावनेच्या भरात भारत-चीन चांगले मित्र होतील या आशेच्या प्रभावात चीनच्या नियतीतील खोट भारत ओळखू शकला नाही आणि ६२ च्या युद्धात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आता भारत सामरिकदृष्ट्या मजबूत आहे. भारताला मोदी सारखे कणखर नेतृत्व लाभले आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणाने चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांना भारताच्या क्षमतेबद्दल आता विश्‍वास आहे आणि चीनला हे देश आता पुर्वीसारखे घाबरणार नाहीत, आणि चीन हे समजून चूकला आहे. त्यामुळे आता केवळ पाकिस्तान एकच साथीदार उरला आहे म्हणून पाकिस्तानची सर्वतोपरी मदत चीन करतोय. पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानी आतंकवादाचा फायदा उचलून भारताला अस्थिर करण्याची खेळी चालू आहे. म्हणूनच चीनने भारताला एनएजीचे सदस्यत्व मिळू नये याचा अटापीटा चालवला आहे. आत्तापर्यंत मोदींना अभूतपुर्व यश मिळालेले असले तरीही भारताला अतिशय सावध राहणे आवश्यक आहे. एक बाब स्पष्ट आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अशियातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. अशावेळी विरोधी पक्षांनी राष्ट्रीय भूमिकेबाबतीत मोदींवर टीका न करता त्यांना पुर्ण सहकार्य देणे आवश्यक आहे तरच जगात भारताची मान उंचावेल. पण भारताला एनएसजीत प्रवेश न मिळाल्यामुळे कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीला झालेला हर्षवायू सार्‍या देशाने पाहिला आहे. कॉंग्रेसनेते आनंद शर्मा यांनी मोदींवर टीका करण्याचा अश्‍लघ्यपणा केला आहे. तर दिल्लीत आम आदमी पार्टीने आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रीय भूमिकेबाबत विरोधकांचे असे वागणे योग्य नव्हे. राष्ट्रीय धोरणाबाबतीत विरोधक आणि माध्यमांची ही भूमिका राष्ट्रघातकी आहे याची जाणिव ठेवणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक विरोधी पक्षांनी राष्ट्राच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. अन्यथा पंतप्रधान मोदी स्वत:च्या क्षमतेवर भारताची मान उंचावण्यास सक्षम आहेत.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nभारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनी कोलदांडा\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात\nसुब्रमण्यम स्वामी- रघुराम राजन वादाचा मतितार्थ\nचाबहार बंदरामुळे पाकिस्तानची कोंडी\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/samruddha-bhambure/page-3/", "date_download": "2019-01-20T08:45:31Z", "digest": "sha1:AGBQ4A4BCMT7AT34T35XYODMHPAYO7ST", "length": 10656, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Samruddha Bhambure : Exclusive News Stories by Samruddha Bhambure Current Affairs, Events at News18 Lokmat Page-3", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\n आजपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू\nगर्भधारणेनंतर मांसाहार, सेक्स, कुसंगत टाळा; केंद्र सरकारचा अजब सल्ला\nलंडनमध्ये 27 मजली टॉवरला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती\nसिद्धीविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी\n... पण वेळ आली नव्हती\n'कर्जमाफीचे निकष ठरण्याची शक्यता धूसर'\nसातवा वेतन आयोग लागू न केल्यास कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा\nराज्याच्या कॅबिनेटची आज बैठक; शेतकरी कर्जमाफीबाबच होणार चर्चा\nतुकोबांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी\nदहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी\n'मराठी सिनेमात काम करायची इच्छा'\n'जिल्हा बँकांना कर्जमाफी देणं शक्य आहे का\n'दुधाचा 6 रूपये दर वाढवणारा मी पहिला मंत्री'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/accident-on-nrushinhwadi-road-woman-death/", "date_download": "2019-01-20T09:19:05Z", "digest": "sha1:ANERDMZQESJGM3ITUN6JOADHJGSAAQMF", "length": 5037, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नृसिंहवाडी रस्त्यावर अपघातात महिला ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नृसिंहवाडी रस्त्यावर अपघातात महिला ठार\nनृसिंहवाडी रस्त्यावर अपघातात महिला ठार\nगणेशवाडी (ता. शिरोळ) येथील नृसिंहवाडी रस्त्यावर मोटारसायकल आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात रेश्मा फिरोज मुजावर (वय 28.रा इचलकरंजी) ही महिला जागीच ठार झाली.\nनिष्काळजीपणाने ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी ट्रकचालक मरोबा भिवा पांढरे (रा. टकळगे ता.विजापूर जि.विजापूर) यांच्याविरुद्ध कुरूंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज (मंगळवार दि.20) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिरोज मौला मुजावर(रा.इचलकरंजी) हे आपली पत्नी रेश्मा मुजावर व तीन मुलांना घेऊन हिरो होंडा मोटारसायकल (क्र.एम एच 08.एल.8893) वरून कर्नाटक राज्यातील उगार या गावातून गणेशवाडी मार्गे इचलकरंजीकडे निघाले होते.\nमुजावर यांच्या मोटारसायकलला उजव्या बाजूने ट्रकने धक्का दिल्याने रेश्मा मुजावर ह्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. ट्रकाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.\nदरम्यान या अपघातानंतर रेश्मा मुजावरच्या मृतदेहाकडे पाहून त्यांची मुले तंजीला, सबिया, हर्षद या चिमुकल्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कुरुंदवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत मुजावर यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Raj-Thackeray-asks-Shiv-Sena-chief-to-ask-for-refinery-project/", "date_download": "2019-01-20T09:34:49Z", "digest": "sha1:TCSLJFG67PKPVEDOP7UPMRTSKEUJNRLB", "length": 4944, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना जाब विचारा : राज ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना जाब विचारा : राज ठाकरे\nरिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना जाब विचारा : राज ठाकरे\nरिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, नाणारचा विषय आता संपला आहे, अशी भूमिका मांडणारी शिवसेना आजही सत्तेत असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे याबाबतचा जाब शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधींनाच विचारा, अशी रोखठोक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. आपण नाणारवासीयांच्या सोबत राहून या प्रकल्पाबाबत पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संघटनात्मक पातळीवरील राज्यव्यापी दौरा सुरू असून गुरुवारी ते राजापुरात आले होते. महामार्गावरील गुरुमाउली येथील हॉटेलवर त्यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले. सेनेच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले. नाणारवासीयांच्या शिवसेनेकडून\nअपेक्षा होत्या पण त्या पूर्ण न झाल्याने मनसे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का असे विचारले असता, आम्ही नाणारवासीयांच्या समवेत आहोत, आता पुढे कसे करायचे ते आमच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन ठरवू, अशी भूमिका त्यांनी मांडली.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Railway-recruitment-issue-High-court-questions-railway-administration/", "date_download": "2019-01-20T09:50:23Z", "digest": "sha1:4WWBUWYSC3ATYKXXOP5YO4XFDT5NHQYR", "length": 6094, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेतील नोकरभरतीत महाराष्ट्राला का डावलले? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेतील नोकरभरतीत महाराष्ट्राला का डावलले\nरेल्वेतील नोकरभरतीत महाराष्ट्राला का डावलले\nरेल्वेत चतुर्थश्रेणीच्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या नोकरभरतीत महाराष्ट्रातील तरुणांना डावलणार्‍या रेल्वे प्रशासनाला उच्च न्यायालयाने सोमवारी चांगलेच धारेवर धरले. भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वैद्यकीय तपासणी झालेल्या 300 उमेदवारांना नियुक्‍त का करण्यात आले नाही, असा सवाल उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे तहिलरामानी आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने केला. याबाबत रेल्वे प्रशासनाला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.\nमध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभागासाठी चतुर्थश्रेणीच्या सुमारे 6413 पदांच्या नोकरभरतीसाठी रेल्व प्रशासनाने 2007 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली. 2011 मध्ये निवड प्रक्रिता सुरू केली. या निवडप्रकियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही करून घेतली. मात्र, त्यांची नियुक्‍ती न केल्याने योगेश पाटील, ज्ञानेश्‍वर शिंदे याच्यासह सुमारे 300 उमेदवारांच्या वतीने अ‍ॅड. एम. पी. वशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरामानी आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nअ‍ॅड. वशी यांनी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले. 2007 मध्ये नोकरभरतीची जाहिरात देऊन प्रत्यक्ष नोकरभरती 2011 मध्ये सुरू केली. या नोकरभरतीत सर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 400 उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही घेण्यात आली.\nत्यांची नियुक्‍ती करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करून हे सर्व उमेदवार महाराष्ट्रातील आहेत, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dombivali-baby-born-in-local-railway/", "date_download": "2019-01-20T09:50:54Z", "digest": "sha1:GDYAMEOVK4WGBXXFH2ILAVTQCTQSABMM", "length": 5443, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकलमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म\nलोकलमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म\nगुरूवारी रात्री डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्र. 3 वर मोठा गलका झाला. तेथे कल्याणहून येऊन थांबलेल्या एका लोकलमध्ये गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होउ लागल्‍या होत्‍या. यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्‍यान या महिलेने लोकलमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी लोकलच्या डब्यातील प्रवाश्यांपैकी अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी महिलेला तिच्या नवजात बाळासह पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.\nनाशिकमध्ये राहणारी रूपाली आंबेकर ही महिला गरोदर असल्याने ती कल्याणच्या वालधुनी येथे आपल्या माहेरी आली आहे. तिच्यावर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याच दरम्यान पोटात दुखू लागल्याने गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास तिचे वडील तिला डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास निघाले. त्यांनी 9 वाजून 20 मिनीटांनी कल्याण येथून लोकल पकडली. मात्र या लोकलने कल्याण स्थानक सोडताच रूपालीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. दरम्‍यान रूपालीने काही क्षणातच एका गोंडस बाळाला जन्म दिला. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी मदतीसाठी सदर लोकलमध्ये धाव घेत रूपालीसह तिच्या बाळाला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रूपाली आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत. गर्भवती रूपालीला हॉस्पिटलमध्ये नेणारे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल के. व्ही. राजपूत व डी. एल. जगदाळे या दोघांचे रूपाली आणि तिच्या कुटुंबाने आभार मानले आहेत.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Social-work-of-Nitalai-Dangat-Patil/", "date_download": "2019-01-20T08:55:32Z", "digest": "sha1:JIALEZS3NIOC2MHZJ4XRTXGD42EOCVUJ", "length": 5383, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDayउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळकन्या निताताई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › #Women’sDayउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळकन्या निताताई\n#Women’sDayउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळकन्या निताताई\nउपेक्षित महिलांच्या सन्मानासाठी लढणार्‍या मावळ कन्या, नगरसेविका निताताई अनंत दांगट पाटील यांनी विविध विकास कामांतून तसेच महिला, विद्यार्थ्यांनी साठी विविध उपक्रम राबवून सिंहगडरोडवर ,वडगाव धायरी परिसरात आपल्या सामाजिक बांधिलकीचे नाते दृढ केले आहे.\nराजकारणात असूनही सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी होऊन मनपा तसेच इतरशाळेतील विद्यार्थ्यांनी ,महाविद्यालयीन तरूणी, घरकाम ,सफाईकाम , भाजी विक्री ,मजूरी करणार्‍या महिला , वृध्द महिलांच्या व्यथा समजावून त्यांच्या हक्कासाठी निताताई दांगट पाटील यांनी वर्षभरात विविध कल्याणकारी योजनां सुरू केल्या आहेत. सासरे कै.चंद्रकांत दांगट पाटील यांनी ज़ोपासलेला सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यातून जिवंत केला आहे.\nगोर गरीब ,कष्टकरयांची मुले ,मुली बहुसंख्येने शिक्षण घेत असलेल्या वडगाव बुदरूक येथील मनपा शाळेत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील कष्टकरी महिलां पर्यंत पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे..कुटूंबाच्या ,राष्ट्राच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या सन्मानासाठी चळवळ सुरू असल्याचे निताताई दांगट पाटील यांनी सांगितले.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6823-ips-officer-himanshu-roy-died", "date_download": "2019-01-20T08:52:42Z", "digest": "sha1:UKUTZDREGK7I3LUN3MT5OI37DVMH7RYW", "length": 7050, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "IPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nIPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nराज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होते. आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. एक तडफदार आणि कर्तबगार पोलीस अधिकारी अशी आेळख असलेले हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.\n१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे हिमांशू रॉय यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणं हाताळली होती. 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती.\nरॉबिनहूड आणि आप्पा महाराज म्हणून ओळखले जाणारे बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\nकॉपी करणाऱ्या सचिनची मृत्यूशी झूंज अयशस्वी\nबजाज उद्योग क्षेत्राला मोठा धक्का, अनंत बजाज यांचे निधन\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/586772", "date_download": "2019-01-20T09:18:04Z", "digest": "sha1:S5VXGTR4QXF4UPOQFTUFEOFU3MJLHEQ3", "length": 10153, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "घर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » घर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार\nघर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार\nआंबव महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण नाईक यांनी तयार केले अफलातून बहुद्देशीय यंत्र\nशेतात कोणी नसताना आग लागली तर बहुसंख्यवेळा शेती जळून नष्ट होते. कारण शेती ही घरापासून दूर असते. त्यामुळे आग लागलेली लवकर समजत नाही. मात्र लागलेली आग शेतकऱयाला कुठेही असताना समजावी व ती आटोक्यात आणता यावी, यासाठी अफलातून अशा यंत्राची निर्मिती संगमेश्वर तालुक्यातील आंबव राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण नाईक यांनी केली आहे. शेतात आग लागली तर अलाराम वाजेलच, पण शेतकऱयाच्या मोबाईलवर मेसेज जाईल. तसेच ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची यंत्रणा सुरु होणार आहे. हे यंत्र शेतकऱयांना वरदान ठरणार आहे.\nसध्या वणव्यांचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. काहीवेळा या आगीत पूर्णपणे शेतीच्या शेती नष्ट होत आहे. यामुळे शेतकरी सध्या चांगलेच हतबल झाले आहेत. बहुसंख्य शेतीही घरापासून दूर असल्याने रात्री किंवा दिवसाही आग लागलेली शेतकऱयाला समजत नाही. यामुळे आग लागलेली असताना शेतकरी काहीच करु शकत नाही. मात्र यावर आता आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण नाईक यांनी अफलातून असा उपाय काढला आहे. एका यंत्राची निर्मिती केली असून विशेष म्हणजे याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली आहे.\nया यंत्राव्दारे शेतात जर आग लागली तर प्रथम अलाराम वाजणार आहे. तसेच शेतकऱयाच्या मोबाईलवर मेसेजही जाणार आहे. शेतात ठिबक सिंचनसारखी यंत्रणा त्वरित सुरु होणार आहे. जेणेकरुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे शेतकऱयाला हे यंत्र वरदान ठरणार आहे. हे यंत्र बहुद्देशीय असून याचा शेतकऱयांना अनेक गोष्टीसाठी फायदा होणार आहे. शेतात जमिनीचा ओलावा संपला तर त्वरित ठिबक सिंचन यंत्रणा सुरु होणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा मनुष्यविरहित चालू शकते.\nआणखीही एका यं���्राची निर्मिती\nतंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱयांना या यंत्राचा लाभ व्हावा व त्यांचे जीवनमान उंचावे, त्यासाठी याची निर्मिती करण्यात आल्याचे प्रा.लक्ष्मण नाईक यांनी सांगितले. यासाठी संस्थाध्यक्ष रवींद्र माने व महाविद्यालयाचे प्राचार्य महेश भागवत यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे नाईक यांनी सांगितले. या यंत्राबरोबरच त्यांनी आणखीही यंत्राची निर्मिती केली आहे. यामध्ये घरात एलपीजी गॅस लिकेज झाला तर त्याचा त्वरित अलाराम वाजणार आहे. यामुळे हे ही यंत्र तितकेच महत्वाचे ठरणार आहे.\nप्रकल्पाला विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा\nमुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची दरवर्षी निवड करण्यात येते. यावर्षी लक्ष्मण नाईक यांच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणाही करण्यात आली आहे.\nलोटेतील पाचही कारखान्यांचा पाणी, वीजपुरवठा खंडित\nचिपळुण पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन\nचिपळुणात 400 जणांवर गुन्हे दाखल\nचिपळूण बसस्थानक होणार ‘हायटेक’\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/laxman-chavadi-mgm-road-tender-muhurt-45954", "date_download": "2019-01-20T09:45:07Z", "digest": "sha1:E4WTJNE5DVGZXAYYRRV2OSRX5BD7JEZV", "length": 15439, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "laxman chavadi to mgm road tender muhurt लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता निविदेला अखेर मुहूर्त | eSakal", "raw_content": "\nलक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता निविदेला अखेर मुहूर्त\nगुरुवार, 18 मे 2017\nजालना रोडला समांतर - साठ फुटांच्या रस्त्यासाठी १३ कोटी ६७ लाखांची निविदा\nऔरंगाबाद - जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी होण्यासाठी या रोडला समांतर असलेला लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याच्या कामाच्या निविदेसाठी तारीख पे तारीख पडत होती. अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) ई-निविदा काढण्यात आली. १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३५ रुपयांच्या कामाची निविदा उघडण्यासाठी सोमवारी (ता. २९) प्री-बीड मीटिंग होणार आहे.\nजालना रोडला समांतर - साठ फुटांच्या रस्त्यासाठी १३ कोटी ६७ लाखांची निविदा\nऔरंगाबाद - जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी होण्यासाठी या रोडला समांतर असलेला लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याच्या कामाच्या निविदेसाठी तारीख पे तारीख पडत होती. अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) ई-निविदा काढण्यात आली. १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३५ रुपयांच्या कामाची निविदा उघडण्यासाठी सोमवारी (ता. २९) प्री-बीड मीटिंग होणार आहे.\nजालना रोडवर वर्दळ वाढल्याने सतत छोटे-मोठे अपघात होतात. यामुळे लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा रस्ता जालना रोडला पर्याय बनणार आहे. एमजीएम ते थेट वरद गणेश मंदिर चौक असा जालना रोडसाठी पर्यायी मार्ग सुरू होणार आहे. चार महिन्यांपूर्वी क्रांती चौक ते बाबा पेट्रोलपंप रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असल्याने त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याचे काम शासनाकडून प्राप्त २४ कोटींच्या निधीतून करण्याचा निर्णय एका बैठकीतून घेण्यात आला. महापौरांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही तारखेवर तारखा दिल्या जात होत्या. अखेर या निविदा प्रक्रियेला मंगळवारी (ता.१६) मुहूर्त लागला आणि निविदा प्रसिद्ध झाली.\nरस्ता मंजूर होऊन बरीच वर्षे झाली. या कामासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या जागा दिल्या; परंतु निविदा प्रक्रियाच सुरू होत नव्हती. निविदा प्रक्रिया लवकर व्हावी व प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हावी, यासाठी आपण सतत पाठपुरावा केला, यामुळे उशिरा का होईना निविदा निघाली याचा आनंद आहे.\n- आशा भालेराव, वॉर्डाच्या नगरसेविका\nया रस्त्याची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर स्मशान मारुती मंदिर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. या वेळी महापौर भगवान घडामोडे, भाजपचे आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेवक राखी देसरडा, कैलास गायकवाड, शिवाजी दांडगे, रमेश जायभाय, परिसरातील नागरिक सखाराम पोळ, राजू वाडेकर, वल्लभ बागला, संदीप वाघ, फय्याज सेठ, अशोक जगताप, राजू राठी, दिलीप सोनी, पंजाबराव वडजे आदी उपस्थित होते.\nहा रस्ता पूर्ण व्हावा, यासाठी आपण गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. यामुळे जालना रोडला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले.\n- प्रशांत देसरडा, माजी उपमहापौर\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/john-deere-sugarcane-harvester-ch330/mr", "date_download": "2019-01-20T09:44:18Z", "digest": "sha1:A2TFNICCUBNU3VN7U3AQUD4CPDS5JVDC", "length": 4959, "nlines": 124, "source_domain": "khetigaadi.com", "title": "John Deere Sugarcane Harvester CH330", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nपावर/इंजिन एचपी : 198 Hp\nएक्सट्रॅक्टर ब्लेडची संख्या :\nइंधनच्या टाकीची क्षमता :\nसमोरच्या टायरचा आकार\t:\nमागच्या टायरचा आकार :\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150522042940/view", "date_download": "2019-01-20T09:16:24Z", "digest": "sha1:WL742JWM3BWGIHZDPGXNA7DSW4U2TY6F", "length": 9612, "nlines": 85, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संकल्पवाक्यं", "raw_content": "\nदत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय\nसंस्कृत सूची|पूजा विधीः|श्रीसूक्तविधानम्|अथ पूजाविधि: (साधारण:)|\nप्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.\nतत्तत्कर्मण: संकल्पवाक्यं प्राचीनैस्तत्तद्रंथे लिखितमस्ति चेत्‌ तदेव ग्राहयम्‌ - स्वरचितसंकल्पवाक्यापेक्षया मुनिप्रणीतस्याद्दष्टाधिक्यहेतुत्वादिति विदुषां मतम्‌ यदा व्रतोपवासाद्यनुष्ठाने संकल्प: कर्तुं इष्यते तहतोपवासांगभूतोपोषणीयतिथ्यभावेऽपि एकादशीव्रते गणेशचतुर्थीव्रतादौ च साकल्यवचनापादिततत्तत्सत्त्वमादाय व्रतादिनिमित्तीभूततिथ्यादेरेवोल्लेख:, एतदतिरिक्ते संध्यापूजादिकर्मणि, सत्यनारायणव्रतादौ च तात्कालिकतिथ्यादेरेवेति स्पष्टं व्रतराजादौ \nअर्थ :--- त्या त्या कर्माचें संकल्पवाक्य त्या त्या प्राचीन ग्रंथांत असेल तर तें तसेंच घेणें चांगलें. स्वत: नवीन संकल्पवाक्य तयार करण्यापेक्षां प्राचीन पुण्यवान पुरुषांच्या मुखांतील वाक्य उच्चारणें अधिक श्रेयस्कर होय असें विद्वानांचें मत आहे. आतां ज्या तिथि - योगांच्या निमित्तक उपोषणादि व्रत करणें असेल, ती तिथि वा नक्षत्रयोगादि संकल्पकालीं जरी नसली तथापि साकल्यवचनानें उपोषणीय तिथ्यादींचें तत्कालीं सत्त्व म्हणजे अस्तित्व आहे असें समजून त्याच उपोषणीय\nतिथ्यादींचा संकत्पवाक्यांत ऊह करावा. तात्कालिक तिथीचा ऊह करूम नये. उदाहरणार्थ, ज्या वेळीं दोन एकादश्या येतात, तेव्हां क्वचित्प्रसंगीं भागवत एकादशी ज्या दिवशीं लिहिलेली असते त्या दिवशीं सरळ द्वादशी असते अथवा तिथिवृद्धि असतां दुसरे दिवशीं एकादशी अत्यल्प घटिकापलात्मक असते अशा वेळीं तिथि कोणती म्हणावी हा प्रश्न उद्भवतो. त्याचें निरसन असें - संकल्पसमयीं उपोषणीय एकादशी तिथि नसली तरी तन्निमित्तक व्रत उपोषण कर्तव्य असतां ‘एकादश्यां तिथौ’ असेंच म्हणावें. द्वादश्यां म्हणूं नये. दुसरें उदाहरण गणेशचतुर्थी ‘मध्यान्हे पूजयेन्नृप’ या वचनानुसार चतुर्थी प्रात:कालीं नाहीं पण मध्यान्हाला आहे, म्हणून त्याच दिवशीं शास्त्रत: गणेशपूजन प्राप्त असल्यानें सकाळीं संकल्पाचे वेळीं जरी चतुर्थी नसली, तरी साकल्यवचनानें ती आहे असें समजून ‘चतुर्थ्यां तिथौ’ असाच पूजनसमयीं संकल्पवाक्यांत उच्चार करावा. तिथ्यादि निमित्तीभूत नसलेलें सत्यनारायणादि व्रत कर्तव्य असतां तात्कालिक तिथ्यादि घ्यावी. इत्यादि विचार धर्मशास्त्रांत स्पष्ट आहे. याप्रमाणें संकल्पविचार झाला.\nधनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत\nगाढवाचा मालक कोणीहि असला तरी त्याचेकडून भरपूर काम घेऊन त्यास खावयास न घालतां उकिरडें फुंकावयास सोडून देतो. त्याप्रमाणें मजूर वगैरे लोक कोणाच्याहि आश्रयास असले तरी त्यांस भरपूर श्रम केल्याशिवाय कांहीं मिळत नाहीं. तीच कथा परतंत्र लोकांची आहे.-टिसू ११०.\nऔक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/1549", "date_download": "2019-01-20T08:46:21Z", "digest": "sha1:D2MKXSAUXYLC2KZSOERXBRFGCFRNWKSU", "length": 4740, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\n#BlackBuckPoachingCase : काळवीट शिकार प्रकरणात सलमानबरोबर कोण अडकलं \n#BlackBuckPoachingCase : काळवीट शिकार प्रकरणात सलमानबरोबर कोण अडकलं \n'सल्लूभाई' दोन दिवसानंतर जेलबाहेर येणार; ५० हजारांच्या...\nकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला अखेर जामीन मंजूर झालाय. ५० हजारांच्या...\nसलमानचा बॉडिगार्ड शेराची मीडियाला धक्काबुक्की\nसलमानचा बॉडिगार्ड शेराने मीडियाकर्मींशी धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. हा सगळा...\nजामिनासाठी सलमान खानला उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार\nकाळवीट शिकारप्रकरणी जेलमध्ये असलेल्या सलमान खानला जामिनासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी...\nसलमान खान आजही तुरुंगातच ; जामिनावर उद्या निर्णय\nजोधपूर : काळविट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काल (...\nसलमान खानला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट..\nसलमानला जोधपूर जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-monsoon-rainfall-maharashtra-konkan-vidarbha-2574", "date_download": "2019-01-20T09:52:39Z", "digest": "sha1:KUCIWCFY2FVZNNX7IF7UIEKXF63M2NYD", "length": 7991, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news monsoon rainfall maharashtra konkan vidarbha | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी\nशुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी\nशुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nशुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी\nVideo of शुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी\nसिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.\nबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.\nसिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.\nबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.\nमॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये अतिजोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्र खवळणार असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nसिंधुदुर्ग रत्नागिरी महाराष्ट्र maharashtra कोकण konkan विदर्भ vidarbha हवामान समुद्र मासेमारी monsoon rainfall maharashtra konkan vidarbha\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरात्री 11.30 पर्यंत डान्सबार सुरू ठेवता येणार; राज्यात पुन्हा सुरू...\n13 वर्षांपूर्वी बंद झालेले डान्सबार आता पुन्हा सुरू होणार आहेत. डान्स बारचा परवाना...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/principal-interference-image-meeting-45025", "date_download": "2019-01-20T09:48:34Z", "digest": "sha1:MZRZ42PN2SM4PLVI7WXK7G5NYWX4GAIX", "length": 12678, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Principal interference in image meeting प्राचार्यांच्या बैठकीत प्रतिमा पूजनाचा व्यत्यय | eSakal", "raw_content": "\nप्राचार्यांच्या बैठकीत प्रतिमा पूजनाचा व्यत्यय\nरविवार, 14 मे 2017\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण न करता कार्यक्रम सुरू केल्याने काही जणांनी आक्षेप घेतला. शहरातून हार आणून अर्पण करायला तब्बल वीस मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्राचार्यांची महत्त्वाची बैठक ठप्प झाली होती. सिफार्ट सभागृहात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण न करता कार्यक्रम सुरू केल्याने काही जणांनी आक्षेप घेतला. शहरातून हार आणून अर्पण करायला तब्बल वीस मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्राचार्यांची महत्त्वाची बैठक ठप्प झाली होती. सिफार्ट सभागृहात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.\nविद्यापीठांर्तगत या वर्षी पदवी शिक्षणासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याच्या निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी विद्यपीठांतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य आणि महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची आज बैठक होती. कुलगुरूंनी मार्गदर्शनास सुरवात केली. या वेळी \"व्यासपीठावर ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा; नंतरच कार्यक्रम सुरू करण्यात यावा,' अशी भूमिका \"मुप्टा'चे सुनील मगरे, डॉ. वैशाली प्रधान यांनी घेतली.\nविद्यापीठ प्रशासनाने प्रतिमा पूजनाची कोणतीच व्यवस्था केली नसल्याने तारांबळ उडाली. शहरातून दोन हार आणून अर्पण केल्यानंतरच कार्यक्रम सुरू झाला. यासाठी तब्बल 20 मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत ज्या कामासाठी बैठक बोलाविण्यात आली त्याविषयी विरोधाचा सूर तयार झाला होता.\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर���सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nसात मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार\nपिशोर - आई किंवा वडील यांच्या चितेस मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे; परंतु आईच्या निधनानंतर सात मुलींनी अंत्यसंस्कार करून क्रांतिकारी पाऊल...\nऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, सावधान\nऔरंगाबाद - ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, मग याकडे लक्ष द्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते तपासून खात्री करा; अन्यथा आपलीही मोठी फसवणूक...\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ginger-plantation-stop-44827", "date_download": "2019-01-20T09:15:20Z", "digest": "sha1:ZNPLOKKNWXRZ5HWHSG5N2AGEFVGT57VZ", "length": 16961, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ginger plantation stop सातारा जिल्ह्यात आले लागवड रखडली | eSakal", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यात आले लागवड रखडली\nशनिवार, 13 मे 2017\nतापमानवाढीचा परिणाम; दर घसरल्‍याने क्षेत्र घटण्याची शक्‍यता\nकाशीळ - तापमानवाढीचा परिणाम आले पिकावर होऊ लागला आहे. तापमानवाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणारी लागवड रखडली आहे. आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nतापमानवाढीचा परिणाम; दर घसरल्‍याने क्षेत्र घटण्याची शक्‍यता\nकाशीळ - तापमानवाढीचा परिणाम आले पिकावर होऊ लागला आहे. तापमानवाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर के��ी जाणारी लागवड रखडली आहे. आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nआले पीक लागवडीत सातारा जिल्हा महत्त्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात सुमारे १८०० ते २००० हेक्‍टर आल्याची लागवड होते. सातारी, औरंगाबादी, माहीम व मारन या जातीची आले पीक लागवड केली जाते. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून आल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी आल्याचे दर प्रति गाडीस (५०० किलोची एक गाडी) ५० ते ५५ हजारांवर गेले होते. या काळात आले उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता. दरवाढीमुळे जिल्ह्यात आल्याच्या क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर टप्पाटप्प्याने आल्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ती घसरण आजही कायम आहे.\nसध्या आल्याचा दर प्रति गाडीस ४५०० ते ५००० रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. हा दर परवडणारा नसल्याने आले पिकांचे क्षेत्र शेतकऱ्यांकडून कमी केले जात आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले पिकाची लागवड करण्याची परंपरा होती. मात्र, या काळात तापमानात मोठी वाढ होऊ लागली आहे. या तापमान वाढीत लागवड केली, तर उगवण चांगली न होण्याबरोबरच आले नासण्याची शक्‍यता असते. सध्या जिल्ह्यात ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आहे. हे तापमान आले लागवडीसाठी पोषक नाही. आले लागवडीसाठी ३५ अंश सेल्सिअसच्या आत तापमान पोषक ठरते. या तापमानात आल्याची उगवण चांगली होण्यास मदत होते. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून आल्याचे क्षेत्र कमी केले जात असून, जिल्ह्यात १५०० हेक्‍टरच्या दरम्यान आल्याची लागवड होण्याचा अंदाज आहे.\nसध्या आल्याच्या दरातील घसरण ही शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे. जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, सातारा तसेच काही प्रमाणात कऱ्हाड तालुक्‍यात आल्याची लागवड केली जाते. आले पिकास सध्याच्या बियाण्याच्या दर व ठिबक संचासह एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये भांडवली खर्च येतो. एकरी सरासरी ३० गाड्यांचे उत्पादन मिळते. सध्या प्रति गाडीस ४५०० ते ५००० रुपये दर मिळत असल्याने दीड लाख रुपये मिळत आहेत. या दरात भांडवली खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. यामुळे लागणीचे आले न काढता तसेच शेतजमिनीत ठेवले जात आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून आले पिकातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. उसाला पर्याय म्हणून आले पिकाकडे शेतकरी बघत आहे. दुष्काळी पट्ट्यात आल्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आल्यास चांगला दर मिळण्यासाठी आले पिकावर प्रक्रिया उद्योगास शासनस्तरावर चालना देणे आवश्‍यक आहे. तसेच प्रक्रिया उद्योगाला फायदेशीर ठरणारे आल्याचे वाण लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आवश्‍यक आहे.\nमी कायम आल्याचे पीक घेत आहे. दरातील घसरणीमुळे आठ ते दहा एकरांवर करत असलेली लागवड पाच ते सहा एकर या वर्षी करणार आहे. तापमान कमी होऊ लागल्यावर लागवड करणार आहे.\n- जयवंत पाटील, पाल, जि. सातारा\nसध्या तापमानात वाढ झाली असल्याने या काळात आले लागवड करू नये. ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यावर आल्याची लागवड चांगली होण्याबरोबरच उत्पादनही चांगले मिळते.\n- भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nआगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत्तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nमुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने आईचीही आत्महत्या\nलातूर : मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यव��ार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T09:11:34Z", "digest": "sha1:EER6FCWLHJ62A54CEEAORIOFBHGPZSCH", "length": 7272, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गौतम गंभीर न्यायालयाच्या कचाट्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगौतम गंभीर न्यायालयाच्या कचाट्यात\nनवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्ती झालेला; भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर न्यायालयाच्या कचाट्यात सापडणार आहे. नवी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने गंभीरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.\nकाँग्रेसला दणका;हेरॉल्ड हाऊस खाली करण्याचे दिल्ली…\nसंजय निरुपमांची गच्छंती अटळ पुढील महिन्यात राहुल गांधी…\nगंभीर हा रुद्रा बिल्डवेल रिअँलिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँँड अँँम्बेसिडर आहे. या कंपनीचे व्यवस्थापक मुकेश खुराना आणि एचआर एफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गौतम मेहता यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणुक दारांच्या पैसे लाटण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदिच्छादूत असल्यामुळे गंभीरही अडचणीत सापडला आहे.\nरुद्रा ग्रुपने गंभीरच्या नावाखाली गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. मात्र, या कंपनीला आश्वासनांची पूर्तता करता आली नाही आणि त्यांच्यावर फसवणूकीच्या तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची गंभीरने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. साकेत न्यायालयाचे न्यायाधीश मनिष खुराणा यांनी गंभीरच्या अटकेचे आदेश दिले. याचिका फेटाळूनही गंभीर न्यायालयात सुनावणीच्या वेळी हजर न राहिल्याने हे आदेश देण्यात आले.\nकाँग्रेसला दणका;हेरॉल्ड हाऊस खाली करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश\nसंजय निरुपमांची गच्छंती अटळ पुढील महिन्यात राहुल गांधी घेणार निर्णय\nआक्रमक ���लंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना ‘अशी’ वाहिली…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय…\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये मी प्रवेश करणार नाही, अथवा त्या पक्षाची उमेदवारीही घेणार नाही, असे ठणकावून सांगत…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/esakal-news-competitive-exam-series-upsc-mpsc-sports-doping-drugs-55209", "date_download": "2019-01-20T09:23:11Z", "digest": "sha1:U2UVGTO6UWMNW6WZOSGRDNNJGFAA4J2S", "length": 16493, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news competitive exam series upsc mpsc sports doping drugs #स्पर्धापरीक्षा -अमली पदार्थ सेवन आणि क्रीडा विश्व | eSakal", "raw_content": "\n#स्पर्धापरीक्षा -अमली पदार्थ सेवन आणि क्रीडा विश्व\nसोमवार, 26 जून 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत.\nगेल्या वर्षी एकीकडं पंजाबमधल्या अमली पदार्थ सेवनाच्या विषयावर आधारलेला आणि वादांच्या भोवऱ्यात सापडलेला \"उडता पंजाब' चित्रपट प्रदर्शित झाला, त्या अगोदर मारिया शारापोवाला\n\"मेल्डोनीयम' नावाच्या कामगिरी सुधारण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या सेवनाकरिता दोषी ठरवलं गेलं. त्यानंतर जमैकाच्या 4 बाय 100 मीटर शर्यत संघातला एक थलिट नेस्टा कार्टर त्याच प्रकारच्या प्रकरणात पकडला गेल्याची बातमी आली. हे सगळं होईतोपर्यंत रशियाच्या संपूर्ण ट्रॅक अँड फिल्ड संघाला रिओ ऑलिंपिक्‍सपासून दूर ठेवायचा अत्यंत कठोर निर्णय इंटरनॅशनल मॅच्युअर थलॅटिक्‍स फेडरेशनला घ्यावा लागला आहे. कुठं तरुण प��ढी नशेकरिता अमली पदार्थांचं सेवन करू लागली आहे, तर दुसरीकडं खेळाडू कसंही करून जिंकायच्या ईर्षेने पेटून चुकीची पावलं उचलताना मागं- पुढं बघत नाहीत. भयानक बाब अशी आहे, की तरुण पिढीला त्यांचे पालक रोखू शकत नाहीत. रशियाच्या प्रकरणात तर संगनमत करून खेळाडूंना परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज समजून उमजून दिलं गेल्याचं समोर येत आहे. हे सगळं भयावह नाही वाटत तुम्हाला\nसेऊल ऑलिंपिक्‍स स्पर्धेत 1988 मध्ये कॅनडाच्या बेन जॉन्सननं 9.79 सेकंदांत 100\nमीटरची शर्यत जिंकून सुवर्णपदक पटकावलं. त्याची धाव बघून जगानं तोंडात बोटं घातली. नंतर काही दिवसांतच बेन जॉन्सन परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज स्टीरॉईड घेत असल्याचं उघडकीस आलं. त्याची विश्‍वविक्रमी धाव रद्द ठरवून त्याचं सुवर्णपदक काढून घेतलं गेलं.\n1999 ते 2005 दरम्यान तब्बल 7 वेळा टूर दी फ्रान्स सायकल शर्यत जिंकणाऱ्या लान्स आर्मस्ट्रॉंगचं नाव क्रीडा जगतात आदरानं घेतलं जात होतं. कर्करोगासारख्या भयानक रोगावर मात करून लान्स आर्मस्ट्रॉंगनं \"टूर दी फ्रान्स'सारखी मानाची आणि खेळाडूच्या क्षमतेची टोकाची कसोटी बघणारी शर्यत जिंकल्यानं त्याला जग मानू लागलं. त्याच लान्स आर्मस्ट्रॉंगनं 'टूर दी फ्रान्स'च्या 100व्या वाढदिवसालाच दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत सांगितलं की, \"परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज घेतल्याशिवाय सातत्यानं टूर दी फ्रान्स शर्यत जिंकणं अशक्‍य आहे... ही शर्यत खेळाडूच्या स्टॅमिनाची सत्त्वपरीक्षा बघते, ज्यात सातत्यानं जास्त ऑक्‍सिजनचा पुरवठा केला तरच ध्येय गाठता येतं... मी तसं केलं... ईपीओ + ब्लड ट्रान्सफ्युजन आणि टेस्टेस्टेरॉनसारखे उपाय गुपचूप करून मी माझं ध्येय साध्य केलं... मला कसंही करून जिंकायचं होतं बास,'' लान्स आर्मस्ट्रॉंगने कबुली दिली आणि जग हादरून गेलं. एका दिवसात लान्स आर्मस्ट्रॉंग \"हिरो'चा \"झिरो' झाला.\nकाही दिवसांपूर्वी जमैकाच्या 4 बाय 100 मीटर शर्यतीतला एक खेळाडू नेस्टा कार्टर\nपरफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज घेताना सापडल्याचं जाहीर झालं. 2004 पासून बंदी घातलेलं\n\"मेथीलहेक्‍झानामाईन' नावाचं औषध घेताना कार्टर पकडला गेला आहे. ऑलिंपिक समितीचा निर्णय असा आहे, की रिले संघातील एक खेळाडू परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज घेताना पकडला गेला तरी त्यांचं सुवर्णपदक काढून घेतलं जाईल आणि त्या संघालाच पुढील ऑलिंपिक्���समधून बाद ठरवलं जाईल. म्हणजेच कार्टरनं चुकीचं कृत्य केल्यानं उसेन बोल्टला काही चूक नसताना एका सुवर्णपदकापासून लांब राहावं लागणार आहे.\nनाद घुंगरांचा...ऐकू न येणारा... (संदीप काळे)\nकलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते,...\nदृष्टिहीन कलेक्टरची अवयवदानाची 'दूरदृष्टी'\nउल्हासनगर : वयाच्या आठव्या वर्षी कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचं दुर्भाग्य नशिबी आलेल्या उल्हासनगरातील प्रांजल पाटीलने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर...\n‘दगडखाणीतला हिरा’ देणार योजनांना गती\nपुणे - स्वत: अल्पदृष्टी असल्याने दिव्यांगांसाठी काही चांगल्या योजना प्रत्यक्षात आणाव्यात, या भूमिकेतून आंध्र प्रदेश केडरचे ‘आयएएस’ अधिकारी बालाजी...\nकाश्‍मीरमध्ये हंगामी डीजीपी नेमण्याच्या निर्णयात हस्तक्षेप नाही : सुप्रीम कोर्ट\nनवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीर सरकारकडून दिलबाग सिंह यांना हंगामी पोलिस महासंचालक नियुक्त करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात आज सर्वोच्च...\nपंधरा हजार विद्यार्थी देणार ज्ञान-विज्ञान परीक्षा\nअकाेला : विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रस घेण्यास उद्युक्त करून त्यांच्यात निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान या त्रिसूत्रातून वैज्ञानिक दृष्टिकाेन...\nयूपीएससीत यश मिळवलेल्या अंध तरुणाला मिळेना पोस्टिंग\nऔरंगाबाद- यूपीएससीत यश मिळविलेल्या बीडच्या अंध तरुणाला दोन याद्या जाहीर होऊनही पोस्टिंग मिळालेली नाही. केंद्रीय मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z101016051953/view", "date_download": "2019-01-20T09:18:53Z", "digest": "sha1:AVDPZ3LIDRDQXEEE4JCDED4JD2YCTKNF", "length": 10737, "nlines": 160, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - उष्ण आसवे नेत्री जमल��, पु...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|\nउष्ण आसवे नेत्री जमली, पु...\nक्षणाक्षणाला छळत भारता हो...\nउष्ण आसवे नेत्री जमली, पु...\nअष्टभुजा देवीची मूर्ती सु...\nदंग आज ताण्डवात, भीषण आला...\nघेइ लाडके या सदनाचा घास न...\nजन्मजात जागृत अपुल्या अधि...\nबहिष्कारिण्या परदेशी वसन ...\nराजा लंडनमधुनि चालवी हिंद...\nएक देव एक देश एक आशा \nझालासां उत्तीर्ण परीक्षा ...\nएकमुखाने करुनि हकारा, करी...\nतडितरुप योद्वा कडाडला झगम...\nमुले अनंत जीवनकथा चेतवी उ...\nशेवटचा हा रामराम सन्मित्र...\nदगड मोगरीमधे सापडे सोड ना...\nघरटयाच्या परिसरांत सीमित ...\nत्या डब्यांत मृत्यूची होत...\nबाबा पाही समोर अनुज लोहबद...\nअनभिषिक्त नृप अंदमानाचा म...\nयेसूबाई एक उपेक्षित जाय आ...\nएक बंदी चरण वंदे, भेटुनी ...\nसावरकर कारेत खरोखर अग्निद...\nओंकारयुक्त हे ध्वजा तुला ...\nजातपात गुणकर्मे आली जनतेच...\nहिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ...\nसंधि पुन्हा आली बंधो \nजनहो-पाकिस्तान भारती जर न...\nजिंकुनी मृत्यु आम्हांत आल...\nमुक्त आजला गंगा, यमुना, ग...\nघडतां भूवर या निष्ठान्तर ...\nदेऊ न शकलो तुम्हां संपदा ...\nस्वाधीन देश झाला तप येतसे...\nकैक अयने लोटती अन् रत्न क...\nआणा निज गोमंतक जिंकुनी घर...\nगेली वहिनी, गेला बाबा \nसेना समरांगणी रंगली तुझे ...\nझाले जीवनकार्य पुरे जर \nजय मृत्युंजय - उष्ण आसवे नेत्री जमली, पु...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nउष्ण आसवे नेत्री जमली\nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥\nहोती माझ्या मनी अहंता; बंधुने डिवचले \nसुप्त असूया उसळुन आली सारी चित्तातली \nरुसलो, उठलो, शाळेला मी निघे त्याच पावली \nआणि आठवे, मुकलो तव मी प्रेमळ शब्दावली,\nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥१॥\nअज्ञ तुझा मी बालक माते, तुझा आसरा मला \nसांगे मी सर्वांस, माउली \nपश्वात्तापे जळलो आई, कोप सर्व लोपला \nउपदेशाचा तुझ्या भुकेला पुत्र उभा ठाकला,\nआइ गे, पुत्र उभा ठाकला \nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥२॥\nम्हणती फेरा कल्पानंतर यापरि येतो पुन्हा \n कल्पना देत मना सांत्वना \nभेटशील ना कल्पांती मज दोषाच्या क्षालना \nनाहि पुन्हा रुसणार, मला तू ह्रदयी धरशील ना,\nमाउली, ह्रदई धरशील ना,\nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥३॥\nआणि जाणवे झणि, कल्पांतर पुनरपि आल्यावरी \nरुसवाही अनिवार्य, अबोला मातेचा त्यापरी \nविषण्ण होई तेव्हा बालक, मनी प्रार्थना करी \nझाल्या गोष्टी विसर जन्मदे अपराधे मी जरी,\nमाउली, चुकलो असलो तरी \nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥४॥\nगेले होते प्राण, कलेवर मातेचे राहिले \nनसे चेतना तिला पुसाया पाणी नेत्रातले \nआक्रोशा पाहून यापरी जनमन हेलावले \nमातेवाचूनि विनायकाला रुक्ष जिणे वाटले,\nतयाला रुक्ष जिणे वाटले \nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥५॥\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/", "date_download": "2019-01-20T09:48:50Z", "digest": "sha1:JW53H5BMA7L5DP4O3MLY6RSQZE4LAVW6", "length": 44878, "nlines": 409, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\nजिल्हानिहाय पदे व जाहिराती लवकरच उपलब्ध होतील.\nनवी मुंबई SRPF 11:\nशैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी) उत्तीर्ण\nशारीरिक पात्रता : पुरुष : उंची - किमान 165 सेमी. महिला : उंची - किमान 155 सेमी.\nपुरुष : छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी\nवयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - Rs 375, मागास प्रवर्ग - Rs 225 माजी सैनिक - Rs 100\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2018\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती Notifications\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\nअर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा\nपदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता\n1) असिस्टंट मॅनेजर: 141 जागा\nपात्रता : किमान 60 % गुणांसह संबंधित विषयात BE/B.Tech ii) GATE 2017\n2) ज्युनियर इंज��निअर: 645 जागा\nपात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic)\n3) मेंटेनर: 1058 जागा\nपात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)\n4) असिस्टंट प्रोग्रामर: 9 जागा\n5) लीगल असिस्टंट: 4 जागा\nपात्रता : किमान 50% गुणांसह कायदा पदवी (LLB)\n6) फायर इंस्पेक्टर: 10 जागा\nपात्रता : B.Sc. ii) फायर सेफ्टी उत्तीर्ण\n7) लाइब्रेरियन: 2 जागा\nपात्रता : किमान 60 % गुणांसह B. Lib (लायब्ररी सायन्स)\n8) ऑफिस असिस्टंट: 14 जागा\nपात्रता : कोणत्याही शाखेची पदवी\n9) स्टोअर असिस्टंट: 13 जागा\nपात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic)\nवयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 500/- (एससी/एसटी/अपंग:250/-)\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2018\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती Notifications\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या (अनुसूचित जमाती) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\nअर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा\nपदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता\n1) प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम): 153 जागा\n2) प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम): 02 जागा\n3) माध्यमिक शिक्षण सेवक: 62 जागा\n4) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक: 61 जागा\nएम.ए. (इंग्रजी/राज्यशास्त्र/समाजशास्त्र/अर्थशास्त्र/मराठी)/एम.एस्सी. (गणित/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र) बी.एड.\nवयोमर्यादा : दिनांक 1 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 43 वर्षे\nपरीक्षा शुल्क : Rs 100/-\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2018\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती Notifications\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\n1) अमरावती : 41 जागा\n2) औरंगाबाद : 92 जागा\n3) कोल्हापुर : 90 जागा\n4) लातूर : 50 जागा\n5) नागपूर : 218 जागा\n6) नाशिक : 108 जागा\n7) पुणे: 99 जागा\n8) ठाणे: 210 जागा\nशैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता\nवयोमर्यादा : 4 फेब्रुवारी 2018 रोजी 19 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क : खुला (Open) Rs 400/- (मागासवर्गीय: Rs 200/-)\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2018\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती Notifications\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\nअर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा\nपदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता\n1) ज्युनिअर ऑफिसर: 6 जागा\nपात्रता : किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT\n2) लिपिक: 52 जागा\nपात्रता : किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT\nवयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा\nपरीक्षा शुल्क : पद क्र.1: Rs 679/- पद क्र.2: Rs 649/-\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2018\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती Notifications\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nSarkari Naukri सरकारी नौकरी\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ड���जीटल इंडीया अभियानामुळ...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येण...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंत...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 ���ागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येण...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंत...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जाग...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nनॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 169 जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेख...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nSAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 382 जागांसा...\nदक्षिण पश्चिम रेल्वेत खेळाडूंची भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभाग��त शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा�� चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-girish-mahajan-eknath-khadase-2468", "date_download": "2019-01-20T09:34:44Z", "digest": "sha1:PRLHYAJKDOVKTYYJ322XD5XCZRTMSBXQ", "length": 7714, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news girish mahajan on eknath khadase | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण... गिरीश महाजनांचा सणसणीत टोला\nखडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण... गिरीश महाजनांचा सणसणीत टोला\nखडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण... गिरीश महाजनांचा सणसणीत टोला\nखडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आ��डेल पण... गिरीश महाजनांचा सणसणीत टोला\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nजळगावात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील सख्य सर्वश्रूत आहे. भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये वरवर पाहता सगळं आलबेल वाटत असलं तरी दोघांमधील छुपं राजकीय युद्ध लपलेलं नाही.\nजळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ते पुन्हा एकदा समोर आलंय. खडसे साहेब जेष्ठ आहेत त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण पक्षाला तस वाटायला पाहिजे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय.\nकाही दिवसांपूर्वीच जेष्ठत्वानुसार मी मुख्यमंत्री व्हयला हवं होतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.\nजळगावात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील सख्य सर्वश्रूत आहे. भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये वरवर पाहता सगळं आलबेल वाटत असलं तरी दोघांमधील छुपं राजकीय युद्ध लपलेलं नाही.\nजळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ते पुन्हा एकदा समोर आलंय. खडसे साहेब जेष्ठ आहेत त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल पण पक्षाला तस वाटायला पाहिजे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय.\nकाही दिवसांपूर्वीच जेष्ठत्वानुसार मी मुख्यमंत्री व्हयला हवं होतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.\nएकनाथ खडसे eknath khadse गिरीश महाजन girish mahajan जळगाव jangaon महापालिका टोल मुख्यमंत्री\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर- भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक- धनंजय मुंडेंचा...\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533107", "date_download": "2019-01-20T09:23:18Z", "digest": "sha1:BY4PER6Y6YWJI3XX4C7BAQHEM5QDGWXS", "length": 8409, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार’ ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार’ ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक\n‘डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार’ ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक\nदत्तोबा पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शाहू महाराज यांची भेट घालुन देण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. या विषयाचा संदर्भ सुधीर पोवार यांनी तारखेसह ‘डॉ. आंबेडकर स्नेही : दत्तोबा पोवार’ या ग्रंथात नमुद केला आहे. तेव्हा हा गंथ संशोधनाच्या अंगाने मोलिक भुमिका बजावनारा आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक रमेश शिंदे यांनी केले.\nसुधीर पोवार लिखीत ‘डॉ. आंबेडकर स्नेही : दत्तोबा पोवार’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी हा कार्यक्रम पार पडला. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक विजय सुरवाडे यांच्या हस्ते या ग्रथांचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी प्रा. विनय कांबळे होते.\nशिंदे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात आजही सर्व धर्म समभावतेने नांदतात यात डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा मोठा हात आहे. महिलांना त्यांचा हक्क बहाल करताना नोकरदार महिलांना डॉ. आंबेडकरांनी 3 महिने प्रसुतिची आणि तीही पगारी रजा देण्याचे काम केले. काँग्रेसने राजकारणामध्ये जरी त्यांच्याविरोधात पी. बाळू, देवरूखकर, पाना राजभोळ या तीन चर्मकारांना उभे केले असले तरी त्यांनी सर्वांसाठी समान राज्यघटना निर्माण केली. यामध्ये त्यांचे अथक परिश्रम आणि कष्ट होते. अध्यक्षस्थानी प्रा. विनय कांबळे यांनी आणि विजय सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिवंगत सुधीर पोवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन केले. प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत कुरणे यांनी केले. रंगराव पांडे यांनी आभार मानले. यावेळी दिवंगत सुधीर पोवार यांचा मुलगा अमोल पोवार, संजय पोवार, डॉ. प्रा. संभाजी बिरांजे, रंगराव पांडे, सुरेश प्रबुद्धे तसेच भारतीय बौद्ध समाज, डॉ. बाबासाहेब ऍन्ड बुद्धीस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, बिनीमय पब्लिकेशन आणि अमोल सुधीर पोवार परिवारचे सदस्य उपस्थित होते.\nकोनवडेत शर्यतीत वाळवेच्या बाजीराव पाटील यांची घोडागाडी प्रथम\nमुरगूडातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज\n‘तरुण भारत’च्या देखावा स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-cabinet-expansion-maharashtra-1495", "date_download": "2019-01-20T08:40:48Z", "digest": "sha1:AREU3XGVUQKP2V7IRSJJYKSDBD3J2AN3", "length": 8385, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news cabinet expansion maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दिली. केंद्र व राज्यातील भाजपा प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा हा कदाचित शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. मंत्रिमंडळात या वेळी आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. जागावाटपानुसार भाजपाकडे 30 तर शिवसेनेकडे 12 मंत्रीपदे येतात.\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दिली. केंद्र व राज्यातील भाजपा प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा हा कदाचित शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. मंत्रिमंडळात या वेळी आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. जागावाटपानुसार भाजपाकडे 30 तर शिवसेनेकडे 12 मंत्रीपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे, त्यामुळे हा विस्तार फक्त भाजपाचाच असेल. त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis अर्थसंकल्प union budget भाजप सरकार government मंत्रिमंडळ मुंबई आशिष शेलार ashish shelar\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nरक���त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-01-20T08:42:56Z", "digest": "sha1:ICPBUK3QMC63LIO2OX6VAT355TW7K4TW", "length": 3826, "nlines": 70, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:तुकाराम - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: अं तुकाराम बोल्होबा अंबिले\nतुकाराम बोल्होबा अंबिलेतुकाराम बोल्होबाअंबिले अंबिले,_तुकाराम बोल्होबा Tukaram.jpg\nसंत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते.\nविकिपीडियाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१८ रोजी ११:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-best-marathi-artist-douglas-john-interview-nilesh-khare-2798", "date_download": "2019-01-20T08:41:37Z", "digest": "sha1:ME6PIQAA6GECVGJE2NQCLCKF5GHW7IAC", "length": 5428, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news BEST OF MARATHI WITH ARTIST DOUGLAS JOHN INTERVIEW BY NILESH KHARE | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुप्रसिद्ध समकालीन चित्रकार डग्लस जॉन यांच्या चित्रांची इनर डिवाईनीटी\nसुप्रसिद्ध समकालीन चित्रकार डग्लस जॉन यांच्या चित्रांची इनर डिवाईनीटी\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nसुप्रसिद्ध समकालीन चित्रकार डग्लस जॉन यांच्या चित्रांची इनर डिवाईनीटी; संपादक निलेश खरे यांनी घेतलेली खास मुलाखत\nसुप्रसिद्ध समकालीन चित्रकार डग्लस जॉन यांच्या चित्रांची इनर डिवाईनीटी; संपादक निलेश खरे यांनी घेतलेली खास मुलाखत\nऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा\nटीम इंडियानं ऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवलाय....\nराफेल मुद्यावर पंतप्रधान मोदी गप्प का\nनवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावर आज पूर्ण देश मोदींना प्रश्न विचारत आहे. मोदींनी...\nसकाळ माध्यम समूहाच्या 'साम टीव्ही न्यूज'ची डिजीटल भरारी\nमराठी बातम्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या साम TV टीव्हीने आपला ठसा...\nप्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभी करून शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून...\nमुंबई : छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातून प्रशिक्षित...\nभरतीबाबत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय न घेण्याची सरकारची हमी\nमुंबई - मराठा आरक्षणाच्या कायद्यांतर्गत येणाऱ्या 16 टक्क्यांमधील सर्व सरकारी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-india-defence-deal-fighter-planes-1568", "date_download": "2019-01-20T08:43:19Z", "digest": "sha1:DGGCRNLF5CNQV6EAD263XFNXKJDY3ULY", "length": 7778, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news india defence deal fighter planes | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज झालाय. ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार असेल. सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल. जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशी कंपनी एका भारतीय कंपनीच्या भागिदारीत नवीन लढाऊ विमानांच्या उत्पादनात उतरतील.\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज झालाय. ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार असेल. सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल. जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशी कंपनी एका भारतीय कंपनीच्या भागिदारीत नवीन लढाऊ विमानांच्या उत्पादनात उतरतील. या प्रकल्पावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपये खर्च होण्याची शक्यता आहे.\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nचहलने सहा दणके दिले; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 230\nमेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...\nऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा\nटीम इंडियानं ऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवलाय....\nखासगी मोबाईल कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी(BSNL) सरकारी कंपनी...\nपुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत....\nकाँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न धुळीस\nदेशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-reservation-activist-balasaheb-sarate-filed-petition-to-cancel-ocb-reservation-update/", "date_download": "2019-01-20T09:05:32Z", "digest": "sha1:EJTF5CO6U2X2CZ4UIZHQBXNIFFWLO65X", "length": 7682, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा नेत्याकडून ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा नेत्याकडून ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान\nटीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक आणून, ते मंजूर केल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू करण्यात आला. मा���्र, ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी मिळून मराठा आरक्षणाला विरोध सुरु केला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी 23 जानेवारील होणार आहे.\nयाच दरम्यान आता मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणालाच मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून बाळासाहेब सराटेंनी केली आहे.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब सराटेंनी याचिकेत नेमकी काय मागणी केली आहे \nइतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. “ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.”, अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.\nतसेच, सध्याचे आरक्षण रद्द करुन ओबीसींमधील जातींचे नव्याने आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे, अशीही मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nमोखाडा/रविंद्र साळवे : 2019 लाहोऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सर्वच…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2019-01-20T08:43:43Z", "digest": "sha1:WZG2OLGO5IC6TOV5WEVAJFMP4EYBKYLQ", "length": 3393, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:जनाबाई - विकिस्रोत", "raw_content": "\n←आद्याक्षर नसलेले साहित्यिक जनाबाई\nजन्मवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक\nविकिपीडियाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१२ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/sakal-editorial-farmer-strike-maharashtra-news-marathi-news-51380", "date_download": "2019-01-20T09:52:12Z", "digest": "sha1:NWH7DKDMWOB5LKRU3CJIJM564G2Y424I", "length": 21410, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal editorial farmer strike maharashtra news marathi news मंदसौरचा वणवा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 जून 2017\nमंदसौरच्या आंदोलनातील बळींबद्दल नुसते अश्रू ढाळण्याऐवजी शेती अडचणीत आणणाऱ्या मूळ मुद्यांवर विचार व्हायला हवा. दर आठ-दहा वर्षांनंतर कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकऱ्यांवर का येते, यावर मंथन व्हायला हवे.\nमहात्मा गांधींनी नेतृत्व केलेल्या चंपारणच्या नीळउत्पादक शेतकऱ्यांच्या जगप्रसिद्ध लढ्याच्या शताब्दीचे गेल्या एप्रिलमध्ये देशाने केलेले स्मरण अजून ताजे आहे. त्या निमित्ताने शेती-शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. शंभर वर्षांनंतरही शेती जिथल्या तिथे अन्‌ शेतकऱ्याची पिचलेली अवस्था कायम असल्याचे अनुमान निघाले. त्याचवेळी दिल्लीत ‘जंतरमंतर’वरील तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचे आंदोलन, उत्तर प्रदेशात सत्तेवर येताच योगी आदित्यनाथ यांचा कर्जमाफीच्या आश्‍वासनाबाबत मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय, त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील आंदोलनाला बळ मिळाले. या घटनाक्रमाने देशाच्या कानाकोपऱ्यात शिवारांमध्ये असंतोषाची वाढती ध�� अधोरेखित होत असतानाच गुजरात व राजस्थान सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यात पाच शेतकऱ्यांचा बळी गेला. शिवारातील खदखद वणव्यात रूपांतरित झाली. त्यातून शेतीच्या प्रश्‍नांवर गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nमहाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशातही एक जूनपासून शेतकरी आंदोलन करीत होते. मंदसौरमध्ये त्याला हिंसक वळण लागले. तेव्हा शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचारात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप करतानाच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तब्बल एक कोटी रुपये भरपाई व एकाला नोकरी देण्याची घोषणा करून आक्रोश शमविण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी तर सुरवातीला शेतकऱ्यांचे बळी पोलिसांच्या नव्हे, तर दुसऱ्या कुणाच्या तरी गोळीबारात गेल्याचा अजब दावा केला. ते तर अधिकच गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांनीच बंदुका चालवल्याची कबुली दिली. काँग्रेसने यावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी मंदसौरला जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी राज्याच्या सीमेवरच त्यांना अडवले. बळी गेलेले शेतकरी पाटीदार समाजाचे असल्याने लगतच्या गुजरातमध्ये आधीच आरक्षणासाठी रस्त्यावर आलेल्यांना नवे हत्यार मिळाले. राजस्थानातही त्याचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांच्या आंदोलनांवरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे व पक्षांच्या भूमिकांमध्ये प्रचंड विरोधाभासही आहे. भाजपच्या सत्तेने देश व्यापला असल्याने आपण देशपातळीवर शेतकऱ्यांसोबत असल्याचे काँग्रेस दाखवते. पंजाबमधील कॅ. अमरिंदरसिंग यांचे सरकारही कर्जमाफीची तयारी करीत असल्याचे सांगितले जाते. तथापि, कर्नाटकात तसे होत नाही. तेथे भाजप मात्र त्याची मागणी करते. उत्तर प्रदेशातील निर्णय त्या राज्यापुरता असल्याचे दिल्लीतले भाजप नेते सांगतात, तर तिथे पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना महाराष्ट्रात मात्र अभ्यासासाठी वेळ मागितली जाते.\nहा संघर्ष अचानक उभा राहिलेला नाही. तीन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणू, उत्पादनखर्चाच्या दीडपट भाव देऊ,’ अशी आश्‍वासने दिली होती. त्यानंतरच्या बहुतेक सगळ्या विधानसभा निवडणुकांतही भाजपने राणा भीमदेवी थाटात आश्‍वासने दिली. उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या घोषणेनंतर अन्य राज्यांमधूनही तशी मागणी होईल, हा अंदाज होताच. त्यातही अन्य राज्यांमधील उद्रेक व मध्य प्रदेशातील वणवा यात फरक आहे. महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशात पंधरा वर्षे भाजप सत्तेबाहेर होता, तर मध्य प्रदेशात तितकीच वर्षे तो सत्तेत आहे. त्यामुळे अन्यत्र ‘हे मागच्या सरकारचे पाप’ अशी भूमिका घेता येते किंवा दीडशे वर्षांतला सर्वांत भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या तमिळनाडूच्या शेतकऱ्यांबाबत तिथल्या अण्णाद्रमुक सरकारवर जबाबदारी टाकून नामानिराळे राहता येते, तशी सोय मध्य प्रदेशात नाही. म्हणूनच मंदसौरच्या घटनेची दिल्लीने गंभीर दखल घेतली. पंतप्रधान मोदी यांनी तातडीने वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. माळवा प्रांताकडे जलद कृती दलाच्या जादा तुकड्या रवाना करण्यात आल्या. खरेतर तुकड्या नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत जलद कृतीची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टॅंडअप इंडिया’, ‘स्मार्ट सिटी योजना‘, डिजिटल इकॉनॉमीला बळ किंवा मेट्रो, सागरी मार्ग, बुलेटट्रेन वगैरे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा विचार करता केंद्र सरकारच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने शहरे आहेत. वाढत्या नागरीकरणाचा विचार करता ती असायलाही हवीत. तथापि, ग्रामीण भारत दुर्लक्षित होणार नाही, याचीही खबरदारी घ्यायला हवी. लहरी हवामानापासून ते अस्थिर बाजारपेठेपर्यंत अनेक कारणांनी शेती प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला बाजारभाव, प्रक्रिया उद्योग, निर्यातधोरणे आदींबाबत काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. नोटाबंदीचा मोठा फटका शेतीच्या बाजारपेठेला बसला. पण, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. मंदसौरच्या बळींबद्दल नुसते अश्रू ढाळण्याऐवजी शेती अडचणीत आणणाऱ्या मूळ मुद्यांवर विचार व्हायला हवा. दर आठ-दहा वर्षांनंतर कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकऱ्यांवर का येते, यावर मंथन व्हावे. अन्य क्षेत्रांमध्ये प्रगतीचे नवनवे टप्पे गाठले जात असताना शेती मागे राहणे योग्य नाही. तसे झाले तर उद्‌भवणाऱ्या सामाजिक समस्या खूप जटिल असतील.\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nएकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप\nजालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य...\n४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये\nवडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-230-hs-point-shoot-digital-camera-silver-price-p1qrLB.html", "date_download": "2019-01-20T09:48:33Z", "digest": "sha1:EEKFOXU2PFGYYFSD6TIBTHL65EI2VYZI", "length": 17426, "nlines": 384, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Sep 11, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरफ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 14,694)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 12 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 230 हंस पॉई��ट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 15 sec sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 8.7 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720, 30 fps\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9, 1:1\nविडिओ फॉरमॅट MOV, H.264\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 3466 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 49 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅनन इक्सस 230 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90918015949/view", "date_download": "2019-01-20T09:19:33Z", "digest": "sha1:XFUIFEPOZNORNLKXPB7FDLLUOF22YJ2W", "length": 10168, "nlines": 127, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - स्वर्गांतील आत्मे !", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - स्वर्गांतील आत्मे \nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n''.... कंटाळा आला बोवा आपल्याला इथचा - हो तर काय - हो तर काय रोज तेंच, तेंच अग, काडीइतकासुद्धां फरक नसावा - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावे���, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावें, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें कांहीं उद्योग दुसरा - छे छे छे ओकारी आली बोवा आपल्याला येथची ओकारी आली बोवा आपल्याला येथची असार असार आहे हा स्वर्ग निव्वळ - तेंच कीं सदा म्हणे आपला आनंद एक वृत्ति केव्हां संपते आहे कुणास ठाऊक - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन - पण कांहीं आहे का फरक - पण कांहीं आहे का फरक हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे - नादीं लागलों आणि फुकट इथें तडफडायला आलों - चोर कुठले म्हणे ' स्वर्गात जा म्हणजे शांति मिळेल ' - वा काय छान शांति मिळते आहे इथें एकाला म्हणून करमत असेल तर शपथ एकाला म्हणून करमत असेल तर शपथ नकोसें झालें आहे अगदीं नकोसें झालें आहे अगदीं - हें ग काय - हें ग काय तूं तर रडायलाच लागलीस तूं तर रडायलाच लागलीस उगी लवकरच आपण मृत्युलोकांत जाऊं बरें तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील आणि मग काय महाराज आणि मग काय महाराज - हंसली रे हंसली - हंसली रे हंसली - अग तें कांहीं पुसूं नकोस - अग तें कांहीं पुसूं नकोस देहलोकची मजा कांहीं और आहे देहलोकची मजा कांहीं और आहे घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे चाललें आहे शेंकडों वृत्तींत जिवाला बागडायला सांपडतें आणि हें कशामुळें - तर हें सगळें देहामुळें बरें का - आणि हो त्यामुळें अश्शी माणसाची परीक्षा होते कीं, ज्याचें नांव तें चांगला तावून सुलाखूनच निघतो चांगला तावून सुलाखूनच निघतो उगीच नाहीं मृत्युलोक - म्हटलें खरी मुक्ति तिथें आहे माझे बाई - नाहीं तर इथें - नाहीं तर इथें पडा सदा आनंदांत कुजत पडा सदा आनंदांत कुजत - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें सुख खरें तिथें अग आपलेंच काय, कंटाळा आला कीं देवसुद्धां जातो तिथें उगीच नाहीं अवतार घेत उगीच नाहीं अवतार घेत \nस्त्री. पौष शुद्ध अष्टमी . या दिवशी बनशंकरीचें नवरात्र घालून केलेला पौष्टिक पाक व तशीच रोटी .]\nहिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/photogallary-snowfall-in-srinagar-490930-2/", "date_download": "2019-01-20T08:51:13Z", "digest": "sha1:4L7JA2MJWIQTAKFCSMY7Z6ESAXGTVUKX", "length": 9025, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Photo Gallery : श्रीनगरमध्ये हिमवर्षावाने वातावरण फुलले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#Photo Gallery : श्रीनगरमध्ये हिमवर्षावाने वातावरण फुलले\nश्रीनगर : हिमवर्षावामुळे रस्त्यावर, तेथील घरांवर तसेच उद्यानात पांढरी चादर पांघरल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे.\nश्रीनगर – सध्या भारतातील सर्वच राज्ये थंडीने गारठली आहेत. जम्मू काश्मिरमध्ये सध्या सर्वत्र हिमवर्षाव होत आहे. हिमवर्षावामुळे रस्त्यावर, तेथील घरांवर तसेच उद्यानात पांढरी चादर पांघरल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे.\nहिमवर्षावामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साठल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे तेथील नागरिक घरातच रहाणे पंसत करत आहेत. तर काही नागरिक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत.\nश्रीनगर, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 : हिमवर्षाव झाल्यानंतर मुगल गार्डन असे दिसत होते\nश्रीनगर, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 : हिमवर्षाव झाल्यानंतर डल लेकच्या चाउंट कुल भागात पक्षांनीही हिमवर्षावाचा आनंद घेतला\nश्रीनगर, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 : हलका हिमवर्षाव झाल्यानंतर एक मनुष्य बर्फाने झाकलेले उद्यान पार करतांना\nश्रीनगर, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 : श्रीनगरमध्ये, हिमवर्षाव झाल्यानंतर लहान मुली लाकडी पुलावर चालत हिमवर्षावाचा आनंद घेत असतांना\nकाश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून तापमान सातत्याने खाली येत आहे, आगामी दिवसात आणखी हिमवर्षाव आणि पाऊस पडू शकतो त्यामुळे थंडीत जास्त वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nउरलेल्या काळातही सरकार निष्क्रिय राहणार- चिदंबरम\n…तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपातून बाहेर पडावे\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ ख���राच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/prabhat-anniversary-2019/", "date_download": "2019-01-20T08:29:04Z", "digest": "sha1:56ZMMQG4DV3KDE26V5EVYXZHW5PBF3H7", "length": 7193, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "prabhat-anniversary-2019 | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट\nपुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांची सदिच्छा भेट\nअ‍ॅड. कोमल साळुंखे यांची सदिच्छा भेट\nपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची सदिच्छा भेट\nशहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांची सदिच्छा भेट.\nप्रेम वाचकांचे ; नाते ‘प्रभात’शी आपुलकीचे\n88 व्या वर्धापनदिनी रंगला ह्रदय सोहळा -राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती -प्रभातला शुभेच्छा देत जपला ऋणानुबंझ पुणे - पाहुण्यांच्या स्वागतासाठी...\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट\nदैनिक प्रभातच्या ८८ व्या वर्धापन दिनाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली.\nपुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांची सदिच्छा भेट\nपुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांनी दैनिक प्रभातचा 88 वर्धापन दिनानिमित्त भेट देऊन सदिच्छा दिली. दरम्यान, सर्वांनी उत्साहात गणपती बाप्पा मोरया...चा जयघोष...\nअ‍ॅड. कोमल साळुंखे यांची सदिच्छा भेट\nशैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील आयडॉल अ‍ॅड. कोमल साळुंखे यांनी दैनिक प्रभातच्या 88 व्या वर्धापनदिनी भेट दिली.\nपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची सदिच्छा भेट\nअन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दैनिक प्रभातचा 88 व्या वर्धापनदिनी सदिच्छा...\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-maharashtra-2634", "date_download": "2019-01-20T08:43:07Z", "digest": "sha1:VIS4RNAQOFLYNYH7M5LCEG2CU7CE623D", "length": 12864, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nपुणे - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपर्यंत (ता. २०) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nपुणे - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपर्यंत (ता. २०) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nराज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांतील काही भागात सकाळी हलक्या सरी बरसल्या. पूर्व विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम विदर्भातील काही भागात हलक्या सरी, तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील नगरमधील अकोले, नाशिकमधील इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील काही भागात हलका पाऊस पडला. कोकणातही पावसाच्या सरी बरसत होत्या.\nकोकणातील ठाणे, ���ायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. अंबोली येथे सर्वाधिक २४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच घाटमाध्यावरही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतील काही भागात हलका पाऊस पडला असून अनेक भागात ढगाळ हवामान होते. महाबळेश्वर येथे १४०. ८ मिलिमीटर तर लामज येथे १२२ मिलिमीटर पाऊस पडला. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. कोल्हापुरातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.\nअडीच महिने पावसाचा खंड असलेल्या बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेली लावली. उस्मानाबादमधील मंगळूर येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर तुळजापूर ६७, सालगारा ६२, सावरगाव ९७, इतकल १२५ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळपासून मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती.\nविदर्भात सर्वदूर पाऊस हजेरी\nविदर्भातील परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागात सर्वदूर पाऊस पडला. विदर्भाच्या पूर्व भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. गडचिरोलीतील पेरमिली येथे सर्वाधिक पाऊस पडला. त्यापाठोपाठ आहेरी येथे २४६, जिमलगट्टा २२८, अल्लापाल्ली २२०, सिरोंचा ११९, बामणी १०७, मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहे.\nपुणे कोकण konkan महाराष्ट्र maharashtra बीड beed उस्मानाबाद usmanabad नांदेड nanded vidarbha गडचिरोली gadhchiroli हवामान नगर महाबळेश्वर रायगड पालघर palghar सोलापूर कोल्हापूर नाशिक nashik वाशिम washim यवतमाळ\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nबीड : राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : स���द्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-nipah-virus-animal-husbandry-alert-1895", "date_download": "2019-01-20T09:34:31Z", "digest": "sha1:JS7XNU57JTDT5NOJSWFHDI2G6SJ2M6GU", "length": 10001, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news nipah virus animal husbandry on alert | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\nसोमवार, 4 जून 2018\nसावंतवाडी - निपाह व्हायरस जिल्ह्याच्या सीमेवर येताच जिल्हा यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. सिंधुदुर्गात कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आता जिल्हा आरोग्यसह पशुसंवर्धन यंत्रणा युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. जिल्ह्यात वटवाघळाचे असित्व आहे त्याठिकाणी सोडीअम बायकार्बोनेट आणि सोिडअम हायपोक्‍लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.\nसावंतवाडी - निपाह व्हायरस जिल्ह्याच्या सीमेवर येताच जिल्हा यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. सिंधुदुर्गात कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आता जिल्हा आरोग्यसह पशुसंवर्धन यंत्रणा युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. जिल्ह्यात वटवाघळाचे असित्व आहे त्याठिकाणी सोडीअम बायकार्बोनेट आणि सोिडअम हायपोक्‍लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.\nगोव्या सीमेवर तपासणी दरम्यान केरळहून आलेला एक संशयित रुग्ण सापडला होता. याच पार्श्‍वभूमीवर पशुसंर्वधन राज्य उपायुक्तानी तातडीची बैठक बोलावून महाराष्ट्रात याचा प्रसार होऊ, नये यासाठी विशेषतः सिंधुदुर्गातील पशुसंवर्धन विभागाला या औषधांची फवारण��� करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\n‘‘निपाह हा वटवाघळा मार्फत पसरणारा आजार असल्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांनी सावधगिरीच बाळगणे उचित आहे. तपासणी केलेल्या डुकरामध्ये अद्याप कोणतेही आजारपणाची लक्षणे आढळली नाहीत; मात्र आम्ही आजार न पसरण्याबाबत दक्ष आहोत.’’\n- विद्यानंद देसाई, पशुधनविकास अधिकारी\nयाबाबत बैठका बोलावून झालेल्या कार्यवाहीबाबतची माहिती उचस्तरावरुन घेण्यात येत आहेत. पशुसंवर्धन आयुक्तानी यासाठी वनविभाग, आरोग्यविभाग व ग्रामपंचायत यानाही आपल्या कार्यवाहीमध्ये सामावून एकत्रित काम करण्याचे सुचविले आहे.\nडुक्कराजवळही निपाहचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे सर्वच यंत्रणा वराह पालन होत असल्याठिकाणी सतर्क झाली आहे.\nअशा ठिकाणी पशुसंवर्धन विभागाकडून भेटी घेऊन त्याठिकाणचे नमूने घेऊन ते पुणे येथे संबंधित विभागाकडे नुकतेच पाठविण्यात आले. ज्याठिकाणी पशुसंवर्धन विभागाने आजगाव, भोम, निरवडे, तळवडे, शिरोडा, विलवडे आदी ठिकाणी जावून डूकरात आजारी असल्याची कोणतेही लक्षणे आहेत की नाही किंवा अन्य कोणती वेगळी लक्षणे याचीही पहाणी करण्यास सुरवात केली आहे. पीगरी (वराहपालन फार्म) यांनाही पशुसंवर्धन विभागाकडून भेटी देण्यात आल्या.\nझाडाखाली पडलेली फळे खाऊ नये\nवटवाघळ असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.\nडुक्कर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे\nव्हायरस सिंधुदुर्ग महाराष्ट्र sections\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरात्री 11.30 पर्यंत डान्सबार सुरू ठेवता येणार; राज्यात पुन्हा सुरू...\n13 वर्षांपूर्वी बंद झालेले डान्सबार आता पुन्हा सुरू होणार आहेत. डान्स बारचा परवाना...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबा��दारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/124", "date_download": "2019-01-20T08:30:07Z", "digest": "sha1:RTZHSBNZNBBYOYZ5YFYNLTYZXWBJBIKX", "length": 31900, "nlines": 230, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nअमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ४ दहशतवादी ठार\n अमेरिकेच्या सैन्याने सोमवारी पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तान प्रांतात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ४ संशयित दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण प्रांतातील बिर्मल भागात सीआयएने हे हल्ले घडवले. या हल्ल्यात ठार झालेल्यांची नेमकी ओळख तत्काळ पटू शकली नाही, असे एका सैन्य अधिकायाने स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेने वादग्रस्त ड्रोन हल्ले करण्याची आपली मोहीम सुरूच ठेवली आहे.\nपाकिस्तान डायरी- फाळणीपूर्वीचे महान साहित्य आणि साहित्यिकांविषयी...\n1942 ची गोष्ट आहे, जेव्हा गांधीजींनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडोचा नारा लगावला होता. त्यानंतर पाच वर्षांनी ब्रिटिशांना भारत सोडावा लागला; पण ते गेल्यावर भारताचे दोन तुकडे झाले. जिकडे तिकडे रक्तपात आणि नात्यांची ताटातूट सुरू झाली. अशा परिस्थितीत लेखक, साहित्यिकच होते ज्यांनी आपल्या लेखणीतून फक्त सत्य उतरवले आणि वारंवार हेच सांगितले की, आपण भूगोलाचे तुकडे करू शकतो; पण इतिहास बदलवू शकत नाहीत. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी २००४ च्या शिखर संमेलनात म्हटले होते, तारखा आपल्या...\nपाक सरकारविरुद्ध न्यायपालिकेतील संघर्षाला तोंड फुटले\nइस्लामाबाद- आदेशाचे पालन करीत नसल्याबद्दल सरकारवर ताशेरे ओढणाया सर्वाेच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेवर सत्ताधारी आघाडीने संसद श्रेष्ठ असल्याची बाजू घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाच्या विरुद्ध निर्णय घेतला जाणार नाही, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या सरकार विरुद्ध न्यायपालिका अशा संघर्षाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीतील पक्षांची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असिफ अली झरदारी होते. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी या...\nपाकिस्तानात शियापंथीयांवर हत्‍या; 18 जणांची हत्‍या\nक्वेट्टा- पाकिस्तानातील बलूचिस्तानची राजधानी क्वेटा भागात दोन वेगवेगळ्या हल्ल्यात 18 शिया मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे. त्यात एका महिलेचा सम��वेश आहे. या घटेनेनंतर या पंथाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून जाळपोळ करण्यास सुरवात केली. शिया पंथाचे काही नागरिक एका गाडीतून कामावर जात होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका महिलेसह तेरा जण ठार जागीच झाले. तर दुसरा हल्ला शुक्रवारी झाला. एका धार्मिक कार्यक्रमासाठी इराणला चाललेल्या शिया...\nतालिबानी अतिरेक्यांनी भर बाजारात महिलांच्या वस्त्रांना लावली आग\nइस्लामाबाद. पाकिस्तानातील दक्षिण वजीरिस्तानच्या कबायली भागात तालिबानी अतिरेक्यांनी महिलांच्या शेकडो गज पारदर्शी कपड्यांना आगीच्या हवाली केले. तसेच कॅमेरा असणा-या मोबाईल फोनवरही बंदी घालण्यात आली आहे.'द न्यूज डेली'ने हे वृत्त दिले आहे. कबायली सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. वृत्तानुसार अतिरेक्यांनी वाना बाजारातील अनेक दुकानांतून महिलांसाठी तयार करण्यात आलेले कपडे ताब्यात घेतले आणि त्या कपड्यांची जाहीर होळी करण्यात आली. भविष्यात इस्लामला मंजूर नसलेल्या कपड्यांची...\nपाक सैन्‍याचा अत्‍याचार, फुटीरवाद्यांना केले विवस्‍त्र, सर्पदंशही करविले\nइस्लामाबाद- बलुचिस्तान भागात पाकिस्तानी सैन्याने तिथल्या फुटीरवाद्यांवर प्रचंड अत्याचार केल्याचे वृत्त आहे. मानवाधिकार संघटनांनी सैन्याचा तीव्र निषेध केला आहे. या भागातील नागरिकांवर सैन्याने अत्याचार तर केलेच, परंतु, अतिशय क्रुरपणे त्यांची हत्याही केल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. या भागातील बहुतांश राजकीय कार्यकर्ते सैन्याच्या अत्याचाराला बळी पडले आहेत. अनेक जणांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रीयोविना जवळपास 4-5 वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांना विवस्त्र करुन लटकाविण्यात...\n‘पापारझ्झी’मुळे हीना रब्बानी खफा\nलाहोर- पाकिस्तानच्या तरुण आणि पहिल्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार भारतीय प्रसिद्धीमाध्यमांवर प्रचंड चिडल्या आहेत. भारताचा तीन दिवसांचा दौरा आटोपून रब्बानी लाहोरला पोहोचल्या तेव्हा त्यांनी आपला राग व्यक्त केला. भारतीय प्रसारमाध्यमांनी रब्बानी यांची फॅशन आयकॉन अशी छबी पेश केली. तुम्हाला माहीतच आहे की, पापारझ्झी पावलोपावली आहेत. तुम्हाला अशा गोष्टी करणे शोभत नाही, एवढे बोलून हीना रब्बानी यांनी थेट इस्लामाबादची वाट धरली. विशेष म्हणजे रब्बानी भारतात आल्यापासून रेडिओ,...\nभारत-पाकिस्तान चर्चा उपखंडासाठी चांगली -अमिरेकेचा आशावाद\nवॉशिंग्टन- भारत व पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीचे स्वागत करतानाच ही चर्चा उपखंडासाठी निश्चितपणे रचनात्मक ठरेल, असा आशावाद अमेरिकेने व्यक्त केला आहे. हे दोन्ही शेजारी देश दक्षिण आशियाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, असेही अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेतील चांगले शेजारी म्हणून दोन्ही देशांकडे आम्ही पाहतो. ही चर्चा म्हणजे खूपच सकारात्मक म्हटली पाहिजे. यातून काही चांगले निष्पन्न व्हावे, अशी अपेक्षा आहे, असे प्रवक्ते मार्क टोनर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी...\nआयएसआय एजंट सय्यद गुलाम नबी फाई नजरकैदेत\nवॉशिंग्टन- अमेरिकेत स्वतंत्र काश्मीरची चळवळ चालविणाया व त्यासाठी अमेरिकी खासदारांना लाच देण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या पाक गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट सय्यद गुलाम नबी फाईची एक लाख डॉलरच्या जामिनावर सुटका करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, पायावर लावलेल्या इलेक्ट्रॉनिक टॅगच्या साहाय्याने त्याच्यावर २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. व्हर्जिनिया न्यायालयाने मंगळवारी याबाबतचा निकाल दिला. सुटका झाल्यानंतर फाई पळून जाईल, असा सरकारी पक्षाने केलेला दावा न्यायाधीश जॉन अँडरसन यांनी...\nपाकिस्तान: निर्दयी पित्यानेच घेतला सहा मुलींचा जीव\nइस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये माणुसकीच्या नावाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या सहा मुलींना चारित्र्याच्या संशयावरून पित्याने गोळया घालून ठार केले आहे. आपल्या मुलींचे शेजारील घरातील मुलांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. आरिफ मुबाशीर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. समिना (वय १४) आणि रजिया (वय १६) यांचे शेजारील मुलांबरोबर संबंध असल्याचा संशय होता. या सहा बहिणी एकमेकांना साथ देत असल्याच्या कारणावरून त्याने त्यांना गोळया घातल्या. त्याने आपल्या कुटूंबियांसमोर यासर्वांना...\nइमरानच्या ‘बाऊंसर’ने पाकमधील राजकीय नेते अडचणीत\nलाहोर- क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बाऊंसरने फलंदाजांना अडचणीत आणणा-या इमरान खानने आपल्या वादग्रस्त विधानांनी पाकमधल्या नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांनी आतापर्यंत कर भरला नसल्याचा आरोप इमरान खान याने केला आहे. इमरान खान हा पाकिस्तानमधील तेहरीक-ए-इन्साफ यापक्षाचा अध्यक्ष आहे.राष्ट्रपती असिफ अली झरदारीं, तीन राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संसदेतील ६१ टक्के खासदारांनी आतापर्यंत कोणताही कर भरला नसल्याची माहिती इमरान खानने दिली. माजी पंतप्रधान नवाज शरीफ...\nजमात- उद- दवा काश्मीर मार्गे घुसून भारतावर करणार हल्ला\nलाहोर- दहशतवादी संघटना जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सय्यद याने पुन्हा एकदा भारताविरूध्द जहाल विधाने करण्यास सुरूवात केली आहे. जम्मू-काश्मीर मार्गे घुसून भारताविरूध्द आम्ही युध्द छेडणार असल्याची त्याने घोषणा केली आहे.भारत आणि इस्त्रायल पाकिस्तानची अण्वस्त्रे संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्याने पाकिस्तानमध्ये एका सभेत सांगितले. हाफिज सय्यदवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारतातर्फे पाकिस्तानवर सतत दबाव आणण्यात येतो. भारत चर्चेच्या माध्यमातून पाकिस्तानला जास्तीत जास्त नुकसान...\nपाकिस्तानात उठाव करून सत्ता उलथवण्याचा कट\nइस्लामाबाद - इजिप्त, ट्युनिशियाप्रमाणेच पाकिस्तानातही उठाव करून सत्ता उलथवण्याचा कट रचण्यात आला होता. बंदी घातलेल्या हिज्ब-उत-तहरीर या संघटनेने लष्करी अधिकायांच्या मदतीने हा डाव रचला होता; परंतु पाक लष्कराने हा डाव उधळून लावला. या पाचही अधिकायांवर सरकारविरुद्ध बंडाचा ठपका ठेवून त्यांचे कोर्ट मार्शल होण्याची शक्यता आहे. तहरीर संघटनेच्या कारवायांवर पंजाब सरकार, आयएसआय आणि पाकिस्तान सरकारची बारकाईने नजर होती. एप्रिल महिन्यात या तिघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारांमध्येच गुप्त खलबत...\nभारत-पाकिस्तान परराष्ट्रमंत्र्यांची उद्यापासून चर्चा, विश्वासवृद्धीसाठी उपाययोजना\nइस्लामाबाद- भारत-पाकिस्तान यांच्यात बुधवारपासून परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होणार आहे. यानिमित्ताने उभय देश काश्मीर मुद्द्यावर विश्वासवृद्धीसाठी काही ठोस उपाय जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच आठवड्यात नवी दिल्ली येथे दोन्ही मंत्री भेटणार आहेत. या बैठकीत व्यापारविषयक अनेक मुद्द्यांवर सहकार्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर नियंत्रण रेषेवरही चर्चा होईल. कारगिल व स्कार्दूदरम्यान सुरू असलेल्या बस सेवेच्या फेया वाढविण्यालाही हिरवा कंदील दाखविला जाऊ शकतो. त्याचबरोबर...\nपाकिस्तानची दो��� डझन अण्वस्त्रांची तयारी\nइस्लामाबाद- पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम जोरदारपणे सुरू आहे. अणु क्षमतेची क्षेपणास्त्रे विकसित करण्याची योजना तयार केली जात असून यामुळे शस्त्रागारात २४ क्षेपणास्त्रांची भर पडेल. दुसरीकडे ही अस्त्रे लहान पल्ल्याची असली तरी भारतातील महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करू शकतात, यावरून शेजारी राष्ट्राची नीती पाक दिसत नाही. दरम्यान, यामुळे उपखंडातील राजकीय स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती मीडियातून व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने या योजनेला मान्यता दिली तर एका वर्षात एवढ्या...\nमुंबई हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने द्या\nथिंम्पू (भूतान)- २६-११ च्या मुंबई हल्ल्यातील ७ आरोपींच्या आवाजाचे नमुने द्या, अशी आग्रही मागणी करून या प्रकरणी पाकिस्तानात सुरू असलेल्या खटलाही जलदगतीने चालवून दोषींना शिक्षा करा, अशी आग्रही मागणी भारताने केली आहे. सार्क देशातील गृहमंत्र्यांच्या परिषदेच्या निमित्ताने गृहमंत्री पी. चिदंबरम आणि पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांची शुक्रवारी रात्री भेट झाली. त्या वेळी चिदंबरम यांनी ही मागणी केली. गृहमंत्रालयाने पाकिस्तानकडे विविध मागण्या केल्या आहेत.दरम्यान, मलिक यांनीही मुंबई...\nमहिलेच्या नियुक्तीत शहाणपणा नाही\nइस्लामाबाद - हीना रब्बानी यांना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्त केल्याबद्दल जमियत उलेमा-ए-इस्लाम पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे. रब्बानी यांना परराष्ट्रमंत्री करण्याचा निर्णय शहाणपणाचा नसल्याची टीका जमियतचे प्रमुख मौलाना फजलुर रेहमान यांनी केली आहे. ते पत्रकारांना म्हणाले की, हीना रब्बानी कूटनीतीच्या आघाडीवर पाकिस्तानचे नेतृत्व कशा करतील, याबाबत शंका आहे. त्या एक व्यावसायिक महिला आहेत. त्यांच्याकडे मुत्सद्देगिरीचा कोणताच अनुभव नाही. अशा स्थितीत त्यांच्याकडे...\nद्विपक्षीय संबंधाला दिशा देण्यास प्राधान्य : हीना रब्बानी\nइस्लामाबाद. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्यासोबत पुढील आठवड्यात होणा-या चर्चेमध्ये उभय देशांतील द्विपक्षीय संबंधाला दिशा देण्यास प्राधान्य राहील, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी सांगितले. या बैठकीतून भविष्यातील चर्चेची दिशा निश्चित केली जाणार आहे. पाकिस्तानसोबतच्या चर्चेसाठी भारताने सकारात्मक पाऊल उचलले आहे. दोन्ही देशांमध्ये समस्या उत्पन्न करणा-या मुद्द्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला...\nकाश्मीरमधील फुटीरतावाद्यांना आयएसआयकडून फूस\nवॉशिंग्टन. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था एफबीआयने आयएसआय एजंट फाईविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. आयएसआय काश्मीरमधील अतिरेकी संघटनांना मदत करत असल्याचेही एफबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. अलेक्झांड्रिया जिल्हा न्यायालयात ४३ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना आयएसआयकडून मदत पोहोचवली जात असल्याचे एफबीआयचे विशेष अधिकारी सराह...\nकार्टून मूव्ही दाखवून अलकायदा लहान मुलांना बनविणार दहशतवादी\nलंडन- धर्माच्या नावाखाली अडकवून अलकायदा या दहशतवादी संघटनेने आतापर्यंत अशिक्षित लोकांना फूस लावून दहशतवादी बनवले. त्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा निरागस असणाऱया लहान मुलांकडे वळविला आहे. अल कायदा संघटनेशी संलग्न असलेली एक संघटना कार्टून मूव्ही बनविण्याचा प्रयोग करत आहे ज्यामुळे ही मुले दहशतवादी बनून लढण्यासाठी तयार होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना दहशतवादात खेचण्यासाठी 'डिस्ने' सारखे चित्रपट बनवून दहशतवादाच्या जाळ्यात खेचायचे.नुकतेच याबाबत येमेन मधील एका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-lalu-prasad-yadav-2/", "date_download": "2019-01-20T08:29:29Z", "digest": "sha1:AYQ45ZY24GNTPDZLBDLANUR3CMZ6L6C7", "length": 7908, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नितीशकुमार यांच्या टीकेला लालूप्रसादांचे प्रत्युत्तर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनितीशकुमार यांच्या टीकेला लालूप्रसादांचे प्रत्युत्तर\nपाटणा – बिहारमधील महाआघाडीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टिका केल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना सडेत्तोड उत्तर दिले आहे. नितीश यांनी त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा विश्वास घात केला आहे. तरीही ते आपल्या कृतीचे समर्थन करीत असल्याचे लालू म्हणाले.\nते म्हणाले की, नितीश जे पद भूषवत आहेत, ते त्यांना महाआघाडीमुळेच मिळाले आहे. नितीश यांनी जनतेच्या आदेशावरच दरोडा टाकला असून कोट्यवधी बिहारीं��्या निर्णयाचा अपमान केला आहे.\nलालूप्रसाद यादव हे बिहारमधील चारा घोटाळाप्रकरणी सध्या शिक्षा भोगत आहेत. लालूंच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवरून असे ट्‌विट करण्यात आले.राज्यात राजद, कॉंग्रेस, रालोसप, हम यांच्यात आघाडीबद्दल चर्चा सुरू आहे. तर भाजप, संजद आणि लोजपने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nउरलेल्या काळातही सरकार निष्क्रिय राहणार- चिदंबरम\n…तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपातून बाहेर पडावे\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-36-people-target-2715", "date_download": "2019-01-20T08:37:12Z", "digest": "sha1:BLPH2GZCMF3UE5CHVNKL47C2V2ACRN7L", "length": 9204, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news 36 people on target | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडव्या हिंदुत्ववाद्यांचं होतं मिशन 36; देशातल्या 36 व्यक्तींच्या हत्येची योजना\nकडव्या हिंदुत्ववाद्यांचं होतं मिशन 36; देशातल्या 36 व्यक्तींच्या हत्येची योजना\nकडव्या हिंदुत्ववाद्यांचं होतं मिशन 36; देशातल्या 36 व्यक्तींच्या हत्येची योजना\nकडव्या हिंदुत्ववाद्यांचं होतं मिशन 36; देशातल्या 36 व्यक्तींच्या हत्येची योजना\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nकडव्या हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर देशातील 36 प्रसिद्ध व्यक्ती असल्याची माहिती समोर आलीय. पत्रकार गैरी लंकेश ��ांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला अमोल काळे याच्या तपासातून कडव्या हिंदुत्ववादांच्या 'मिशन 36'चा पर्दाफाश झालाय.\nदेशातील एकूण ३६ लोकांच्या हत्येची योजना होती. ज्यात १६ जण महाराष्ट्र राज्यातील, १० कर्नाटक राज्यातील आणि १० जण विविध क्षेत्रातील होते. अमोलच्या डायरीवमध्ये या ३६ लोकांमध्ये साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते, प्रसार माध्यमांतील काम करणारे आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता.\nकडव्या हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर देशातील 36 प्रसिद्ध व्यक्ती असल्याची माहिती समोर आलीय. पत्रकार गैरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला अमोल काळे याच्या तपासातून कडव्या हिंदुत्ववादांच्या 'मिशन 36'चा पर्दाफाश झालाय.\nदेशातील एकूण ३६ लोकांच्या हत्येची योजना होती. ज्यात १६ जण महाराष्ट्र राज्यातील, १० कर्नाटक राज्यातील आणि १० जण विविध क्षेत्रातील होते. अमोलच्या डायरीवमध्ये या ३६ लोकांमध्ये साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते, प्रसार माध्यमांतील काम करणारे आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता.\nया विचारवंतांच्या हत्यांनंतर काही साहित्यिकांसोबतच सीबीआयचे मुंबईतील २ अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील ४ अधिकारी आणि प्रसार माध्यमांत काम करणारे दोन जण मोस्ट टार्गेटवर होते.\n'मिशन 36'साठी 50 खतरनाक शूटर्स आणि रेकी मास्टर्सची निवड करण्यात आली होती. अर्थात हे सारे जण हिंदुत्ववाद्यांच्या स्लिपर सेलपैकीच होते. या चारही हत्यांचे कट रचणारे जण महाराष्ट्रातेच असल्याची माहिती आहे. हत्या करणारे हात समोर आले असले तरी मेंदू मात्र मोकाट आहेत. आता या मास्टरमाईंड खूनी मेंदूंचा शोध पोलिस घेत आहेत.\nपत्रकार महाराष्ट्र maharashtra कर्नाटक साहित्य literature सरकार government पोलीस खून पोलिस\nहे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय....\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/jyotish-news/114", "date_download": "2019-01-20T09:40:35Z", "digest": "sha1:6RV2EGPCI3LIMDSCDTJGVHGMISVDH3UT", "length": 29567, "nlines": 231, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jyotish News in Marathi: Marathi Jyotish News, Jyotish Online, Astrology in Marathi", "raw_content": "\nज्योतिषवास्तु शास्त्रहस्त रेखाराशि निदान\nराशीफळ : मोठे बदल घडवणारा ठरू शकतो वर्षातील शेवटचा महिना\nडिसेंबर महिन्यात 4 ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रहाने राशी बदलल्यामुळे काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात. याउलट काही लोकांसाठी हा महिना खास राहील. या महिन्यात गुरु-मंगळ आणि सूर्य-शनी एकाच राशीत राहतील. यामुळे अचानक काही उलटफेर होऊ शकतात. यासोबतच सर्व ग्रह राहू-केतूच्या मध्ये राहतील यामुळे कालसर्प योग तयार होत आहे. ग्रहांच्या या स्थितीचा शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...\nपाकिटात ठेवलेल्या या वस्तू बनू शकतात तुमच्या दुर्भाग्याचे कारण\nज्योतिष शास्त्रानुसार, पाकिटात काही खास वस्तू ठेवल्यास यामुळे केवळ बरकत वाढत नाही तर शुभफळही प्राप्त होतात. याउलट पाकिटात नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वस्तू ठेवल्यास यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या वस्तू दुर्भाग्याचे कारण ठरतात. यामुळे अशा वस्तू पाकिटातून लगेच काढून टाकाव्यात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पाकिटात कोणत्या प्रकराच्या वस्तू ठेवू नयेत...\n​घराच्या दरवाजावर लावा हे नाणे, अडकलेला पैसा परत मिळेल\nकाहीवेळा आपण खूप कष्ट करतो परंतु योग्य वेळेला आपल्याला पैसा मिळत नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे पैसे अडकतात आणि आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागते. या संदर्भात फेंगशुईची मान्यता आहे की, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्यास कामामध्ये शुभफळ प्राप्त होत नाहीत. फेंगशुईमध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, तीन नाण्यांचा उपाय...\nधन लाभाचे योग, या आठवड्यात दूर होईल जॉब आणि बिझनेसचे टेन्शन\n4 ते 10 डिसेंबरपर्यंतचा काळ 9 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. या आठवड्यात मेषपासून कन्या राशीपर्यंतचा लोकांना धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त तीन राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमधील टेन्शनमधून आराम मिळेल. अशाप्रकारे 9 राशींसाठी हा आठवडा कोणत्या न कोणत्या प्रकारे फायदा करून देणारा राहील. या व्यतिरिक्त 3 राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवारी बुध-शनीची जोडी काही राशीच्या लोकांना खोटं बोलण्यास भाग पाडू शकते. यामुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकते. यामुळे वाद आणि धनहानी होऊ शकते. 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी आज खोटं बोलण्यापासून दूर राहावे. शुक्र-चंद्राचा दृष्टी संबंध आणि बुधाची तिरकी चाल यामुळे इतर सहा राहसीच्या लोकांनीही सांभाळून राहावे. सोमवारच्या ग्रह-स्थितीमुळे दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...\nकिन्नरांना नाण्यावर ही गोष्ट ठेवून करावी दान, उजळू शकते तुमचे भाग्य\nप्राचीन काळापासून किन्नरांना दान देण्याची प्रथा सुरु आहे. आजही घराबाहेर आलेल्या किन्नरांना रिमय हाताने परत पाठवले जात नाही. कारण किन्नरांच्या आशीर्वादमध्ये खूप शक्ती असते आणि यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार किन्नरांना दान केल्याने बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. बुध ग्रहाला नपुंसक ग्रह मानण्यात आले आहे, यामुळे किन्नरांना देण्यात आलेल्या दानामुळे बुध देव प्रसन्न होऊन आपल्याला बुद्धीशी संबंधित कामामध्ये लाभ प्रदान करतात. पुढील स्लाईड्सवर...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nरविवारी धाता आणि सिद्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत असल्यामुळे अडचणीतील लोकांसाठी दिवस खास राहील. या शुभ योगांचा फायदा 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. यामुळे नवीन कामाची प्लॅनिंग होईल आणि दिवस आरामात जाईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढी�� स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...\nदेवाची अशी मूर्ती दिसल्यास घेऊ नये दर्शन, सापडू शकता अडचणीत\nप्रत्येकाच्या घरात देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, सर्व मूर्ती शुभ प्रभाव देणाऱ्या नसतात. वास्तुनुसार, काही मूर्ती अशा असतात, ज्यांचे दर्शन घेतल्यास मनुष्याला अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला देवतांचा अशा काही स्वरूप आणि मूर्तींविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या मूर्तींचे दर्शन घेऊ नये...\nघर किंवा दुकानात लावा ही एक वस्तू, वाढू लागेल GOOD LUCK\nफेंगशुई आणि वास्तू या दोन्ही शास्त्रांमध्ये विंड चाइम्स फार शूभ मानले जाते. असेही मानले जाते की, विंड चाइम्समध्ये फार मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्ह एनर्जी असते. ही एनर्जी घरात चांगल्या गोष्टी घेऊन येत असते. विंड चाइम्स घरात असो वा व्यवसायाच्या ठिकाणी, त्याच्याशी संबंधित या फॅक्ट्स आवश्य माहित असायलाच हव्यात. त्यापासून नक्कीच काही शूभ फळ मिळते. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विंड चाइम्सशी संबंधित काही खास टिप्स.... या नेहमी लक्षात असू द्या...\n3 डिसेंबरला करा हे उपाय, घर-कुटुंबात येईल सुख-समृद्धी\nया महिन्यात 3 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे. हा दिवस अत्यंत शुभ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास, कुटुंबात नेहमी सुख-समृद्धी आणि शांती कायम राहते. हे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nदुर्भाग्य पाठ सोडत नसल्यास घरी घेऊन या 5 पैकी कोणतीही 1 वस्तू\nवास्तू शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूविषयी सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष मुळापासून नष्ट होतील. या वस्तू नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात सुख-सम्रुद्धी घेऊन येतात. इतर चार वस्तूंविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nपाण्यात हे पदार्थ मिसळून अंघोळ केल्याने दूर होतो वाईट काळ\nकुंडलीचे दोष किंवा कळत-नकळत केलेल्या पाप कर्मांमुळे दुर्भाग्याचा सामना करावा लागतो. आपण खुप मेहनत करुनही भाग्याची साथ मिळू शकत नसेल तर ज्योतिषमध्ये सांगितलेले उपाय केल्याने ���ायदा मिळू शकतो. अंघोळीच्या पाण्यात काही खास वस्तू मिसळल्याने भाग्याच्या बाधा दूर होऊ शकतात. यशासोबतच धन आणि सुखही मिळू शकते. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही सोप्या उपायांविषयी सविस्तर माहिती... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर...\nकधी फायदा तर कधी नुकसान, या आहेत डिसेंबर 2017 च्या खास तारीख\nराशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याविषयी खुप काही जाणुन घेतले जाऊ शकते. पंचागाच्या आधारावर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी कोणती तारीख शुभ राहिल आणि कोणत्या तारखेला तुम्हाला सावध राहावे लागेल याविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डिसेंबर 2017 च्या खास तारीखांविषयी सविस्तर माहिती... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर...\nस्वप्नात वारंवार साप दिसत असतील, तर जाणुन घ्या कोणते स्वप्न आहे शुभ आणि अशुभ\nप्रत्येक मनुष्य स्वप्न पाहत असतो. काही लोकांना स्वप्न लक्षात राहतात तर काही लोकांना लक्षात राहत नाही. सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात. काही स्वप्न पाहताना अचानक झोप उघडते आणि शरीरातून घाम निघतो. तुम्हाला स्वप्नात साप दिसला तरच असे होऊ शकते. अशा प्रकारचे स्वप्न अनेक लोकांना दिसतात. ज्योतिषनुसार स्वप्नात साप दिण्याचे अनेक अर्थ असतात. जाणुन घ्या कशा प्रकारचा साप दिसल्यावर स्वप्न फळदायी असते. पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा - स्वप्नांविषयी सविस्तर... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nचंद्रमा आणि केतु आपसातील नक्षत्र बदलल्यामुळे काही राशींसाठी शनिवार ठिक नाही. केतुच्या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे नुकसान होईल. यामुळे वायफळ खर्च आणि नुकसान होऊ शकते. यासोबतच टेंशन होईल आणि काम बिघडतील. याचा अशुभ प्रभाव - वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांवर जास्त राहिल. यासोबतच इतर राशींसाठी दिवस मिश्रित स्वरुपाचा राहिल. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि...\nआठवड्यातून 1 दिवस या सिंदूरने भरा भांग, मान्यतेनुसार पतिचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर होत नाही\nसध्याच्या काळात अनेक वेळा पति-पत्नी कामांमुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. यामुळे नात्यात दूरावा येतो. अशावेळी पति-पत्नीचे भांडण होतात. सुरुवातीला हे भांडण सामान्य असतात. परंतु नंतर हे मोठ्या वादाचे कारण बनू शकते. या कलहामुळे अनेक वेळा पती एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर करतात. यापासून बचाव करण्यासाठी आज आम्ही एक पारंपारिक ज्योतिषीय उपाय तुम्हाला सांगणार आहोत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही उपायांविषयी सविस्तर माहिती... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या...\nखीसा कायम रिकामा राहत आहे तर तांदळाचा करा हा उपाय, होईल धनलाभ...\nहिंदू धर्मानुसार, पुजेमध्ये अक्षीदा म्हणजेच तांदळाला अधिक महत्व आहे. पुजेच्या वेगवेगळ्या सामग्रीमध्ये वापरले जाते. तांदळाचा उपयोग सर्व छोट्या पुजेपासून ते मोठ-मोठ्या होम-हवन पुजेमध्येही होतो. हेच कारण आहे की, ज्योतीषी उपयांमध्ये तांदळाचा अधिक उपयोग केला जातो. चला तर जाणून घेऊया तांदळाचे अशेच काही उपाय ज्याने पैशांच्या संबंधीत अडचणी मिटू शकतील. पुढील स्लाइडवर वाचा, उपाय...\nज्यांच्या हातात बनतो असा चंद्र, ते लोक असतात चतुर...\nहस्तरेखा ज्योतिषनुसार तळव्यांवरील रेषा व्यक्तिचे भूत, भविष्य आणि वर्तमानाविषयी सांगतात. आज आम्ही सांगणार आहोत हाताच्या तळव्यांवर तयार होणा-या अर्ध चंद्राचा काय अर्थ असतो. या रेषांमुळे काय-काय माहिती होते. असा तयार होतो अर्ध चंद्र तळव्यावर हृदय रेषा ही लहान बोटाच्या खालून सुरु होते. काही लोक दोन्ही हात जवळ आणतात, तेव्हा त्यांच्या हातावर अर्धचंद्र तयार होतो. हे शुभ चिन्ह आहे, जे सगळ्यांच्या हातावर तयार होत नाही. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हातामधील चंद्राविषयी इतर काही...\nसर्वात लहान बोटामध्ये परिधान करा मोती, ज्योतिष शास्त्रानुसार हे आहे फायदे\nएखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र अशुभ आहे. या कारणामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे सांगितलेल्या उपायांनी त्यांना आराम मिळू शकतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र आठव्या ग्रहात आहे. त्यांना पाण्यापासून सावध राहायला हवे. नदी, तलाव, सरोवर किंवा समुद्राच्या जवळपास कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून सावधानी बाळगायला हवी. पुढील स्लाइडवर वाचा, उपाय...\nया 7 मधील रोज एक-एक उपाय केल्याने सन्मानासोबत मिळू शकतो पैसा\nज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहांसंबंधीत दोष आहेत, त्यांना भाग्याची साथ मिळू शकत नाही आणि घर-कुटूंब, ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. कुंडलीचे दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. या उपायांनी दुर्भाग्यापासून मुक्ति मिळू शकते. आज जाणुन घ्या आठवड्याच्या सात दिवसात सात उपाय, यामुळे खुप लवकर शुभ फळ प्राप्त होते... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या उपायांविषयी सविस्तर माहिती... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/5921-oppo-f7-smartphone-to-launch-in-india-on-march-26", "date_download": "2019-01-20T08:31:18Z", "digest": "sha1:HUG32YMLQG7QAKB237MB3UDQYZJN43O3", "length": 8345, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nओप्पो कंपनी आपला 'F7' स्मार्टफोन लवकरचं बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य त्याचा 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.\nओप्पोने 'F7' स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी विशेष तयारी केली असून कंपनी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचं प्रोमोशन करत आहे. 26 मार्च रोजी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात 'ओप्पो F7' स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनचा ब्रँड अॅम्बेसिडर, टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या असेल.\nया स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कोणतीच माहिती उघड करण्यात आली नाही. टिझर पाहून जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची 6.2 इंच एचडी स्क्रिन असण्याची शक्यता आहे. स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर किंवा मीडियाटेक हेलियो पी 6 चिपसेट, 4 जीबी किंवा 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज इत्यादी फीचर्स असू शकतात. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्यूटीफिकेशन टेक्नोलॉजी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या फीचर्सच्या साहाय��याने युजर्सना फोटोसोबत अनेक प्रकारचे प्रयोग करता येतील. तसचं सेल्फीचा बॅकग्राउंन्ड ब्लर करता येऊ शकेल. टीझरवरुन या स्मार्टफोनची आयफोन-एक्सशी तुलना केली जात आहे.\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nजिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6104-kangna-ranaut-tree-plantation", "date_download": "2019-01-20T08:28:18Z", "digest": "sha1:B4TQ3CZXWPS3BYRZIMC6FUDWN7Y7P2MD", "length": 5892, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून कंगनानं लावली 31 झाडे - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून कंगनानं लावली 31 झाडे\nबॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आज 31 वा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त कंगनाने आपल्या मनालीतील नव्या बंगल्यात 31 झाडे लावलीत.\nयात किवी, चेरी अशा फळझाडांचा समावेश आहे. कंगनाला गार्डनिंग प्रचंड आवडते. लहानपणी आईला गार्डनिंग करताना पाहून तिलाही हा छंद जडलाय.\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nआंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन...\nकंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…\nहृतिक रोशन घेणार कंगणा राणौतशी पंगा\n'हो मी तिच पण नव्या रु��ात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-politics-amruta-fadanvis-ncp-1421", "date_download": "2019-01-20T09:24:28Z", "digest": "sha1:O3YSM5TULBWJEH5PFIDOIJQ5RXOBZW4V", "length": 8377, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news politics amruta fadanvis NCP | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'अमृता वहिनी हाय हाय'च्या घोषणा; राष्ट्रवादीची निदर्शने\n'अमृता वहिनी हाय हाय'च्या घोषणा; राष्ट्रवादीची निदर्शने\n'अमृता वहिनी हाय हाय'च्या घोषणा; राष्ट्रवादीची निदर्शने\n'अमृता वहिनी हाय हाय'च्या घोषणा; राष्ट्रवादीची निदर्शने\nरविवार, 18 मार्च 2018\nसोलापूर : रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाच्या उत्पादनांना सरकारी विक्री केंद्रात स्थान देण्याची मागणी करत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूरात निदर्शने करण्यात आली. महिला बचत गटांना आधार देण्याऐवजी सरकार पतंजलीला मदत करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला आघाडीने अमृता वहिनी हाय हायच्या घोषना दिल्या.\nसोलापूर : रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाच्या उत्पादनांना सरकारी विक्री केंद्रात स्थान देण्याची मागणी करत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूरात निदर्शने करण्यात आली. महिला बचत गटांना आधार देण्याऐवजी सरकार पतंजलीला मदत करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला आघाडीने अम��ता वहिनी हाय हायच्या घोषना दिल्या.\nसोलापुरात स्वामी रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत योग शिबिर आणि महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. पतंजलीच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळवून देणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाचे उत्पादने सरकारी विक्री केंद्रात विक्रीस ठेवण्यासाठी स्थान द्यावे आणि खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.\nपोलिसांनी अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी जाऊ न दिल्याने संतप्त महिला कार्यकर्त्यांनी अमृता वहिनी हाय हाय च्या घोषणा दिल्या.\nसोलापूर रामदेवबाबा सरकार government राष्ट्रवाद अभिनेत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis अमृता फडणवीस\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-chandrababu-naidu/", "date_download": "2019-01-20T09:07:42Z", "digest": "sha1:VG2QY3KUJLF4SXASLZIEYCXXJAHTZ6YF", "length": 9077, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशाच्या शाश्‍वत विकासासाठी भाजपा सरकार सत्तेतून बाहेर जाण्याची गरज- नायडू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेशाच्या शाश्‍वत विकासासाठी भाजपा सरकार सत्तेतून बाहेर जाण्याची गरज- नायडू\nनवी दिल्ली – देशाच्या ��ाश्‍वत आणि समतोल विकासासाठी भाजपाचे सरकार शक्‍य तितक्‍या लवकर सत्तेतून बाहेर जाण्याची गरज असल्याचे आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नायडू यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nया दोन्ही नेत्यांमध्ये नेमका कशा संदर्भात चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून नायडू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेत आहेत. राष्ट्रीय स्तरावर महाआघाडी स्थापन करण्यासाठी देलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख पक्षनेत्यांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे.\nचंद्राबाबू नरेंद्र मोदींचे सरकार उलथून टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. विरोधकांची एकजूट येत्या लोकसभा निवडणुकात महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. नायडू यांनी डिसेंबर महिन्यात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.\nराहुल गांधी, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, मायावती, अखिलेश यादव, सिताराम येचुरी, ममता बॅनर्जी यांच्या भेटी त्यांनी घेतल्या. आता परत एकदा त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. ते आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nउरलेल्या काळातही सरकार निष्क्रिय राहणार- चिदंबरम\n…तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपातून बाहेर पडावे\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nका��� कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-01-20T09:30:42Z", "digest": "sha1:HTWX2QIPEXNRNXRORMRZUMLBJGXMAACJ", "length": 3550, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:ताराबाई शिंदे - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: श ताराबाई शिंदे\n१८५० १९१० ताराबाई शिंदे\nहे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१२ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/6955-mns-s-unique-movement-against-inflation", "date_download": "2019-01-20T09:17:58Z", "digest": "sha1:RRCCOYU2M5EGJFR3I5NS52AOMZ7G7JFY", "length": 7552, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nपेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढी विरोधात मनसेनं आज नाशिकमध्ये आंदोलन केलं. पेट्रोल परवडत नसल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बैलगाडी, घोडे यावर बसुन मोर्चा काढला. तसंच नोकरीचं स्वप्न दाखवणा-या पंतप्रधानांमुळे तरुणांवर भजे तळण्याची वेळ आल्याचं सांगत मनसे कार्यकर्त्यांनी भजे तळत प्रतिकात्मक आंदोलन केलं.\nगेल्या अनेक दिवसांपासुन वाढत असलेल्या महागाईविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर यावेळी अभिनव आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेरुन मनसे कार्यकर्त्यानी घोडे,उंट,बैलगाडी यावर बसुन मोर्चा काढला. येणा-या काळात पेट्रोल परवडणार नसल्यानं आता लोकांनी पुर्वीप्रमाणे या जनावरांचा वापर करण्याची वेळ आली आहे असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलं आहे.\nदुसरीकडे नोकरीचं स्वप्न दाखवुन तरुणांना भजे तळाय���ा सल्ला देणा-या पंतप्रधानांचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावरच भजी तळून प्रतिकात्मक आंदोलन केलं. यावेळी टाळ मृदुंग वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.\nरेकॉर्डब्रेक इंधन दरवाढ,सामान्याचं महागाईनं कंबरड मोडणार\nबजेट नंतर महागाईचा भडका उडणार\nमिका सिंगला राज ठाकरेंच्या मनसेचे ओपन चॅलेंज\n...तेव्हा ठाकरे बंधु कुठे गेले होते\nमुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही...राज ठाकरेंचे मोदींना आव्हान..\nसेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Police-Crime-Branch-Summoned-Bollywood-Actress-Kangna-Ranaut-And-Aaysa-Shroff/", "date_download": "2019-01-20T09:03:17Z", "digest": "sha1:EBELIAVNCHSGAZODRALAL6CI5UTD3UCA", "length": 5227, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ह्रतिकच्या कॉल डिटेल्सप्रकरणी कंगनाची चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ह्रतिकच्या कॉल डिटेल्सप्रकरणी कंगनाची चौकशी\nह्रतिकच्या कॉल डिटेल्सप्रकरणी कंगनाची चौकशी\nठाणे : पुढारी ऑनलाईन\nमोबाईलमधील संभाषणाची चोरी करून (सीडीआर) त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकरणात बॉलिवूडसह अनेक बड्या व्यावसिकांच्या नावाचा समावेश असल्याचे समोर येत आहे. राज्यातील सर्वच खासगी गुप्तहेर एजन्सींवर पोलीस नजर ठेवणार आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बॉलीवूड क्विन कंगना राणावतसह जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा हिचे नाव देखील या प्रकरणात समोर आले आहे.\nगुन्हे अन्वेषण विभागा���े पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात अनेक कलाकारांसह व्यावसायिकांचा सहभाग असून, पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिद्दीकीच्या मोबाईल विश्लेषणादरम्यान आयेशा यांनी एका सूत्राकडून अभिनेता साहिल खानच्या सीडीआरची पूर्तता केली असल्याचे समोर आले आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने ह्रतिक रोशनाचा मोबाईल नबंर सिद्धीकीला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित मोबाईल ऑपरेटरच्या नोडल ऑफिसरकडून अधिक माहिती मिळवण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणात आयेशा यांना समन्स पाठवण्यात येणार आहे. नोडल ऑफिसरकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर कंगना रणावत अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-IFTM-inside-photos-of-haunted-abandoned-japanese-sex-hotel-5765742-PHO.html", "date_download": "2019-01-20T08:30:28Z", "digest": "sha1:46UPUUTTMFDRAGTL4MG6EHKULGVXRQWH", "length": 13100, "nlines": 199, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inside Photos Of Haunted Abandoned Japanese Sex Hotel | 17 वर्षापासून बंद आहे भुताने झपाटलेले 'सेक्स' हॉटेल, फोटोग्राफरने टिपले PHOTOS", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n17 वर्षापासून बंद आहे भुताने झपाटलेले 'सेक्स' हॉटेल, फोटोग्राफरने टिपले PHOTOS\nजपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 17 वर्षापूर्वी या हॉटेलचे दरवाजे कायमचे बंद करण्या\nजपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.\nटोकियो- जपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 17 वर्षापूर्वी या हॉटेलचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले होते. ��ोक या हॉटेलला भुताटकीची जागा समजू लागले होते. त्यामुळे लोक त्याच्या आसपासही फिरत नव्हते. मात्र, आता इतक्या वर्षानंतर फोटोग्राफर बॉब थिसेनने येथील फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत.\nया थीमवर तयार केले होत्या रूम्स...\n- नेदरलंडचा राहणारा 31 वर्षाचा फोटोग्राफर बॉब थिसेनने जपानच्या या लव्ह हॉटेलचे फोटोज घेतले आहेत.\n- हॉटेलमध्ये एकाहून एक सरस असे दहा शानदार रूम्स आहेत तसेच त्या वेगवेगळ्या थीम्सवर सजवल्या आहेत.\n- हॉटेलमधील काही रूम्स ग्रीक थीमवर आणि काही ट्रॅडिश्नल जपानी रियोकान थीमवर बेस्ड होते.\n- हे हॉटेल तासाच्या हिशोबानुसार रेंटवर दिले जात असे. सर्व रूम्सना डायनिंग रूम आणि बाथरूम होते.\nकाय आहेत लव्ह हॉटेल\n- जपानमध्ये असेही काही हॉटेल्स आहेत जे केवळ कपल्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत.\n- हे हॉटेल्स 'लव्ह होटल्स' म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे येथे थांबणारे लोक केवळ एका तासासाठीही रूम बुक करू शकतात.\n- येथे एक रात्र थांबण्यासाठी 5000 रुपयांपर्यंतचे भाडे द्यावे लागते. ही हॉटेल्स प्रॉस्टिट्यूशनला उत्तेजन देणारी मानली जातात.\n- त्यामुळे नॉरमल फॅमिली येथे थांबण्याचा विचारही करत नाही.\n- अशा प्रकारचे पहिले हॉटेल 1968 मध्ये ओसाका येथे तयार करण्यात आले होते.\n- आज जपान मध्ये अशी साधारणपणे 37,000 हून अधिक हॉटेल्स आहेत, आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्यांची वार्षिक उलाढाल तब्बल 2673 अब्ज रुपये आहे.\nदरवर्षी जातात 50 कोटी लोक...\n- येथे अधिकाधिक प्रेमी जोडपेच येत असतात. या शिवाय असेही काही टुरिस्ट येथे थांबतात ज्यांना कमी पैशांत राहण्याची इच्छा आहे.\n- या शिवाय प्रेयसी आमि प्रॉस्टिट्यूट्स सोबत वेळ घालवणारे बिझनेसमनदेखील येथे थांबतात.\n- काही हॉटेल्समधील रूममधये तर इंटीरियर स्पेस आणि गुहांसारखी थिमही तयार करण्यात आली आहे.\n- काही कमी बजेटच्या रूममध्ये मुड चेंजींग लायटिंगदेखील आहे.\n- प्रायव्हसी मिळावी म्हमून येथील रूमला खिडक्या नाही. हे वैश्यालय नही, मात्र यांचे डेकोरेशन आणि इंटीरियर पाहून असेच वाटते.\n- जास्तीत जास्त हॉटेल्स हे रेल्वे स्टेशन-हायवेच्या जवळ आणि शहराच्या बाहेर तयार करण्यात आली आहेत.\nपुढील स्लाईड्सवर पाहा, असे आहेत बंद पडलेल्या लव्ह हॉटेल्सचे इनसाईड Photos...\n17 वर्षापूर्वी या हॉटेलचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले होते. कारण ��ोक या हॉटेलला भुताटकीची जागा समजू लागले होते.\nत्यामुळे लोक त्याच्या आसपासही फिरत नव्हते.\nमात्र, आता इतक्या वर्षानंतर फोटोग्राफर बॉब थिसेनने येथील फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत.\nनेदरलंडचा राहणारा 31 वर्षाचा फोटोग्राफर बॉब थिसेनने जपानच्या या लव्ह हॉटेलचे फोटोज घेतले आहेत.\nहॉटेलमध्ये एकाहून एक सरस असे दहा शानदार रूम्स आहेत तसेच त्या वेगवेगळ्या थीम्सवर सजवल्या आहेत.\nहॉटेलमधील काही रूम्स ग्रीक थीमवर आणि काही ट्रॅडिश्नल जपानी रियोकान थीमवर बेस्ड होते.\nहे हॉटेल तासाच्या हिशोबानुसार रेंटवर दिले जात असे. सर्व रूम्सना डायनिंग रूम आणि बाथरूम होते.\nजपानमध्ये असेही काही हॉटेल्स आहेत जे केवळ कपल्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत.\nहे हॉटेल्स 'लव्ह होटल्स' म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे येथे थांबणारे लोक केवळ एका तासासाठीही रूम बुक करू शकतात.\nयेथे एक रात्र थांबण्यासाठी 5000 रुपयांपर्यंतचे भाडे द्यावे लागते. ही हॉटेल्स प्रॉस्टिट्यूशनला उत्तेजन देणारी मानली जातात.\nआज जपान मध्ये असे साधारणपणे 37,000 हून अधिक हॉटेल्स आहेत, आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्यांची वार्षिक उलाढाल तब्बल 2673 अब्ज रुपये आहे.\nभारतापेक्षा 28 पट जास्त पेटंट घेतोय चीन, संशोधकही पाचपट; जगातील अव्वल 4000 शास्त्रज्ञांमध्ये आपले केवळ 10\nया गावातील प्रत्येक ग्रामस्थ कोट्यधीश, असे पलटले जगातील सर्वात धनाढ्य गावाचे नशीब\nचंद्रावर कापसाचे बी अंकुरित करण्यात चीनला यश, इतिहासात पहिल्यांदाच झाला असा प्रयोग; आता बटाट्‍याची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kitchen-health-2133554.html", "date_download": "2019-01-20T09:20:36Z", "digest": "sha1:W2WRARNUGONC6ITH2TZJLDWEQKKDFTX7", "length": 5641, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kitchen-health | स्वयंपाक करताना या गोष्टी विसरू नका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nस्वयंपाक करताना या गोष्टी विसरू नका\nभोजन जेवढे रुचकर आणि पोषक तेवढे घरातल्या लोकांचे आरोग्य चांगले, हे सूत्र विसरू नका.\nनिरोगी शरीरात निरोगी मन वसत असते. निरोगी शरीरासाठी पोषक अन्नाचे महत्त्व वादातीत आहे. भोजन जेवढे रुचकर आणि पोषक तेवढे घरातल्या लोकांचे आरोग्य चांगले, हे सूत्र विसरू नका.\nस्वयंपाक करणारी गृहिणी निरोगी राहिली तरच घर निरोगी राही���. किचनमध्ये स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड असणे गरजेचे आहे. स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख उत्तर दिशेला होत असेल तर सव्र्हायकल स्पॉंडिलिटीस किंवा थायरॉईड संबंधी आजार उद्भवू शकतात. दक्षिणेकडे मुख करूनही स्वयंपाक करू नका. यामुळे गृहिणीच्या शरीर मनावर विपरित परिणाम होऊ शकतात. पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक केल्याने डोळे, नाक, कान आणि घशाचे विकार उद्भवू शकतात.\nजाणून घ्या, या प्राचीन प्रथांमागे दडलेले लॉजिक, वाचून चकित व्हाल\nआपल्या प्रिय व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी जवळ ठेवा ही 1 खास गोष्ट\nयापैकी कोणतीही एक गोष्ट मिळाल्यास एका रात्रीतून बदलू शकते नशीब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%86/", "date_download": "2019-01-20T08:30:37Z", "digest": "sha1:QC7LOOVHCP2C7IXH53P2ZIZZX5VNZWBY", "length": 5795, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमृतम ऍक्वा कंपनीत मोफत आरोग्य तपासणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअमृतम ऍक्वा कंपनीत मोफत आरोग्य तपासणी\nजोगवडी- धावत्या जीवनशैलीमुळे प्रदूषित हवामान आणि निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे दिवसेंदिवस याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अमृतम ऍक्वा, संगमनेर (ता. भोर) कंपनीत नैसर्गिक उपचार केंद्रातर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याबरोबर आयुर्वेदिक औषधेही देण्यात आली. यावेळी ऑफीस स्टाफ सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/badlapur-son-knife-attack-on-his-mother-302813.html", "date_download": "2019-01-20T09:54:51Z", "digest": "sha1:6G7KD6YCHN7N653J4ZA4DVA7JNKLPAIH", "length": 4381, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - देवदेव करते म्हणून आईच्या मानेत पोटच्या मुलानेच खुपसला चाकू–News18 Lokmat", "raw_content": "\nदे��देव करते म्हणून आईच्या मानेत पोटच्या मुलानेच खुपसला चाकू\nसुनिता यांच्या घरी देवारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपुजा करत असतात.\nगणेश गायकवाड, बदलापूर, 28 आॅगस्ट : देवाची अती भक्ती केल्याचा राग आल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईच्या गळ्यात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या शिरगांव शिंदे आळी भागात हा प्रकार घडला आहे. सुनिता धेंडे या आपला मुलगा आकाश धेंडे याच्यासोबत राहतात. सुनिता यांच्या घरी देवारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपुजा करत असतात. पण आपली आई सतत देवदेव करत असल्यामुळे त्याचा राग मुलगा आकाशला येत होता. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांड झाले.\nत्या भांडणात संतापलेल्या आकाशने आई सुनिता हिच्या गळयात धारदार चाकू खुपसून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुनिताला उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आकाशच्या विरूध्द आईला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. आकाशला न्यायालयात हजर केले असता २९ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\nकपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8/all/page-12/", "date_download": "2019-01-20T09:00:35Z", "digest": "sha1:FEXOXTII4YVMXQ2YWR2VZHF54RF6KSHL", "length": 11513, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गिरीश महाजन- News18 Lokmat Official Website Page-12", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गं���ीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nदाऊदच्या नात्यातील लग्नात गिरीश महाजनांसह आमदार-पोलिसांची मांदियाळी, वऱ्हाडी आयबीच्या रडारवर\nदाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या ल��्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली.\nशुल्क नियंत्रण कायदा मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजवर कारवाई होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन\nहोमग्राऊंडवरच भाजपकडून खडसेंची कोंडी\nचौथ्या दिवशीही डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन, राज्यभरात पडसाद\nसरकारकडून डाॅक्टरांचा संप मागे, डाॅक्टर मात्र संपावर ठाम\n'डाॅक्टरांचा पगार कपात करणार'\nरात्री 8 पर्यंत रूजू व्हा नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापणार, सरकारचा डाॅक्टरांना इशारा\nनाशिकमधल्या मोफत महाआरोग्य शिबिराची गिनीज बुकनंही घेतली दखल\nजि.प.चा पहिला टप्पा संपला, 4 हजार उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद\nनगरपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा सुपडा साफ\n'जे जे'च्या जागेवर नवीन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/news/page-2/", "date_download": "2019-01-20T09:14:01Z", "digest": "sha1:XNDNSGYJL5PJE25MXDKEYHDRWJ6BIICT", "length": 11098, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा ठोक मोर्चा- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भ���जपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nमराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे \nमराठा आंदोलकांवरचे कोणते गुन्हे मागे घेता येतील \nVIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...\nमाझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करा -हिना गावित\nVIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'\nमराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री\nमराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप\nमराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा\nअॅट्राॅसिटीसाठी तत्परता दाखवली मग मराठा आरक्षणासाठी का नाही \nएकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक\nमराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक\nमराठा समाजासाठी सरकारचा मेगाप्लॅन\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pimpri-chinchwad/news/", "date_download": "2019-01-20T08:43:03Z", "digest": "sha1:BWKBGS2MI7Y3BUM6C7JGT4EU7TMQW5E5", "length": 11881, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pimpri Chinchwad- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पाय���चा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nपिंपरीत रक्ताची होळी, 5 जणांनी कोयत्याने तब्बल 30 ते 40 वार करून गुंडाची केली हत्या\nपिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 5 जणांच्या टोळक्याने कोयत्याने तब्बल 30 ते 40 वार करत गुन्हेगाराची हत्या केली आहे.\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा हलगर्जीपणा, 6 वर्षीय चिमुकल्याला कायमचं अपंगत्व\nपिंपरीमध्ये शिंदे कुटुंबीय बेपत्ता, घरात मिळाली सामूहिक आत्महत्येची चिठ्ठी\nपिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके\nपुण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nपिंपरीत धक्कादायक प्रकार, भाचीचा विनयभंग केल्यानंतर मामाची आत्महत्या\nपिंपरीत घटस्फोटासाठी पतीने पत्नीच्या शरीरात सलाईनमधून सोडले HIVचे विषाणू\nपिंपरीत गुंडागर्दीचा कहर, टोळक्याने लहान मुलींसह दिसेल त्याला केली मारहाण\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\n'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या तरुणीने संपवले आयुष्य, आत्महत्येचा LIVE व्हिडिओ घटना सीसीटीव्हीत कैद\nयुतीचा वाद पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री म्हणाले आमचाच पक्ष नंबर 'वन'\nEVM घोटाळ्यावर विश्वास नाही, हिंमत असेल तर बार���मतीत करून दाखवा-अजित पवार\nपिंपरी चिंचवडमध्ये 5 घरांना भीषण आग, आगीत 2 जणांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/teaser-poster-of-anandi-gopal-release/", "date_download": "2019-01-20T09:05:15Z", "digest": "sha1:AINGXTL7AQPNLE2T2VRZ5QN4BFSU44MN", "length": 5416, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘प्रत्येक भारतीय महिलेला महाराष्ट्रानं दिलेली देणगी’ डॉक्टर आनंदीबाई जोशी आता मोठ्या पडद्यावर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘प्रत्येक भारतीय महिलेला महाराष्ट्रानं दिलेली देणगी’ डॉक्टर आनंदीबाई जोशी आता मोठ्या पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. झी स्टुडीओज प्रस्तुत ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केलं आहे.\nनुकतंच या चित्रपटाचं एक टीझर पोस्टर आलं आहे. ‘ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’ हे उद्गार लिहिलेल्या या पोस्टरवर आनंदीबाई जोशी यांचं पोर्ट्रेट दिसत आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिका कोण करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nटीम महाराष्ट्र देशा- काल झालेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सामन्यात कांगारूंना पराभवाचा धक्का देत ऐतिहासिक विजय…\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा ��ुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://swapnil-bookreviews.blogspot.com/2010/05/quotes-from-book-yayati.html", "date_download": "2019-01-20T09:11:09Z", "digest": "sha1:D5OK3IOCBIQZOL5JR5CLPZYQ2MOM2KNC", "length": 8609, "nlines": 211, "source_domain": "swapnil-bookreviews.blogspot.com", "title": "Book Reviews: Quotes from Book: \"YAYATI\"", "raw_content": "\n१.प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.\n२.जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही\n३.या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे.. मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.\n४.दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा.\n५.कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.\n६.मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.\n७.इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा नाही ���र तो असून नसून सारखाच नाही तर तो असून नसून सारखाच म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे त्याचं कार्य काय सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.\n८.या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-20T08:27:59Z", "digest": "sha1:YNWEKHQYE44QVUY6DHAG4UBTTLX4G3SZ", "length": 15544, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सवर्ण आरक्षण न्यायालयात टिकेल असं मला वाटतं नाही- शरद पवार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसवर्ण आरक्षण न्यायालयात टिकेल असं मला वाटतं नाही- शरद पवार\nकोल्हापूर – केंद्र सरकारने सवर्ण जातींना १० टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल असं मला वाटतं नाही…अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलीय.तसेच, राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.\nसवर्ण आरक्षण टिकेल याबद्दल शंका\nसवर्ण आरक्षणाबाबत पवार म्हणाले, की सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे आहे असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. घटनेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. याआधी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये आरक्षणाचे प्रयोग करण्यात आले होते. पण, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे हे आरक्षण तरी न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका आहे. पवार म्हणाले, की हे आरक्षण कुणासाठी हा प्रश्न आहे. याचा लाभ शहरातील काही सुशिक्षीत कुटुंबातील मुलांनाचा होईल. खेड्यातील मुले मात्र या स्पर्धेत मागे पडतील.\nनिवडणुका समोर ठेवून निर्णय- पवार\nआरक्षणाचा निर्णय आत्ताच का घेतला गेला असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की निवडणुकीला काही ��हिने बाकी आहेत. जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.\nज्याची जास्त ताकद त्याला जास्त जागा\nयावेळी पवारांनी जागावाटपाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, की राज्यात ज्याची जास्त ताकद त्या पक्षाला जास्त जागा असे सूत्र असायला हवे. त्यानुसार जागावाटप व्हायला हवे. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंबंबधी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. देश पातळीवर आम्ही एकत्र येण्याच विचार नाही. पण, राज्य पातळीवर एकत्र निवडणूक लढवू असे पवार म्हणाले. भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून लोक आता संतापली आहेत अस देखील पवार म्हणाले आहेत.\nकोल्हापूर, सातारा लोकसभा उमेदवाराबाबत पवारांचा हिरवा कंदील\nकोल्हापूर आणि सातारा लोकसभा मतदार संघात अध्याप कोणता उमेदवार असणार हे स्पष्ट नाहीये. कोल्हापूर येथे गतवेळचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये अशा भूमिकेत आहेत तर मुंबई येथे झालेल्या बैठकीत चक्क मुश्रीफ यांनीच स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी पवार यांना सातारा आणि कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांचा विषय थोडा लांब ठेवला आहे. सध्या लोकसभेच्या ४८ जागांचा विषय होता. त्यातील ४० जागांचा विषय संपला ८ जागांचा विषय बाकी आहे.\nप्रत्यक्ष ३ ठिकाणी अडचणी येत आहेत पण त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पैकी बहुमत कोणाला मिळत याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी प्रभावी उमेदवार या ठिकाणी देणार असल्याचे पवारांनी म्हंटले आहे. हसन मुश्रीफ यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, मुश्रीफ हे मोठे नेते आहेत. त्यांचा उपयोग महाष्ट्राच्या विधी मंडळात जास्त होईल. पण त्यांनी घेतलेली भूमिका सुद्धा समजून घेतली जाईल असेही स्पष्ट केले. त्यामुळे पवार यांच्या बोलण्यावरून कोल्हापूरातील धनंजय महाडिक आणि साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी हिरवा कंदील दिल्याचे स्पष्ट झाले आहे.\n-राष्ट्रवादीचे सभासद व्हायची डी. वाय. पाटील यांची स्वतःची इच्छा – पवार\nकाही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे जेष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्वीकारले याबाबत संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, गेले चार वर्षे मागे लागले होते की, मला राष्ट्रवादी चे सभासद व्हायचे आहे. याबाबत त्यांनी सातत्याने आग्रह धरला होता. शिवाय डी. वाय. पाटील हे माझे हितचिंतक आहेत. पक्षाला गरज पडली तर ते आम्हाला मागरदर्शन सुद्धा करतील. ते राजकारणात सक्रिय नसले तरी हितचिंतक म्हणून आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत.\n-ठाकरे चित्रपट पाहायला मी जाणार – पवार\nभारतातील तीन मोठ्या राजकीय व्यक्तींवर बायोपिक आले आहेत. शिवाय येत्या २३ जानेवारीला दिवशी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा चित्रपट येत आहे. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, चित्रपट बघून मतदान ठरत नाही मात्र शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी मला उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपट बघायला मुंबई मध्ये बोलावले आहे आणि मी जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kolhapur-dengue-four-died-2646", "date_download": "2019-01-20T08:41:01Z", "digest": "sha1:M22RJCLPTNDS4Z47QZPWLJSAKQSMYYBQ", "length": 7787, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kolhapur dengue four died | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nक��ल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nकोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nकोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nकोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट झाला आहे. स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या आणि दिवसा नागरिकांना चावणाऱ्या या डासांचा बीमोड करणे महापालिकेच्या आरोग्य विभागासह शहरवासीयांना अशक्य झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरात डेंग्यूने आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालाय.\nकोल्हापूर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट झाला आहे. स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या आणि दिवसा नागरिकांना चावणाऱ्या या डासांचा बीमोड करणे महापालिकेच्या आरोग्य विभागासह शहरवासीयांना अशक्य झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरात डेंग्यूने आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालाय.\nडेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.\nअमिताभ यांच्या जेवणासाठी विशेष सोय\nनागपूर - \"झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड...\nकोल्हापूर ते हैदराबाद, बंगळूर विमानसेवा रविवारपासून सुरु\nकोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘उडान फेज टू’ या योजने अंतर्गत रविवार (ता. ९) पासून रोज...\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या...\nकोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात उद्या (ता.26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात...\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं...\nचेन्नईत २ हजार किलो कुत्र्याचं मटण जप्त करण्यात आलंय. चेन्नई एग्मोर स्टेशनवर ही...\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nVideo of नॉन व्हेज खाताय सावधान तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amar-puranik.blogspot.com/2016/06/blog-post.html", "date_download": "2019-01-20T09:18:03Z", "digest": "sha1:OZCHUP7OGNCHKM3ZXSK2MRBXR4XGWFQZ", "length": 33294, "nlines": 287, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: चाबहार बंदरामुळे पाकिस्तानची कोंडी", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक\nचाबहार बंदरामुळे पाकिस्तानची कोंडी\n•चौफेर : अमर पुराणिक•\nचाबहार बंदराद्वारे भारत- अफगाणिस्तान - इराण ट्रांझीट कॉरिडॉरचा धोरणीपणे प्रयोग करु शकलो तर हा भारताच्या इतिहासातील एक नवा अध्याय ठरणार आहे. कारण पाकव्याप्त काश्मीरमधूनच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्माण केला जातोय. भारताच्या या आक्रमक परराष्ट्र धोरणाला गती देत असताना चीनला शह देणे भारताला शक्य झाले तर ते भारताचे अभूतपुर्व यश ठरणार आहे. मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कृतीवरुन हेच सिद्ध होत आहे की, विकासाबरोबरच सामरिक दृष्ट्‌या बलवान होण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मे रोजी इराण दौरा केला. या दौर्‍यात भारत आणि इराण यांच्यात १२ करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. भारत-इराण संबंधांचा १३ वर्षांनंतर पुन्हा नव्याने श्रीगणेशा झाला. या करारांत सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे चाबहार बंदराचा विकास करण्याचा करार होय. या द्विपक्षीय कराराशिवाय भारत, अफगाणिस्तान आणि इराणने परिवहन आणि ट्रांझीट कॉरीडोरच्या त्रिपक्षीय करारावरही शिक्कामोर्तब केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाची पुन्हा एकदा चुणुक दाखवत एैतिहासिक प्रवाह बदलणारे अभूतपुर्व करार केले आहेत. परराष्ट्र संबंध, व्यापार, उद्योग वाढवण्याची भूमिका या मागे असली तरीही भारतासाठी सर्वात संवेदशील मुद्दा आहे तो हिंदी महासागरावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेरा वर्षापुर्वी या दृष्टीने प्रयत्न केले होते. पण त्यानंतर आलेल्या संपुआ सरकारने हा विषय बसनात गुंडाळून ठेवला. सोनिया-मनमोहन सरकारला परराष्ट्र धोरणांचा पत्ताच नव्हता असे म्हणावे लागेल. कारण हा एकच मुद्दा नव्हे तर इतर कोणत्याही बाबतीत संपुआ सरकारने परराष्ट्र धोरण राबवलेच नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी मात्र सत्तेत आल्यापासूनच परराष्ट्र धोरणांबाबतीत धडाका लावला आहे.\nभारताच्या मागच्या दहा वर्षांतील संपुआ सरकारच्या निक्रियतेचा फायदा उचलत चीनने पाकिस्तानला हाताशी धरुन ग्वादार बंदर विकसित केले आणि भारतासमोर मोठे आव्हान निर्माण केले. हिंदी महासागरावर वर्चस्व निर्माण करण्याबरोबरच चीनने या भूभागात प्रवेश मिळवला. व्यापार उद्योगापेक्षा चीनची यापाठीमागील सामरिक नीती महत्वाची आहे आणि भारतासमोर मोठे आव्हान निर्माण करणारी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून चीनला खरे तर पाकिस्तान अफगाणिस्तान, इराण, इराक आदी मध्य अशियाई देशात प्रवेश मिळवायचा होता. यासाठी चीननेही सतत पाकिस्तानला फूस लावली, वेळोवेळी मदत केली. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ निर्माण करण्याचे चीनचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ग्वादार बंदर निर्माण करुन दुसरा पर्याय तयार करुन ठेवला. ग्वादार बंदराचे सामरिक महत्व काय आहे हे नव्याने सांगायला नको. पण मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून चीनच्या या कूटनीतिला जोरदार शह दिला आहे.\nकाश्मीरचा मुद्दा चिघळत ठेवणे किंवा पाकव्याप्त काश्मीर गिळंकृत करणे हा पाकिस्तान आणि चीनचा डाव आहे आणि त्यादृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून पाक आणि चीन प्रयत्न करत आहे. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या सर्व कारस्थानांना रोख लागला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच गेल्या दोन वर्षांपासून आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला भारतातच राहूद्यात अशी मागणी करत आंदोलने करु लागली आहे. परराष्ट्र मंत्री मनोहर पर्रिकर, अजीत डोभाल यांनी काश्मीरबाबत आक्रमक भूमिका राबवायला सुरुवात केल्यापासून पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानच्या दूसर्‍याबाजूला बलूचिस्तान पेटला आहे. स्वतंत्र बलूचिस्तानच्या मागणीसाठी तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. बलूचिस्तानला ताब्यात ठेवणे आता पाकिस्तानला जड जात आहे. तशातच नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानच्या सीमेवरील देश इराणशी मैत्री मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता एकाचवेळी दोन आघाड्‌यावर लढणे अशक्य होत चाललेय. पाकिस्तानची स्थिती सध्या इकडे आड आणि तिकडे विहिर अशी झालीये, काश्मीर नको पण बलूचिस्तान वाचवा असे म्हणण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे.\nमोदी यांनी इराणशी करार करुन चाबहार बंदर विकसित करण्याची भूमिका घेतल्यामुळे भारत आता इराणमधून किंवा इराणद्वारे बलूचिस्तानात सुरुंग लावतो की काय अशी भीती पाकिस्तानला वाटणे साहजिकच आहे. इकडे भारत सरकार काश्मीरबाबतीतही आक्रमक भूमिका घेत असल्यामुळे चीन-पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडोरलाही खीळ बसणार आहे. पाकव्याप काश्मीर भारताच्या ताब्यात असता तर भारताला अफगाणिस्तान, कझाकिस्तान मार्गे थेट मध्य अशिया, रशिया आणि युरोपचा भूमार्ग लाभला असता. पण पाकव्याप्त काश्मीरमुळे ते अवघड असले तरीही भारताला चाबहार बंदरापासून समुद्री मार्गे, इराणमधून, अफगाणिस्तानमधून आणि पाकव्याप्त काश्मीरमधून वायव्य अशिया आणि युरोपमध्ये प्रवेश मिळवून चहूबाजूने पाकिस्तानची कोंडी करणे शक्य होणार आहे.\nजर भारत- अफगाणिस्तान - इराण ट्रांझीट कॉरिडॉरचा धोरणीपणे प्रयोग करु शकलो तर हा भारताच्या इतिहासातील एक नवा अध्याय ठरणार आहे. हे करत असताना पाकव्याप्त काश्मीरवर पकड मिळवणे तसे सोपे काम नाही. कारण पाकव्याप्त काश्मीरमधूनच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्माण केला जातोय. भारताच्या या आक्रमक परराष्ट्र धोरणाला गती देत असताना चीनला शह देणे भारताला शक्य झाले तर ते भारताचे अभूतपुर्व यश ठरणार आहे. भारत ही योजना आणि व्यूहरचना व्यापारिक दृष्टीने करत असला तरी चीन आणि पाकिस्तान याचा सामरिक दृष्टीने विचार करणारच आणि भारतही व्यापारिक फायद्याबरोबर सामरिक कूटनीती वापर करत देशहित साधणार हे नक्की. मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कृतीवरुन हेच सिद्ध होत आहे की, विकासाबरोबरच सामरिक दृष्ट्‌या बलवान होण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.\nगेल्या दहा वर्षात इराणने ७० टक्के व्यापार चीन, ब्राझील, तुर्कीसोबत केला आहे. त्यामानाने इराणने भारताशी अतिशय तुरळक व्यवहार केला आहे. याला दोषी इराण नसून भारताच्या तत्कालिन संपुआ सरकारची निष्क्रीयता, संपुआ सरकारचे निद्रीस्थ परराष्ट्र धोरण जबाबदार आहे. वास्तविकता ही आहे की भारत इराणचा उपयोग सामिरिक, कूटनीतिक आणि आर्थिक आघाडीवर करुन घेऊ शकला असता. पण ते झाले नाही. पण आता मोदी सरकारने तशी पावले टाकली आहेत. इराण ही एक अशी शक्ती आहे की ज्याच्या मदतीने बलूचिस्तानद्वारे पाकिस्तानची ताकद कमकूवत करता येऊ शकते. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर जशी स्थिती आहे तशीच स्थिती बलुचिस्तान सीमा आणि दक्षिण इराण सीमेवर आहे. चबाहार बंदर हे इराणच्या अग्नेय समुद्र तटावर आहे. इराणमधील चाबहार बंदर आणि पाकमधील ग्वादार बंदर यातील अंतर केवळ ६०-७० किमी आहे. ग��वादार बंदरावर पुर्णपणे चीनचे नियंत्रण आहे. त्यामुळे चाबहार बंदराद्वारे ग्वादार बंदरावर आणि चीनवरही नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त होते. पाकिस्तान भारताविरुद्ध ग्वादार बंदराद्वारे चीनला मोठे सामरिक स्थान उपलब्ध करुन देतोय. त्याला या करारामुळे पायबंद घालण्यास मदत होणार आहे.\nइराणच्या दौर्‍यात मोदी यांनी व्यवसायिक, सांस्कृतिक आणि सामरिक सहकार्याची भूमिका मांडली आहे आणि त्या अनुषंगाने १२ करार झाले आहेत. यात सर्वात महत्त्वपुर्ण करार हा चाबहार बंदराचा आहे. चाबहार पोर्ट प्रोजेक्टसाठी आणि स्टील रेल आयात करण्यासाठी ३००० कोटी रुपयांचे के्रडिट देण्याच्या सहमती बरोबरच चाबहार - जाहेदान रेल्वेमार्ग निर्माण करण्यासाठी भारत इराणला सहकार्य करणार आहे. चाबहार बंदरामुळे भारत पाकिस्तानला बायपास करुन अफगाणिस्तानपर्यंत रस्ता बनवू शकतो. पाकव्याप्त काश्मीरमुळे भारत काश्मीरमधून अफगाणिस्तानचा रस्ता बनवू शकत नाही त्यामुळे हा दुसरा पर्याय फायदेशीर ठरु शकतो. मध्य अशिया आणि हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागातील बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी भारत चाबहार पोर्ट ट्रांझीट हब बनवत आहे. चबहारपासून सध्याच्या इराणच्या रस्त्यांना अफगाणिस्तानमधील जरांजपर्यंत जोडता येणे शक्य आहे, हे अंतर ८८३ किमी आहे. पुढे अफगाणिस्तानतील हेरात, कंधार, काबुल आणि मजार-ए-शरीफपयर्र्त मार्ग उपलब्ध आहेच. अशा तर्‍हेने भारत इराणद्वारे अफगाणिस्तानपर्यंत जोडला जाणार आहे. ज्यापद्धतीने चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी करुन भारताला घेरले आहे त्याच पध्दतीने भारत पाकिस्तानला घेरू शकतोे. पण हे केवळ करार करुन शक्य होणार नसून या योजना ग्राऊंड रियालिटीमध्ये परावर्तीत करणे आवश्यक आहे. मोदी सरकारच्या कामांचा वेग पाहता ही योजना २०१९ पर्यंत पुर्ण होईल असे वाटते. पण यासाठी इराण सरकारलाही भारताच्या वेगाने पळवावे लागेल.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nभारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनी कोलदांडा\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात\nसुब्रमण्यम स्वामी- रघुराम राजन वादाचा मतितार्थ\nचाबहार बंदरामुळे पाकिस्तानची कोंडी\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T08:28:46Z", "digest": "sha1:SKQ2XGJOXAHZGSRTQGEPRCBSQ5HPBBIC", "length": 8346, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉक्‍टरांच्या कलाविष्काराला उपस्थितांची दाद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडॉक्‍टरांच्या कलाविष्काराला उपस्थितांची दाद\nपिंपरी – इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे आयोजित केलेल्या वार्षिक कलाविष्कार कार्यक्रमाला डॉक्‍टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nरंगमंच व नटराजाचे पूजन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. स���जीवकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, सचिव डॉ संजीव दात्ये, उपाध्यक्ष डॉ. सुहास माटे, सहसचिव डॉ. विजय सातव आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी-चिंचवड परिसरातील डॉक्‍टर व त्यांच्या कुटुंबियांनी कलागुण सादर केले.\nगणेश वंदनेने सुरु झालेला कार्यक्रम, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभासद डॉक्‍टरांच्या गाणी व नृत्याविष्कारांनी रंगतदार केला. मध्यंतरात वुमन्स विंग ची स्थापना करण्यात आली. डॉ. माया भालेराव यांची वुमन्स विंगच्या अध्यक्षपदी निवड झाली. वुमन्स विंगच्या कार्यकारी मंडळाला पदाची शपथ देण्यात आली. पुन्हा उत्तरार्धात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. ए गुजरते हुए साल ही गत वर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी कविता डॉ. संतोष लाटकर यांनी सादर केली. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nडॉ. संजीवकुमार पाटील यांनी सादर केलेल्या झिंगाट गाण्याने सर्व प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. तर डॉ. सुशील मुथियान यांनी सादर केलेल्या राम लखन मधील गाण्यावर नृत्याला टाळ्यांची दाद मिळाली. फॅशन शोने कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन डॉ. दिपाली लाटकर व डॉ. संतोष लाटकर यांनी केले. डॉ. संजीवकुमार पाटील, डॉ. शुभांगी टेकुरकर, डॉ. माधव कुलकर्णी यांनी संयोजन केले. डॉ. संजीव दात्ये यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/636171", "date_download": "2019-01-20T09:22:56Z", "digest": "sha1:CGNRHGCQ4CHQCH2G7GASYY244K5EF7PA", "length": 10190, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "झाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर यांना ‘पु.ल.पुरस्कार’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » झाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर यांना ‘पु.ल.पुरस्कार’\nझाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर यांना ‘पु.ल.पुरस्कार’\nऑनलाईन टीम / पुणे :\nमागील 14 वर्षे पुण्यात संपन्न होणारा पुलोत्सव यंदाच्या वषी पु. ल. देशपा���डे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अधिक दिमाखदार स्वरूपात आयोजित करण्यात आला असून 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान बहुरंगी कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना पुलोत्सवाची पर्वणी अनुभवता येणार आहे. यानिमित्त यंदाचा ‘पु. ल. स्मृती सन्मान’ उस्ताद झाकीर हुसेन यांना तर ‘जीवन गौरव’ पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, स्क्वेअर वन चे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बँकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिणूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, मसाप चे कार्यअध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्टोरी टेलचे प्रसाद मिरासदार आणि ढेपे वाड्याचे नितीन ढेपे यावेळी उपस्थित होते.\nयंदाचा पुलोत्सव ‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि ‘स्क्वेअर 1’च्या सहयोगाने होणार आहे. या महोत्सवास बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र साहित्य परिषद, व्ही. शांताराम फाउंडेशन, अ. भा. मराठी नाट्य परिषद, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यंदाच्या पुलोत्सवानिमित्त डॉ. जयंत नारळीकर आणि शि. द. फ़डणीस यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रूपये 25000 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवार दिनांक 17 नोव्हेंबर सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7.00 वाजता पुलंच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा बहुरूपी पु. ल.’ हा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम विजय पटवर्धन, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सादर करणार आहेत. त्यानंतर रात्री 9.30 वाजता, पुलंच्या पत्रलेखनावर आधारित ‘पुलंचे पोष्टिक जीवन’ हा कार्यक्रम मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी, प्रा. मिलींद जोशी आणि गिरीश कुलकर्णी सादर करणार असून हे सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहेत.\nमहोत्सवात रविवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी, सकाळी 11 वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे ’भाषा प्रभ��� पु. ल. या विषयावरील परिसंवादात डॉ. आशुतोष जावडेकर, रेखा इनामदार साने, गणेश मतकरी सहभागी होणार असून परिसंवादाचे सूत्रसंचालन मंगला गोडबोले करणार आहेत. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता अर्काइव्ह थिएटर, प्रभात रोड येथे ज्ये÷ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. किरण व्ही. शांताराम आणि प्रकाश मगदूम यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.\n‘फेरारी की सवारी’मधील पक्याचे स्निफमधून पुनरागमन\nदेशातील चलनस्थिती लवकरच पूर्वपदावर : उर्जित पटेल\nटू जी घोटाळय़ावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे : काँग्रेस\nअंधेरीतील कामगार रूग्णालयाला भीषण आग\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87", "date_download": "2019-01-20T08:43:04Z", "digest": "sha1:5YURUJEFZ3NULLJZNC66ZH6C52GOVF56", "length": 3726, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:शिवराम महादेव परांजपे - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: प शिवराम महादेव परांजपे\nशिवराम महादेव परांजपेशिवराम महादेवपरांजपे परांजपे,_शिवराम महादेव\n१८६४ १९२९ शिवराम महादेव परांजपे\nहे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१२ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/baby-shampoos/expensive-baby-shampoos-price-list.html", "date_download": "2019-01-20T09:02:35Z", "digest": "sha1:XAGLEIW36OIZO6J2WH3FT7BASAOI2QSN", "length": 17857, "nlines": 405, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बेबी शाम्पूस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बेबी शाम्पूस Indiaकिंमत\nExpensive बेबी शाम्पूस India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,400 पर्यंत ह्या 20 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग बेबी शाम्पूस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बेबी शाम्पूस India मध्ये चिका नो लेअर्स गेंतले बेबी शाम्पू Rs. 180 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बेबी शाम्पूस < / strong>\n2 बेबी शाम्पूस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,440. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,400 येथे आपल्याला त्रूएफ़िट्ट & हिल हेअर मानजमेंट मोइस्तूरीझिंग व्हिटॅमिन E उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू श���ता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 26 उत्पादने\nशीर्ष 10 बेबी शाम्पूस\nत्रूएफ़िट्ट & हिल हेअर मानजमेंट मोइस्तूरीझिंग व्हिटॅमिन E\n- वोल्युम 365 ml\nत्रूएफ़िट्ट & हिल हेअर मानजमेंट Frequent असे शाम्पू 3\n- वोल्युम 365 ml\nमॅकॅडमीचे रजुवेनाटिंग शाम्पू 1000 मला\n- वोल्युम 300 ml\nफिरलीं सिरेस्मे बेबी सारे बेबी बुबबले शाम्पू २५०मल\nस्पा सिलोन लुक्सवरी आयुर्वेद सॅण्डलवूड व्हेटिव्हर अरोमावेडा\n- वोल्युम 250 ml\nतेलबुटी कमी ब्लॅक हेअर द्ये शाम्पू 100 मला\n- वोल्युम 100 ml\nलॉरेल किड्स सनी औरंगे शाम्पू 265 मला\n- वोल्युम 265 ml\nआलोय डेरमा आलोय नौरिशिंग शाम्पू 260 मला\n- वोल्युम 260 ml\nसबमेड चिल्ड्रेन s शाम्पू १५०मल\nनुबी बेबी शाम्पू आलोय वर ससेन्ट 400 M&L\n- वोल्युम 400 ml\nबियॉब्लूम बेबी हेअर कलान्सर 100 मला\n- वोल्युम 100 ml\nबुबीचें बेबी शाम्पू 200 मला\n- वोल्युम 200 ml\nजॉन्सन जॉन्सन जॉन्सन स नो मोरे तेर बेबी शाम्पू ४७५मल\nजॉन्सन s नो मोरे तेर बेबी शाम्पू ४७५मल\nमिमी बेबी शाम्पू मोल्ड मम 1254 500 मला\n- वोल्युम 500 ml\nनुबी बेबी शाम्पू आलोय वर ससेन्ट 200 M&L\n- वोल्युम 200 ml\nचिका बेबी मोमेंट्स नो लेअर्स शापमु 200 मला 200 मला\n- वोल्युम 200 ml\nचिका नो लेअर्स गेंतले बेबी शाम्पू\nमिमी मोल्ड बेबी शाम्पू मम 1268 200 मला\n- वोल्युम 200 ml\nपिजन बेबी शाम्पू २००मल\nजॉन्सन जॉन्सन जॉन्सन स नो मोरे तेर बेबी शाम्पू 200 M&L\nअरोमा मॅजिक चीन रोसे शाम्पू 120 मला\n- वोल्युम 120 ml\nBiotique बीओ आपापले टरप्रूफ बेबी शाम्पू 210 मला\n- वोल्युम 210 ml\nचिका नो लेअर्स शाम्पू 500 मला\n- वोल्युम 100 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-karnataka-election-first-list-candidates-declared-1581", "date_download": "2019-01-20T08:42:31Z", "digest": "sha1:FELS2FNEO2ZAZFAFVU46A5U2V4TLBWEA", "length": 7909, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news karnataka election first list of candidates declared | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्र���ऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 72 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं पहिल्या यादीत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या येडियुरप्पांच्या नावाचा समावेश केला असून, त्यांना शिकारीपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक झाली होती. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत दलितांमध्ये वाढलेला असंतोष, एनडीएच्या मित्र पक्षांनी सोडलेली साथ या विषयांवरही चर्चा करण्यात आली.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 72 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं पहिल्या यादीत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या येडियुरप्पांच्या नावाचा समावेश केला असून, त्यांना शिकारीपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक झाली होती. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत दलितांमध्ये वाढलेला असंतोष, एनडीएच्या मित्र पक्षांनी सोडलेली साथ या विषयांवरही चर्चा करण्यात आली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली.\nकर्नाटक भाजप निवडणूक लोकसभा karnataka\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाब���द : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक- धनंजय मुंडेंचा...\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mla-anil-gotes-comment-dhule-election/", "date_download": "2019-01-20T09:32:04Z", "digest": "sha1:75SSGONWZP3IVLZHALIZ2JA4RSU5KJDB", "length": 7297, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'नाचता येईना अंगण वाकडे',गोटे म्हणतात भाजपचा विजय ईव्हीएममुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘नाचता येईना अंगण वाकडे’,गोटे म्हणतात भाजपचा विजय ईव्हीएममुळे\nपराभव जिव्हारी लागलेल्या गोटेंचे भाजपवर गंभीर आरोप\nटीम महाराष्ट्र देशा – भाजप आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी करूनही धुळे महानगरपालिकेत भाजपने विरोधी पक्षांची धुळधाण करत बहुमत सिद्ध केले आहे. भाजपने एकहाती विजय मिळवला आहे.पराभव जिव्हारी लागलेल्या आमदार अनिल गोटे यांनी पराभवाचे खापर चक्क ईव्हीएम फोडले.\nगिरीश महाजनांना गुंड सांभाळायची सवय आहे, त्यामुळे मी बोलण त्यांना विनोदच वाटणार हे सहाजिक आहे. लोकांना हाताशी धरुन इव्हीएम मशिन मॅनेज करुन त्यांनी हा विजय मिळवला असा दावा त्यांनी केला आहे. किती इव्हीएम मॅनेज करणार आहोत याच नियोजन त्यांनी आधीच केलं होतं. धुळ्यातल्या भाजपाच्या विजयाला काल पैशाचा केलेला वापर कारणीभूत ठरला. त्यामुळे ही निवडणूक नाही तर धुळेकरांची फसवणूक आहे, असा थेट आरोप गोटे यांनी केला आहे.\nमुंडे साहेब दिलदार होते फडणवीस विश्वासघातकी, गोटेंचा हल्लाबोल \nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nशरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अनिल गोटे यांची मागणी\nअसा नरपुंग गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही; आ अनिल गोटेंचे पवारांवरील व्हायरल झालेले पत्र\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nगल्ली ते दिल्ली तुम���ा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-aurangabad-sarvarkar-statue-1369", "date_download": "2019-01-20T08:35:49Z", "digest": "sha1:ADAQ6TM4AIFZ7ZDEWPNJ5DXGCKBLXZ6T", "length": 6981, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news aurangabad sarvarkar statue | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर फेकला काळा रंग\nऔरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर फेकला काळा रंग\nऔरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर फेकला काळा रंग\nऔरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर फेकला काळा रंग\nशनिवार, 10 मार्च 2018\nऔरंगाबाद : येथील समर्थनगर भागातील पोलिस कंट्रोल रूमच्या जवळच असलेल्या सावरकर पुतळ्यावर शुक्रवारी (ता.9) रात्री समाजकंटकांनी काळा रंग फेकला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nघटनास्थळी पोलिस व महापालिकेचे अधिकारी पोहचले असून पुतळ्याची साफसफाई सुरू आहे. या घटनेचा सावरकरप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असून या घटनेला जबाबदार समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद : येथील समर्थनगर भागातील पोलिस कंट्रोल रूमच्या जवळच असलेल्या सावरकर पुतळ्��ावर शुक्रवारी (ता.9) रात्री समाजकंटकांनी काळा रंग फेकला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nघटनास्थळी पोलिस व महापालिकेचे अधिकारी पोहचले असून पुतळ्याची साफसफाई सुरू आहे. या घटनेचा सावरकरप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असून या घटनेला जबाबदार समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nहे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय....\nकर्जबाजारपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील सारदे येथील शेतकऱ्याने...\nजायखेडा : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-01-20T08:27:09Z", "digest": "sha1:5GWXBMQJUZDXWSHOJCFZFA2H2KVWPBSJ", "length": 3654, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:विठ्ठल रामजी शिंदे - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: श विठ्ठल रामजी शिंदे\nविठ्ठल रामजी शिंदेविठ्ठल रामजीशिंदे शिंदे,_विठ्ठल रामजी\n१८७३ १९४४ विठ्ठल रामजी शिंदे\nहे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१२ रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक ���ायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://upscgk.com/Marathi.aspx?EArticleID=7d090962-e88d-442a-bfdc-9ea6ffe6cb90", "date_download": "2019-01-20T09:15:09Z", "digest": "sha1:JEULEW4CTJ4RWWQG4SISDWINC73VW5BQ", "length": 18779, "nlines": 295, "source_domain": "upscgk.com", "title": "मराठी सामान्यज्ञान - MPSC Marathi Gk Quiz", "raw_content": "\nQ.) जौतापूर अणूऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य आहे.\nअत्यंत महत्वाचे असे 16,000 मराठी प्रश्न डाऊनलोड करा व इतरांशी शेअर करा...\nमहाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण\nलक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धति\nमहाराष्ट्र - जलाशय व धरणे\nमहाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी\nविशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात \nप्राणी व त्यांचे आयुष्यमान\nराष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय\nगमतीदार गणित व मुळाक्षरे\nभारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार\nभारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या\nदैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान\nगणित : महत्त्वाची सूत्रे\nवैज्ञानिक व त्यांचे शोध\nमराठी महत्वाची अशी निवडक ३२५ सामान्य ज्ञान प्रश्नावली\nप्रंतप्रधानांनी चालु केलेल्या योजना 2014 - 15\nभूगोल : विविध जिल्ह्यांचे\nदैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान\nमहाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे:\nमहाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था\nभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवाजी मतदान म्हणजे काय\nमहाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे\nई-पुस्तके डाऊनलोड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती\nमराठी पुस्तकांचा खजिना मोफत Download or online वाचा\nइ. 5 वी ते 8 वी अभ्यासक्र ऑनलाईन प्रशिक्षण ( स्पर्धा परीक्षांकरीता गणित, भूगोल, असे विषय अत्यंत महत्वाचे)\nशालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड\nगणिताचे धडे - अनुक्रमे (Video सह समजुन घ्या)\nभारतीय खगोल शास्त्रज्ञ : मराठीतील पहिली अवकाशवेध वेब (http://www.avakashvedh.com)\nमहाराष्ट्रातील जात् संवर्ग यादी..\nमहाराष्ट्रातिल कुठलिही 7/12 शोधा\nमराठी पाढे २ ते ३०\nग गणिताचा - गणितातील गमती\", लेखक अरविंद गुप्ता\nजागतिक प्राणी दिन – ४ ऑक्टोबर\nसनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे\nमहत्त्वाच्या राजकीय घटना (१९४७-२०००)\nस्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे\nप्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे\nसार्क बद्दल थोडीशी माह��ती\nभारतातील सर्वात पहिली महिला :\nशास्त्रीय उपकरणे व वापर\nअर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी\nवृतपत्रे, मासिके व मुखपत्रे\nभारतातील विविध बाबींची सुरुवात\nभारतातील नद्यांच्या काठावरील शहरे\n888 प्रश्न - आवश्यक सामान्य ज्ञान\nहुतात्मा चौक, मुंबई | हुतात्मा चौकाचा इतिहास\nआमचे व्हीडीओ ऑडिओ चॅनेल\nमराठी गणित प्रश्नसंच (All New)\nइतर पदासाठी झालेल्या परीक्षा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा\nअभ्यासक्रम ( 4 )\nप्रवेशपत्र सुचना ( 95 )\nकेंद्र-शासित नौकरी ( 213 )\nसामान्य ज्ञान ( 711 )\nशैक्षणिक माहिती ( 7 )\nप्रवेश प्रक्रिया ( 6 )\nसरकारी नौकरी ( 1961 )\nव्यक्ती परीचय ( 204 )\nताज्या बातम्या ( 72 )\nपुस्तक परिचय ( 3 )\nनिकाल ( 51 )\nयशोगाथा ( 18 )\nखाजगी नौकरी ( 86 )\nलेख विशेष ( 53 )\nचालु घडामोडी ( 18 )\nशिष्यवृत्ती माहिती ( 3 )\nजिल्हा पतीलीवर फौजदारी आणि दिवाणी न्यायालये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालातात निर्माण करण्या आली होती\n........... ब्राम्हुपुत्र नदीच्या पात्रातील जगातील सर्वात नदीय बेत कोणते\nभारतातील सर्वात मोठा धबधब कोणता आणि कोणत्या राज्यात आहे\nगव्हावर तांबेराहा रोग कशामुळ॓ होतो\nमहिला बॅंकेच्या स्थापनेसाठी -------ही समिती नेमण्यात आली होती.\nदेशातील कोणत्या राज्याचे स्थानिक उत्पन्न (GSDP) चा वृद्धिदर सर्वाधिक आहे\nजग प्रसिध्द पैठणी शालू महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला जातो\nIPL क्रिकेट च्या इतिहासात सर्वाधिक हॅट्रीक घेणारा गोलंदाज कोण आहे\n11 व 13 चा ल.सा.वी. किती\nक्रिकेटर ची टोपण नांवे\nभारतीय भूदान चळवळीचे जनक:\nकोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे\nघटकराज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधील दुवा साधण्याचे काम कोण करतो\nमहाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे\nमहाराष्ट्रतील सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर :: सर्वात कमी-\nभारताचा वीज उत्पादनामध्ये अणु उर्जाचा वाटा किती आहे\nभारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हार्र जनरल म्हणतात\nइन्शुलिनची निर्मिती _______ होते.\nस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच-\nआर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- 2 आसाम रायफल-\n10 मिलीलीटर औषध एका बाटलीत, याप्रमाणे 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील \nमुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठ-कुठे आहेत\nभारताची २०११ ची जनगणना कितवी आहे:\nराष्ट्रीय उद्याने : (National Park) नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे\nमहादेव डोंगररांगा कोणत्या नद्याच्या खोरी मुळे वेगळी झाली\nश्री गिरिजात्मक लेण्याद्री हा महा गणपती कोणत्या जिल्हयामध्ये आहे\nभारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते\nहुंडा मुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरु केला\nकेंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे\nमोतीबिंदू हा रोग शरीराच्या ______ या अवयवाशी संबंधित आहे.\nज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात\nभारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले\nमहाराष्ट्रातील कोणता जिल्हा वा शहर शिखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-20T09:32:04Z", "digest": "sha1:JKM4LOSXI46QUU2L25KUSHBXKFLWZDQN", "length": 12488, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलांविषयी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल निलंबित ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहिलांविषयी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल निलंबित \nनवी दिल्ली: कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली जात असून हार्दिक पांड्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी देखिल मागितली होती. मात्र, पांड्याने दिलेल्या उत्तरावर समाधानी न झालेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी त्या दोघांवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासकीय समीती समोर ठेवला होता.\nदरम्यान, कमेटी ऑफ एडमिनिस्‍ट्रेटर्स प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना महिलांविषयी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबित केले आहे.\nभारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने कॉफी वीथ करन या कार्यक्रमात जास्तच मनमोकळ्या गप्पा मारताना महिलांबद्दल अपमानजनक विधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही पांड्यासह राहुलला बाजू मांडण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. पांड्याने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही आणि या दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव मी ठेवतो. अंतिम निर्णय हा डायना एडुल्जीशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल. डायना या संदर्भात कायदेशीर सल्ला घेत आहेत.\nत्यामुळे त्यांच्या मतानंतर अखेरचा निर्णय घेण्यात येईल, असे विनोद राय यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले आहे.\nदरम्यान, एडुल्जी यांनीही दोघांवर बंदीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.\nक्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नाते काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत क्रिकेटपटूंनी यात योग्य तो समन्वय राखला होता आणि आपण देशाचे प्रतिनिधित्व करतो, याची जाण त्यांना होती. अशा प्रकारची विधाने करणे हे स्विकारण्यासारखे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही 70च्या दशकात असे विधान केले होते आणि त्यासाठी त्यांना एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती,” असे एडुल्जी यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते.\nमात्र, या संदर्भात पांड्यानेही बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. बीसीसीआयच्या नोटिसीला उत्तर देत तो म्हणाला की, हा कार्यक्रम दिलखुलास गप्पांचा होता आणि त्या ओघात मी विधान करून गेलो. त्या विधानाचं गांभीर्य मला नंतर समजले. माझी चूक मला कळाली आणि मी बीसीसीआयची मनापासून माफी मागतो. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचीही मी माफी मागतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइब्राहिमोविचने केली रोनाल्डोवर टीका\nअझारेंका ऑस्ट्रेलियन ओपनच्या बाहेर\nकेविन अँडरसनचा धक्कादायक पराभव\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यां���ी विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/ipl-2018?start=162", "date_download": "2019-01-20T09:59:05Z", "digest": "sha1:4K43KQRAUNOVDC4QHGA7FJK4HFC6H6A2", "length": 4297, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#IPL2018 पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला,कोलकाताचे १ बाद अर्धशतक\n#IPL2018 दिल्ली डेअरडेविल्सचं खातं उघडलं,मुंबईची पराभवाची हॅटट्रिक\n#IPL2018 मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न भंग, दिल्लीपुढे 195 धावांचं आव्हान\nभारताची पदकांची लयलूट सुरूच, सीमा पुनियाला रौप्यपदक\nभारताच्या हीना सिद्धूला सुवर्णपदक\n#CWG2018 मेरी कोमला सुवर्ण\n#CWG2018 - बीडच्या पैलवानाला सुवर्णपदक\nहैदराबाद सनरायजर्सची राजस्थान रॉयल्सवर मात, शिखर धवनची झुंजार खेळी\n#IPL2018 पंजाबचे 19.2 ओवरमध्ये 155 धावा, सर्व गडी बाद\n#CWG2018 - कुस्तीपटू बबिता फोगाटचे सुवर्णपदक हुकले\nभारतीय महिलांची टेबल टेनिसमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी\n#IPL2018 CSKचे पुढील सामने पुण्यात\n#CWG2018 कुस्तीपटू सुशील कुमारला सुवर्णपदक\nCWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’\nअनिश भनवालाची वयाच्या 15व्या वर्षी सुवर्ण कामगिरी\n#CWG2018 - नेमबाज श्रेयसी सिंगची धडाकेबाज कामगिरी\n2 वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सचे पुनरागमन, ब्रावोची दमदार खेळी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/06/formation-of-new-states-part-2.html", "date_download": "2019-01-20T08:54:17Z", "digest": "sha1:X6SBPFUY44QB7GE7AT43HQCBIGAISFLD", "length": 18612, "nlines": 135, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "नवीन राज्यनिर्मिती भाग-२ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science नवीन राज्यनिर्मिती भाग-२\n१९५६ नंतरचे नवीन राज्य\n२५ वे राज्य गोवा\n०१. ३० मे १९८७ रोजी २५ वे राज्य म्हणून गोवा अस्तित्वात आले. 'गोवा, दमन व दिव पुनर्गठन अधिनियम, १९८७' द्वारे केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. गोव्याला दिव व दमन यापासून वेगळे करण्यात आले.\n०२. अनुच्छेद ३७१(I) नुसार गोव्याला विशेष दर्जा व अधिकार देण्यात आले. गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर होते.\n२६ वे राज्य छत्तीसगड\n०१. संसदेत 'मध्य प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २०००' २५ ऑगस्ट २००० रोजी पारित करण्यात आले. त्यानुसार १ नोवेंबर २००० रोजी २६ वे राज्य म्हणून मध्य प्रदेश मधून छत्तीसगड वेगळे करण्यात आले. छत्तीसगडचे प्रथम मुख्यमंत्री अजित जोगी हे होते.\n०२. वेगळ्या छत्तीसगडसाठी सर्वप्रथम मागणी १९२० साली करण्यात आली. १९२४ च्या कॉंग्रेसच्या रायपुर अधिवेशनातसुध्दा हि मागणी उचलून धरण्यात आली. फझल अली कमिशनसमोरसुध्दा हि मागणी करण्यात आली होती. पण आयोगाने ती फेटाळून लावली. १९९० साली सर्वपक्षीय समर्थनाने चंदुलाल चंद्र्कार यांच्या नेतृत्वाखाली 'छत्तीसगड राज्य निर्माण मंचा'ची स्थापना करण्यात आली.\n२७ वे राज्य उत्तरांचल\n०१. ९ नोवेंबर २००० रोजी २७ वे राज्य म्हणून उत्तर प्रदेश मधून उत्तरांचल वेगळे करण्यात आले. उत्तरांचलचे प्रथम मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी हे होते.\n०२. स्वतंत्र उत्तराखंडची सर्वप्रथम मागणी १८९७ साली करण्यात आली होती. या मागणीने चळवळीचे रूप १९९४ साली घेतले. १९१६ साली पर्वती राज्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी गोविंद वल्लभ पंत यांनी कुमौन परिषद स्थापन केली. १९२६ साली हि परिषद कॉंग्रेस मध्ये विलीन करण्यात आली.\n०३. २४ जुलै १९७९ रोजी मसुरी येथे वेगळ्या उत्तरांचल राज्याच्या मागणीसाठी बिपीनचंद्र त्रिपाठी, काशीसिंग एरी यांनी 'उत्तराखंड क्रांती दला'ची स्थापना केली.\n०४. १९९४ साली मोठ्या प्रमाणात निदर्शने घडून आली. पोलिस दल व निदर्शक यांच्या झडपेत अनेक निदर्शकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचा वेगळ्या राज्याला विरोध होता.\n०५. निदर्शनांनी हिंसक वळण घेतल्याने तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी १५ ऑगस्ट १९९६ रोजी स्वतंत्र उत्तरांचल राज्याची घोषणा केली.\n०६. केंद्र सरकारने २७ जुलै २००० रोजी 'उत्तर प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २०००' संसदेसमोर ठेवले, लोकसभेने १ ऑगस्ट २००० रोजी तर राज्यसभेने १० ऑगस्ट २००० रोजी याला मान्यता दिली. राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी २८ ऑगस्ट २००० रोजी या अधिनियमावर स्वाक्षरी केली.\n२८ वे राज्य झारखंड\n०१. १५ नोव्हेंबर २००० रोजी २८ वे राज्य म्हणून बिहार मधून झारखंड वेगळे. 'बिहार पुनर्गठन अधिनियम, २०००' द्वारे झारखंड राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. झारखंडचे प्रथम मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे होते.\n०२. वेगळ्या झारखंडची मागणी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरु होती. परंतु १९४७ साली ठक्कर आयोग व १९४८ साली धार आयोग यांनी हि मागणी फेटाळली. १९४९ साली जयपाल सिंघ यांच्या नेतृत्वाखाली 'झारखंड पक्षा'ची स्थापना करण्यात आली. १९६३ साली जयपालसिंग यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्वतंत्र झारखंडची मागणी थंड बस्त्यात पडली.\n०३. १९७२ साली झारखंडमधील संथाल नेते शिबू सोरेन यांनी 'झारखंड मुक्ती मोर्चा'ची स्थापना केली व हि चळवळ परत उभी राहिली.\n०४. ऑगस्ट १९८९ साली केंद्रीय गृह मंत्रालयाने झारखंड समस्या निवारण समिती स्थापन केली. सप्टेंबर १९८९ साली समितीने अहवाल सादर केला व 'ग्रेटर झारखंड' केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्याची शिफारस केली.१९९५ साली 'झारखंड प्रदेश स्वायत्त परिषदे'ची स्थापना करून झारखंडला काही प्रमाणात स्वायत्तता देण्यात आली होती.\n२९ वे राज्य तेलंगाना\n०१. २ जून २०१४ रोजी २९ वे राज्य म्हणून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. 'आंध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २०१४' द्वारे तेलंगाना या वेगळ्या राज्याची निर्मिती करण्यात आली. तेलंगानाचे प्रथम मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव होते.\n०२. या राज्याच्या निर्मितीसाठी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. १९६९, १९७२, २००२ साली फार मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. केवळ स्वतंत्र राज्याच्या उद्देशासाठी के.चंद्रशेखर राव यांनी २००१ साली 'तेलंगाना राष्ट्र समिती'ची स्थापना केली.\n०३. २०१० साली जस्टीस बी.एन. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग गठीत करण्यात आला. या समितीने अहवालात सांगितले कि टाळता न येणारी परिस्थिती उद्भव्ल्यासच स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती करावी.\n०४. ३ ऑक्टोबर २०१३ रोजी याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली होती तर १ मार्च २०१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावर स्वाक्षरी केली होती.\nराज्यांच्या नावांमध्ये करण्यात आलेले बदल\n२६ जानेवारी १९५० - स���युक्त प्रांताचे नाव बदलून उत्तर प्रदेश असे ठेवण्यात आले.\n०१ नोव्हेंबर १९५६ - हैद्राबाद राज्याचे नाव बदलून आंध्र प्रदेश असे केले गेले.\n०१ नोव्हेंबर १९५६ - त्रावणकोर-कोचीन चे नाव बदलून राज्याला नवीन केरळ असे नाव देण्यात आले.\n०१ नोव्हेंबर १९५९ - मध्य भारत प्रांताचे नाव बदलून मध्य प्रदेश ठेवले गेले.\n१४ जानेवारी १९६९ - मद्रासचे नाव बदलून तमिळनाडू असे ठेवण्यात आले.\n१ नोव्हेंबर १९७३ - मैसूर प्रांताचे नाव बदलून कर्नाटक असे ठेवण्यात आले.\n१९९२ - १ फेब्रुवारी १९९२ रोजी मिनीकॉय, लैकदिव, अमीनदीवी बेटांचे नाव बदलून लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.\n१९९२ - १ फेब्रुवारी १९९२ रोजी ६९व्या घटनादुरुस्ती (१९९१) अन्वये दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचे रुपांतर 'दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र' (National Capital Territory) असे करण्यात आले.\n२००६ - (१ जानेवारी २००७) उत्तरांचलचे नाव बदलून उत्तराखंड असे ठेवण्यात आले.\n२००६ - पोंडीचेरीचे नाव बदलून पुदुच्चेरी असे ठेवण्यात आले.\nनोवेंबर २०११ - ओरिसाचे नाव बदलून ओडिशा असे ठेवण्यात आले\n*** पश्चिम बंगाल विधानसभेने सप्टेंबर २०११ मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' असे ठेवण्याचा ठराव पारित केला.\n*** आसामचे नाव बदलून 'असोम' असे ठेवावे हि एक नवीन मागणी पुढे आली आहे.\n* नवीन राज्य निर्मिती भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n* नवीन राज्य निर्मिती भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_newsdispaly.aspx", "date_download": "2019-01-20T08:57:48Z", "digest": "sha1:C4SSZCCTHAJDYT2YS7I2RMGI65KGYGC2", "length": 3965, "nlines": 50, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "बातमी", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > बातमी\n16.11.2018डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.\n05.11.2018 05.11.2018: पुस्तक जर्नीग टोवडर्स न्युअर माईलस्टोन\n21.06.2018विकास मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्ती संदर्भात अधिसुचना\n18.06.201821 जून अंतरराष्ट्रीय योग दिवस : सामान्य योग अभ्यासक्रम (प्रोटोकॉल)\n22.06.2017संशोधन अधिकारी पद भरतीची सूचना पाहण्यासाठी येथे क्लीक करा\n09.03.2017महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे निदेश वर्ष 2018-19\n07.11.2016महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ मधील बदलाबाबत राजपत्र\n06.06.2016राजपत्र : सुधा कोठारी, श्री मिलींद कांबळे उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळावर\n17.03.2016वित्तीय वर्ष २०१६-१७ च्या वार्षिक योजनेतील नियतव्ययाच्या प्रदेशनिहाय संवतिरणाकरिता, विदर्भ, मराठवाडा\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-sbi-biggest-patriotic-brand-india-2573", "date_download": "2019-01-20T09:07:16Z", "digest": "sha1:NMKSB4CFZIDPDFUAYCK2NQZ3LDJ6LFNT", "length": 8647, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news SBI biggest patriotic brand in india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड\nस्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड\nस्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड\nस्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nस्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड\nVideo of स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅ���्ड\nदेशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक म्हणून ओळख असलेल्या एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाची देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड म्हणून निवड झालीय. टाटा मोटर्स, पतंजली, रिलायन्स जियो आणि बीएसएनएलला मागे टाकत एसबीआयने हे पहिलं स्थान पटकावलंय.\nयुकेतील युगव या ऑनलाइन मार्केट रिसर्च ऍण्ड डाटा ऍनालटिक्स कंपनीनं हा सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये एकूण 152 ब्रॅण्ड सहभागी झाले होते. 2 ते 8 ऑगस्टदरम्यान झालेल्या या सर्व्हेमध्ये एकूण 1 हजार 193 लोकांनी भाग घेतला होता. यातील 47 टक्के लोकांनी एसबीआयला पसंती दिलीय.\nदेशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक म्हणून ओळख असलेल्या एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाची देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड म्हणून निवड झालीय. टाटा मोटर्स, पतंजली, रिलायन्स जियो आणि बीएसएनएलला मागे टाकत एसबीआयने हे पहिलं स्थान पटकावलंय.\nयुकेतील युगव या ऑनलाइन मार्केट रिसर्च ऍण्ड डाटा ऍनालटिक्स कंपनीनं हा सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये एकूण 152 ब्रॅण्ड सहभागी झाले होते. 2 ते 8 ऑगस्टदरम्यान झालेल्या या सर्व्हेमध्ये एकूण 1 हजार 193 लोकांनी भाग घेतला होता. यातील 47 टक्के लोकांनी एसबीआयला पसंती दिलीय.\nतर, पदार्थांमध्ये अमूल हा ब्रॅण्ड नंबर एक आहे. तर रामदेव बाबांच्या पतंजलीने दुसरे स्थान मिळविले आहे. सौंदर्याची काळजी घेणारा ब्रॅण्ड म्हणून पतंजली सर्वात पुढे आहे. पतंजलीने डाबर आणि विकोला मागे टाकले आहे. तर टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएलला 41 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.\nएसबीआय बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्स रिलायन्स रामदेव बाबा ramdev baba सौंदर्य beauty sbi india\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nचहलने सहा दणके दिले; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 230\nमेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...\nऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा\nटीम इंडियानं ऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवलाय....\nडिजिटल इंडियात 'BSNL' अजूनही 3G वरच अडकलं\nपुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु,...\nखासगी मोबाईल कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी(BSNL) सरकारी कं���नी...\nपुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/608753", "date_download": "2019-01-20T09:27:20Z", "digest": "sha1:ZFSTM73W2SOZW35G4TYWOEYVKTBEXE7X", "length": 13291, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’\nरत्नागिरी विमानतळावरून यशस्वी ‘टेकऑफ’\nधावपट्टी नूतनीकरणानंतरची चाचणी सफल\nतटरक्षक महानिरीक्षक चाफेकर यांची पाहणी\nतब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर विमानतळ सेवेसाठी सज्ज\nरत्नागिरी विमानतळाच्या धावपट्टी नूतनीकरणाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमान सेवा लवकरच पुन्हा सुरू होण्याचे शुभसंकेत मिळाले आह. गुरूवारी तटरक्षक दलाच्या डार्नियर विमानाने यशस्वी ‘लँडिग आणि टेकऑफ’ केल्याने हा विमानतळ आता सागरी सुरक्षिततेसाठी सज्ज झाला आहे.\nपश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरीच्या विमानतळाला अनन्य साधारण महत्व आहे. हा विमानतळ कोस्टगार्डकडे हस्तांतरीत झाल्यानंतर त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला. धावपट्टी नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने 2015 पासून विमानतळ बंद आहे. केवळ अत्यावश्यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे चालू होती. धावपट्टीचे काम आता काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी गुरूवारी कोस्टगार्डकडून घेण्यात आली.\nया विमानतळावर गुरूवारी सकाळी 8.30 च्या सुमारास डार्नियर विमानाने यशस्वी लँडिंग करीत तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर, पीटीएम, टीएम यांचे आगमन झाले. तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता. यावेळी त्यांनी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली.\nरत्नागिरीतील कार्यालयाचे प्रमुख कमांडंट एस.आर.पाटील यांनी या टीमचे विमानतळावर स्वागत केले. त्यावेळी रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाययोजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण ���पक्रम, प्रशासकीय इमारत, रहिवाशी सदनिका, भगवती बंदर येथे उभारले जाणारे जहाज दुरूस्ती केंद्र व जेट्टी, भाटय़े येथे उभारले जाणारे होवरपोर्ट, प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विद्युतीकरण, आदी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणाऱया पायाभूत विकासकामांबद्दल कमांडंट एस.आर.पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली.\nत्यादरम्यान या अधिकाऱयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानतळाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामांचा आढावा घेतला. झाडगाव, भगवती बंदर व भाटय़े बीच येथील तटरक्षक दलाच्या भूखंडावर जाऊन आगामी काळात सुरू होणाऱया प्रकल्पाची माहिती घेतली. दुपारी 12.30 वा. त्यांनी तटरक्षक रत्नागिरीच्या सर्व कर्मचाऱयांशी संवाध साधला. रत्नागिरी येथे सुरू विकासकामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रत्नागिरी हे लवकरच तटरक्षक दलाचे एक अद्ययावत व प्रमुख तळ बनविण्यासाठी आवश्यक सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या हेतूने प्राथमिकता दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.\nतटरक्षक दलाच्या रहिवाशी सदनिका व सेना दलातील जवानांना दिल्या जाणाऱया सर्व सोयी सुविधा रत्नागिरी येथे लवकरात लवकर उभारण्यात येतील असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. या पाहणीनंतर दुपारी 1.45 वा. त्यांच्या विमानाने मुंबईसाठी यशस्वी उड्डाण केले. यावेळी वायु अवस्थानचे कमान अधिकारी कमांडंट ए.सी.दांडेकर, कमांडंट आचार्युलु, तांत्रिक अधिकारी उपसमादेशक सुनील चौहान, चिकीत्सा अधिकारी प्रशांत, उपसमादेशक अभिषेक करुणाकार आदी उपस्थित होते.\nमहानिरीक्षक विजय डी चाफेकर यांच्याविषयी…\nलक्षद्विप सहित दमन ते कन्याकुमारी पर्यंतचे कार्यक्षेत्र असणाऱया संपूर्ण देशाच्या तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून 10 एप्रिल 2018 रोजी महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांनी मुंबई येथील वरळी स्थित मुख्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना तटरक्षक दलातील सेवेसाठी दिली जाणारी राष्ट्रपती पदक व तटरक्षक पदक यांनी सन्मानित केलेले आहे. ते एक निष्णात वैमानिक असून त्यांनी शीघ्रगती गस्ती नौका, ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका, प्रगत ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका यांवर यशस्वीरित्या कमान सांभाळली आहे. तसेच चेन्नई व कोची येथील तटरक्षक जिल्हा मुख्यालयाचे आणि नाविक ब्युरोचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी अमेरिकेतील न्यु पोर्ट येथील नेवल स्टाफ कॉलेजमधून विशेष प्राविण्यासह ग्रॅज्युएशन आणि नौदल उच्च कमान कोर्स पूर्ण केलेले आहेत. सागरी कायद्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि संरक्षण व धोरणात्मक अभ्यास यात त्यांनी एम फिल केले आहे.\nदोन बस अपघातात 21 जण जखमी\nबंद करा.. बंद करा, बेकायदा मच्छिमारी बंद करा\n‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6769-jogeshwari-parvind-gupta-passed-away", "date_download": "2019-01-20T09:05:17Z", "digest": "sha1:YO6XENYXGHOCMER6RCX5EU2J2IJCZKG5", "length": 6652, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "उंदराने चावा घेतलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउंदराने चावा घेतलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमहापालिकेच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे या ट्रॉमा केअर रुग्णालयात कोमामध्ये असलेल्या परविंदर गुप्ता या तरुणाच्या डोळ्याला काही दिवसांपूर्वी उंदराने चावा घेतला होता. या तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. परविंदरला काही दिवसांपूर्वी आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. पण, त्याच दिवशी त्याच्या डोळ्याला ��ंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याचे वडील रामप्रसाद गुप्ता यांनी केला होता.\nहात दुखत असल्याच्या कारणामुळे तब्बल 40 दिवस परविंदर गुप्ताला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेनंतर परविंदर काहीच बोलू शकला नाही, असे त्याच्या भावाने सांगितले.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2019-01-20T09:08:39Z", "digest": "sha1:KBTM7IDHOWRBNY367PAK2NBY6GOAABHO", "length": 32221, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राग यमन - विकिपीडिया", "raw_content": "\nराग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जात��. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.\nस्वर - सा रे ग म प ध नि\nआरोह - नि रे ग म ध नि सां\nअवरोह - सां नि ध प म ग रे सा\nम - तीव्र मध्यम.\nह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रणामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.\nरागात नेहमी ऐकू येणार्‍या स्वरावली खालीलप्रमाणे.\nनि रे ग, नि रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे ध नि ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याण चे एक वैशिष्ट्य आहे.\nयमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.\n२ यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते\n३ यमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते\n४ यमन रागातील शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ३९\nयमुना कल्याणी (कर्नाटकी संगीतातला राग)\nयमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते[संपादन]\n(गीताचे शब्द, चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).\nअभी ना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)\nआज जानेकी ज़िद ना करो (गझल) फरिदा खातून (फरिदा खातून)\nआप के अनुरोध में (अनुरोध) \nआसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)\nइस मोड पें जाते हैं (आँधी)\nए री आयी पियाबिन (रागरंग) रोशन (लता)\nएहसान होग तेरा मुझपर (जंगली) लक्ष्मीकांत प्यारेलाल (रफ़ी)\nकिनु संग खेलूँ होरी (भक्तिगीत-मीराबाई) हृदयनाथ मंगेशकर (लता)\nकैसे कहूँ कि मुलाकात नहीं होती (गझल) गुलाम‍अली (गुलामअली/प्रभा अत्रे)\nकोयलिया मत कर पुकार (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)\nक्यूं मुझे मौौत के पैगाम दिये जाते है (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)\nगली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nगले लगा के (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)\nघर से निकलते है (पापा कहते हैं)\nचंदनसा बदन (सरस्वतीचंद्र) क���्याणजी आनंदजी (मुकेश)\nछुपा लो यूँ दिल में प्यार मेरा (ममता) रोशन (हेमंतकुमार व लता)\nजब दीप जले आना (चितचोर) रवींद्र जैन (हेमलता व येशूदास)\nजानेवाले से मुलाकात ना (अमर)\nजा रे बदरा बैरी जा (बहाना) मदनमोहन (लता)\nज़िंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसात की रात (बरसात की रात) रोशन (लता)\nजिया ले गयो री मोरा सांवरिया (अनपढ) मदनमोहन (लता)\nजीवन डोर तुम्हीं संग बाँधी () लक्ष्मीकांत प्यारेलाल () लक्ष्मीकांत प्यारेलाल (\nतुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) इक्बाल बानू (इक्बाल बानू)\nतुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nतेरे हुस्न की क्या तारीफ़ करूँ (लीडर)\nदिलवाले क्या देख रहे हो (गझल) गुलाम‍अली (गुलामअली)\nदो नैना मतवाले तिहारे (माय सिस्टर) \nनिगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है) रोशन (आशा)\nपान खायो सैंया हमारे (तीसरी कसम) \nबडे भोले हो (अर्धांगिनी) वसंत देसाई (लता)\nभर भर आवत है नैन (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)\nभूली हुईं यादें (संजोग) मदनमोहन (\nमन तू काहे ना धीर धरत अब (संत तुलसी दासांची यमनकल्याणमधली एक गत)\nमन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा) रोशन (रफ़ी)\nमिला मेरे प्रीतम जियो (गुरबानी भक्तिगीत - अमरदास) सिंग बंधू (\nमैं क्या जानूँ क्या जानूँ रे (जिंदगी) पंकज मलिक (सैगल)\nमौसम है आशिकाना (पाकिज़ा) गुलाम महंमद (लता)\nम्हारो प्रणाम (भक्तिगीत) (मीाराबाई) किशोरी आमोणकर (शोभा गुर्टू)\nयेरी आई पिया बिन (रागरंग) साहिर लुधियानवी (लता)\nये शाम कुछ अजीबसी (जुना खामोशी)\nरंजिश ही सही (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nरे मन सुर में गा (लाल पत्थर)\nलगता नहीं हैं दिल मेरा (लाल किला)\nलौ लगानी (भाभी की चूडियाँ) सुधीर फडके (\nवो जब याद आयें (पारसमणी)\nलगता नहीं है दिल मेरा (लाल किला) एस.एन. त्रिपाठी (रफ़ी)\nश्री रामचंद्र कृपालुू (भक्तिगीत - तुलसीदास) हृदयनाथ मंगेशकर (लता)\nसपना बन सजन आये (शोखियाँ) जमाल सेन (लता)\nसलाम ए हसरत (बाबर) रोशन (सुधा मल्होत्रा)\nसारंगा तेरी याद में (सारंगा)\nहर एक बात पे (गालिबची गझल) \nयमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते[संपादन]\n(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).\nअजुनी जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपरखळी : वसंत पवार, सुहासिनी कोल्हापुरे; कवी - जगदीश खेबुडकर; चित्रपट - काळी बायको)\nअधिक देखणे तरी (भक्तिरचना, कवी - स���त ज्ञानेश्वर, संगीत - राम फाटक, गायक - पं. भीमसेन जोशी)\nआकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके\nएकतारिसंगे (सुधीर फडके) (सुधीर फडके\nकठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत\nकलेजवाँ लागे कटार (कट्यार काळजात घुसली या नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी) फय्याज\nकबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत (पु.ल. देशपांडे) माणिक वर्मा\nकशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (\nका रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके) (\nजिथे सागरा धरणी मिळते - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत (वसंत प्रभू) सुमन कल्याणपूर\nजिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत (सुधीर फडके) (\nजिवासवे जन्मे मृत्यू - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) सुधीर फडके\nजीवनातली ही घडी अशीच राहू दे कामापुरता मामा चित्रपटातील गीत (यशवंत देव) लता\nटकमक पाही सूर्य रजनीमुख (मानापमान नाटकातले गीत\nतिन्हीसांजा सखे मिळाल्या (हृदयनाथ मंगेशकर) लता\nतुझ्या प्रीतीचे दुःख मला - अमर भूपाळी चित्रपटातले गीत (\nतेजोमय नादब्र्ह्म (सुधीर फडके) सुरे्श वाडकर व आरती अंकलीकर\nतोच चंद्रमा नभात (सुधीर फडके) सुधीर फडके\nदेवाघरचे ज्ञात कुणाला - मत्स्यगंधा नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी)\nधुंदी कळ्यांना - धाकटी बहीण चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके\nनाथ हा माझा - ’स्वयंवरमधील नाट्यगीत (/) बाल गंधर्व; हिराबाई बडोदेकर; माणिक वर्मा; कुमार गंधर्व वगैरे.\nनामाचा गजर गर्जे भीमातीर (राम फाटक) भीमसेन जोशी\nपराधीन आहे जगती - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) संगीतकार : सुधीर फडके\nपांडुरंग कांती (संत ज्ञानेश्वर) आशा भोसले, संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर\nपिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (\nप्रथम तुला वंदितो (गायक : पं. वसंतराव देशपांडे आणि [अनुराधा पौडवाल]], गीतकार : [शांताराम नांदगावकर]], संगीत : अनिल-अरूण, चित्रपट : अष्टविनायक [१९७९]\nप्रभाती सूर नभी रंगती (रमेश अणावकर) आशा भोसले\nया कातरवेळी पाहिजेस तू जवळी (\nराधाधर मधु मिलिंद - सौभद्र नाटकातले गीत\nलागे हृदयी हुरहूर - एकच प्याला नाटकातले गीत\nशुक्रतारा मंद वारा (श्रीनिवास खळे) अरुण दाते व कुंदा बोकील\nसमाधी साधन संजीवन नाम (मधुकर गोळवलकर) सुधीर फडके\nसुकांत चंद्रानना पातली - संशयकल्लोळमधील नाट्यगीत\nसुखकर्ता दुखहर्ता (हृदयनाथ मंगेशकर) लता\nक्षण आला भाग्याचा - (कुलवधू नाटकातले गीत) ज्योत्स्ना भोळे\nयमन रागातील शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ३९[संपादन]\nआओ आओ आओ बलमा (रशीदखाँ)\nआज जाने की ज़िद ना करो (फरीदा खानम)\nकह सखि कैसे करिये (पारंपरिक-मालिनी राजूरकर)\nकाहे सखी कैसे की करिये (विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया (यमन कल्याण - भीमसेन जोशी)\nकिनु संग खेलूँ होरी (लता)\nकैसे कह दूँ (प्रभा अत्रे)\nकोयलिया मत करे पुकार (अख्तरीबाई)\nक्यूँ मुझे मौत के पैगाम (शोभा गुर्टू)\nगली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (मेहेंदी हसन)\nगले लगाओं के (शोभा गुर्टू)\nतुम आये हो तो शबे इंन्तज़ार गुज़री हैं (इकबाल बानू) (मेहेंदी हसन)\nबन रे बलैय्या (कुमार गंधर्व)\nमन तू गा रे हरिनाम, द्रुत- लागी लागी रे हरिसंग (प्रभा अत्रे)\nमिला मेरे प्रीतम जियो (सिंग बंधू)\nमैं बैरागी तुमरे दरस की प्यासी, द्रुत- सुन सुन प्रिय (श्वेता झवेरी)\nम्हारो प्रणाम (किशोरी आमोणकर) (शोभा गुर्टू)\nरंजिश ही सही (मेहेंदी हसन)\nवो मन लगन लागी तुमिसंग कृपानिधान (किशोरी आमोणकर)\nवो मुझ से हुए बदकरार अल्ला अल्ला (गुलाम अलींची गझल)\nश्रीरामचन्द्रकृपालू (तुलसीदास), वसंतराव देशपांडे, आणि इतर अनेक\nसोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन में (विलंबित), द्रुत- रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी (कैवल्यकुमार गुरव)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशब��बू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पां���व · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/passenger-loot-42288", "date_download": "2019-01-20T09:20:25Z", "digest": "sha1:3MKIJN6YP6DFDHBKGHMAMNYLVEXC62JG", "length": 13901, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "passenger loot ट्रॅव्हल्स अडवून प्रवाशाला लुटले | eSakal", "raw_content": "\nट्रॅव्हल्स अडवून प्रवाशाला लुटले\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nनंदुरबार - चिंचपाडा (ता. नवापूर) येथील रेल्वेगेटजवळ ट्रॅव्हल्स अडवून मोटारसायकलवरील दोघांनी भाईलाल पटेल यांना धक्के मारीत खाली उतरविले. शेतात नेऊन त्यांच्याजवळील दोन लाख हिसकावून त्यांना विद्युत खांब्याला बांधून ठेवले. सकाळी मोटारसायकलवरील तरुणांनी त्यांची सुटका केली. ही घटना 23 एप्रिलला घडली असून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनंदुरबार - चिंचपाडा (ता. नवापूर) येथील रेल्वेगेटजवळ ट्रॅव्हल्स अडवून मोटारसायकलवरील दोघांनी भाईलाल पटेल यांना धक्के मारीत खाली उतरविले. शेतात नेऊन त्यांच्याजवळील दोन लाख हिसकावून त्यांना विद्युत खांब्याला बांधून ठेवले. सकाळी मोटारसायकलवरील तरुणांनी त्यांची सुटका केली. ही घटना 23 एप्रिलला घडली असून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस���रत येथील महिधरपूरा येथे ऑफीसमध्ये पैसे पाठवून दे असे महेंद्रभाई पटेल यांनी संजय केशवलाल प्रजापती भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यावरून कर्मचारी भाईलाला पटेल दोन लाख रुपये घेऊन 23 एप्रिलला जात होते. शुभम ट्रॅव्हल्समधून सुरत येथे जात असताना पहाटे अडीचच्या सुमारास चिंचपाडा रेल्वेगेट जवळ दोन लोक त्यांच्याजवळ आले. सीटचा पडदा उघडून त्यांना उठविले.मज्जाव केला असता त्यांनी ट्रॅव्हल्समधून धक्काबुक्की करत खाली ओढूले. सुरवातीला मोबाईल हिसकाविला. त्यांनी भाईलाल यांना लक्‍झरीच्या पाठीमागे नेऊन मोटारसायकलवर बसवून शेतात नेले. त्यांच्याजवळील दोन लाख हिसकावून घेतले. अंगातील कपडे काढून भाईलालला विद्युत खांबाला दोरीने बांधून ठेवले. तू जर ओरडला तर गोळी मारु अशी धमकी दिली. सकाळी मोटरसायवरील तिघांनी त्यांची सुटका केली. तेथून हायवे रोडच्या हॉटेलमध्ये आणले. येथून भाईलालला राजूभाई यांचा भ्रमणध्वनीवरून संजयभाई यांच्याशी संपर्क साधला. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nत्या दोघांपैकी एकाने हेल्मेट अंगात पांढरा शर्ट घातलेला होता. उंच होता. तसेच गाडी चालवणारा काळे जॅकेट घातलेला होता. दोन्ही जण 25 ते 30 वर्षांचे हिंदी बोलणारे होते. त्यांनी चिंचपाडा रेल्वेगेटपासून तीन चार किलोमीटर पाठीमागे पेट्रोलपंचाच्या समोर फाट्यावर हायवे पासून 200 ते 300 मीटरपर्यंत नेऊन गाडी उभी केली. धक्काबुक्की करून पैसे हिसकावून मोटारसायकलवर पोबारा झाले.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्य���वर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलिस निरीक्षक\nआष्टी - आर्थिक परिस्थिती बिकट असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलिस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्‍यातील धामणगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70913015013/view", "date_download": "2019-01-20T09:25:25Z", "digest": "sha1:QBTIUVSANU7D6BOWNKPVIX7UEFQBIK6Z", "length": 9573, "nlines": 178, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पन्नास वर्षांनंतर", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|\nकुस्करूं नका हीं सुमने \nडोळे हे जुलमि गडे \nठावा न सुखाचा वारा\nआशा, शब्द आणि दर्शन\nकां रे जाशी मज त्यजुनी \nतीनी सांजा सखे, मिळाल्या\nह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी \nतूं जिवलगे विद्यावती जाणती \nबिजली जशि चमके स्वारी \nये पहाटचा वर तारा\nशैशवदिन जरि गेले निघुनी\nआठवती ते दिन अजुनी\nललने चल चल लवलाही \nराजकन्या आणि तिची दासी\nहें कोण गे आई \nतर मग गट्टी कोणाशीं \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात\nतूं हुबेहूब साउली त्याच मूर्तिची\nहरपली दिवंगत झाली जी मूर्ति साउली तिची,\nभटकतां विदेशीं दीन हीन जी मुली,\nकधिंकधीं मनोमय ऐशा स्वप्नभूमधें भेटली.\nसंपला दिवस, गे अतां सांज जाहली;\nकधिं घोर रात्र ये ऐशी हुरहूर जया लागली,\nत्याचिया उषेचें चित्र, तया दाविशी \nका जन्मभरी रचिली गे ती घडी अंतिं मोडिशी \nतें विकसित कमलापरी बिंब, ती प्रभा\nसौवर्ण शरांसम हा हा ते किरण झोंब���ी नभा;\nतें हरित पल्लवांतील मंजु कूजन,\nउघडणें नयन वेलींचें, तें त्यांचें आंदोलन \nजाईल जीव हा माझा पाहतां चित्र तें बये \nलाविलें दर जखडोनि , कुलुप घातलें,\nतें वाद्य उघडुनी हा हा कळ फिरवूं मन धावलें.\nगत सूर ऐकतां भान न उरलें मुली,\n पुरे करीं तव माया, हा हाय हद्द जाहली \nचळ भरला म्हणशिल मला खरें तें मुली,\nविसरूनि मला मी गेलों पाहूनि तुला या स्थळीं.\nबालार्क-किरण हे तुला न्हाउं घालिती,\nया संध्याभेसुर छाया चहुंकडे मला घेरिती.\nचढणीवर पाउल तुझें, उतरणीवरी\nभरभरा पाउलें माझीं पडतात सावरीं तरी.\nतुज मंडोळ्या प्रीतिच्या शोभती, परी\nवांकलों मृताशाभारें वाहुनि त्या पाठीवरी.\nयापरी कोण तूं, कोण मीहि आठवें;\nजें मेलें गेलें त्याचें भूत गे कशाला हवें \n जाइं इथोनी, सुखें मरूं दे मला,\nया लीला त्यास्तव राखीं जो प्रतिमदें झिंगला.\nपरि दया करीं त्यावरी जया भेदिशी;\nनच हत्या करि कवणाची, बघ दशा होय मम कशी \nतूं नात जिची गे पणतू होउत तिला \nकवी - भा. रा. तांबे\nदिनांक - मार्च १९१०\nपकड व अटकाव दायित्व मुक्त\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/build-your-party-office-by-selling-your-land-says-mahadev-jankar/", "date_download": "2019-01-20T09:34:37Z", "digest": "sha1:DXG2XE3OSPORVALV7DBH4NANSFJCZGEP", "length": 8000, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत , आपल्या जमिनी विकून पक्ष कार्यलय बांधावे – जानकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत , आपल्या जमिनी विकून पक्ष कार्यलय बांधावे – जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने कार्यालये स्थापित करावे, असा अजब सल्ला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. सांगलीत रासप पक्षाच्या जिल्हा आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते.\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘आपला पक्ष शून्य आहे. कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत, दोन दिवसात श्रीमंत व्हायची आमच्या पक्षात कुठलीही योजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा.’ असा अनोखा सल्ला जानकरां���ी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांनी आपली औकात आपल्या चौकात तरी दाखवावी, असा टोला देखील महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना लगावला.\nपक्षात जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्ते 25 हजार रुपये द्यायला तयार आहेत, अशा वक्तव्याचा त्यांचा व्हिडीओ यापूर्वीही समोर आला होता. राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना जानकरांनी 2004 साली केली होती. रासप महाराष्ट्रासह आसाम, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणूक लढवत असतो. महादेव जानकर हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. नंतर भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून युती सरकारमध्ये पशूसंवर्धन आणि दुग्धविकास हे खातं दिलं आहे.\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nउद्यापासून ‘या’ राज्यात लागू होणार सवर्णांना आरक्षण\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी चालू आहे. येणाऱ्या…\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-took-the-view-of-sahkutumba-vituraya/", "date_download": "2019-01-20T09:09:03Z", "digest": "sha1:UBZ4FNRRIGVIFZGTFDDCVVCB4HFVWRYG", "length": 6787, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरेंनी घेतले सहकुटुंब विठुरायाचे दर्शन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्धव ठाकरेंनी घेतले सहकुटुंब विठुरायाचे दर्शन\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ठाकरे पंढरपुरात पोहोचले. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले आहेत. आदित्य, रश्मी ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. काही वेळातच त्यांची जाहीर सभा होणार आहे.\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nअयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणी करता जनजागृतीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी महासभा घेऊन चंद्रभागा नदीची महाआरती करणार आहेत. धर्मसभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेने राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या मैदानाची निवड केली आहे. तब्बल 27 एकरावर हे मैदान पसरले असून, सुमारे 5 लाख शिवसैनिक आणि भाविक या धर्मसभेला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेची तयारी सध्या प्रत्येक उमेदवार…\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_prevgovernor_display.aspx?id=14", "date_download": "2019-01-20T09:04:04Z", "digest": "sha1:6Q6HUAVHZFQ7RQA6AEPGWP4APJMTCIIY", "length": 11581, "nlines": 60, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > माजी राज्यपाल > रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल\nरूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल-डॉ. पी. सी. अलेक्झांडर [परत जा]\nडॉ. पी. सी. अलेक्झांडर हे स्वांतत्र्योत्तर कालखंडातील विख्यात व आदरणीय लोकसेवकांपैकी एक आहेत. विख्यात व आदरणीय अशासाठी की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये उच्चप्रतीची कार्यक्षमता, नि:पक्षपातीपणा व सचोटी हे गुण जोपासलेले आहेत. एक कुशल, मुसद्दी व प्रशासक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक जीवनामध्ये अर्धशतकाहून अधिक काळ विविध प्रकारची उच्च पदे भूषवलेली आहेत, जसे -\n• वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार येथे सचिव म्हणून तीन वर्षे;\n• पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून चार वर्षे;\n• लंडन येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून तीन वर्षे;\n• राज्यपाल म्हणून 11 वर्षाहून अधिक वर्षे (तामिळनाडू 1988-90, यांपैकी एक वर्ष राज्यात राष्ट्रपती राजवट अंमलात होती आणि महाराष्ट्र- जानेवारी 1993 पासून) आणि\n• संयुक्त राष्ट्र नागरी सेवांमध्ये वरिष्ठ पदावर 10 वर्षे\nसंयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून 1981-85 या काळात त्यांनी त्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.\nडॉ.अलेक्झांडर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (भा.प्र.से. 1948) रूजू होण्याअगोदर त्रावणकोर विद्यापीठातून इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी आणि अण्णामलाई विद्यापीठातून संशोधनाद्वारे एम.लिट. व डी.लिट. या पदव्या संपादन केल्या होत्या. तेव्हाच्या मद्रास व त्रावणकोर-कोचीन राज्यांतील जिल्ह्यांमध्ये काम केल्यानंतर ते 1955 मध्ये केंद्र सरकारमध्ये ��्रतिनियुक्तीवर दाखल झाले. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय अधिकारी संकोषासाठी निवड झाली तेथपासून त्यांच्या नियत सेवावधीपर्यंत ते भारत सरकारच्या सेवेत विविध हुद्यांवर काम करत राहिले.\nडॉ.अलेक्झांडर यांनी नूफिल्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत युनायटेड किंग्डम व्यापार मंडळ येथे प्रशिक्षण घेतले होते आणि फोर्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत कॅलिफोर्नीया यु.एस.ए. येथील स्टॅनफोर्ड संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले होते.\nडॉ.अलेक्झांडर यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांच्या दिवसांत वक्तृत्व व वाद-विवाद यांमध्ये आंतरशालेय व आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सातत्याने पहिले बक्षिस जिंकून आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले होते. त्रावणकोर विद्यापीठात शिकत असताना ते त्रावणकोर विद्यापीठ वादविवाद संघाचे प्रमुख होते. आंतर-विद्यापीठ वादविवाद स्पर्धांसाठी इतर विद्यापीठांना भेट देण्याकरिता या संघास पाठविण्यात आले होते. 1940 - 41 मध्ये ते त्रावणकोर विद्यापीठ युनियनचे अध्यक्ष होते.\nडॉ. अलेक्झांडर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये, राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर भाष्य करणारा ईश्वरी देणगी असलेला व विद्वान वक्ता म्हणून आपल्या श्रोतृसमाजाची स्तुती व प्रशंसा लाभली.\nत्यांना 1999 मध्ये प्रतिष्ठित अशा लोक प्रशासनामधील अग्रगण्य कांची परमाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.\nडॉ. अलेक्झांडर हे जगभर पसरलेल्या भारतीय विद्याभवनच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे एक दशकाहून अधिक काळ सदस्य राहिलेले आहेत आणि एक वर्षापूर्वी त्या समितीचे उपाध्यक्ष व विश्वस्त म्हणून निवडून आले होते. ते जून 1989 पासून केंब्रिज विद्यापीठाच्या नेहरू न्यासाचे अध्यक्ष आहेत.\nडॉ.अलेक्झांडर यांनी अनेक पुस्तके, लेख, शोध निबंध लिहिलेले असून त्यात देखील, वक्ता म्हणून त्यांनी जो लौकिक मिळविला तसाच उच्चश्रेणीचा लौकिक मिळविलेला आहे. त्यांची अलिकडची पुस्तके म्हणजे,\n1) माय इयर्स विथ इंदिरा गांधी\n2) दि पेरील्स ऑफ डेमॉक्रसी\n3) इंडिया इन दि न्यू मिलेनियम\nडॉ.अलेक्झांडर यांनी 13 जुलै 2002 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले.\nदिनांक १० ऑगस्ट २०११ रोजी डॉ.अलेक्झांड��� यांचे निधन झाले.\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/research-based-learning-methods-are-needed-491072-2/", "date_download": "2019-01-20T08:29:18Z", "digest": "sha1:CYYVYHV6LNOK2E24KVQLQ62P6NOEWNLN", "length": 16448, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षण : संशोधनावर आधारित शिक्षण पध्दती गरजेची… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिक्षण : संशोधनावर आधारित शिक्षण पध्दती गरजेची…\nशिक्षणामध्ये नव्याने सध्या खूप गोष्टी घडलेल्या आहेत. उच्च शिक्षणामध्ये उच्चस्तर शिक्षणाची घोषणा झालेली आहे. आणि त्यात बदल होणे अपेक्षित आहे. आपण गेल्या 70 वर्षात अनेक प्रयोग केले. खरं तर शिक्षण हे क्षेत्र प्रयोग करण्याचं नव्हे. विचारांती विचार करून एकदा निर्णय झाला की तो अमलात आणायचाच असा प्रकार व्हायला हवा होता. तो काही अंशी झालेला दिसत नाही.\nसध्याची शिक्षणव्यवस्था नक्‍की कोणत्या वळणावर आहे, हे तपासावे लागणार आहे. आता शिपाई पदासाठी जेव्हा पदवी झालेले नव्हे तर पदव्युत्तर झालेले अगदी विद्यावाचस्पती झालेले लोकसुद्धा मुलाखतीसाठी येतात, तेव्हा कुठेतरी भीती वाटायला लागते. आणि म्हणूनच आता आपण सगळयांनी मिळून या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायला हवेत. याला एकट्या कोणालाही दोष देऊन चालणार नाही. दोष आहे तो संपूर्ण शिक्षण यंत्रणेचा. मुळात शिक्षणावरचा जो आपला खर्च आहे तो अतिशय तुटपुंजा आहे. “10 प्लस 2 प्लस 3′ ची सिस्टीम या निमित्ताने बरोबर की चूक याचाही उहापोह होण्याची आवश्‍यकता वाटायला लागली आहे.\nवास्तविक लहानपणापासूनच्या शिक्षणावर जास्त भर द्यायला हवा. आपल्याकडे कट पेस्ट टेक्‍नालॉजी आलेली आहे वास्तविक थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रात्यक्षिकांच्या ज्ञानावर भर द्यायला हवा. असं प्रत्येक जण म्हणतो पण वेळ आल्यावर मात्र तसं केलं जात नाही. जी प्रात्यक्षिक केली जातात दहावी आणि बारावी पर्यंतची जर प्रात्यक्षिक बघितली तर असं लक्षात येतं की उरकायची म्हणून ती उरकली जातात. मग आपल्याकडे पॅटर्न येत गेले. लातूर पॅटर्न असेल किंवा आणखीन कोटा पॅटर्न आता आलेला आहे. या पॅटर्नमुळे मुलं नीट किंवा जेईई या परीक्षेत अतिशय चांगल्या मार्���ाने पासही होत असतील. परंतु त्यांच प्रक्‍टीकल नॉलेज आहे ज्ञान आहे ते मात्र अत्यंत तुटपुंज राहतं आणि म्हणून ही मुलं पुढे खूपच कमी पडतात.\nबारावीच्या निकालाची टक्‍केवारी 90 ते 100 टक्‍यांच्या दरम्यान राहते.\nशाळा अतिशय उत्साहाने सांगतात की, आमचा निकाल 100 टक्के लागला म्हणून मग हीच मुलं जेव्हा प्रथम वर्षाला मग ती अभियांत्रिकेला किंवा फार्मसी किंवा कला, विज्ञान, वाणिज्य शाखांमध्ये प्रवेशित होतात आणि प्रथम वर्षाचा निकाल जेव्हा लागतो तो निकाल मागील पाच वर्षाची परंपरा पाहिली तर हा निकाल 15 ते 30 टक्‍याच्या दरम्यान राहतो. तसेच एटीकेटीसहीत निकाल 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत लागतो. ही सर्व दुरवस्था आहे. मग ही अवस्था अशी का होते याचं कारण तर बेसीक अतिशय कच्ची राहतात. विशेषत: विज्ञानाच्या बाबतीत मुलांना विद्यार्थ्यांना लहान लहान गोष्टीसुद्धा धडपणे मांडता येत नाहीत.\nयाही पलीकडे इंगजी माध्यमातून ज्या पिढया आता येऊ लागल्या आहेत त्यांना ना नीट इंग्रजी येतं ना मराठी त्यामुळे ती कुठेच चांगली राहत नाहीत. नॉलेज म्हणून ज्ञान म्हणून ती मागेच पडत राहतात. यावर तोडगा म्हणजे संशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे. ही शिक्षण पद्धती काय आहे तर शिकवणे म्हणजे सोपस्कार झाला आहे. बोलणे, बोलावणे आणि बोलणे असेच घडत राहते. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना दिली जात नाही. प्रश्‍न पडले पाहिजेत विशेषतः का त्यामुळे ती कुठेच चांगली राहत नाहीत. नॉलेज म्हणून ज्ञान म्हणून ती मागेच पडत राहतात. यावर तोडगा म्हणजे संशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे. ही शिक्षण पद्धती काय आहे तर शिकवणे म्हणजे सोपस्कार झाला आहे. बोलणे, बोलावणे आणि बोलणे असेच घडत राहते. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना दिली जात नाही. प्रश्‍न पडले पाहिजेत विशेषतः का केव्हा या प्रश्‍नानी विद्यार्थ्यांच्या मनात घर केले पाहिजे तर आणि तरच जिज्ञासा जागृत होईल.\nवास्तविक शिकवताना या हृदयीचे त्या हृदयी पोहोचले पाहिजे. पण हल्ली शिकवणे हे एकतर्फ़ी झाले आहे. जोपर्यंत फक्‍त शिकवण्यापेक्षा शिकायला भाग पाडले जात नाही तोपर्यंत अध्ययन-अध्यापन पद्धतीत बदल होणार नाही. वर्गातील चार पोरांनी प्रश्‍न विचारल्यावर हात वर केल्यावर त्यांना कळाले म्हणजे वर्गाला कळाले, असे शिकवणाऱ्याला वाटत राहते. म्हणूनच शिक्षण पद��धतीत बदल होणे गरजेचे झाले आहे.\nसंशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब शाळा पातळीपासून करावा लागेल. वानगी दाखल एखादा प्रयोग विद्यार्थ्याला शिकवायाचा असेल किवा एखादा विषय शिकवायचा असेल तर त्या विषयाचा संबंध दैनंदिन जीवनामधे किवा जगण्यासाठी लागणाऱ्या व्यवहाराशी कसा आहे, याची सांगड घालायला भाग पाडणे म्हणजे खूप मोठ्या किंवा चकचकित प्रयोगशाळेत केलेले प्रयोग नसून शेती व्यवसायात शेतकऱ्याला कष्ट कमी करण्यासाठी कामगाराला किंवा भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी केलेले प्रयोग दैनंदिन व्यवहार करताना सहज सुलभता आणणे म्हणजे संशोधन.\nगुरुत्वाकर्षणाचा प्रयोग शिकवायचा असेल तर प्रत्येकवेळी चकचकित उपकरणे न घेता एखाद्या छोट्या फळाला दोरी बांधून त्याला दोलायमान करून गुरुत्वाची किंमत सहजी काढता येईल. शिवाय विद्यार्थ्याला हा माझा प्रयोग म्हणून ममत्वाची भावना निर्माण करता येईल.\nसंशोधन शब्द खूप मोठा वाटला तरी छोट्या गोष्टीमधून विद्यार्थ्यांना ते पोहचवता येऊ शकते. लहानपणीच ही वृत्ती तयार झाली तर मोठे संशोधक नक्‍की तयार होतील. संशोधनाधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अन्यथा भावी पिढ्यांचे अतोनात नुकसान होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्‍व : मंगळाचा आसरा\nप्रासंगिक : जीवघेणी पतंगबाजी \nसोक्षमोक्ष : ब्रेक्‍झिट – ब्रिटनची अब्रू पुरती गेली\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/568760", "date_download": "2019-01-20T09:25:48Z", "digest": "sha1:E3AUX5OJZ6TG6TE3IRHVE3CIT6AQEHN3", "length": 6623, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोटारसायकल अपघातात अभियंता ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोटारसायकल अपघातात अभियंता ठार\nमोटारसायकल अपघातात अभियंता ठार\nमोटारसायकल अपघातात बेंगळूर येथील अभियंता तरुण जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले. बुधवारी सकाळी बीएसएनएल कार्यालयाजवळ हा अपघात घडला आहे.\nलियोन एमॅन्युवेल नॉयल (वय 24, रा. बेंगळूर, सध्या रा. बेळगाव) असे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोटारसायकल चालविणारा राकेश राजेंद्र (वय 24, रा. नंजनगुड, सध्या रा. बेळगाव) हा जखमी झाला आहे.\nआणखी एक मोटारसायकलस्वार प्रकाश मारुती कोळीकोप्प (वय 21, रा. बसव कॉलनी) हा ही जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास खानापूर रोडवरील बीएसएनएल कार्यालयाजवळ हा अपघात घडला असून जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल व खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.\nअपघातात जागीच ठार झालेला लियोन हा देसूर येथील एम. जी. ऑटोमोटीव्हजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून सेवा बजावत होता. हा तरुण 15 दिवसांपूर्वीच नोकरीसाठी बेळगावात आल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी केए 22 ईवाय 3121 क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून लियोन व राकेश दोघे फोर्ट रोडला जात होते.\nगोगटे सर्कलहून बीएसएनएल कार्यालयापर्यंत येऊन तेथे मोटारसायकल आंबा भवनकडे वळविताना नंबर प्लेट नसलेल्या सुझुकी मोटारसायकलची त्याला धडक बसली. धर्मवीर संभाजी चौकपासून गोगटे सर्कलकडे जाणाऱया या मोटारसायकलच्या ठोकरीने पाठीमागे बसलेला लियोन जागीच ठार झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.\nगांजापाठोपाठ आता ब्राऊन शुगरचीही विक्री\nकुडची ग्रामीणमध्ये 10 जणांना डेंग्यूची लागण\nसीपीआय भरणींची दादागिरी चालणार नाही\nमतदानाच्या 48 तास आधि जाहिराती देण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-IFTM-wwe-star-john-cena-and-gf-nikki-bella-split-right-before-2-weeks-from-marriage-5853624-PHO.html", "date_download": "2019-01-20T09:16:11Z", "digest": "sha1:7YSHY5H3RVBXVIGHIONUSXC7FTPL42KM", "length": 8135, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "WWE Star John Cena And GF Nikki Bella Split Right Before 2 Weeks From Marriage | जॉन सीनाचे लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी ब्रेकअप, रिंगमध्ये केले होते प्रपोज", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजॉन सीनाचे लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी ब्रेकअप, रिंगमध्ये केले होते प्रपोज\nवर्ल्ड रेसलिंगच्या लाइव्ह मॅचमध्ये महिला रेसलरला प्रपोज करून एंगेजमेंट करणारा स्टार रेसलर जॉन सीना याचे ब्रेक-अप झाले\nस्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड रेसलिंगच्या लाइव्ह मॅचमध्ये महिला रेसलरला प्रपोज करून एंगेजमेंट करणारा स्टार रेसलर जॉन सीना याचे ब्रेक-अप झाले आहे. विशेष म्हणजे, 5 मे रोजी या दोघांचा विवाह निश्चित होता. पण, लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वीच ते एकमेकांपासून दूर झाले आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये निकी बेला हिला प्रपोज करून एंगेजमेंट केल्याच्या एका वर्षानंतर अर्थात 14 एप्रिलला त्याने प्रेम आणि माफीचे ट्वीट केले. यानंतर एका अमेरिकन माध्यमाशी संवाद साधताना संबंध मोडल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला.\nकाय म्हणाला जॉन सीना\n- प्रेम खंरच खूप सुंदर आहे. पण, ते निभावणे सोपे आहे असे समजण्याची चूक कुणीच करू नये. याची प्रचिती आम्हाला 6 वर्षे सोबत येऊन आली असे एका माध्यमाशी संवाद साधताना जॉन सीना म्हणाला.\n- गेल्या 6 वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करत होतो. गतवर्षी एंगेजमेंट केली आणि 5 मे रोजी विवाह देखील करणार होतो. पण, आम्ही ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला आहे.\n- प्रत्येक कपलचे काही प्रॉब्लेम असतात. असेच काही प्रॉब्लेम आमच्या नात्यात देखील होते. काही खासगी होते, तर काही जाहीररीत्या समोर आले. गेली 5 वर्षे आम्ही एमकेकांना समजून घेत आलो आहोत.\n- एकमेका��चे वर्किंग शेड्युल वेगळे असल्याने वेळ देता आली नाही. कित्येक महिने आम्ही कामाच्या व्यस्ततेमुळे एकटेच राहत होतो. असेही जॉनने सांगितले.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...\nनिखिल दुबेचा सुवर्ण 'पंच'; चिन्मयने पटकावला दुहेरी मुकुटचा बहुमान; यजमानांचे वर्चस्व कायम\nमहाराष्ट्र संघाचा गोल्डन पंच; महाराष्ट्राच्या नावे 75 सुवर्णपदके, बॉक्सिंग रिंग यजमानांच्या खेळाडूंनी गाजवले रंगतदार सामने\nनृत्याचा आविष्कार करणारी पावले वडिलांच्या आवडीमुळे रिंगमध्ये; आता गुरूच्या स्वप्नपूर्तीसाठी ऑलिम्पिकचा पल्ला गाठण्याचे ध्येय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_prevgovernor_display.aspx?id=15", "date_download": "2019-01-20T10:01:20Z", "digest": "sha1:2R7LJV4LUICNYHNIJIZLBIKVWCO2XZ32", "length": 6512, "nlines": 48, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > माजी राज्यपाल > रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल\nरूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल-श्री. मोहम्मद फजल [परत जा]\nकेंद्र सरकारने, श्री. मोहम्मद फजल यांना राज्यपाल म्हणून नामनिर्देशित करण्यापूर्वी, खाजगी व सार्वजनिक अशा दोन्हीही उद्योगक्षेत्रांमधील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती.\nश्री.मोहम्मद फजल यांनी, दिनांक 26 नोव्हेंबर, 1999 रोजी गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला.\nत्यांनी, अलाहाबाद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.\nश्री.फजल हे, एप्रिल 1980 ते जानेवारी 1985 या कालावधीत नियोजन आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य (मंत्री दर्जा असलेले) होते. यापूर्वी 1977 मध्ये ते भारत सरकारच्या औद्योगिक विकास विभागाचे सचिव होते.\nखाजगी व सार्वजनिक अशा दोन्हीही औद्योगिक क्षेत्रांमधील श्री.फजल यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. 1985 मध्ये शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर, श्री.फजल यांनी इंडो अमेरिकन संयुक्त उपक्रमाचे कार्यकारी अध्यक्ष यांसारखी खाजगी उद्योगक्षेत्रांमधील अनेक पदे भूषविली. याखेरीज ते आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लिश कन्सल्टन्सी कंपनी म्हणून ओळखल्या जाणा��्या कंपनीचे जवळजवळ पाच वर्षे संचालक होते. त्यांनी, जापनीज कन्सल्टन्सीसारख्या विशाल कंपनीत, 2 वर्षे वरिष्ठ सल्लागार म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. त्यांनी, व्यवस्थापन, पणन, कंपनी व्यवस्थापन इत्यादींशी संबंधित असलेल्या अनेक कार्पोरेट संस्थांच्या संघटना, औद्योगिक किंवा व्यावसायिक संस्था यांवर अध्यक्ष (प्रेसिडेन्ट) किंवा कार्याध्यक्ष (चेअरमन) म्हणून काम केलेले आहे.\nश्री.फजल हे, डिसेंबर 1998 ते नोव्हेंबर 1999 या कालावधीत, भारत सरकारच्या, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य होते.\nदिनांक ४ सप्टेंबर २०१४ रोजी फजल यांचे अलाहाबाद येथे निधन झाले.\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/7452-google-celebrates-independence-day-with-colourful-doodle", "date_download": "2019-01-20T09:26:49Z", "digest": "sha1:F5IC2BJEJTCNECQFO6KKCQVH6HHBCQG3", "length": 8402, "nlines": 149, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#IndiaIndependenceDay गुगलने डुडलद्वारे दिल्या खास शुभेच्छा.... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#IndiaIndependenceDay गुगलने डुडलद्वारे दिल्या खास शुभेच्छा....\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nगुगलने भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक रंगीत डूडल तयार केला. गुगलच्या मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या या गुगल डूडलमध्ये देशातील \"ट्रक कला\"ची झलक दिसत आहे. ट्रक कला ही देशाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या ट्रक वाहनांवर दिसते.\nकाय रेखाटलयं डुडलमध्ये -\nस्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या डूडलवर राष्ट्रीय पक्षी मोर आहेत.\nहे 2 मोर ज्यांनी प्रेम आणि एकोपाचे संदेश दर्शविलेले आहेत, त्यांच्या दोन्ही बाजूला बंगालचा वाघ आणि हत्ती आहेत.\nयाशिवाय, देशाचा राष्ट्रीय फुल म्हणजे फुललेला कमळ तर रंगीबेरंगी फुलांसह उगवणारा सूर्यही दिसत आहेत.\nउन्हाळी फळांचा राजा आंबा, गुगल डूडल मध्ये देखील आला आहे. याशिवाय, गुगल डूडलवर लिंबू आणि मिरची देखील दिसत आहेत.\nगुगलने या डूडलला देशातील ट्रक कलामध्ये समर्पित केले आहे. \"4 लाख चौरस किलोमीटर प्रसारित भारतात ही परंपरा आहे की, कुटुंबियांपासून लांब राहणारे ट्���कचालक ट्रकवर मनमोहक फोक आर्टसोबत खुश राहतात.ते घरापासून लांब असले तरी या फोक आर्टमुळे त्यांच्या मनाला शांती मिळते. Kitsch नावाने ओळखणाऱ्या या आर्टच्या माध्यमातून व्यंग्यात्मक मार्गाने ते आपल्या भावना व्यक्त करतात\".\nदेश आज 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. देशातला प्रत्येक शहर स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करत आहे.\nमोहम्मद रफींना गुगलची मानवंदना\nप्रजासत्ताक दिनी गूगलकडून डूडलच्या माध्यमातून भारताचा सन्मान\nगुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव\nगुगलने स्त्री शक्तीचा केला सन्मान, डुडलच्या माध्यमातून मानवंदना\nचिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, डूडलने दिल्या शुभेच्छा\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nअमित शाहांच्या प्रकृतीत सुधारणा दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातून डिस्चार्ज वाचा सविस्तर - https://t.co/v5eDLOi7Gk… https://t.co/8mWKXlOTAx\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/narendra-modi-is-the-most-deserving-candidate-and-rightful-leader-of-democracy-says-kangana-ranaut-297816.html", "date_download": "2019-01-20T09:31:42Z", "digest": "sha1:YWYPSPM5O5CSI7A7FRLOVLQIFCZ3YJ7C", "length": 14255, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nनरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य\nआज मोदी एवढ्या उंचीवर त्यांच्या आई- वडिलांमुळे गेले नाहीयेत\nआपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. शनिवारी कंगनाने पंतप्रधानानाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदीच योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. कंगना म्हणाली की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही नरेंद्र मोदीच जिंकून आले पाहिजेत. कारण देशाला खड्ड्यातून वाचवण्यासाठी फक्त पाच वर्ष उपयोगाचे नाहीत. शनिवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर चित्रीत करण्यात आलेल्या 'चलो जीते हैं' या लघुपटाच्या प्रीमिअरला कंगना आली होती. मंगेश हदावले दिग्दर्शित हा लघुपट २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यात मोदींचे बालपण कसे होते ते दाखवण्यात येणार आहे.\nकंगनाने यावेळी मोदींचे भरभरून कौतुक केले. एवढेच नाही तर कंगना पुढे म्हणाली की, आज मोदी एवढ्या उंचीवर त्यांच्या आई- वडिलांमुळे गेले नाहीयेत, तर त्यांच्या मेहनत मोदींना इथपर्यंत पोहोचवले आहे. कंगना राजकीय परिस्थीवर सहसा बोलत नाही. पण मोदी याला अपवाद ठरले. कंगनाने पहिल्यांदा राजकीय परिस्थीवर भाष्य करत २०१९ च्या लोकसभा निवडणूकीबदद्ल दिलखुलास चर्चा केली. कंगनासोबत अक्षय कुमार, गुलशन ग्रोवर, अमीषा पटेल आणि संजय खान यांसारखे कलाकार प्रिमिअरला उपस्थित होते. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनीही हा लघुपट पाहिला. ३२ मिनिटांच्या या लघुपटाचे विशेष स्क्रिनिंग राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले होते.\nआजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: democracykangana ranautNarendra modiकंगना रणौतकंगना राणावतनरेंद्र मोदी\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/son/all/page-6/", "date_download": "2019-01-20T09:35:25Z", "digest": "sha1:SXP6GU3FX2LW6YQI65EA3QYUNU4CHYPX", "length": 10147, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Son- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nफोटो गॅलरीFeb 12, 2016\n'कपूर ऍण्ड सन्स'ची पहिली झलक\nफोटो गॅलरी Feb 7, 2016\n​मोदी अक्षयकुमारच्या मुलाचे कान उपटतात तेव्हा...\nफिल्म रिव्ह्यु : 'राजवाडे अँड सन्स'\n'राजवाडे अँड सन्स'ची झलक\n...आणि अमित ठाकरेंनी सो़डले झाडावर कीडे \nअमित ठाकरेंची राजकारणात एंट्री \nऔरंगाबादमध्ये मुलांचा गळा घोटून वडिलांची आत्महत्या\nचिमुकल्या अपहृत युगची हत्या, दोन जणांना अटक\nआता पोलिसांनाही मिळाणार वाढदिवसाची सुट्टी\nरेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा\nपोलिसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sonali-bendre/photos/", "date_download": "2019-01-20T09:14:49Z", "digest": "sha1:6EXEIIRPHQARAFLNCILKFF2X6GNKPRQP", "length": 10419, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonali Bendre- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\n...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'\nसोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारांनंतर मायदेशी परतली आहे. इथे आल्यावर तिने बऱ्याच काळानं एक जाहीर कार्यक्रम केला.\nPHOTO : हृतिकच्या बर्थडे पार्टीला सुझॅनची हजेरी, घटस्फोटानंतरही असं आहे मैत्रीचं नातं\nराकेश रोशन यांना घशाचा कर्करोग, हृतिकने दिली माहिती\nBirthday Special : जेव्हा सोनालीच्या मुलाला आईच्या कॅन्सरबद्दल कळलं होतं...\n'ह��' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना\nPHOTOS: कॅन्सरवर 5 महिने उपचार केल्यानंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतली\nअनुपम खेरनं शेअर केले सोनाली बेंद्रेचे नवे PHOTOS\nसोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS\nसोनाली बेंद्रेच्या जीवाला यामुळे होऊ शकतो धोका\nअशा पद्धतीने सोनालीने केला हेअर कट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_prevgovernor_display.aspx?id=16", "date_download": "2019-01-20T08:58:06Z", "digest": "sha1:DLGQVNI73QGRQOUS3IIEUW36JQ5MAQQW", "length": 11956, "nlines": 78, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > माजी राज्यपाल > रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल\nरूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल-श्री.एस्.एम्.कृष्णा [परत जा]\nश्री. सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा (एस्. एम्. कृष्णा) यांचा जन्म १ मे १९३२ रोजी झाला. सन १९९९ ते २००४ या कालावधीत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. येथील महाराजा महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी शासकीय विधि महाविद्यालय, बंगलोर येथून कायद्याची पदवी संपादन केली. त्यांनी सदर्न मॅथोडिस युनिव्हर्सिटी, डल्लास (टेक्सास), अमेरिका आणि त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी येथून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.\nभारतात परतल्यानंतर कृष्णा यांनी काही काळ रेणूकाचार्य विधी महाविद्यालय, बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. श्री. कृष्णा हे, कर्नाटक विधानसभेत १९६२ मध्ये निवडून गेले. त्यांनी १९६८ साली मंडया मतदारसंघातून संसदेत प्रथमत: पदार्पण करून ते चौथ्या लोकसभेचे सदस्य बनले. ते पाचव्या लोकसभेवर सुद्धा निवडून गेले होते, परंतु त्यांनी १९७२ मध्ये राज्याच्या राजकारणात परत येणे पसंत केले. ते कर्नाटक विधान परिषदेव�� निवडून गेले आणि ९७२ ते १९७७ या कालावधीत वाणिज्य, उद्योग व संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले. सन १९८० मध्ये ते पुन्हा लोकसभेत परतले आणि १९८३-८४ मध्ये उद्योग राज्यमंत्री व १९८४-८५ मध्ये वित्त राज्यमंत्री बनले.\nश्री. कृष्णा हे १९८९ मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष बनले. हे पद त्यांनी१९९२ पर्यंत धारण केले. १९९२ मध्ये ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. १९९६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले व ऑक्टोबर १९९९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.\nऑक्टोबर १९९९ ते मे २००४ पर्यंत श्री.कृष्णा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. श्री. कृष्णा यांनी ६ डिसेंबर २००४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथग्रहण केली.\nश्री. कृष्णा यांनी अनेक देशांमध्ये विपुल प्रवास केला असून ते १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय प्रतिनिधी मंडळातील एक सदस्य होते. ते १९९०मध्ये वेस्टमिन्स्टर, इंग्लंड येथे झालेल्या राष्ट्रकुल संसदीय चर्चासत्रात एक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. दिनांक ८ मार्च २००८ पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्रातून गेल्यावर ते राज्यसभेवर निवडून गेले. सन २००९ ते २०१२ या काळात ते भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते.\nश्री. एस्. एम्. कृष्णा यांचा संक्षिप्त परिचय:\nशैक्षणिक अर्हता\t: बी.ए.बी.एल, एम.सी.एल (टेक्सास)\nव्यक्तिगत माहिती\t: दिवंगत श्री. एस्. सी. मल्ला यांचे सुपुत्र. तालुका मद्दुर, जि.मंड्या\nशिक्षण\t: महाराजा महाविद्यालय, म्हैसूर, शासकीय विधी महाविद्यालय, बंगलोर, सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी, डल्लास,टेक्सास, (अमेरिका), बुध्दिमान व व्यासंगी असलेला पदवीधर विद्यार्थी,जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, वॉशिग्टन बी.सी. (अमेरिका).\nवैवाहिक स्थिती : श्रीमती प्रेमा यांचेरोबर दि.२९ एप्रिल १९६४ रोजी विवाह\nधारण केलेली पदे :\nशैक्षणिक : श्री. जगद्गुरू रेणुकाचार्य विधि महाविद्यालय, बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक (१९६२ ते ६८)\nव्यावसायिक : न्यायवादी (अॅटर्नी-अक्ट‍-लॉ)\n· प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्वीचे सदस्य\n· तिसऱ्या कर्नाटक विधानसभेचे सदस्य, १९६२ ते ६७\n· भारतीय राष्ट्रकुल संसदीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य,\n· संसदीय परिषद, न्युझिलंड, १९६५\n· चौथ्या लोकसभेचे सदस्य, १९६८-७०\n· पाचव्या लोकसभेचे सदस्य, १९७१-७२\n· कर्नाटक विध��नपरिषदेचे सदस्य, १९७२-७७\n· वाणिज्य, उद्योग व संसदीय कार्यमंत्री, कर्नाटक शासन १९७२-७७\n· संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय प्रतिनिधी मंडळातील सदस्य,१९८२\n· केंद्रीय उद्योग राज्यमंत्री, १९८३-८४\n· केंद्रीय वित्त राज्यमंत्री, १९८४-८५\n· नवव्या कर्नाटक विधानसभेचे सदस्य, १९८९-९४\n· कर्नाटक विधानसभा अध्यक्ष, १९८९-९२\n· वेस्ट मिन्स्टर, इंग्लंड येथे मार्च १९९० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल संसदीय चर्चासत्रातील एक प्रतिनिधी\n· कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, १९९२-९४\n· राज्यसभा सदस्य, एप्रिल १९९६ ते ऑक्टोबर १९९९\n· कर्नाटकचे मुख्यमंत्री, ११ ऑक्टोबर १९९९ ते २० मे २००४\n· कर्नाटक प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष, फेब्रुवारी १९९९ ते जून २०००\n· महाराष्ट्राचे राज्यपाल, ६ डिसेंबर २००४ पासून ८ मार्च २००८\nसामाजिक कार्ये : वर्ल्ड युनिव्हर्सिटी सर्व्हिस यांच्याशी संबंधित\nआवडता छंद : ड्रेस डिझायनिंग व वाचन\nखेळ : टेनिस, योग\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Why-was-there-time-to-roam-the-BJP/", "date_download": "2019-01-20T10:02:17Z", "digest": "sha1:36VGUAE7V4BIZTPYF46VAU7ANMJCKELX", "length": 8910, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपवर घूमजावची वेळ का आली? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भाजपवर घूमजावची वेळ का आली\nभाजपवर घूमजावची वेळ का आली\nउपमहापौर निवडणूक होऊन गेल्यावर छिंदमला मी राजीनामा दिल्याचा साक्षात्कार झाला. तसाच साक्षात्कार आता भाजप खासदारांनाही झालाय. छिंदमचे वक्‍तव्य अंगलट आल्यानंतर माध्यमांसमोर उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे जाहीर करणार्‍या व राजीनामा महापालिकेकडे पाठविणार्‍या खा.दिलीप गांधी यांच्यावर घूमजाव करण्याची वेळ का आली असा सवाल करत छिंदमला साजेशी भूमिका घेणार्‍या खासदारांची आजही छिंदमला छुपी साथ असल्याचे स्पष्ट होत असल्याच्या शब्दांत शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी भाजपातून बडतर्फ झालेल्या श्रीपाद छिंदमच्या उपमहापौर पदाच्या राजीनाम्याबाबत खासदारांच्या वक्‍तव्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने सोमवारी (दि.13) पत्रकार परिषद घेऊन भाजप व खासदारांवर टीकेची झोड उठविली आहे.\nशिवरायांचा अपमान करणार्‍या छिंदमला आजही खासदारांकडून साथ दिली जात असल्याचा आरोप शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे यांनी केला आहे. छिंदमच्या वक्‍तव्यानंतर खासदारांनी तात्काळ पत्रकार परिषद घेवून छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले होते. त्याच्या व्हिडीओ क्‍लिप सर्वांकडे आहेत. त्यानंतर गांधी यांच्या कार्यकर्त्यांनीच राजीनामा महापालिकेत पाठविला. त्यानंतर नवीन उपमहापौरांची निवड झाली. यात भाजपने प्रायश्‍चित्तही घेतले. उपमहापौर निवडणूक होईपर्यंत याला कुणीही हरकत घेतली नाही. आता खासदारांकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला नसल्याचे खोेटे वक्‍तव्य केले जात आहेत. या वक्‍तव्याप्रमाणेच त्यांचे प्रायश्‍चित्तही खोटेच होते का गांधींवर घूमजाव करण्याची वेळ का आली गांधींवर घूमजाव करण्याची वेळ का आली असा सवाल संभाजी कदम यांनी केला आहे. या वक्‍तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, याची किंमत खासदारांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nशहरप्रमुख सातपुते म्हणाले, भाजप व त्यांच्या खासदाराचे शिवाजी महाराजांप्रती असलेले बेगडी प्रेम स्पष्ट झाले आहे. आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. त्यांची बदनामी सहन करणार नाही. निवडणूक काळात छत्रपतींचा आशीर्वाद घेवून राजकारण कुणी केले हे सगळ्या जनतेने पाहिले. मुळातच छिंदम हा खासदारांचा मानसपुत्र असून, महापालिकेत येण्यासाठी त्याला बंदोबस्त मिळावा, यासाठी खासदार गांधी यांनीच प्रयत्न केल्याचा आरोपही सातपुते यांनी केला आहे.\nमनपाचे ठराव खासदारच लिहिणार का\nउड्डाणपूल प्रश्‍नी महासभेच्या ठरावाबाबत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेने खा.दिलीप गांधी व सुवेंद्र गांधींवर उपरोधिक टीका केली आहे. महासभेत उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचा खर्च उचलण्याचा ठराव झालेला आहे. शासन परित्रकानुसार जो खर्च करावा लागेल तो मनपा करणार आहे. तसाच ठराव अंतिम केला जाणार आहे. अद्याप ठराव रेकॉर्डवरच आलेला नाही. त्यामुळे खासदारांनी किंवा सुवेंद्र गांधींनी स्वतःच महापालिकेचे ठराव लिहायला सुरुवात केलीय का असा सवाल करत नागरीकांची दिशाभूल कर���न शिवसेनेची बदनामी करण्याचा प्रकार भाजपकडून सुरु असल्याचे संभाजी कदम यांनी म्हटले आहे.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Sharad-Pawar-Belgaum-Sabha-issue/", "date_download": "2019-01-20T08:55:06Z", "digest": "sha1:3T5AGRSPHC5QS3FRYWOXUG63WJQF576R", "length": 6545, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच\nअडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच\nम. ए. समितीच्यावतीने मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी 31 मार्च रोजी खा. शरद पवार बेळगावात येणार आहेत. याचा धसका काहींनी घेतला असून यामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अडथळ्यांना न जुमानता पवारांची सभा होणारच, असा निर्धार म. ए. समिती नेत्यांनी व्यक्त केला. मराठी भाषिकांनी अफवांना बळी न पडता सभेला यावे, असे आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. एन. डी. पाटील असतील. सीमालढा पुन्हा गतिमान होण्यासाठी सभेमुळे मदत होणार आहे. प्रत्येक गावात जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्याला व्यापक पाठिंबा मिळत आहे, अशी माहिती देण्यात\nसमितीची बैठक रविवारी ओरिएंटल स्कूलच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी मनोहर किणेकर होते. ते म्हणाले, मराठी माणूस एकवटत आहे. याचा धसका काही जणांनी घेतला आहे. यामुळे आडकाठी आणण्याचे प्रयत्न होत आहेत. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, सभेसाठी महिलादेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सभेला गालबोट लागू नये, यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करू या.\nरामचंद्र मोदगेकर म्हणाले, समितीचे नेते निष्ठेने सीमाप्रश्न सुटावा यासाठी झुंज देत आहेत.\nमात्र त्यांच्यावर चिखलफेक करण्यात येत आहे. याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. विनायक पाटील, प्रसाद लाड, अ‍ॅड. सुध��र चव्हाण, अ‍ॅड. शाम पाटील, रवी तरळे यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस एल. आय. पाटील, सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, सचिव मनोहर संताजी, आर. आय. पाटील, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, महेश जुवेकर, ता. पं. सदस्य नारायण कदम, आप्पासाहेब कीर्तने, नारायण नलवडे, नीरा काकतकर, बी. डी. मोहनगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/rayabaga-farmer-s-suicide/", "date_download": "2019-01-20T08:48:34Z", "digest": "sha1:SF7WTJAUWAPYHEYI5SW3FLHYUYYC4HXD", "length": 4209, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nनिपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nविष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या निपनाळ (ता.रायबाग) येथील शेतकर्‍याचा जिल्हा इस्पितळात शनिवारी मृत्यू झाला. महादेव भीमप्पा फडतरे (वय 60) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.\nमहादेव याने शेतीसाठी खासगी बँक व हातउसणे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. कर्ज भागविणे शक्य न झाल्याने त्याने गेल्या 15 नोव्हेंबर रोजी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अत्यवस्थ महादेव याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते. रायबाग पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.\nसीमाप्रश्‍न लवकरच सुटावा ही इच्छा : आ. संजय पाटील\nविचार स्वातंत्र्याची गळचेपी धोकादायक\nयेलूर येथे ३५ लाखांचा गुटखा जप्त\nदोन मंदिरा���वर चोरट्यांचा डल्ला\nनिपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/solapur-narenadra-modin-mitin-9-janewary-new/", "date_download": "2019-01-20T09:10:54Z", "digest": "sha1:VUUTMVO32SKBOFNRNGHIBXNSZVPPKI3U", "length": 7171, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींच्या सभेला धनगर समाजबांधवांनी उपस्थित राहू नये : अमोल कारंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींच्या सभेला धनगर समाजबांधवांनी उपस्थित राहू नये : अमोल कारंडे\nसोलापुर : जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी ९ जानेवारी रोजी सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित राहु नये असे आव्हान अमोल कारंडे यांनी केले आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nधनगर समजला भाजप सरकारने फसवले आहे. अनेक दिवसांपासूनच्या मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत.\nत्यामध्ये सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिले गेले नाही. त्यासोबतच नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथेच धनगर बांधवांना आरक्षण देतो असे म्हटले होते. तोही शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेला नाही. या प्रमुख कारणामुळे धनगर समाज बांधवांनी मोदींच्या सभेवर पुर्णपणे बहिष्कार टाकावा असे आव्हान अमोल कारंडे यांनी केले आहे.\nत्यामध्ये सोलापूर जिल्हयातील धनगर समाजाची लोकसंख्या अक्कलकोट ३५०००, बार्शी : ४३०००, करमाळा : ६८०००, माढा : ५५०००, माळशिरस : ६५०००, मंगळवेढा : ४१०००, मोहोळ : ५२०००,पंढरपूर : ६१०००, सांगोला : ७४०००, उत्तर सोलापूर : ४००००, दक्षिण सोलापूर : ५३००० अशी आहे.\nशेतकऱ्यांची खिल���ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nपुणे : पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे आपल्या परखड वक्त्यांमुळे कायम चर्चेत राहतात. मग पुणे…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/then-the-lead-will-not-last/", "date_download": "2019-01-20T09:10:58Z", "digest": "sha1:O73UTWAXI7FNT5J4BCFK6MFURRLZ2RH7", "length": 7953, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तर आघाडी टिकणार नाही, आघाडी वरून शरद पवारांच्या कोलांटउड्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…तर आघाडी टिकणार नाही, आघाडी वरून शरद पवारांच्या कोलांटउड्या\nटीम महाराष्ट देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात होणाऱ्या मतभेदांच्या वृत्तांना रोज उधाण येत आहे. पण राष्ट्रवादीच्या पक्ष प्रमुखांनी मात्र या वृतांना स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होईल. शिवाय मित्रपक्षांनाही सोबत घेतलं जाईल. जागावाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. असल्यास तो दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून सोडवतील.’ असा ठाम विश्वास ट्वीटर द्वारे शरद पवारांनी व्यक्त केला.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nतर दुसरीकडे, गोंदिया येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र पवार यांनी आघाडी बाबत सूचक इशारा देताना .’सध्या काँग्रेसच्या पुढाकाराने महाआघाडी आकार घेत आहे, परंतु ही आघाडी देशपातळीवर नव्हे तर राज्यपातळीवर व्हायला हवी. जो पक्ष ज्या राज्यात मजबूत आहे त्याने मोठय़ा भावाची भूमिका वठवावी. इतरांनी त्याला सहकार्य करावे. नाही तर आघाडी टिकणार नाही, अस म्हंटल आहे. गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nदरम्यान , शरद पवार यांच्याकडून रविवारी करण्यात आलेले ट्वीट आणि आज सकाळी पत्रकार परिषदेत करण्यात आलेले विधान निश्चितच संभ्रम निर्माण करणारे आहेत त्यामुळे पवार यांच्या डोक्यात नेमक चाललय काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nपुणे : 'खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ मतदारसंघाचा नकाशा तरी माहिती आहे का त्यांचे कार्यक्षेत्र हे ३० गावापुरते…\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_prevgovernor_display.aspx?id=17", "date_download": "2019-01-20T09:42:52Z", "digest": "sha1:UKES7FMQ36JVOQCGPG4AVBOZ53R7VZFQ", "length": 12226, "nlines": 51, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र द���लन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > माजी राज्यपाल > रूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल\nरूपरेखा पूर्वीचे माननीय राज्यपाल-श्री. एस्. सी. जमीर [परत जा]\nगोव्याचे राज्यपाल श्री. एस्. सी. जमीर यांनी दि. १९ जुलै २००८ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. श्री. एस् एम्. कृष्णा यांच्या राजीनाम्यानंतर गोवा येथे राज्यपाल असलेल्या जमीर यांचेकडे काही काळ महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार होता.\nश्री. एस्. सी. जमीर हे, १९ व्या शतकाच्या शेवटी - शेवटी ज्यांना अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी रेव्हरंड डब्ल्यू.ई.क्लर्क यांना भेटण्याची संधी मिळाली होती आणि नागालँडमध्ये ख्रिश्चन धर्म आणण्यास जे कारणीभूत ठरले होते अशा जॉगशिंनोकडेंग यांचे नातू असून नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यातील उडमा गावचे सेनयांगबा जमीर यांचे सुपुत्र आहेत व एओ नागा जमातीचे आहेत.\nदि. १९ ऑक्टोबर, १९३१ रोजी जन्मलेल्या जमीर यांनी आपले प्राथमिक शिक्षण मोकोकचुंग, कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे घेतले व उच्च शिक्षण, अलाहाबाद विद्यापीठ येथून पूर्ण केले असून, तेथेच त्यांनी बी.ए.केले व १९५८ मध्ये एलएलबी ही पदवी संपादन केली. ते १९५४ पासून १९५७ पर्यंत अलाहाबाद येथील विद्यार्थी ख्रिश्चन चळवळीचे अध्यक्ष होते व महाविद्यालयीन विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी व ख्रिश्चन धर्माच्या कार्यांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते. धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून ख्याती असलेल्या श्री.जमीर यांचेवर चारवेळा जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र त्यातून ते बचावले.\nसन १९५० मध्ये, एकसंघ असलेल्या असामामधील तत्कालीन नागा हिल्स हा जिल्हा जेव्हा हिंसाचाराच्या व कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत होता तेव्हा या भूमीवर शांतता प्रस्थापित करण्याचा व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा मार्ग शोधण्यासाठी कोहिमा येथे, १९५७ मध्ये नागा जनपरिषदेच्या अधिपत्याखाली अनेक नागा लोक एकत्रित जमले होते. १९५८ मध्ये उनग्मा गावात घेतलेल्या नागा जनपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीत, आयोजकांनी 27वर्षीय जमीर यांना स्वागत समितीचे अध्यक्ष केले होते आणि त्या बैठकीमध्ये, नागा जनपरिषदेचे सहसचिव म्हणून त्यांची सर्वानुमते निवड केली होती. सन १९५९ मध्ये, नागा जन परिषदेच्या तिसऱ्या व शेवटच्या बैठकीत एक निवेदन तयार करून ��े भारत सरकारला सादर केले होते आणि त्यात काही अल्पसे बदल केल्यानंतर त्या निवेदनास भारत सरकार व नागा जन परिषद यांनी परस्पर संमती दिली होती. यामधूनच सन १९६३ मध्ये, भारतीय संघराज्यातील १६ वे राज्य म्हणून नागालँडची निर्मिती झाली. या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी जमीर हे एक असून, ते आधुनिक नागालँडच्या शिल्पकारांपैकी एक शिल्पकार समजले जातात.\nश्री. जमीर हे नागालँड राज्यातील पहिले लोकसभा सदस्य होते. त्यांनी १९६१ ते १९७० पर्यंत संसद सदस्य म्हणून काम केले असून १९६८ ते १९७० या कालावधीत त्यांनी, केंद्रीय रेल्वे, कामगार व पुनर्वसन उपमंत्री, केंद्रीय जनजाति विकास आणि सहकार, अन्न व कृषि उपमंत्री म्हणून पदे भूषविली होती. तत्कालीन पंतप्रधान व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा प्रभार असलेले श्री. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संसदीय सचिव म्हणूनदेेखिल त्यांनी काम केले होते.\nश्री. जमीर हे, १९७१ मध्ये नागालँड विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले आणि तेव्हापासून ते २००४ पर्यंत विधानसभेची एकही निवडणूक हरले नाहीत. त्यांनी अनेक पदे भूषवून नागालँडच्या जनतेची सेवा केली. ते १९८०, १९८२ ते १९८६ आणि १९९३ ते २००३ या कालावधीत नागालँडचे मुख्यमंत्री होते. त्यांचा नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून असलेला पदावधी सर्वात जास्त आहे. १९९३ पासून २००४ पर्यंत म्हणजे सलग ११ वर्षे ते नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. १७ जुलै २००४ रोजी त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.\n\"मी नागालॅन्ड या अतिपूर्वेकडील भागातून आलो असून मला अतिपश्चिमेकडील राज्याच्या लोकांची सेवा करण्याच्या संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो\" , असे श्री. जमीर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.\nश्री. जमीर यांचा विवाह श्रीमती इन्काम्ग्लेम्ला (अलेम्ला) यांच्याशी १९५८ मध्ये झाला असून त्यांना तीन मुलगे व दोन मुली आहेत. त्यांच्या धाकट्या कन्येचे १९९६ मध्ये निधन झाले.\nफेब्रुवारी २००९ साली जमीर यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेला ५० वर्षे पूर्ण झाली.\nश्री जमीर यांना वाचनासोबत बॅडमिंटन खेळण्याची व पोहण्याची आवड होती. दि. २१ जानेवारी २०१० रोजी ते महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होते. दि. २१ मार्च २०१३ रोजी त्यांची ओरिसा राज्याच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.\nडिस्क्���ेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mysore.wedding.net/mr/venues/432379/", "date_download": "2019-01-20T10:18:21Z", "digest": "sha1:SZTR3P5PD7MHUB3Q6YXVCMI43GZXJY77", "length": 3148, "nlines": 47, "source_domain": "mysore.wedding.net", "title": "P.K.V. Acharya Sabha Bhavana, म्हैसूर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट ज्योतिषी भाड्याने तंबू\n2 अंतर्गत जागा 600, 1000 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, स्वत: चे सजावटकार आणण्यास परवानगी\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, स्टेज, प्रोजेक्टर, बाथरूम\nआसन क्षमता 1000 व्यक्ती\nआसन क्षमता 600 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,923 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/mumbai-news-sports-anil-kumble-bcci-48012", "date_download": "2019-01-20T09:48:04Z", "digest": "sha1:J43TWDT7A3TIHVCN4I5RAXLI742GGKJG", "length": 15396, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news sports anil kumble bcci कुंबळेंची फेरनियुक्ती मुलाखतीनंतरच? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 26 मे 2017\nमुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविल्याने अनिल कुंबळे यांना दूर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली; पण कुंबळे यांच्याबरोबरील करार एका वर्षाचा आहे. तो चॅंपियन्स स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यामुळेच केवळ प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे अर्ज मागविताना कुंबळेंचा या सर्व प्रक्रियेत थेट प्रवेश असेल, असे स्पष्ट करीत जणू त्यांची फेरनियुक्ती निश्‍चित असल्याचे संकेत दिले आहेत.\nमुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविल्याने अनिल कुंबळे यांना दूर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली; पण कुंबळे यांच्याबरोबरील करार एका वर्षाचा आहे. तो चॅंपियन्स स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यामुळेच केवळ प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे अर्ज मागविताना कुंबळेंचा या सर्व प्रक्रियेत थेट प्रवेश असेल, असे स्पष्ट करीत जणू त्यांची फेरनियुक्ती निश्‍चित असल्याचे संकेत दिले आहेत.\n‘बीसीसीआय’ने एक पत्रक काढत अर्ज मागवून ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असेल, असे जाहीर केले; पण त्याच वेळी कुंबळे यांना या प्रक्रियेत थेट प्रवेश असेल, असेही मंडळाने स्पष्ट केले. इच्छुकांना ३१ मेपर्यंत अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय संघ चॅंपियन्स स्पर्धेत खेळत असतानाच सर्व अर्जांची छाननी होईल.\nसचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश असलेली क्रिकेट सल्लागार समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. याच समितीने गतवर्षी कुंबळे यांची निवड केली होती. कुंबळे यांनी सुरवातीस या पदासाठी अर्जही केला नव्हता; पण समितीने त्यांना मुलाखतीसाठी बोलावले होते आणि अखेर त्या वेळचे संघ संचालक रवी शास्त्री यांच्याऐवजी कुंबळेंना पसंती दिली होती. ‘बीसीसीआय’ने यावर शिक्कामोर्तब करताना कुंबळे यांना एकाच वर्षासाठी करारबद्ध केले होते.\nकुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संघाने १७ पैकी एकच कसोटी गमावली, तसेच न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही यश मिळवले. त्यांचे कर्णधार विराट कोहलीबरोबरही सूर जुळले आहेत.\nआता कुंबळे यांच्याबरोबर संघाच्या सपोर्ट स्टाफबाबत चर्चा सुरू असताना त्यांना दूर केले जाण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यांच्याबरोबर नव्याने करार करण्यापूर्वी आम्ही अन्य पर्यायही तपासून पाहिले. आमचा कारभार पारदर्शी आहे, हेच दाखवण्याचा मंडळाचा प्रयत्न असेल, असे मानले जात आहे.\nझहीर खानला गोलंदाज मार्गदर्शक करण्याची सूचना कुंबळे यांनी केल्याचे समजते. कुंबळे संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक असावेत यासाठी आग्रही आहेत. मात्र, त्यानंतरही झहीर चॅंपियन्स स्पर्धेसाठी संघासोबत जाण्याची शक्‍यता कमी आहे. झहीर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कार्यकारिणीत चर्चेत येईल आणि त्यानंतरच निर्णय होऊ शकेल. गतवर्षीही झहीरला हा प्रस्ताव देण्यात आला होता; पण त्या वेळी काही कारणास्तव करार झाला नव्हता, असे सांगितले जात आहे.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nअमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nनवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ईश्वर...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6740-2018-05-02-10-05-13", "date_download": "2019-01-20T08:36:08Z", "digest": "sha1:X7JCJIYO25VWBVUONWGQOKO7JKWJ7Q2I", "length": 5849, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात छोटा राजन दोषी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात छोटा राजन दोषी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबहुचर्चित ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या खटल्याचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल आहे. ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले असून पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.\nछोटा राजनसहीत 9 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं हा निकाल दिला आहे. या निकालानंतर छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागूण राहिलं आहे.\nमुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून झाल्याचे स्पष्ट केले. जे. डे यांची हत्या त्यांच्या पवईतील निवासस्थानाजवळ ११ जून २०११ ला भरदिवसा गोळ्या झाडून करण्यात आली होती.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z140612210724/view", "date_download": "2019-01-20T09:22:10Z", "digest": "sha1:EC73H2K6A222AXRYNO6WVQPE5LDHGUXH", "length": 9786, "nlines": 174, "source_domain": "www.transliteral.org", "title": "‘राजीवनयनराम’ श्लोकष्टक", "raw_content": "\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nपदे १ ते १२\nपदे १३ ते २९\nपदे ३० ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते ९६\nपदे ९७ ते १०९\nपदे ११० ते १२०\nपदे १२१ ते १३३\nपदे १३४ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६२\nपदे १६३ ते १६४\nपदे १६५ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१२\nपदे २१३ ते २२०\nपदे २२१ ते २२६\nपदे २२७ ते २३८\nपदे २३९ ते २५३\nपदे २५४ ते २६८\nपदे २६९ ते ��८१\nपदे २८२ ते २८८\nपदे २८९ ते २९२\nपदे २९३ ते २९५\nपदे २९६ ते २९८\nपदे २९९ ते ३००\nपदे ३०१ ते ३०३\nपदे ३०८ ते ३०९\nपदे ३११ ते ३१६\nपदे ३१७ ते ३२१\nपदे ३२२ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३४४\nपदे ३४५ ते ३४९\nपदे ३५१ ते ३५३\nपदे ३५४ ते ३५५\nपदे ३५६ ते ३५७\nपदे ३६० ते ३६१\nपदे ३६२ ते ३६३\nपदे ३६४ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७४\nपदे ३७५ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१२\nश्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ६९\nपदे १ ते ७\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nरात्रिंचरां वधुनि जो हरि भूमिभारा ॥ राज्यासनीं बसुनि चलवि कारभारा ॥ राजाधिराज रघुनंदन त्या उदारा ॥ रात्रंदिनीं भजुं सदया सदारा ॥१॥\nजीवां सदा रमवि जो स्वसुखाच माजी ॥ जी वासना उठत सौख्यचि तीस पाजी ॥ जीणें तरी जरि घडे हरिभक्ति ताजी ॥ जीचा विचार कळवी द्दढ सत्सभाजी ॥२॥\nवस्तीसि एक सुखरूप निजात्म ठेव ॥ वर्णाश्रमान्वित सुभूपति राम देव ॥ वस्तू अखंड निज आपण त्यासि खेंव ॥ वन्दूनि देइन सदैव अवश्यमेव ॥३॥\nनक्रांत कस्वरुपिं हा भव द्दश्यमान ॥ न स्थीर अभ्रसम जो गगनामनान ॥ नम्रत्व त्यां कळवि आपण सत्यना न ॥ नष्टां जनासि घडवी निज ऐक्यता न ॥४॥\nयन्नामसारस सेवित शुभ्रकाय ॥ यप्ताद सेवक सुरांसह देवराय ॥ यन्नाभिपद्मज विधी जग बापमाय ॥ यत्नें मला ह्रदयिं दाविल आत्मठाय ॥५॥\nन प्रेम वैषयिक त्या स्वसुखैक भान ॥ नष्टाज्ञता करुनि दे विभु मूर्तिमान ॥ नक्षत्रराज शिरिं तो करि गूणगान ॥ नमें शिरें चरणिं शोभत पावमान ॥६॥\nराजीवलोचन कथा सुख मेघधारा ॥ रानीं मनीं जनिं दिसे प्रभु एक सारा ॥ राकाधिपप्रतिम चित्त-थारा ॥ राजेंद्र चिज्जळचि केवळ विश्व गारा ॥७॥\nमध्यस्थ राम करुणाब्धि जया न काम ॥ मत्तां वधीं स्वभजकांस्तव पूर्णकाम ॥ मच्चित्‌ हेंरमवि आत्मसुखांत रामा ॥ मत्प्रेम त्यावरिच जो निज सौख्यधाम ॥८॥\nजपाची संख्या १०८ का \n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7898-ratnagiri-bus-accident", "date_download": "2019-01-20T08:36:03Z", "digest": "sha1:UYWJ6EE6IC3NKGNSIARZKQWYB2G3QWSV", "length": 6053, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आंबेनळी बस दुर्घटनेत बचावलेल्या 'त्या' अधिकाऱ्याची बदली करण्यात आली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआंबेनळी बस दुर्घटनेत बचावलेल्या 'त्या' अधिकाऱ्याची बदली करण्यात आली\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, रायगड\t 14 September 2018\nआंबेनळी घाटात बस दुर्घटनेत बचावलेले अधिकारी प्रकाश सावंत देसाई यांची बदली करण्यात आली आहे.\nअपघातानंतर त्यांच्या विरोधात मृतांचे नातेवाईक आणि सर्वपक्षीय नेत्यांचा उद्रेक पाहायला मिळाला होता.\nप्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी आणि सीआयडी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती.\nनातेकाईकांचा आक्रोश पाहुन आता विद्यापीठ प्रशासनानं रत्नागिरीमधील मत्स्य महाविद्यालयात प्रकाश सावंत देसाई यांची बदली केली आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-nine-murder-inquiry-waiting-50346", "date_download": "2019-01-20T09:19:01Z", "digest": "sha1:MWFREFE4QVLMKI3PSIHTZXM7RJ7HMXD4", "length": 14219, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news nine murder in inquiry waiting जळगाव जिल्ह्यातील नऊ खून तपासाच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यातील नऊ खून तपासाच्या प्रतीक्षेत\nसोमवार, 5 जून 2017\nजळगाव - जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. जिल्ह्यात आजमितीस आठ खुनाचे गुन्हे तपासाविना प्रलंबित असून, क��ल नवव्या खुनाची त्यात भर पडली. भादली, चाळीसगावनंतर जळगाव शहरात आणि तेही पोलिस अधीक्षक कार्यालयापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीने बांधकाम ठेकेदाराचा खून करून पोबारा केल्याच्या घटनेस चोवीस तास उलटूनही त्याचा तपास लागलेला नाही. तसेच कोणत्या कारणासाठी खून झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nजळगाव - जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. जिल्ह्यात आजमितीस आठ खुनाचे गुन्हे तपासाविना प्रलंबित असून, काल नवव्या खुनाची त्यात भर पडली. भादली, चाळीसगावनंतर जळगाव शहरात आणि तेही पोलिस अधीक्षक कार्यालयापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीने बांधकाम ठेकेदाराचा खून करून पोबारा केल्याच्या घटनेस चोवीस तास उलटूनही त्याचा तपास लागलेला नाही. तसेच कोणत्या कारणासाठी खून झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nमार्चमध्ये चाळीसगाव शहरात दरोडा आणि खुनाचा गुन्हा घडला. या घटनेला दहा-बारा दिवस उलटत नाही तोवर भादली (ता. जळगाव) येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. तत्पूर्वी, भुसावळ उपविभागात एक खून अन्‌डिटेक्‍ट आहेच. शिवाय, शहरातील बी. जे. मार्केटमधील शौचालयात एस.एस.बी.टी. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याच्या हत्येचा अद्याप तपास लागलेला नाही. अशा आठ गुन्ह्यांचा तपास आणि त्यांचे मारेकरी पोलिसांना सापडलेले नसताना काल (३ जून) महात्मा गांधी उद्यानात श्रावण भगीरथ राठोड (वय ४५) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली.\nपोलिसांचे नशीब साथ देईना\nपोलिस अधीक्षकपदावर डॉ. जालिंदर सुपेकर असताना मागील काही वर्षांत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. त्यांच्या बदलीनंतर पोलिस अधीक्षकपदी दत्तात्रय कराळे, अप्पर अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदभार घेतला. चाळीसगावचा पदभार जिल्ह्यात कारकीर्द गाजवलेले प्रशांत बच्छाव यांच्याकडे आहे, तर भुसावळचा पदभार सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल सांभाळत आहेत. जळगावात उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन सांगळे कार्यरत आहेत. गुन्हे शाखेची धुरा राजेशसिंह चंदेल यांच्याकडे आहे. जिल्ह्यात कार्यतत्परता असलेल्या अधिकाऱ्यांच्या या फौजचे प्रयत्न तोकडे पडत असून, नशिबही साथ देईना, अशी पोलिस दलाची अवस्था झाली आहे.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2019-01-20T09:30:59Z", "digest": "sha1:QU2QWYPFBVAR65AC6KNXEKMR22CJ7WZH", "length": 3819, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८३६ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ८३६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ८३० चे दशक\nइ.स.चे ९ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्यु��न/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150106024733/view", "date_download": "2019-01-20T09:23:31Z", "digest": "sha1:4GQEVHBJ6LFLLPWCE57M6FUGTAJFSKXO", "length": 8357, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्तरमेघ - श्लोक ६१ ते ६५", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|उत्तरमेघ|\nश्लोक ६१ ते ६५\nश्लोक १ ते ५\nश्लोक ६ ते १०\nश्लोक ११ ते १५\nश्लोक १६ ते २०\nश्लोक २१ ते २५\nश्लोक २६ ते ३०\nश्लोक ३१ ते ३५\nश्लोक ३६ ते ४०\nश्लोक ४१ ते ४५\nश्लोक ४६ ते ५०\nश्लोक ५१ ते ५५\nश्लोक ५६ ते ६०\nश्लोक ६१ ते ६५\nश्लोक ६६ ते ७०\nश्लोक ७१ ते ७५\nश्लोक ७६ ते ८०\nश्लोक ८१ ते ८५\nश्लोक ८६ ते ९०\nश्लोक ९१ ते ९५\nश्लोक ९६ ते १००\nश्लोक १०१ ते १०४\nउत्तरमेघ - श्लोक ६१ ते ६५\nमहाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.\nश्लोक ६१ ते ६५\n(६१) ठेवी माझ्यावरि तव सखी प्रेम अत्यंत तेणें \nकल्पीं तीची प्रथमविरहें ही अवस्था मनानें ॥\nमिथ्या मातें वदवि नच हें, फोल सौभाग्यगर्व \nथोडया कालें तुज कथियलें देखसी तेंच सर्व ॥\n(६२) होतां केशावृत, नच जया फेंकितां ये कटाक्ष \nगेला तैसा विसरुनि, सुरा सूटतां, भ्रूविलास ॥\nजातांची तूं जवळि, मुकला काजळा, नेत्र डावा \nमीनोत्थानें कमलदलसा पापणीनें स्फुरावा ॥\n(६३) आतांशा जी ममनखकृतां प्रेमचिन्हां वरी न \nमोत्यांच्याही चिरपरिचितें जालकें जी विहीन ॥\nसंभोगांतीं हळु हळु करें, नित्य जी मी चुरावी \nडावी मांडी; तशिच, कदलीस्तंभगौरा, स्फुरावी ॥\n(६४) तैशा कालीं, जलधर जरी ती सुखें झोंप घेई \nतेथें तीची प्रहरभर तूं मूकसा वाट पाही ॥\nस्वप्नीं तेव्हां दयित तिज मी लाधलों जों सुदैवें \nगाढाश्लेषांतुनं नच तिनें तत्क्षणीं वेगळावें ॥\n(६५) तीतें जागी करुनि पवनें, शीतशा स्वांबु - जालीं \nहोतां ताजी, विकसित कळीं जाइची कीं जहाली ॥\n बससि तूं त्या गवाक्षीं खिळेल \n सुगिरा गर्जुनी हीच बोल ॥\nस्त्री. तलवारीच्या मुठेचें पुढें दिल्याप्रमाणें अनेक प्रकार असतात ;- १ दिलीशाइ , २ औरंगजेबी , ३ सिंधी , ४ हकीमखानी , ५ बंगाला , ६ गुजराथ , ७ पुरबिया , ८ भुजी , ९ सिरोही ; १० करनशाही , ११ कर्नाटकी , १२ शेरदहा , १३ मुल्हेरी , १४ इराणी असली , १५ इराणी नकली , ��६ इराणी पोपट घाटी , १७ सुरा घाटी , १८ कुबडी घाटी , १९ इंग्रजी , २० प्रकार , २० अब्बासी , २१ डोंगरपुरी , २२ घोड्याच्या तोंडाची , २३ सिंहाच्या तोंडाची , २४ मेढ्यांच्या तोंडाची , २५ बांसबाडी , २६ नांदोदी , २७ अकीकची , २८ ईशबची , २९ हस्तीदंती , ३० तखाराणा ; ३१ वाघाच्या तोंडाची , ३२ कवडीं घाटी , ३३ गारदी , ३४ सोजित्रा , ३५ रामपुरी , ३६ उदेपुरी , ३७ महाराष्ट्रीय , ३८ जाफराबादी , ३९ अरबी , ४० फैजाबादी - फैजपुरी .\nस्त्री. बैलाचें खोगीर . मूठ पहा . चवकीदारानें वळी मुठ नेली उचलून हक्काची - पला ७० . [ मूठ ]\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-100540.html", "date_download": "2019-01-20T08:43:26Z", "digest": "sha1:4TLXA2676667SUAQ4I33FMO3AANFAPMZ", "length": 13050, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगावमध्ये हुंड्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्���िटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nजळगावमध्ये हुंड्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले\n12 सप्टेंबर : जळगावमध्ये हुंड्यासाठी 22 वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्यांनी अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडलीये. या प्रकरणी या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत महिलेची सासू अफसारबी सुलेमान पटेल आणि दीर सलीम सुलेमान पटेल यांना अटक करण्यात आलीय.\nजळगावातल्या रावेर तालुक्यातील खैरवाडच्या सादिक सुलेमान पटेल यांच्याशी नाजमीन वय 22 हिचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता. लग्नला काही दिवस उलटल्यानंतर नाजमीन माहेरुन हुंडा आणावा तसंच कला शाखेचे दुसर्‍या वर्षी घेत असलेले शिक्षण थांबवावं यासाठी पती,सासू,दीर,दीराची पत्नी यांनी शारीरीक -मानसिक छळ करत मारहाण केली.मंगळवारी सासरी आलेली नाजमीन हिचा शिक्षण, हुंड्याचा वाद न मिटल्याने ती आई सोबत जवळच्या नातेवाईकांकडे मुक्कामी होती.\nबुधवारी सकाळी 9 वाजता ती पतीकडे घरात ठेवलेली पुस्तके नेण्यासाठी आली असता आरोपी सादिक सुलेमान पटेल,दीर मुक्तार सुलेमान पटेल आणि वासिम सुलेमान पटेल तर दीराची पत्नी यासमीनबी मुक्तार पटेल यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या आईने पोलिसांत तक्रा�� दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून 302,498,323,34 अन्वये आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/health/", "date_download": "2019-01-20T08:51:44Z", "digest": "sha1:VCMKKOS4TBDMML6YKYWEY4TGSPQRVHQE", "length": 11231, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Health- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी व��र करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nया औषधांचा प्रयोग करणं सुरक्षित नसल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं औषधांवर प्रतिबंध घालणं योग्य ठरवलं आहे.\nअमित शहांच्या आजाराची काँग्रेसने केली थट्टा, भाजपचा हल्ला बोल\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nVIDEO आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली, विभागाची लाज गेली\nप्रसुतीदरम्यान बाळाचे झाले दोन तुकडे, शीर पोटात राहिले\nया मानसिक आजाराशी लढतेय विद्या बालन\nया वाईट सवयीमुळे राकेश रोशन यांना झाला घशाचा कॅन्सर\nमूल डावखुरं होण्याचा संबंध थेट स्तनपानाशी; नव्या संशोधनातून उघड झालं कारण...\nVIDEO : अशा किड्यामुळे हजारो लोकांनी कोबी खायचंच सोडून दिलं\n'असा' किडा ज्याच्यामुळे हजारो लोकांनी क���बी खायचंच सोडून दिलं\n100 रुपयांत करा 101 आरोग्य चाचण्या; कशा आणि कोठे... पहा VIDEO\nVIDEO #DrRx : अॅसिडिटीला कायमचं बायबाय करण्याचे 4 सोपे उपाय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/653720", "date_download": "2019-01-20T09:25:01Z", "digest": "sha1:J25AZRFPSFYWDVR67PQQSTU2HQY2RWCZ", "length": 8279, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कुंभमेळय़ातील तंबूंना आग, जीवीतहानी टळली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुंभमेळय़ातील तंबूंना आग, जीवीतहानी टळली\nकुंभमेळय़ातील तंबूंना आग, जीवीतहानी टळली\nउत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांनी दिला भरपाईचा आदेश\nयेथील कुंभमेळय़ासाठी भाविकांची आणि विविध आखाडय़ांच्या अनुयायांची गर्दी जमू लागली असून सोमवारी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे काही तंबूंना आग लागण्याचा प्रकार घडला आहे. तथापि, अग्निशमन दलांनी त्वरीत कृती केल्याने तीन तासांमध्ये आग आटोक्यात आली. तसेच सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱयांना सावधानतेचा इशारा दिला असून आगीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची सूचना केली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या घटनेचे रूपांतर मोठय़ा दुर्घटनेत झाले नाही, असे काही प्रशासकीय अधिकाऱयांनी प्रतिपादन केले.\nदिगंबर आखाडय़ाच्या तंबूला आग\nया कुंभमेळय़ात सहभागी झालेल्या दिगंबर आखाडय़ाच्या तंबूत सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या आसपास सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे या तंबूला आग लागली. तंबूतील माणसे त्वरित बाहेर गेल्याने कोणीही जखमी झाले नाही. काही वेळातच ही आग आजूबाजूच्या तंबूंमध्ये पसरली. एकंदर 12 तंबू या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असे स्पष्ट करण्यात आले. आगीचे वृत्त मिळताच 10 मिनिटांच्या आत अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थानी पोहचल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी 2 तास लागले असे सांगण्यात आले.\nही अपवादात्मक घटना घडली असली तरी एकंदर सुरक्षा व्यवस्था सुसज्ज आहे. अर्धसैनिक दले, गृहरक्षक दले, राज्य सुरक्षा दले आणि इतर सुरक्षा यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली असून कोणतीही दुर्घटना घडू नये याची पूर्ण दक्षत घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nया कुंभमेळय़ाला आज मंगळवारी अर्थात मकर संक्रांतीच्या दिनी प्रारंभ होत आहे. प्रथम पवित्र स्नान याच दिवशी आहे. मंगळवारी 30 लाखांहून अधिक भाविक गंगा स्नान करतील असे अनुमान आहे. हे कुंभपर्व 49 दिवस चालणार असून त्यात 12 कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\n87 कोटी बँक खाती आधारशी संलग्न\nमोहम्मद शमीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा\nबिहारात बस पलटी होऊन आगीत 27 जण ठार\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांचे निधन\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613704", "date_download": "2019-01-20T09:36:04Z", "digest": "sha1:NQ75UW25Y26WDXERCJPIORJZOZ7U6YDQ", "length": 7317, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॅन्टरच्या ठोकरीने बँक कर्मचाऱयाचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कॅन्टरच्या ठोकरीने बँक कर्मचाऱयाचा मृत्यू\nकॅन्टरच्या ठोकरीने बँक कर्मचाऱयाचा मृत्यू\nभरधाव कॅन्टरने होंडा ऍक्टीव्हाला ठोकरल्याने बँक कर्मचारी जागीच ठार झ���ला. सोमवारी सायंकाळी काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिराजवळ हा अपघात घडला. अपघातात डोक्मयाला जबर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.\nविजय फकीरा काळे (वय 55, रा. महषी रोड, टिळकवाडी) असे त्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी केए 22 ईझेड 8331 क्रमांकाच्या होंडा ऍक्टीव्हावरुन विजय हे आपल्या घरी जात होते. त्यावेळी गोगटे सर्कलहून काँग्रेस रोडकडे जाणाऱया केए 23 ए 5499 क्रमांकाच्या कॅन्टरची धडक बसून हा अपघात झाला.\nविजय हे मूळचे काकतीवेस परिसरातील राहणारे होते. सध्या महषी रोड टिळकवाडी येथे त्यांचे वास्तव्य होते. शिवबसवनगर येथील एसबीआयच्या शाखेत ते काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून असा परिवार आहे. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. नागरिकांनी तातडीने पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली.\nरहदारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विजय यांनी हेल्मेट परिधान केले होते. अपघातानंतर ते बाजूला सरकल्याने त्यांच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली होती. 108 रुग्णवाहिकेतून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या खिशातील आधारकार्ड व ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटविण्यात आली.\nकाँग्रेस रोडवर खड्डय़ांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना या मार्गावरुन ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडत आहेत. सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला त्यावेळी रिमझीम पाऊस येत होता. खड्डे आणि अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत.\nप्रकृतीला संस्कृती बनविणारे माध्यम म्हणजे शिक्षण\nसिद्धरामय्या सरकार शेतकऱयांसाठी अपशकुनी\nसंरक्षण खात्याच्या सहसचिवांकडून पाहणी\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉ���मध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-bollywood-stars-share-mothers-pic-of-mothers-day-5872071-PHO.html", "date_download": "2019-01-20T09:42:50Z", "digest": "sha1:JRKZWPXMCZZGDUCO7X4H2C4ISEPFNMKL", "length": 8406, "nlines": 171, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Stars Share Mothers Pic Of Mothers Day | अमिताभ बच्चनपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत, मदर्स डेला सेलेब्सने शेअर केले आईसोबतचे PHOTOS", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमिताभ बच्चनपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत, मदर्स डेला सेलेब्सने शेअर केले आईसोबतचे PHOTOS\nआज मदर्स-डे (13 मे) आहे. या निमित्ताने बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर केले आह\nमुंबई : आज मदर्स-डे (13 मे) आहे. या निमित्ताने बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांना लिहिले की, माता के समान कोई छाया नहीं है, माता के समान कोई सहारा नहीं है, माता के समान कोई रक्षक नहीं है और माता के समान कोई प्रिय नहीं है मातृदिवस के पावन अवसर पर मातृशक्ति को नमन\nसोनाक्षी सिन्हाने आई पूनमसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी मदर्स डे टू माय फर्स्ट रोल मॉडल, माय फर्स्ट लव्ह अँड माय फर्स्ट फ्रेंड... तर यामी गौतमने आपल्या आईसाठी - हॅप्पी मदर्स डे टू मा वर्ल्ड... माय ब्यूटीफुल मम्मा असे लिहिले. तापसी पन्नू, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, साइना नेहवालनेही मदर्सडेला आपल्या आईचा फोटो शेअर केला.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सने आईसोबत शेअर केलेले फोटोज...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन��स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nतापसी पन्नू आपल्या आईसोबत\nऐश्वर्या रायने आई आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला.\nयामी गौतम आपल्या आईसोबत\nसचिन तेंडूलकर यांच्या आई\nसायना नेहवाल आपल्या आईसोबत\nविराट कोहली आपल्या आईसोबत\nउर्वशी रौतेला आपल्या आईसोबत\nसैफ अली खानच्या मुलीला एका कारणामुळे जावे लागले पोलिस स्टेशनमध्ये, आई अमृता सिंह होत्या सोबत, 4 दिवसांपुर्वीच झाला कुटूंबातील एकाचा मृत्यू\nवादात अडकला कपिल शर्मा, सेटवर सर्वांसमोर मुलीला करत होता फ्लर्ट, शोचा प्रोड्यूसर सलमान खानपर्यंत गेली तक्रार\nलांब केस, मस्कुलर बॉडीमध्ये बॉलिवूड अॅक्टरला ओळखणे झाले कठीण, पीरियड ड्रामा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर करतोय कमबॅक, फर्स्ट लूक पाहून सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - हा म्हातारपणी हॉट होतोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-infog-hero-electric-maxi-scooter-who-runs-without-petrol-up-to-70km-5798817-PHO.html", "date_download": "2019-01-20T08:58:58Z", "digest": "sha1:MWBPW5OG4QPXBO5IRA5QZVHEQNE73EA6", "length": 7905, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hero Electric Maxi Scooter; Who Runs Without Petrol Up To 70KM | विना पेट्रोल 70KM पर्यंत चालेल ही स्कूटर, किंमत फक्त 35 हजार रुपये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nविना पेट्रोल 70KM पर्यंत चालेल ही स्कूटर, किंमत फक्त 35 हजार रुपये\nभारतीय बाजारात स्कूटरची रेंज अधिक आहे. ज्यामध्ये 1 लीटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटर मायलेज देणारी स्कूटरही सामिल आहे.\nयुटिलिटी डेस्क: भारतीय बाजारात स्कूटरची रेंज अधिक आहे. ज्यामध्ये 1 लीटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटर मायलेज देणारी स्कूटरही सामिल आहे. मात्र, आता अधिकतर ऑटो कंपनी पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरपेक्षा बॅटरीवर चारणाऱ्या स्कूटरवर फोकस करत आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला अशा स्कूटरची माहिती देणार आहोत की, ज्यामध्ये जीवणभर पेट्रोल भरण्याची आवश्यकता पडणार नाही. या स्कूटरचे नाव Hero Electric Maxi आहे. ही ई-स्कूटर म्हणजे इलेक्ट्रॉनीक स्कूटर आहे. ही चार्जेबर बॅटरीने चालते.\nHero Electric Maxi स्कूटरमध्ये 48V/ 24Ah पॉवरची रिचार्जेबल बॅटरी दिली आहे. या बॅटरीला मेंटेनंसची आवश्यकता नाही. यामध्ये डिस्टिल वाटर किंवा अन्य दुसरे मटेरियल टाकण्याची आवश्यकता पडत नाही. या बॅटरीला 6 ते 8 तासांपर्यंत चार्ज करावे लागते. ज्यानंतर 70KM नॉनस्टॉप चालवल्या जाऊ शकते. बाईकची मॅक्झिमम स्पी��� 25Kmph आहे. ही 1 रुपयांच्या विजेवर 2 किलोमीटर चालेल. म्हणजे 70KM साठी 35 रुपयांचा खर्च येईल. या स्कूटरवर दोन जण आरामत ट्रॅव्हल करु शकतात.\nफक्त एवढी आहे किंमत\nHero Electric Maxi स्कूटरची अहमदाबादच्या एक्स-शोरुमची किंत 32,490 रुपये आहे. पण RTO साठी 2,141 रुपये आणि इंशोरन्ससाठी 1,017 रुपये करावे लागते. या पद्धतीने याची ऑनरोड किंमत 35,648 रुपये होते. ही इंडियाच्या मोस्ट सेलिंग स्कूटर होंडा अॅक्टिवापेक्षा अधिक स्वस्त आहे. याची ऑनरोड प्राइड 62 हजारांपासून सुरू होते. अॅक्टिवापेक्षा मॅक्सी जवळपास 26 हजारांनी स्वस्त आहे.\nपुढील स्लाइवडर जाणून घ्या Hero Electric Maxi स्कूटरचे अन्य फिचर्स...\nसुझुकी स्विफ्टचे स्पेशल एडिशन Swift Attitude लॉन्च, इतकी आहे किंमत; जाणून घ्या काय आहे यात खास\nमहिंद्रा यांनी जाहीर केली मोठी ऑफर; त्यांच्या कारला भारतीय नाव सुचवा, दोन कार मोफत मिळवा\nया कार कंपनीची चलाखी तिच्यावरच पडली महागात, भारतात लागला 171 कोटी रूपयांचा दंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/how-a-good-enemy-is-better-than-a-mean-friend-272952.html", "date_download": "2019-01-20T08:42:40Z", "digest": "sha1:UBA6DRE6SG6RYRR2I5XIPXEPDPUGRGQC", "length": 1555, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा कसा?–News18 Lokmat", "raw_content": "\nस्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा कसा\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\nकपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/mumbai-rains-andheri-bridge-railway-renuka-shahne-troll-on-twitter-294597.html", "date_download": "2019-01-20T09:19:05Z", "digest": "sha1:VUP6GY2ROG7TWBRLH6E334F3C3VFIVKQ", "length": 4193, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल–News18 Lokmat", "raw_content": "\nरेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल\nआज सकाळपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले. त्यावर चिंता व्यक्त करत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने ट्विटरवर आपलं मत व्यक्त केल. पण...\nमुंबई, 03 जुलै : आज सकाळपासून जोरदार पड���ाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले. त्यावर चिंता व्यक्त करत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने ट्विटरवर आपलं मत व्यक्त केल. पण आजकल काहीही बोललं तरी ट्रोल होणंच आहे. त्यामुळे अर्थात लोकांनी रेणुका शहाणेलाही ट्रोल केलं. रेणुका शहाणे काँग्रेसवाली आहे असं म्हणत तिच्यावर सगळ्यांनी टीका केली.\nपण स्वच्छतेबद्दल मी बोलले तर माझं चुकलं कुठे अशा शब्दात परत रेणुका शहाणेनी उत्तर दिलं. 'अरे काय यार आपण राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन भारतीय नागरिक म्हणून विचार करूच नये का आपण राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन भारतीय नागरिक म्हणून विचार करूच नये का भारतीय असणं महत्त्वाचं की कुठल्या राजकीय पक्षांचा बचाव महत्त्वाचा भारतीय असणं महत्त्वाचं की कुठल्या राजकीय पक्षांचा बचाव महत्त्वाचा' असंही ट्विट करत ती सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.\nबुराडी प्रकरण : 11 पाईप, 11 दरवाजे 11 खिडक्या आणि 11 मृतदेह, काय आहे कनेक्शन \nबुराडी प्रकरणात नवा खुलासा, भाटिया कुटुंब रोज करायचं 'हे' काम\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\nकपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/paral-water-line-traffic-jam-cars-taxies-295710.html", "date_download": "2019-01-20T08:43:07Z", "digest": "sha1:QSLILMFN7LC6YDAYPMRQH3VTKWPSMLBM", "length": 13188, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाऊस नाही, तरीही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी कारण की...", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मार���ी बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nपाऊस नाही, तरीही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी कारण की...\nमुंबई उपनगराकडून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: खोळंबली आहे. परळ ते घाटकोपर दरम्यान वाहनांची रांग लागली आहे.\nमुंबई, 13 जुलै : मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर परळ भागात पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी बघायला मिळते. मुंबई उपनगराकडून दक्षिण मुंबईकडे जाण��री वाहतूक पूर्णत: खोळंबली आहे. परळ ते घाटकोपर दरम्यान वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांनी इस्टर्न एक्सप्रेस हायवे ऐवजी पर्यायी मार्गाचा वापर कराण्याचं आवाहन करण्यात येतंय. दरम्यान लालबाग, चिंचपोळी, काळाचौकी, आणि परळ या भागातील पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद आहे.\nसगळ्यात जास्त रुग्ण आहेत डेंग्यूचे पण पालिका लसीकरण करणार टायफॉईडचे\nविराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम\nफेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड\nजलवाहिनी दुरस्तीचं काम 7-8 तास सुरू राहील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नायगाव आणि माटुंगा इथे वळवण्यात आलीय.\nसकाळी आॅफिसची वेळ असल्यानं, रस्त्यावर जास्त गाड्या आहेत. बसेस, टॅक्सीज् यांची संख्या सकाळी जास्तच असते. त्यामुळे कोंडी जास्त होतेय. आणि चाकरमान्यांना आॅफिसला जायला उशीर होतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: carsparaltaxiestraffic jamwater lineपरळपाण्याची पाईप लाईनवाहतूक कोंडी\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/chandrakant-patil/all/page-2/", "date_download": "2019-01-20T08:42:45Z", "digest": "sha1:DMJXUY2NDFWXIBUKVAVNLSGUBVBMALKZ", "length": 11353, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chandrakant Patil- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nसगळं चांग��ं चाललेलं राज ठाकरेंना का दिसत नाही- चंद्रकांत पाटील\nराज्याचे मुख्यमंत्रीही संवेदनशीलतेने काम करत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nडीजेवर नाचायचंय तर मोकळ्या मैदानावर जा,चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला\nहिंमत असेल तर वेगळे लढा,आम्ही एकत्र लढून 200 जागा जिंकू-चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र Sep 6, 2018\nयापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही-चंद्रकांत पाटील\nतकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील\nकोण जिंकणार सांगली आणि जळगावचा आखाडा, उद्या मतमोजणी\nजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला\nपहाटे तीनपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार - चंद्रकांत पाटील\nचंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य\n'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील यांचं अजब विधान\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/how-more-then-three-lac-hindu-voters-increase-in-pakistan-updates-296137.html", "date_download": "2019-01-20T09:03:48Z", "digest": "sha1:ZV3XA6W6O56OEO2RQGUKE3S6QUW4QLQW", "length": 14413, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\n...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार\nजगभरात सर्वात जास्त हिंदू राहणाऱ्या देशांमध्ये सध्या पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे\nपाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुकांच्याआधी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान (ईसीपी) ने मतदारांची मोजणी केली. या मतमोजणीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानात असलेल्या गैर मुस्लिमांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सर��वाधिक हिंदू मतदार आहेत. हिंदूंच्या मतांमुळे अनेक ठिकाणी सत्ताबदल होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे पाकिस्तानातील प्रत्येक पक्ष हिंदूंचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानातील संसदेत 10 जागा या अल्पसंख्यांकांसाठी राखीव असतात. त्यातील सहा जागांवर हिंदू नेता निवडून येतात.\nईसीपीच्या वेबसाइटवर दिलेल्या आकड्यांनुसार, 2013 मध्ये झालेल्या निवडणुकांवेळी हिंदूंची संख्या 14 लाख होती. तर 2018 मध्ये ही संख्या 17.7 लाख एवढी झाली आहे. पाकिस्तानातील हिंदूंमध्ये 3 लाख 70 हजारांची वाढ झाली आहे. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. जगभरात सर्वात जास्त हिंदू राहणाऱ्या देशांमध्ये सध्या पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पण पाकिस्तानात अशाच पद्धतीने हिंदूंची वाढ होत राहिली तर 2050 पर्यंत सर्वाधिक हिंदू असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर येईल.\nपाकिस्तान निवडणुक आयोगाने मतदारांना जागरुक करण्यासोबतच नवे मतदार जोडण्यावरही अधिक भर दिला. 'पाकिस्तान पिपल्स पार्टी' (पीपीपी) आणि इम्रान खान यांची 'पाकिस्तान तहरीक ए इंसाफ' (पीटीए) या दोन्ही पक्षांनी मतदारांना जोडण्याचे प्रयत्न केले. नवे मतदार आपल्याच पक्षाशी जोडले जावे असे या दोन्ही पक्षांना वाटत असल्यामुळे आयोगासोबत त्यांनी नव्या मतदारांची नोंदणी करण्याचे अभियान सुरू केले.\n...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम\n'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pakistanpakistan electionpakistan hinduपाकिस्तानपाकिस्तान निवडणुकपाकिस्तानी हिंदू\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maaze-vyaktaangan.blogspot.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2019-01-20T08:40:39Z", "digest": "sha1:VXRCTGGVFYS56ZVURWEFPUGPKRZVRGMO", "length": 25208, "nlines": 83, "source_domain": "maaze-vyaktaangan.blogspot.com", "title": "अंधानुकरणाचा (भि)कारनामा", "raw_content": "\nमाझे ललित लिखाण जे मला वेगवेगळ्या प्रसंगांतुन किंवा आंतरिक चेतनेतुन स्फुरते.\n- नोव्हेंबर ०३, २०१६\nगरज नसतांना वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा किंवा सुविधांचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होत असतो. हे कळत असले तरी वळत बऱ्याच लोकांना नाही. कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होत असतांना काही गोष्टी घडत जातात जसे कि रस्ते रुंद होणे, त्यावर दिवे लागणे, सुशोभीकरण, मोठाली दुकानं उघडणे, एकंदरीत सगळीकडे झगमगाट दृष्टीस पडायला लागतो. विकास आणि अर्थव्यवस्था यांचं जवळचं नातं आहे. लोकांची क्रय शक्ती वाढली कि बाजारपेठ मोठी होते आणि त्याला अनुसरून शहराचा ही विकास होत राहतो. शहरात जाहिराती वाढायला लागतात ज्यात लोकांसाठी वेगवेगळी प्रलोभनं असतात. एकावर एक मोफत, २५ टक्के अधिक, १००० रुपयांच्या खरेदीवर एक भेटवस्तु वगैरे वगैरे. आणि लोक ह्या ना त्या प्रकारे प्रलोभनांना बळी पडतातच. वर्षानुवर्षे वापरलेली स्थानिक उत्पादनं सोडुन नामांकित कंपन्यांची उत्पादनं वापरायला सुरु करतात. सोयी सुविधा विकत घेऊन बदल्यात स्वस्थ जीवनशैलीचा परिहार करतात.\nमी पण माझ्या शहरात होणारी हि स्थित्यंतरं बघितली आणि अनुभवली आहे. ह्या काळात माणसांमध्ये होणारी मनोस्थित्यंतरं तर खुपच बोलकी, आश्चर्यास्पद आणि कधी कधी अंतर्मुख करणारी असतात. महानगर पालिका असुनही इथे फार काही उद्योग धंदे नसल्यामुळे शहराचा विकास तसा हळुच झाला. जसं सगळीकडे होतं तसच हळु हळु आजुबाजुच्या गावांकडुन शहराकडे लोकांचा ओढा वाढला. जवळपासच्या गावी नोकरी करणारे लोक, शहरात राहुन ये जा करु लागले. घरांची मागणी वाढली म्हणुन मग भुखंडांचे भाव वधारले. भाड्याच्या घरातुन लोक हळुहळु स्वत:च्या घरात राहु लागले. प्रवाशी वाहतुची साधनं सोडुन मग लोकांनी स्वत:ची वाहनं घेतली. मुलं अर्थातच शहरात शिकणार, मग त्यांच्यासाठी पण दुचाकी घेतल्या. हळुहळु वाहतुकीची गर्दी वाढु लागली. ज्या वेगाने वाहनं रस्त्यावर उतरली त्या वेगाने नियम उतरले नाही आणि मग नेमेचि त्यातुन उद्भवणारा त्रास आला. कधीतरी ओघाओघात मग वाहतुकीचे दिवे लागले. ते दिवे समजायला आणि त्यांचे पालन व्हावे म्हणुन वाहतुक पोलीस रुजु व्हायला एक दोन वर्षे गेलीत. एवढं झालं तरी आत्ता आत्ता पर्यंत शहराचं मुख्य वाहन दुचाकी हेच होतं. छोटंसं शहर, लांबवुन लांबवुन सांगायचा तर दहा किलोमीटरचा व्यास\\लांबी आणि पाच किलोमीटरची त्रिज्या\\रुंदी. जिथे सायकलच पुरून उरायची तिथे आता मोटार सायकली आल्या एवढंच. पण लोकांकडे एकदा पैसा वाहायला लागला आणि शहरात तो खर्च करण्याची साधनं किंवा बाजारपेठ नसली कि मात्र मग मोठ्या शहरातील लोकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन छोटया शहरातील लोकं मोठी होऊ पाहतात आणि तिथल्या गोष्टींचा, संस्कृतीचा, गरजांचा अंधानुकरण करीत स्वीकार करतात. अंधानुकरण करत असतांना समाजात एक चुक सर्वच गोष्टींच्या बाबतीत होत असते. आपण खोलात न शिरता, शहानिशा न करता वरकरणी सगळ्या गोष्टी उचलतो. गाभा नसलेले फळच जणु, कितीही चावुन चावुन खाल्ले तरी चोथाच पोटात जाणार. असंच एक अंधानुकरण म्हणजे चारचाकीची टूम.\nअगदी ६-७ वर्ष आधीपर्यंत शहरात फिरतांना रस्त्यांवर मोजक्याच चारचाकी दिसायच्या. पण हि टूम निघाली आणि हा हा म्हणता चारचाकींची संख्या पाचच वर्षात पाच पट झाली. वाढीचा हा दरच या गोष्टीचा पुरावा आहे कि हि गरज म्हणुन झालेली वाढ नव्हे. मागे म्हटल्याप्रमाणे ज्या वेगाने चारचाकी रस्त्यावर उतरल्या त्या वेगाने नियम तर उतरले नाहीच, शिष्टाचार सुद्धा आले नाहीत. आणि मग अर्थातच त्यातुन उद्भवणारा त्रास इतरांच्या वाट्याला येऊ लागला. या चालकांना इतर सगळी वाहनं दुय्यम वाटू लागली आणि शहरातील सर्व रस्त्यांवर चारचाकींचा अधिकार पहिला या थाटात हे लोक गाड्या हाकु लागले. भोंगे वाजवु वाजवु इतरांना सळो कि पळो करू लागले. घरी वाहन लावण्याची सोय नसल्यामुळे राजरोसपणे घरासमोर रस्त्यांवर गाड्या लावु लागले आणि चाळीस फुटांचे रस्ते बघता बघता २५ फुटी वाटू लागले. गर्दीच्या चौकांमध्ये तर यांनी नाकीनऊ आणले. आधीच मालवाहतुकीची वाहने शहरात धावत असतात तिथे आता दुकानांसमोर या चारचाकींच्या (कि चार पायांच्या) गिऱ्हाईकांमुळे नाकाबंदी सुरु झाली. शाळेत आपल्या मुला���ना सोडायला चारचाकीने येणारे लोक सध्या कमी आहेत म्हटले तरी शाळेचा रस्ता अडवायला हे अपवाद पण पुरेसे ठरतात. एकंदरीत सगळीकडे आनंदी आनंद माजला.\nमी म्हटल्याप्रमाणे, बरेच लोकांनी एकमेकांच्या देखादेखी चारचाकी घेतल्या. काही बहाद्दरांनी फक्त यासाठी चारचाकी घेण्याची सुबुद्धी दाखवली कि सुलभ मासिक हत्यांवर मिळतात तर हरकत काय. केवळ बक्कळ पैसा आहे म्हणुन वैचारिक तारतम्य न बाळगता वस्तु घेत सुटणे हे तर चुकीचे आहेच परंतु ऐपत बेताचीच असतांना भंपकपणा मिरवायला अशा गोष्टी करणे हे हास्यास्पद आहे. परंतु असे लोक मात्र कमी नाहीत. नवलाईचे नऊ दिवस सरले कि मग ह्यांची चुकलेली गणितं पुढे येतात. हत्ती विकत घेणे आणि हत्ती पोसणे यातला फरक त्यांना कळलेला असतो. काही लोक आपली चुक उमजुन त्यावर व्यवस्थित मार्ग काढतात. जसे कि एका ठिकाणी काम करणारे काही लोक मग एकाच चारचाकीतुन जायला लागतात आणि इंधनाचा खर्च वाटुन घेतात. पण काहिंच्या डोक्यातुन उदयास येतात काही अफलातुन उपाय योजना:\nकाही लोक मग आठवड्यातुन एकदाच चारचाकी बाहेर काढतात. ती पुसपास करून सगळं कुटुंब त्यात बसतं(कसं ते विचारु नका) आणि ते बाहेर जाऊन जेवुन किंवा फेरफटका मारून परत येतात आणि पुन्हा आठवडाभरासाठी चारचाकी भुमिगत होते.\nकाही दररोज काढतात पण फक्त दोन किलोमीटर जाऊन रस्त्यावर आडोशाला गाडी लावतात व तिथुन चुपचाप इतर वाहने पकडुन कामावर जातात जेणेकरून शेजारी पाजारी ईभ्रत कायम राहील.\nइथपर्यंत तरी ठीक पण काही लोक भाडोत्री गाड्यांसारखे, बस थांब्यावर वगैरे थांबुन प्रवाशी(सवारी) शोधतात आणि आपला इंधनाचा खर्च काढायला बघतात. असं करणं बेशरमपणाचं तर आहेच शिवाय बेकायदेशीर सुद्धा आहे. मी अशा बुध्दी दरिद्री लोकांचा या लेखातुन जाहीर धिक्कार करतो.\nपैश्याने खुप गोष्टी विकत घेता येतात पण शहाणपणा नाही. तुम्हाला गरज आहे किंवा तुम्हाला हौस म्हणुन चारचाकी घ्यायची आहे, हरकत नाही पण त्यासाठी पुर्व तयारी सुद्धा करायला हवी. चारचाकी सोबत येणारे धोके, नियम आणि शिष्टाचार यांचा अभ्यास करायला हवा. उदाहरणार्थ, चारचाकी लावायला घरात पुरेशी जागा आहे हे तरी कमीतकमी बघायला हवं. जेणेकरून तुमची हौस इतरांसाठी डोकेदुखी ठरता कामा नये.\nकोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण नकोच मग ती चांगली का भासेना. केवळ माझा शेजारी\\सहकर्मी हे करतो म्हणुन आपणही तसेच करायचे हे हितावह नव्हे. आपली जीवनशैली हि गरज पुरस्सर असावी, हव्यास\\विलास पुरस्सर नव्हे. अंथरूण पाहुन पाय पसरावे हि काही पुस्तकी म्हण नाही. तो जीवनातील सुखांच्या मंत्रांपैकी एक आहे. आधी जाणूनबुजून पाय बाहेर काढायचा व मग माझा पाय उघडा पडतोय असा कांगावा करीत नवीन अंथरूण विकत घेण्यासाठी खटाटोप चालवायचा, हि वृत्ती तुम्हाला फक्त असमाधान आणि दु:खच देऊ शकते. तेंव्हा काहीही निर्णय घेतांना आपली सदसदविवेकबुद्धी जागृत असु दयावी हे महत्त्वाचे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nपुढचे १० महिने खरी परीक्षा आहे भारताच्या भविष्याची\n- मे २८, २०१८\nशुक्रवार, १६ मे २०१४ चा तो दिवस, भारतीय राजकारणात उलथापालथ करणारा तर ठरलाच परंतु, देशाला एक नवी आशा, नवी दिशा आणि नव चैतन्याने व्यापुन टाकणारा ठरला. काँग्रेसप्रणित घराणेशाहीला पर्याय असु शकतो हा दिलासा घेऊन आला. कित्येक दशकानंतर या देशातील मतदारांबद्दल आदर निर्माण करणारा ठरला. काँग्रेसने ज्या जनतेला मुर्ख बनवत बनवत अगदी ग्राह्य धरले होते त्याना प्रचंड हादरा देणारा ठरला. प्रचंड बहुमत एका स्थिर सरकारची ग्वाही देत होते. खऱ्या अर्थाने तो जनतेचा आणि लोकशाहीचा विजयदिन ठरला. पुढच्या घटना प्रचंड वेगाने घडल्या. भारतासारख्या देशात कोणतीही व्यवस्था बदलायला ५ वर्षे हा कालावधी अगदीच कमी आहे हे भाजप सरकार पहिल्या दिवसापासुन जाणुन होते. अवघ्या ६ महिन्यात बदलाचे वारे वाहू लागले. प्रत्येक ४ महिन्यात एक नवी योजना जनतेसाठी भाजप सरकार देत आले.\nजन-धन बैंक खाते, उज्ज्वला योजना, सुरक्षा बिमा योजना, मुद्रा योजना, सॉयल हेल्थ कार्ड योजना, उजाला योजना, भारत ब्रॉडबैंड नेटवर्क, ग्राम ज्‍योति योजना, कौशल विकास योजना, जीवन ज्योती बिमा योजना\nह्या योजनांकडे बघितल्या बघितल्या आपल्या लक्षात येईल कि सरकार गरीब हितांप्…\nमी संस्कृती बोलते आहे\n- मार्च १३, २०१८\nसंस्कृतीची सुरकुतलेली वस्त्रे पांघरण्यापेक्षा देवानं दिलेलं यौवन धन दिसु दे कि जगाला. त्यात वावगं काय आहे\nहा सुविचार एके दिवशी युवकांच्या एका घोळक्यातुन कानावर आला. मी म्हटलं असेल बाबांनो, तसंही असेल. मला पटो न पटो हा प्रश्नच आता उरला नाही. कारण मी आता म्हातारी झाली आहे, वयानी नाही पण बहुधा विचारांनी. जग खुप पुढे गेलंय, उन्नत झालंय. माझी मात्र या वेगवान युगाशी जुळवुन घेतांना पुरती दमछाक झाली. आता हेच बघा ना सगळे अगदी गांधीजींच्या जीवनशैलीचं मनापासुन अनुकरण करत आहेत. आपण दोन कपडे कमी घातले तर कोण्या गरजु गरीब व्यक्तीला अंगावर घालायला कपडा मिळेल असं म्हणत गांधीजींनी एक वस्त्री पोशाख म्हणजे पंचाचा स्विकार केला होता. आजची युवा पिढी तर गांधीजींच्या दोन पावलं पुढेच आहे, कमी कपडे घालण्यात. एका पंचाच्या कापडात दोघं तिघं अगदी आरामात निभावुन नेतील.\nमी माझा पेहराव मोडीत काढु शकले नाही.\nआणि हो स्त्री-पुरुष समानतेमुळे काय झक्कास प्रगती झाली आहे समाजाची. अगदी काही भेद राहिला नाही. अगदी म्हणजे क्रांतिकारी पिढी आहे बर का आजची. स्त्री आजकाल केस खुरटे ठेवण्यात धन्यता मानते आणि पेहराव …\nबेलाची पानं आणि अलुवेरा\n- ऑगस्ट ११, २०१७\nएकदा तेरवीला एका खेड्यात गेलो होतो. कार्यक्रम आटोपला जेवणं झाली, मग दुपारी अडीचच्या सुमारास परतीस निघालो. चालत बस थांब्यावर आलो. तीन वाजताची बस होती. तिथे झाडाखाली ३-४ बाया आधीच बसल्या होत्या. हळुहळु तिथे गर्दी वाढत गेली. तेरवीला आलेली सगळी वयस्कर माणसं एक एक करून तिथे बसची वाट बघत थांबली. काही लोकांच्या दुचाक्या, फटफट्या होत्या त्यावर ३-३ माणसं बसुन गाव जवळ करू लागली. जास्तीत जास्त लोक आसपासच्या खेड्यावरील होते. शेती कामाचे दिवस. बस आली व पुढच्या गावाला निघुन गेली, जिथुन परतुन ती येणार होती. लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला चला, आता जाणं नक्की. कारण खेडेगावात बस हे मुख्य प्रवासी साधन असलं तरी हमखास येणारच याची खात्री आजच्या तारखेत पण कोणी देऊ शकत नाही. तसं झाल्यास मग ऑटोरिक्षा, ट्रॅॅक्टर, टेम्पो झालंच तर बैलगाडी अशा साधनांचा सहारा. तिकीटांचे दर आकाशाला भिडलेले असले तरी सामान्य माणुस एसटी काही सोडत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ना त्या कारणाने मिळणाऱ्या सवलती. जेष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट, अपंगांना पाव, विद्यार्थ्यांना बस पास वगैरे वगैरे भरपुर सवलती असतात. म्हणुन हे नातं अधिकच घट…\nRadius Images द्वारे थीम इमेज\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_orders1.aspx", "date_download": "2019-01-20T09:44:06Z", "digest": "sha1:FWUIU7MS5XPFL5AJBDGIS4HFWMXRFK5M", "length": 2616, "nlines": 49, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "Orders passed by Chancellor", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचि��्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > मा.राज्यपाल यांच्या भूमिका व जबाबदा-या > Orders passed by Chancellor\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ncps-18-corporators-suspended-by-party-in-nagar/", "date_download": "2019-01-20T08:28:21Z", "digest": "sha1:46HDFTYPS77L4OIZIZJ6Y3JHZBZBP226", "length": 8930, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचे निलंबन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचे निलंबन\nनगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. पक्षादेशाचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.\nसंबंधित नगरसेवकांना पदावरुन काढून टाकण्यात येत असल्याचे तसे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नगरसेवकांना पाठविणयात आलय.\nदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासह प्रदेश व जिल्हा नेतृत्वाने शिवसेना व भाजपबरोबर न जाण्याचे आदेश दिले होते मात्र ते धुडकावून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देऊन थांबले नाही तर भाजपच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान देखील केले. पक्षाविरोधी घडामोडी होत असताना देखील पक्षश्रेष्ठींना याबाबतची माहिती अथवा कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे ही कारवाई केल्याचे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.\nसंबंधित नगरसेवकांना 28 डिसेंबर 2018 रोजी नोटीस पक्षातर्फे देण्यात आली होती, मात्र नोटीसीबाबत अद्याप खुलासा न केल्याने परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करत अखेर 18 नगरसेवकाचं पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रे��क- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/653723", "date_download": "2019-01-20T09:28:46Z", "digest": "sha1:GBKI7GS7US4JZ6SBY6GROBJISG4DXBLY", "length": 7282, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंतप्रधान मोदींना कोटलर पुरस्कार घोषित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदींना कोटलर पुरस्कार घोषित\nपंतप्रधान मोदींना कोटलर पुरस्कार घोषित\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथम फिलिप कोटलर अध्यक्षीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारताला उत्कृष्ट नेतृत्व दिल्यामुळे मोदींना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे या पुरस्काराच्या प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. हा पुरस्कार याच वर्षापासून सुरू झाला असून मोदी त्याचे प्रथम मानकरी ठरले आहेत.\nअथक प्रयत्नांच्या माध्यमातून भारताची निस्वार्थ सेवा आणि समर्थ नेतृत्व देशाला प्रदान केल्याबद्दल मोदींचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. मोदींच्या नेतृत्वात भारताने संशोधन, तंत्रज्ञानविकास, मेक इन इंडिया, माहिती तंत्रज्ञान, लेखापालन, वित्तधोरण आदी क्षेत्रांमध्ये लक्षणीय विकास केला आहे. त्यामुळे भारत आज जगात एका शक्तीच्या स्वरूपात उभा राहिला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुण्s भारतीय समाजाला लाभ झाला असून त्यांचे वित्तधोरण सर्वसमावेश आहे, अशी प्रशंसा या प्रशस्तीपत्रात करण्यात आली आहे.\nमेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या कार्यक्रमांमधून भारताने आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विका��� साधला आहे. भारत आता संपूर्ण जगात सर्वात आकर्षक गुंतवणूक क्षेत्र बनला असून उत्पादन आणि व्यापार क्षेत्रात त्याने उच्चस्थान मिळविले आहे, अशीही स्तुती प्रशस्तीपत्रात करण्यात आली आहे.\nप्राध्यापक फिलिप कोटलर हे नॉर्थवेस्ट विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विश्वमान्य प्राध्यापक आहेत. त्यांच्या नावे हा पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे. त्यांचे प्रतिनिधी डॉ. जगदीश सेठ भारतात येऊन पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.\nएमआय-17 हेलिकॉप्टर्सचा करार वर्षअखेरपर्यंत\nभोपाळमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार\nअमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या\nसलग 18व्या दिवशी संसदेचे कामकाज ठप्पच\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150422034543/view", "date_download": "2019-01-20T09:48:26Z", "digest": "sha1:ZKTENI2O6HDALB2THO5RFEDTDVIOHMMV", "length": 12649, "nlines": 204, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - नाही तुझ्या मी पोटया गोळा...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची ��जुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nज��तां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - नाही तुझ्या मी पोटया गोळा...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nनाही तुझ्या मी पोटया गोळा परी\n’ म्हणूनी हाक मारी वैखरी,\nनाही तुझ्या दुग्धावरीही पोसलों,\nकोठूनि लागे ओढ ऐशी अन्तरीं \nस्वप्नींहि नाही पाहिलें बाल्यां तुला,\nकां भाव बाल्यांतील हा य़ेऊ बरी \nगेली तिशी लोटूनि अन मी बाल का \nकां ऊन वैशाखीं नवी वाहे झरी \nमाझे न केले लाड तू केव्हा, तशी\nकेली तुझीही मी न केव्हा चाकरी,\nआश्वर्य की तू द्दक्पथीं येतां झणी\nनिश्शब्द पूजा मी तुझी चित्तीं करीं,\nसन्तुष्ट मी द्दष्टीप्रसादें तूझिया\nतत्काल औदासीन्य माझें तो हरी,\nमाझें तुझें नातें कधीचें कोठलें \nही काय माया, योजना वा श्रीश्वरी \nमाझी मला काही कळेना पात्रता.\nतैशीच तूझ्या थोरवीची पायरी.\nभुरकट, चूर्णाभ, चूर्णिल, चूर्णी\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T09:07:32Z", "digest": "sha1:Y3MBO2ZO3JYC2X4VQ2P57WQQM6TJ2GLX", "length": 7231, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमटीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपीएमटीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू\nआळंदी- पुण्याकडे जाणाऱ्या पीएमटीने दुचाकीस्वारास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे-आळंदी मार्गावर वाय जंक्‍शन (एस. टी. बसस्थानकासमोर शुक्रवार (दि. 11) दुपारी पावणेतीनच्यादरम्यान घडली. कैलास काशिनाथ नाईक (वय 23, रा. केळगांव रोड, आळंदी देवाची) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नांव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीहून मनपा भवनकडे जाणारी पीएमटी (एम. एच. 12 एफ झेड 8348) जात होती. यावेळी त्याचदिशेने पुण्याकडे जाणारा दुचाकीस्वार चालला होता. त्यावेळी दुचाकीस्वारास पीएमपीएल बसची जोरदार ठोकर बसली. यात दुचाकीस्वार हा मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने मारहाणीच्या भीतीने पीएमपी चालक बस सोडून पळून गेला. यावेळी प्रवाशी देखील धावत सुटले. स्थानिक नगरसेवक सचिन गिलबिले, सामाजिक कार्यकर्ते संदेश ऊर्फ पप्पू तापकीर, सेनेचे सुरेश झोंबाडे आदींनी अपघातस्थळी धाव मदत कार्य केले. ठोकर देणाऱ्या पीएमटी चालकाचे नाव समजले नाही. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7014-bhaiyuji-maharaj-commited-sucide-in-indor", "date_download": "2019-01-20T09:20:42Z", "digest": "sha1:PJ2LERVKYZ7GNNCE2XZ6L4XMGDHA2VGY", "length": 6319, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या...\nआध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांनी इंदूरमधील आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. इंदूरमधल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैयुजी महाराज हे स्वयंघोषित अध्यात्मिक आणि राजकीय गुरु होते.\nभैयूजी महाराज यांनी आत्महत्या नेमकी का केली , याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.\nभैयूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते नेहमीच सक्रीय असायचे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठ बस असायची. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक दिग्गज त्यांच्याकड��� जात असत.\nकाही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असतं. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत असे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-01-20T09:29:50Z", "digest": "sha1:BA4I6J5B72C5UWRWVQQYF6AL7FS5AH5S", "length": 4711, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जतींद्रनाथ दास - विकिपीडिया", "raw_content": "\nऑक्टोबर २७, इ.स. १९०४\nकलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत\nसप्टेंबर १३, इ.स. १९२९\nहिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन\nजतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांंतिकारी होते. लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी सप्टेंबर १३ १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१८ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141029205558/view", "date_download": "2019-01-20T09:15:42Z", "digest": "sha1:QNFSKBSHPQY3COOP6HA25TFF5PMLOAPA", "length": 11969, "nlines": 91, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ७", "raw_content": "\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|प्रतिवस्तूपमा अलंकार|\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“आपल्या वडिलांच्या (भीम राजाच्या) सेवेकरतां आलेली ती (दमयंती) भाट लोकांच्या येण्याच्या वेळेवर दररोज टपून बसायची (ती वेळ तिला फार आवडायची); आणि ते भाट दर एक राजाचें वर्णन करीत असतां, (त्यांतील) नलाचें वर्णन ऐकून (आनंदामुळें वप्रेमामूळे) ती अत्यंत रोमांचित व्हायची.” ह्या नैषधीयचरितांतील (१-३४) पद्यांत रज्येत व अजनि या दोन क्रियापदांतील क्रियांचा उद्देश्यबिधेयभाव असल्यानें म्ह० रज्यते स्म यांतील ‘टपून बसणें’ ही क्रिया दमयंतीचें विशेषण असल्यानें उद्देश्य कोटीत जाते (अत एव ती गौण क्रिया आहे); व ‘विनिद्ररोमाऽजनि’ यांतील रोमांचित होणें ही क्रिया (वाक्यार्थाचें तात्पर्य असल्याणें) विधेय आहे (अर्थात् ती प्रधान आहे). असें असतां या श्लोकांत वरील दोन क्रियांचा गौणप्रधानभाव कवीनें स्पष्ट दाखविला नसल्यानें, ९हा एक दोष) व बन्दी या पदाचा एकदा षष्ठयंत व एकदा सप्तम्यन्त असा दोनदा प्रयोग केल्यामुळें (हा दुसरा दोष) कवीनें या श्लोकांतील वाक्यार्थ उंटाप्रमाणें विषय (वांकदातिकडा) करून टाकला आहे.\nहाच वाक्यार्थ निराळ्या रीतीनें, उदा) :---\n“वडिलांच्या सेवेकरतां ती आली असतांही (दररोज) भाटांच्या वर्णनाकडे मन लावून ते भाट राजे लोकांची राजद्वारावर स्तुति करतांना त्यांतील नलाची स्तुति ऐकत असता अत्यंत रोमांचित होई (होत असें)” या शब्दांत सांगितल तर, सुंदर स्त्रियांच्या अवयवांच्या (प्रमाणशीर) ठेवणीप्रमाणें, तो किती सुंदर दिसेल तें सह्रदय वाचकांना सहज समजण्यासारखें आहें. अशाच रीतीनें\n“अमृत स्रवणार्‍या तुझ्या चरणकमलाच्या ठिकाणीं ज्यांचें चित्त जडलें आहे असा माणूस, इतर पदार्थाची कशाला इच्छा करील मधानें तुडुंब भरलेलें कमळ जवळ असतां, भुंगा, तालमखान्याच्या फुलाकडे बघणार नाहीं.” ह्या प्रतिवस्तूपमेचें उदाहरण म्हणून कुवलयानंदांत दिलेल्या विष्णूच्या स्तोत्रांतील पद्यांत, ‘न वीक्षते’ (पाहत नाहीं) यांतील नुसतें बघणें (पाहणें) कुणालाच टाळता येत नाहीं; त्यामुळें त्याचा निषेध (पाहत ��ाहीं असा) करणें हें योग्य नसल्यामुळें, ‘इच्छापूर्वक पाहणें’ या क्रियेचाच येथें निषेध केला आहे. आता हा निषेध जरी पाहणें या क्रियेचा असला तरी, त्या क्रियेचें विशेषण जो इच्छारूपी धर्म त्याच्या निषेधांत वरील विशेष्याच्या निषेधाचें पर्यवसान (शेवट) ‘सविशेषण०’ या न्यायानें होतें. तेव्हां इच्छानिषेध हा धर्म या दोन वाक्यांत भिन्न शब्दांनीं सांगितला असूनही एक आहे असें म्हणणें सोपें आहे; (व त्यामुळें येथें प्रतिवस्तूपमा आहे असेंही म्हणणें सोपें आहे). अथवा या श्लोकांत द्दष्टांतालंकार आहे असें (वाट्लें तर) म्हणा. पण कांहीं म्हटलें म्हटलें तरी, ‘पादपङकजे निवेशितात्मा’ ही जी आधारसप्तमी (कमलाचे ठायीं ही सप्तमी) तिच्याशीं ‘अरविंदे स्थिते सति’ ही सतिसप्तमी अनुरूप नसल्यामुळें, या श्लोकांत विषमतारूपी दोष कायमच आहे. “स्थितोऽरविन्दे मकरन्दनिर्भरे” असा वरील श्लोकांत फरक केला तर चांगलें होईल.\nतेव्हां या चर्चेचा एकंदरींत तात्पयार्थ हा कीं, अशा तर्‍हेच्या दोन वाक्यार्थांमध्यें औपम्य सूचित करणार्‍या अलंकारांत, पूर्वार्धांतील वाक्यांतील नामार्थांना अनुरूप असें उत्तरार्धाच्या वाक्यांतील नामार्थ असावेत; पूर्वार्धाच्या वाक्यांतील विभक्तींना अनुरूप उत्तरार्धांतील विभक्ति असाव्यात; व पूर्वार्धांतील अन्वयाला अनुरूप असा उत्तरार्धातील अन्वय असावा. ह्या बाबतीत (वाटल्यास) सह्रदयाच्या ह्रदयाला विचारावे.\n“चंदनाचें जाड सापांना बाळगते; दिवा डोक्यावर काजळी धरतो. चंद्रही धडधडीत कलंकाला धारण करतो; राजे लोक दुष्ट लोकांना थारा देतात.”\nया श्लोकांतील वहन, आधान, भजन, भरण या क्रिया वस्तुत: एकरूपच असल्यानें ही प्रतिवस्तूपमा, मालारूप आहे.”\nयेथे रसगंगाधरांतील प्रतिवस्तूपमा प्रकरण संपलें.\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/beta/category/breaking-news/", "date_download": "2019-01-20T08:50:52Z", "digest": "sha1:RI5PSP6AUK3VRGPOVVXAEQINWJKDKV5M", "length": 10324, "nlines": 246, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Breaking News Archives -", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nअण्विक पाणबुडी INS अरिहंत टेहळणीचं काम करून परतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अण्विक\nधनत्रयोदशीनिमित्त राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून भाजप सरकारला चांगलेच फटकारले आहे. धनत्रयोदशीनिमित्त देशातील परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले\nआज धनत्रयोदशी…कसा साजरा करतात हा दिवस\nआज धनत्रयोदशी… मुंबई, पुणे, नागपूरसह ठिकठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. सुमधुर, सुरेल गाण्यांच्या\n‘अवनी’ वाघिणीची हत्या, मनेका गांधी संतापल्या\nयवतमाळमध्ये ‘अवनी’ वाघिणीची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणीप्रेमींचा निषेध व्यक्त होत असतानाच, या वाघिणीला ठार\nऐन दिवाळीत मुसळधार पावसाची हजेरी\nकर्नाटक जवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे,\n‘ते’ धक्कादायक इंजेक्शन आणि पृथ्वीराज चव्हाण\nसोलापुरातील मार्कंडेय सहकारी सोलापूर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या 2 वर्षांच्या बाळाला देण्यात आलेल्या इंजेक्शनच्या बॉटल मध्ये\nदिवाळीनिमित्त रेल्वेची मुंबईकरांना खुशखबर\nमुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीचा मुहूर्त लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने आजचा रविवारचा\nऐन दिवाळीत महाराष्ट्रात पाऊस\nकर्नाटक जवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दि. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर\nसीबीआय वादाला नवे वळण\nसीबीआय वादाप्रकरणाला आता नवे वळण आले आहे. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना हटविल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन\nअंधश्रद्धेचा बळी, पोटावर सळीनं दिले चटके\nमेळघाटमध्ये कुपोषनाने अनेक मुलांचा मृत्यू होत असताना अंधश्रद्धेतून देखील बालकांचा मृत्य होत असल्याचे समोर आले\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण��यासाठी आणखी एक संधी मिळणार\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\nओला, उबेर संपाचा मेरु कॅबने असा घेतला फायदा\nआणखी एका वाघिणीची गावकऱ्यांकडून हत्या…\nम्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू\nआयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/gadget-news/136", "date_download": "2019-01-20T08:45:01Z", "digest": "sha1:LOLPBL6MICDMZKRFF44F2M76SZO4Z6OZ", "length": 31731, "nlines": 230, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gadgets and tech news in Marathi | गॅझेट आणि टेक बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\nक्षारयुक्तपाण्यापासून आरोग्य रक्षणाचे तंत्र\nक्षारयुक्त पाण्यापासून म्हणजे जड पाण्यापासून आरोग्याचे व जमिनीचे वेळीच संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी हे पाणी हलके म्हणजे पिण्यास योग्य बनवणे, पचनास हलके बनवणे गरजेचे आहे. त्याचे तंत्र नुकतेच शोधले आहे. त्या तंत्राविषयी..... सतत क्षारयुक्त पाणी / कठीण पाणी जमिनीस दिल्यास जमीन नापीक होऊ शकते. यासाठी शेतकरी बंधूंनी बाजारात आलेल्या अत्याधुनिक मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर मशीन विहिरीवर बसवून चिंतामुक्त व्हावे. कठीण पाणी कसे तयार होते पावसाचे पाणी काहीसे अॅसिडिक असते. कारण वातावरणातून...\nबीएसएनएलचा टॅब्लेट जवळपास मोफतच\nतुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकतीच एक योजना जाहीर केली असून बीएसएनएलचा टॅब्लेट वर्षभरात फुकटात पडेल. हे कसे शक्य आहे असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल, पण आम्ही तुम्हाला सांगतोय टॅब्लेट फुकटात घेण्याचा मार्ग... म्हणजे, बीएसएनएलने आपल्या नव्या टॅब्लेटवर अनेक आकर्षक प्लॅन जाहीर केले आहेत. कारण इंटरनेटशिवाय टॅब्लेट म्हणजे कचयासमान असतो. एका प्लॅननुसार बीएसएनएलने विशेषत: विद्यार्थ्यांसाठी खास योजना बनवली आहे. त्यात टॅब्लेट मोफत मिळण्याची...\nरिलायन्सचा सीडीएमए टेक्निक असणारा टॅब्लेट\nरिलायन्स देशातील पहिला असा ऑपरेटर ठरला आहे, ज्यांनी सीडीएमए टेक्निक असणारे टॅब्लेट बाजारात आणले आहे. याच तंत्राच्या साहाय्याने रिलायन्सने लॅपटॉपही तयार केले आहे. या टॅब्लेटची स्क्रीन 7 इंचांची आहे. शिवाय 2.3 इंचाचा जिंजर बोर्ड लावण्यात आलेला आहे. 512 एमबी रॅम मायक्रो एसडी ए��्सटर्नल स्टोअरेज आणि 2 मेगापिक्सल कॅमेराही उपलब्ध आहे. याचे वजन फक्त 512 ग्रॅम आहे. रिलायन्स याला विविध दरांच्या प्लॅनमध्ये विकत आहे. याशिवाय कंपनीने मॅकफ्री मोबाइल सिक्युरिटीची मागणी केल्यास एक वर्षाचे त्यांचे भाडे...\nयुजर नेम-पासवर्ड शिवाय एका क्लिकने हाताळा तुमचे सगळे अकांऊट\nवन आयडीने असे लॉगइन तयार केले आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे युजर नेम, पासवर्ड क्रेडिट कार्डनंबर टाकण्याची काहीही आवश्यकता नाही. केवळ एका क्लिकवर तुमचे सर्व अकांऊंट तुम्ही हाताळू शकता. याचे खास वैशिष्टय हे आहे की याला हॅक करणे अत्यंत कठीण आहे. कारण वन आयडीचे डेटा स्टोरेज करण्याची कोणतीही केंद्रीय प्रणाली नाही. सिलिकॉन व्हॅली येथील स्टिव्ह किर्श या व्यवसायीकाने तीस वर्षांच्या अनुभवाने हा शोध लावला आहे. त्यांना विश्वास आहे की, इंटरनेट विश्वातील हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. वनआयडीच्या...\nसर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅब्लेट : किंमत 8990\nनवी दिल्ली: देशात स्वस्त टॅब्लेटच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या स्वस्त टॅब्लेटच्या बाजारात उतरत आहेत. झिंक कंपनीनेही या बाजारपेठेत उडी घेतली आहे. कंपनीने झिंक झेड-900 नावाचा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅब्लेट बाजारात आणला आहे. याची किंमत आहे 8990 रुपये.झिंक झेड-900 ची स्क्रीन इतर टॅब्लेट्सप्रमाणेच 7 इंच आहे. यात 1.2 गीगाहर्ट्झचे प्रोसेसर असून, रॅम 1 जीबी आहे. या टॅब्लेटची इनबिल्ट मेमरी 4 जीबी असून, ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. झिंक ही नोएडा येथील अॅपल ग्रुप नावाची कंपनी आहे. या कंपनीचा...\nकेवळ ८,९९० रुपयांचा देशातील सर्वात स्वस्त टॅब्लेट लॉन्च\nदेशातील स्वस्त टॅब्लेटचा बाजार तेजीत आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक मोठ्या कंपन्यांपासून छोट्या कंपन्या या स्वस्त टॅब्लेट बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. झिंक कंपनीने देशातील सर्वात स्वस्त एंड्रॉइड टॅब्लेटे पीसी लॉन्च केला आहे. 'झिंक झेड-९९०' या टॅब्लेटची किंमत ८,९९० रुपये आहे. याची स्क्रिन साईज इतर टॅब्लेट्सप्रमाणेच ७ इंच आहे. यात १.२ गीगाहर्टझ् प्रोसेसर आणि १ जीबी रॅम आहे. या टॅब्लेटची इनबिल्ट मेमरी ४ जीबी असून ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते. 'झिंक' ही नोएडा येथील अॅपल...\nअ‍ॅपलचा नवा रेकॉर्ड; दहा दिवसात तीस लाख आयपॅड-३ची विक्री\nअॅपलच्या नव्या आयपॅड-३ने एक ��वीन रेकॉर्ड तयार केला आहे. आयपॅड-३ आतापर्यंत ३० लाख लोकांनी खरेदी केला आहे. त्याचबरोबर आयपॅड-३ची मागणीही बाजारात वाढत आहे.कॉम्पुटर,सॉफ्टवेयर, हार्डवेयर व इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलरने सांगितले की नवीन आयपॅड-३ लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत ३० लाख लोकांनी आयपॅड-३ खरेदी केला आहे. विशेष म्हणजे मागील आयपॅडपेक्षा हा सर्वात यशस्वी आयपॅड ठरला आहे. आयपॅड-2च्या तुलनेत तिस-या मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स...\nब्लॅकबेरीचा धमाका : 9 हजारांत टच फोन\nनवी दिल्ली - हँडसेट बाजारात आपले नाव कमावलेल्या ब्लॅकबेरीने ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. कंपनी आपला ब्लॅकबेरी स्ट्रॉम हँडसेट आता 9000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकणार आहे. हा हँडसेट सध्या ऑनलाइन नोंदणीवरच मिळतो. कंपनीच्या शो-रूममध्ये हा हँडसेट उपलब्ध नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही ब्लॅकबेरीचे अनेक हँडसेट लोकप्रिय आहे.ब्लॅकबेरीने नुकताच स्ट्रॉम हँडसेट बाजारात आणला आहे. फुल टचस्क्रीन असणा-या या हँडसेटमध्ये 3.15 मेगापिक्सल कॅमेरा आहे. ब्लॅकबेरी स्ट्रॉमची बाजारातील किमत 24,000 रुपये आहे. मात्र,...\n4-जी तंत्रज्ञानावर आधारित अ‍ॅपलचा आयपॅड-3 हिट\nहाँगकाँग/ सिडनी: अॅपलचा नवीन आयपॅड-3 लाँच होताच विक्रम नोंदवणारा ठरला. 4-जी तंत्रज्ञानावर आधारित या टॅब्लेट फोनची किंमत सुमारे 25 हजार रुपये एवढी आहे. आयपॅड लाँच होताच शुक्रवारी अॅपलचे शेअर पहिल्यांदाच 600 डॉलर्स अर्थात 30 हजार रुपयांवर पोहोचले. क्वालकॉम, ब्रॉडकॉम व सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांनी मागील वेळेप्रमाणेच या आयपॅडच्या मॉडेलला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. नवीन आयपॅडचा सीपीयू व स्क्रीन मागील मॉडेलपेक्षा अधिक सक्षम आहे, परंतु मॉडेलमध्ये फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीत....\nसर्वात वेगवान स्पोर्ट्स कार\nजगभरात एकाहून एक फर्राटेदार कारच्या तुलनेत ब्युगाटीची सर्वात वेगवान स्पोर्ट्स कार विंटास बाजारात आली आहे. हाउंड्रेस कारची निर्माता फ्रेंच कंपनी ब्युगाटी सर्वाधिक वेगवान आणि लक्झरी कार्स बनवण्यासाठी ओळखली जाते. ही कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती.कंपनीचा दावा आहे की, ही कार सर्वात वेगवान कार आहे. सुमारे 16 क ोटी रुपये किमतीच्या या कारला आकर्षक लूक देण्यात आला आहे. या गाडीत आठ लिटर क्षमतेचे खूपच उच्च प्रतीचे इंजिन बसवण्यात आले आहे. जाणकार नवी विंटास ब्युगाटी व्ॉगनचे बदललेले...\nत्रासदायक बोलणे बंद करणारा स्पीच जॉमर\nजपानी शास्त्रज्ञांनी असे एक उपकरण तयार केले आहे की, ज्यामुळे लगातार व सातत्याने बोलणार्यांचे बोलणे जे दुसर्याला त्रासदायक ठरत आहे. ते आता थांबवले जाऊ शकते. स्पीच ज्ॉमर नावाचे हे उपकरण अधिक बोलणार्यांना शांत बसवू शकते. चित्रपट पाहताना वा ग्रंथालयात जो मोठमोठय़ाने फोनवर बोलत असतो त्याच्यावर या उपकरणाद्वारे निर्बंध घालता येतो. या उपकरणाने एका सेकंदातच तुम्ही जे बोलता ते या उपकरणाद्वारे लगेचच रिपिट होते. यामुळे तुम्ही बोलण्यास जवळजवळ अकार्यक्षम ठरता.कसे आहे हे उपकरण : - टोकियोच्या नॅशनल...\nफुजित्सू ची भारतात धमाकेदार एन्ट्री\nजपानी कंपनी फुजित्सू इंडियाने भारतात पदार्पणातच 10 पेक्षा जास्त नोटबुक्स एकाच वेळी बाजारात आणले आहेत. या नोटबुक्समध्ये एस एलएच 531 चा वापर अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. याचे वजन 2.2 किलोग्रॅम असून स्क्रीनची लांबी-रुंदी 14 इंचाची आहे. आकाराने लहान असल्याच्या कारणामुळे प्रवासात याला सोबत ठेवता येते. शिवाय वेबसर्फिंग बरोबरच चित्रपटाचाही आनंद घेता येतो.यासंदर्भात माहिती देताना फुजित्सू इंडियाचे वर्कप्लेस सिस्टिमचे कंट्री मॅनेजर आलोक शर्मा यांनी सांगितले, फुजित्सू लाइफबुकचा बाजारात वाढत...\nवॉकिंग स्टिक कम चेअर\nवयोवृद्ध नागरिकांना मॉर्निंग वॉक, सायंकाळचे फिरणे, आपल्या मित्रांबरोबर फिरायला जाण्याची हौस असते. मात्र, चालताना हातात असणार्या काठीशिवाय अनेकदा दुसरा आधार नसतो. चालताना कुठे दमायला झाले तर बाक वा बसण्याची जागा शोधावी लागते. यावर उपाय शोधला वॉकिंग स्टिक कम चेअरच्या माध्यमातून नाशिकच्या सुधाकर देशमुख यांनी. यशवंत इंजिनिअरिंग वर्क्स ही कंपनी चालवणारे देशमुख यांनी आपल्या आयुष्यातच एक अनुभव घेतल्यानंतर वॉकिंग स्टिक कम चेअरची निर्मिती केली. 1993 मध्ये देशमुख एका अपघातात गंभीर जखमी झाले....\nकाय म्हणता. बावीसशेत स्मार्टफोन\nजर तुम्हाला 2249 रुपयांत स्मार्टफोनसारखा दिसणारा मोबाइल मिळाला तर काय वाटेल ही कोणीतरी सोडलेली पुडी नाही तर खरी माहिती आहे, भारतीय बाजारपेठेत असा मोबाइल आता दाखल झाला आहे. या मोबाइलमध्ये ड्यूवेल सिम सपोर्ट, टचस्क्रीन, 1.3 मेगापिक्सल कॅमेरा अशा सुविधा आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, असा हा कोणत्या कंपनीचा फोन असू शकतो.. चला आम्ही सांगूनच टाकतो, हँडसेट उत्पादित कंपन्यांत नव्याने आलेल्या विनकॉमने ही कमाल दाखवली आहे. कंपनीने आपल्याच ब्रँड नावाने हा मोबाइल सादर केला आहे. यात सगळ्या प्रकारच्या...\n...आणि इंटरनेट वर माजली धुम\nअँपलचा नविन आयपॅड फोर-जी आणि 64 जीबी येत्या 16 मार्च रोजी बाजारात येणार आहे.त्याची किंमत साधारण 659 डॉलर एवढी आहे. पण इंटरनेटद्वारे विकत घेता येणार्या \"टेस्को\" या संकेत स्थळावर चुकीने त्याची किंमत 49.99 डॉलर टाकली गेली. त्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली.तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या चुकीमुळे त्याची किंमत कमी टाकण्यात आली. मिळालेल्या माहिती नुसार ज्यानी ज्यानी ही किंमत खरी समजुन ऑर्डर दिली आहे त्यांच्या खात्या मधुन पैसे काढले जाणार नाही असे टेस्कोच्या प्रवक्तया कडून सांगण्यात आले.50 डॉलरमध्ये...\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज 'आकाश-२' ची प्रतिक्षा संपली\nनवी दिल्ली - मोठा गाजावाजा करत दाखल झालेल्या 'आकाश' टॅब्लेट पीसीची पुढची आवृत्ती 'आकाश-२' एप्रिल महिन्यात दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली आहे. एप्रिलमध्ये दाखल होणा-या 'आकाश-२' मध्ये अधिक विकसीत तंत्रज्ञान वापरण्यात आले असल्याचे समजते. सुरुवातीला डाटावाईंड कंपनी एक लाख टॅब्लेटची निर्मीती करणार आहे. 'आकाश' टॅब्लेट पीसी हा सर्वाधिक स्वस्त पीसी आहे.आज (बुधवारी) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सिब्बल यांनी आकाश-२ बाबत माहिती दिली. ते...\nनोकिया उतरणार टॅब्लेटच्या युद्धात\nनवी दिल्ली: मोबाइलच्या दुनियेत आपले नाव प्रस्थापित केल्यानंतर नोकिया कंपनी आता टॅब्लेट पीसीच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. फिनलंडची ही कंपनी वर्षाअखेरपर्यंत आपला टॅब्लेट पीसी बाजारात सादर करणार आहे. या टॅब्लेटमध्ये विंडोज 8 ही अद्ययावत आॅपरेटिंग सिस्टिम असू शकते. तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेनुसार या टॅब्लेटची स्क्रीन दहा इंच असू शकते. सोबत त्यात क्वॉलकॉमचा ड्युअल कोअर प्रोसेसरही असेल. तैवानच्या टेक जर्नल डिजिटाइम्सच्या वेबसाइटनुसार नोकिया या टॅब्लेटच्या निर्मितीचे...\nब्लॅकबेरीचा टॅब्लेट 18 % स्वस्त\nनवी दिल्ली: ब्लॅकबेरी मोबाइलची निर्मिती करणा-या रिसर्च इन मोशन (रिम) कंपनीने आपल्या 64 जीबी प्लेबुक या टॅब्लेट पीसीच्या दरांत 18 टक्क्यांची कपात केली आहे. प्लेबुक आता फक्त 19,990 रुपयांना मिळेल. विशेष म्हणजे गेल्या डिसेंबरमध्ये कंपनीने 64 जीबी प्लेबुकची किंमत कमी करत 37,990 रुपयांवरून 24,490 रुपयांवर आणली होती. मागणीमुळे दरांत आणखी कपात केली असल्याचे कंपनीचे भारतातील विपणन संचालक कृष्णदीप बरुआ यांनी सांगितले. सायबरमीडिया रिसर्चच्या अहवालानुसार भारतातील एकूण टॅब्लेट बाजारात रिमचा 21 टक्के वाटा आहे....\nअ‍ॅपलच्या आयपॅड-3ला किरकोळ प्रतिसाद\nन्यूयॉर्क: अॅपलच्या नव्या आयपॅड-3 ची जगभरात प्रशंसा झाली असली तरी विक्रीबाबतीत मात्र या टॅब्लेट पीसीला सर्वसाधारणच प्रतिसाद मिळाला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरातील जाणकारांकडून आयपॅड-3 बाबतीत विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. मात्र, अॅपलप्रेमींकडून मागणी करण्यात येणाया सुविधा आणि फीचर्स आयपॅड-3 मध्ये नसल्याने हिरमोड झाला आहे. तरीही आयपॅड-2च्या तुलनेत तिस-या मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. आयपॅड-3 चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे 2048७1536 पिक्सल रिझोल्युशनची स्क्रीन....\nआरकॉमचा सीडीएमए टॅब्लेट सादर\nनवी दिल्ली: अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या (एडीएजी) रिलायन्स कम्युनिकेशन्सने सीडीएमए ग्राहकांसाठी पहिला टॅब्लेट पीसी सादर केला आहे. रिलायन्स सीडीएमए टॅब ब्रांडच्या नावाखाली सादर करण्यात आलेला हा टॅब्लेट अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमयुक्त आहे. याबाबत आरकॉम समूहाचे प्रमुख (ब्रांड आणि मार्केटिंग) संजय बहल म्हणाले की, गेल्या वर्षी कंपनीने लाँच केलेल्या थ्रीजी तंत्रज्ञानयुक्त टॅब्लेटने या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला होता. याच मालिकेत आम्ही देशातील पहिला सीडीएमए टॅब्लेट सादर केला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-search-for-stories-exciting-journey-5568812-NOR.html", "date_download": "2019-01-20T09:25:41Z", "digest": "sha1:BUPGEX2G5O45RBDDV53Y3PV6BISXCXDD", "length": 7783, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Search for stories exciting journey | शोधकथांची रोमांचक सफर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरहस्यकथांचे दालन ही नेहमीच वाचकांसाठी आवडीची बाब असते. जगातील अनेक भाषांमध्ये रहस्यकथांना उत्तम वाचक मिळत आले आहेत.\nरहस्यकथांचे दालन ही नेहमीच वाचकांसाठी आवडीची बाब असते. जगातील अनेक भाषांमध्ये रहस्यकथांना उत्तम वाचक मिळत आले आहेत. भारतीय भाषांमध्येही ही गोष्ट आढळते. बंगाली साहित्यात निर्माण झालेली आणि कालांतराने इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवादित झालेल्या ‘व्योमकेश बक्षी’ ही रहस्यकथांची मालिकाही अशीच वाचकप्रिय ठरली आहे. २०११ साली रोहन प्रकाशनतर्फे व्योमकेश बक्षी मराठीमध्ये अनुवादित झाले होते आणि त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक अशोक जैन यांनी ओघवत्या शैलीत हा अनुवाद केला होता. मध्यंतरी जैन यांचे निधन झाले. जैन यांच्या पत्नी सुनीती यांनी अशोक जैन यांच्या अनुवादप्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग घेतला होता. या पार्श्वभूमीवर जैन यांच्या निधनानंतर व्योमकेश बक्षी रहस्यकथांचा नवा भाग सुनीती जैन यांनी अनुवादिक केला असून, नुकताच तो वाचकांना उपलब्ध झाला आहे. चौथ्या भागात एकूण सात रहस्यकथांचा समावेश आहे. रक्तमुखी नीलम, खानदानी हिऱ्याची चोरी, एका सूडाची कथा, लाल कोटातील तो माणूस, भुताच्या रूपातील अशील, लुप्त झालेल्या शिक्षकाचे रहस्य आणि खोली क्रमांक २ अशा व्योमकेशकथा या नव्या अनुवादात आहेत. मूळ कथांमधील बंगाली वातावरण समजून घेताना या कथा १९३२ ते १९६७ या काळात लिहिल्या गेल्या आहेत, याचे भान राखणे आवश्यक आहे. मात्र वरवर अशक्यप्राय वाटणाऱ्या गूढाची उकल केवळ बुद्धिचातुर्य, तर्कसंगत विचार, समस्येकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन याद्वारे करणाऱ्या व्योमकेशविषयी एक हळवा कोपरा वाचकाच्या मनात निर्माण करण्यात हा अनुवाद यशस्वी होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या कथांमध्ये आहे.\nदिल्ली विद्यापीठातून मान्यताप्राप्त मराठी भाषेला वगळले\nवाङमयीन प्रकार, कर्तृत्वासह साहित्यानुभवामुळेच इच्छुक\nटीएलसी : एक वेगळे अनुभवविश्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/Dec/21/nashik-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95-5c06afe4-04ab-11e9-9dfc-12bd80de570f.html", "date_download": "2019-01-20T09:18:39Z", "digest": "sha1:3WP5PZCOF4OCGKDEGWQGD7ZISBO7NTSM", "length": 5371, "nlines": 119, "source_domain": "duta.in", "title": "[nashik] - महाराष्ट्राचा डबल धमाका - Nashiknews - Duta", "raw_content": "\nटेक्नोलॉजी के समाचार 3849\n[nashik] - महाराष्ट्राचा डबल धमाका\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nउत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावले. सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिला जाणारा किशोर गटातील भरत पुरस्कार सोलापूरच्या अजय कश्यपला, तर किशोरी गटातील इला पुरस्कार उस्मानाबादच्या अमृता जगतापने पटकावला.\nकिशोर गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातील दोन गुणांची पिछाडी भरून काढत अतिरिक्त डावात तेलंगणवर १७-१६ (५-७, ६-४, ६-५) अशी एका गुणाने मात करून अजिंक्यपद कायम राखले. तेलंगणने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यातील दोन डावांनंतर दोन्ही संघ ११-११ अशा समानगुण स्थितीत होते. ही कोंडी फोडण्यासाठी अलाहिदा डाव खेळवण्यात आला व या डावातील महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या पाळीत प्रतिस्पर्धी संघाला सामना बरोबरीत सोडवायला एका गुणाची आवश्यकता असताना अजय कश्यपने नाबाद १.४० मिनिट पळतीचा खेळ करीत विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राच्या विवेक ब्राह्मणे (१.२० मिनिट, १.२० मिनिट, १.४० मिनिट व १ गडी), सचिन पवार (नाबाद १.१० मिनिट व ४ गडी), रवी वसावे (१.१० मिनिट, १.३० मिनिट, १.३० मिनिट व ३ गडी) व किरण वसावे (२.५० मिनिट व २ गडी) यांचा विजयात सिंहाचा वाटा होता....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-panchganga-river-jaysingpur-50308", "date_download": "2019-01-20T09:20:56Z", "digest": "sha1:UGLW3V4AHRNLCK4VKOJQYZS54ILX7ZPC", "length": 15152, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Panchganga River Jaysingpur पंचगंगेचे रसायनयुक्त पाणी शिरोळच्या बंधाऱ्यापर्यंत | eSakal", "raw_content": "\nपंचगंगेचे रसायनयुक्त पाणी शिरोळच्या बंधाऱ्यापर्यंत\nसोमवार, 5 जून 2017\nजयसिंगपूर - रसायनयुक्त सांडपाणी अद्यापही पंचगंगा नदीच्या तळाशी राहिल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, रसायनयुक्त पाणी आता शिरोळच्या बंधाऱ्यात साचल्याने या ठिकाणीही दुर्गंधी निर्माण झाली आहे.\nजयसिंगपूर - रसायनयुक्त सांडपाणी अद्यापही पंचगंगा नदीच्या तळाशी राहिल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, रसायनयुक्त पाणी आता शिरोळच्या बंधाऱ्यात साचल्याने या ठिकाणीही दुर्गंधी निर्माण झाली आहे.\nदरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीकाठचा पंचनामा केला असला तरी केमिकलयुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडून हजारो मासे, तसेच जलचरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी अद्याप ठोस पावले पडली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रसायनयुक्त सांडपाणी चार दिवसांपूर्वी थेट पंचगंगेत सोडण्यात आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. चार दिवसांपूर्वीच्या या प्रकारानंतर अद्याप नदीच्या तळाशी रसायनयुक्त पाणी दिसून येते. ग्रामस्थांच्या आरोग्याचा धोका अजूनही टळलेला नाही.\nशिरढोणसह नदीकाठावरील गावांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असताना रसायनयुक्त पाणी आता शिरोळच्या बंधाऱ्यात येऊन थांबले आहे. बंधाऱ्यालगत दुर्गंधी सुटली आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याचे फारसे काही सोयरसुतक आहे, असे वाटत नाही. उदगावजवळ कृष्णा नदीपात्रातही अशीच घटना घडली होती. त्याआधी कनवाडनजीक रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आले होते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचनामा करण्यापलीकडे काहीच केले नाही. तालुक्‍यात दोन वर्षांत सात ते आठ वेळा अशा घटना घडूनही याप्रकरणी मुळाशी जाऊन कोणालाही जबाबदार धरण्यात आले नसल्याने कारवाईदेखील करता आली नाही.\nनदी प्रदूषणाबाबत कळवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रात्रीच्या अंधारात पाहणी करायला येतात, यावरून त्यांच्यातील कर्तव्याची भावना कशी नाहीशी झाली आहे, हे लक्षात येते. आता तरी प्रदूषण मंडळाने सखोल माहिती घेऊन पंचगंगा दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nपंचगंगा नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी पडले. ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे प्रकार सातत्याने घडत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र तसे होत नसल्यानेच असे प्रकार वाढू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याप्रकरणी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणार आहे.\n- विजय भोजे, जिल्हा परिषद सदस्य\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nजादा पाणी घेतल्यावरून जलसंपदा विभाग नाराज\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nखंडणीप्रकरणी पोलिस अधिक्षक लोहार यांना जन्मठेप\nजळगाव : चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांना 15 लाख रूपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/653725", "date_download": "2019-01-20T09:23:42Z", "digest": "sha1:CVAZLFRX74236P27A4IIDYHIECDGMUWE", "length": 15765, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला जोर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला जोर\nकर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला जोर\nभाजपकडून हालचाली : काँग्रेसमधील तीन आमदार मुंबईत : युती सरकारला धोका\nमकर संक्रांतीनंतर राज्यातील निजद-काँग्रेस युती सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांनी केले होते. त्यामुळ�� केवळ राज्य राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली होती. भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांना आपल्या जाळय़ात अडकविण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ राबविले आहे. काँग्रेसमधील तीन आमदार मुंबईत असून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यांच्यामार्फत आणखी काही आमदारांना हाताशी धरून कोणत्याही परिस्थितीत युती सरकार पाडण्याच्या हालचाली भाजप नेत्यांनी सुरू केल्या आहेत.\nसध्या दिल्लीत असलेल्या राज्यातील सर्व भाजप आमदारांना पक्षश्रेष्ठींनी हरियाणामधील गुरुग्राम येथील रिसॉर्टमध्ये नेले आहे. येथूनच कर्नाटकातील युती सरकार पाडण्याच्या हालचाली करण्यात येणार आहेत. यापूर्वी भाजप आमदारांना मुंबईतील रिसॉर्टमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हरियाणा मुंबईपेक्षा अधिक सुरक्षित असल्याने हा निर्णय बदलण्यात आला. सोमवारी दुपारी नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये प्रमुख नेत्यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावून महत्त्वाच्या सूचना दिल्या.\nभाजपकडे सध्या 104 आमदार आहेत. त्यांना सरकार स्थापनेसाठी आणखी 9 आमदारांचे पाठबळ हवे आहे. काँग्रेस आणि निजदमधील आणखी काही आमदारांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीमधील 14 असंतुष्ट आमदारांना भाजप नेत्यांना गळ टाकला आहे. त्यापैकी किती जण भाजपला पाठिंबा देतील हे पहावे लागेल.\nकाँग्रेस पक्षातील तीन आमदार रमेश जारकीहोळी, आनंदसिंग आणि बी. नागेंद्र हे तिघे भाजपच्या संपर्कात असल्याची कबुली मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्यामुळे राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधील आमदार रमेश जारकीहोळी, आनंदसिंग, बी. नागेंद्र, उमेश जाधव यांच्याबरोबरच शिवराम हेब्बार, बसवनगौडा दद्दल, देवेंद्र चव्हाण, गणेश, प्रतापगौडा पाटील, अमरेगौडा बय्यापूर, बी. सी. पाटील, आश्विन कुमार तसेच अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांच्याश संपर्क साधण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. यापैकी अनेक आमदारांनी पक्षातील वरिष्ठांशी संपर्क तोडला आहे.\nमंत्रिपद न मिळाल्याने निराश झालेले चिंचोळीचे आमदार डॉ. उमेश जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. चिंचोळी या राखीव मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा ���िवडून आले आहेत. त्यांना गोदाम निगमचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांनी या पदाचा पदभार अद्याप स्वीकारलेला नाही. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे प्रमुख भाजप नेत्यांची भेट घेतली होती. ते बेंगळूरला परतल्यानंतर काँग्रेस वरिष्ठांनी त्यांची समजूत काढली होती.\nदरम्यान, आमदार आनंदसिंग यांनी आपण न्यायालयीन खटल्यामध्ये व्यग्र आहे. त्यामुळे आपल्याला मतदारसंघातील कामांकडे पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. आपण दिल्ली किंवा मुंबईला गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.\nअपक्ष आमदार सरकारचा पाठिंबा घेणार मागे\nसरकार स्थापनेवेळी पाठिंबा दिलेले राणेबेन्नूरचे आमदार आर. शंकर आणि मुळबागिलचे आमदार एच. नागेश यांनी देखील आपली भूमिका बदलली आहे. ते सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे सुत्रांकडून समजते. ते मंगळवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे सांगतील.\nडी. के. शिवकुमारांना पाचारण\nअधिकारापासून वंचित राहिल्यामुळे काँग्रेसमधील असंतुष्ट आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षातील आमदार भाजपच्या गळाला अडकू नयेत यासाठी मंत्री डी. के. शिवकुमार यांना पाचारण करण्यात आले आहे. युती सरकार स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा सरकार स्थिर ठेवण्यासाठी पक्षातील असंतुष्टांची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.\nनिजद-काँग्रेस आमदारांशी संपर्क नाही :येडियुराप्पा\nनवी दिल्लीत असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांनी ऑपरेशन कमळचे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेजबाबदारपणे विधान केले आहे. आपण कोणत्याही काँग्रेस किंवा निजद आमदारांशी संपर्क साधलेला नाही. निजद नेत्यांनीच सरकार स्थिर ठेवण्यासाठी आपल्या पक्षातील आमदारांशी संपर्क साधला आहे, असा आरोप येडियुराप्पा यांनी केला आहे.\nकाँग्रेस आमदारांपाठोपाठ निजदमधील आमदारांनाही भाजपने गळ घातल्याची चर्चा आहे. मंत्री एच. डी. रेवण्णा यांची हुकूमशाही आणि निगम-महामंडळांवर अध्यक्षपदे न मिळाल्याने निजदमधील असंतुष्ट आमदारांची माहिती मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही जणांशी चर्चा करून त्यांना आमिषे दाखविण्यात आल्याचे समजते.\nभाजपने ऑपरेशन कमळ राबविल्याची माहिती मिळताच सतर्क झालेल्या राज्य काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी बेंगळूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये पक्षातील आमदारांनी बैठक बोलावून चर्चा केली. संबंधित जिल्हय़ातील पालकमंत्र्यांनी पक्षातील आमदार भाजपच्या वाटेवर जाणार नाही याची जबाबदारी उचलावी. भाजपच्या ऑपरेशन कमळची भीती असल्याने या आमदारांना सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ‘बी अलर्ट’ (भाजपपासून सतर्क) रहा अशी सूचना, युती सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी दिली आहे.\n42 आयएस दहशतवाद्यांना इराकने फासावर लटकविले\nभारताच्या सीमेवर चीनचा ‘गेमप्लॅन’\nसरकारकडून वस्तू-सेवा कर दिन साजरा\nएकत्रित निवडणूक प्रस्तावाला रजनीकांत यांचा पाठिंबा\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-accidental-prime-minister-official-trailer/", "date_download": "2019-01-20T09:06:02Z", "digest": "sha1:M5LVSCPSW7CNMQZOLQW5XIVQYY6BYM5A", "length": 7498, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'The Accidental Prime Minister’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ; कॉंग्रेस कोर्टात जाणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘The Accidental Prime Minister’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ; कॉंग्रेस कोर्टात जाणार\nटीम महाराष्ट्र देशा : अनेक दिवसापासून अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘The Accidental Prime Minister’ चर्चेत आहे.आज या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट असून अनुपम खेर त्यांची भूमिका निभावत आहेत.\nहा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांचे पुस्तक ‘The Accidental Prime Minister’ यावर आधारित आहे.त्या पुस्तकात त्यांनी २००४ ते २०१४ दरम्यानच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.चित्रपटात अक्षय खन्ना यांनी संजय बारू यांची तर सुजैन बर्नट यांनी सोनिया गांधी, आहना कुमरा यांनी प्रियंका गांधी आणि अर्जुन माथुर यांनी राहुल गांधीची भूमिका निभावली आहे.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nविजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित हा चित्रपट १९ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.मात्र त्यापूर्वी मोठा वाद होऊ शकतो. ‘The Accidental Prime Minister’ सिनेमाविरोधात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे कोर्टात जाणार आहेत.राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आणि गांधी घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nअमित ठाकरेंंचे लग्न ; राज ठाकरे यांनी मारली मोदी – शहांंच्या नावावर फुली\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाकडून आज राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याच्या निर्णय देण्यात आला. यावर…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जात��त तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-rto-office-agent-53742", "date_download": "2019-01-20T09:33:17Z", "digest": "sha1:R6SRYEFSHWYVBDIDYYMKFSCOP2YAIP26", "length": 18429, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news rto office agent आरटीओ कार्यालयातील दलालांचा विळखा ‘तात्पुरता’ सैल | eSakal", "raw_content": "\nआरटीओ कार्यालयातील दलालांचा विळखा ‘तात्पुरता’ सैल\nसोमवार, 19 जून 2017\nजळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दलाल आणि एका मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाने थेट आरटीओंच्या दालनात जाऊन शिवीगाळ करत गोंधळ घालण्याचे निमित्त झाले आणि आरटीओंनी त्यांच्या विभागाला विळखा दिलेल्या साऱ्या दलालांना परिसराबाहेर काढले. आरटीओ कार्यालय आणि दलाल हे नातं ठरलेलं.. भ्रष्ट यंत्रणेनेच घट्ट केलेल्या या नात्याला सहजासहजी तोडणं अशक्‍य. तरीही जळगाव आरटीओंनी शुक्रवारच्या प्रकारानंतर कारवाई केली आणि कार्यालयीन परिसराने मोकळा श्‍वास घेतला..\nजळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दलाल आणि एका मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाने थेट आरटीओंच्या दालनात जाऊन शिवीगाळ करत गोंधळ घालण्याचे निमित्त झाले आणि आरटीओंनी त्यांच्या विभागाला विळखा दिलेल्या साऱ्या दलालांना परिसराबाहेर काढले. आरटीओ कार्यालय आणि दलाल हे नातं ठरलेलं.. भ्रष्ट यंत्रणेनेच घट्ट केलेल्या या नात्याला सहजासहजी तोडणं अशक्‍य. तरीही जळगाव आरटीओंनी शुक्रवारच्या प्रकारानंतर कारवाई केली आणि कार्यालयीन परिसराने मोकळा श्‍वास घेतला.. या कार्यालयात सर्वसामान्यांची होणारी लूट, त्यास अधिकाऱ्यांचा उघड ‘आशीर्वाद’ अशा वातावरणात या कारवाईचे चित्र आशादायी वाटत असले तरी ते तात्पुरते असू नये, अशी अपेक्षा आहे.\nउपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अर्थात ‘आरटीओ’ विभाग. कायदेशीर कामाचेही हमखास पैसे मिळवून देणारे एक ‘बदनाम’ डिपार्टमेंट म्हणून या कार्यालयाचा लौकिक. देशभरातील लाखो, करोडो वाहनांशी संबंधित कामे करून घेण्याचे हे कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे कुरणच. ही यंत्रणा अगदी चित्रपटातील मूळ कथानकाचा विषय होते आणि त्यातून कमल हसनचा ‘हिंदुस्थानी’ साकारतो. साधारण दशकापूर्व�� तरी या कार्यालयाची हीच प्रतिमा जनमानसात कायम होती व आजही आहे. परिवहन विभागाने विविध प्रकारचे परवाने, मान्यतेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही ‘आरटीओ’च्या प्रतिमेत फार काही बदल झालेला नाही. ज्याठिकाणी अशा भ्रष्ट मार्गाचा अतिरेक होतो त्याठिकाणी अनेकदा संघर्ष निर्माण होऊन, त्यातून तात्पुरत्या कारवाया होऊनही पुन्हा ‘जैसे थे’च स्थिती निर्माण होत असेल तर त्यात नवल वाटण्यासारखेही काही नाही. आणि म्हणूनच शुक्रवारी जळगाव आरटीओ कार्यालयात दलाल आणि अधिकारी यांच्यातील वादानंतर आरटीओंनी राबविलेल्या ‘स्वच्छता’ मोहिमेच्या शाश्‍वत परिणामाबद्दल शंका येते. कारण, याआधीही याच आरटीओ कार्यालयाने अशाप्रकारचे किंवा यापेक्षाही तीव्र वाद अनुभवले, अशा स्वरूपाची कारवाईही बघितली. तत्कालीन आरटीओ खरे, आनंद पाटील यांच्या कार्यकाळातही असे वाद होऊन कार्यालयीन परिसरात ‘साफसफाई’ झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा हा परिसर दलालांच्या विळख्यात अडकला, तो आजपर्यंत कायम आहे.\nवस्तुत: गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानातील बदलाने बहुतांश शासकीय कार्यालयीन कामकाजात संगणकाचा वापर होऊ लागला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या कामांच्या प्रगतीत ‘दोन पावले’ पुढे टाकून बरीचशी कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत. परिवहन विभागही त्याला अपवाद नाही. वाहन परवाना असो की, वाहनांची नोंदणी सर्वकाही संगणकीकृत आणि रीतसर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घरपोच सेवा. कोणत्याही कामासाठी ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करणे, शुल्क भरणे, आवश्‍यक ती कागदपत्रे सादर करणे शक्‍य झाले आहे. या प्रक्रियेत कुठेही दलाल येऊ नये, हा यामागचा हेतू. मात्र, तरीही आरटीओ विभाग दलालांच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही, आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे तांत्रिक सुविधेच्या परिपूर्ण सज्जतेचा अभाव. सर्व्हर डाऊन असणे, वाहनधारकांना पुरेशी माहिती नसणे आणि कार्यालयातील यंत्रणेकडून लोकांची स्वार्थासाठी होणारी अडवणूक हीदेखील कारणे आहेत. कोणत्या न कोणत्या निमित्ताने वाहनधारकाला वेठीस धरले म्हणजे तो दलालाकडे जाईल, हे आवर्जून बघितले जाते. त्यातूनच हा विळखा घट्ट झालांय.. आरटीओंच्या प्रतिष्ठेला जेव्हा एखाद्या प्रकारातून धक्का लागतो, तेवढ्यापुरती कारवा�� होते. जयंत पाटलांनी काल-परवा जी कारवाई केली, तिचे स्वागतच झाले. मात्र, ही कारवाई तात्पुरती नको.. शाश्‍वत हवी. अर्थात, त्यासाठी आरटीओ विभागातील संपूर्ण यंत्रणेला पूर्णपणे ‘लोकाभिमुख’ व्हावे लागेल, ते कितपत शक्‍य आहे..\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nबिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी\nकुरखेडा (जि. गडचिरोली) : गावात आलेल्या बिबट्याला पिटाळून लावताना त्याने हल्ला केल्याने गावातील तीन व्यक्‍ती व एक कुत्रा जखमी झाला. ही घटना शनिवारी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/6550-ivo-yvivo-y71-with-6-inch-fullview-display-launched-in-india-price", "date_download": "2019-01-20T09:31:26Z", "digest": "sha1:RVPKN5NOBUSXBCPD47LKPDO5NG4WERPN", "length": 4776, "nlines": 129, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत\nविवो कंपनीनं आपला वाय 71 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केलीय. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर snapdragon 425 प्रोसेसर देण्यात आलाय. याचा रॅम 3 जीबी असून 16 जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आलाय. यात 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असून यात AI युक्त ब्युटी फेस हे फिचर देण्यात आले आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sohrabuddin-encounter/", "date_download": "2019-01-20T09:11:25Z", "digest": "sha1:ZSYOCLS5CAVADNYFPR47JZUQ5Q3EUWI3", "length": 7499, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोहराबुद्दीन एन्काऊन्टर प्रकरणातीलसर्व 22 आरोपी दोषमुक्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसोहराबुद्दीन एन्काऊन्टर प्रकरणातीलसर्व 22 आरोपी दोषमुक्त\nटीम महाराष्ट्र देशा- सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला असून सर्व 22 आरोपींना सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आले आहे. सरकारी पक्षाला समाधानकारक आणि ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.\nवाह मोदीजी वाह : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10…\nराहुल गांधी पंतप्रधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’\nसोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाशी सोहरा���ुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. तसेच त्याची बायको त्यानंतर गायब झाली होती. तिलाही मारण्यात आल्याचे बोलले जात होते.\nसोहराबुद्दीनचा मदतनीस तुलसीराम याने ही बनावट चकमक पाहिली होती. मात्र, पोलिसांनी डिसेंबर 2006मध्ये छपरी गावाजवळ त्यालाही चकमकीत ठार मारले होते. दरम्यान, या प्रकरणात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही आरोप करण्यात आला होता. मात्र 2014 मध्ये न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.\nवाह मोदीजी वाह : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण\nराहुल गांधी पंतप्रधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’\nमहापौर पदासाठी रस्सीखेच ; गिरीश महाजन नगरमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांसाठी 100 खासदारक्या कुर्बान करायला तयार : खा.पाटील\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T08:41:01Z", "digest": "sha1:PTDOBMT3TRH7AEFY5SVHGP46ZKVK4WBL", "length": 5307, "nlines": 66, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "अरूण जेटली – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nलटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…\nलोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्र�� राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cheap-regular+tops-price-list.html", "date_download": "2019-01-20T09:00:43Z", "digest": "sha1:XKEYWEPF2CM74WHFPA4KDRMOJSORTQJX", "length": 18858, "nlines": 469, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये रेगुलर टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap रेगुलर टॉप्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टॉप्स India मध्ये Rs.199 येथे सुरू म्हणून 20 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मॅक्स सासूल रोल UP सलिव्ह फ्लोरल प्रिंट वूमन s टॉप SKUPDcJSPT Rs. 539 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये रेगुलर टॉप आहे.\nकिंमत श्रेणी रेगुलर टॉप्स < / strong>\n108 रेगुलर टॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 663. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला थे कॉटन कंपनी लुक्सवरी तशीरंट्स कँडी उपलब्ध India आह��. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 127 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nथे कॉटन कंपनी लुक्सवरी तशीरंट्स कँडी\nहैपेरणाशन बेरीज अँड व्हाईट कलर प्रिंटेड सलीवेळेस T शिर्ट्स फॉर वूमन\nतसग ब्रीझ प्रिंटेड वूमन s राऊंड नेक T शर्ट\nगारफील्ड सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nवेअकुपिया वूमन s टॉप\nमॅक्स सासूल शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक रेड\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक रेड\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक खाकी\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक विविध ब्लू\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक डार्क ब्लू\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक रुस्त\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक लिट पिंक\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक खाकी\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक लिट पिंक\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक लिट पूरपले\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक दीप औरंगे\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक दीप पूरपले\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक कँडी पिंक\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक ब्रिगत औरंगे\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक रुस्त\nक्लिफ्टन वूमन स बेसिक कॉटन T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक झेपह्यर ग्रीन\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह राऊंड नेक विने\nक्लिफ्टन वूमन स बेसिक T शर्ट फुल्ल सलिव्ह व नेक लिट ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagar-accident-near-belapur-five-youth-kill/", "date_download": "2019-01-20T08:49:38Z", "digest": "sha1:MMT2QHC2MB7ZM7J7JUN474DP3MM6DNEZ", "length": 5342, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार\nनगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार\nबेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.\nमृतांमध्ये नितीन सोनवणे (वय २७), शिवा ढोकचौळे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. तर पियुष पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात जखमी झाला आहे.\nहे सर्व स्विफ्ट कारमधून (क्रमांक एमएच १७, एसी ९००९) वाढदिवसाच्या पार्टीसाठी देवळाली प्रवरा येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन समोरुन येणा-या टँकरवर (क्रमांक एमएच ०४, आर ९६६६) आदळली. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही (एमएच १७, ६०५५) या कारवर येऊन आदळली. यात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nनगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार\nजेव्हा गाय-बैल रॅम्पवॉक करतात \nबेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला\nकांदा लागवडीकडे शेतकर्‍यांची ओढ\nरवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/tractor-accident-one-death-shirguppe/", "date_download": "2019-01-20T08:51:56Z", "digest": "sha1:5JXAR4EXNCYDK4XIY2JDAYEJQ7QVPGWI", "length": 4625, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार\nऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार\nऊस वाहतूक ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायलस्वार शिरगुप्पी (ता. अथणी) येथील रहिवासी जाफर हबीब सनदी (वय35) ठार झाला.\nहा अपघात गुरुवारी सकाळी 11 वा. मांजरीवाडी (ता. चिकोडी) येथील येडूरवाडी क्रॉसजवळ झाला. या घटनेची नोंद अंकली पोलिस स्थानकात झाली असून अधिक तपास फौजदार वीरण्णा लट्टी करत\nशिरगुप्पीहून मांजरीकडे येणार्‍या भरधाव ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या मोटारसायकलस्वार जाफर हबीब सनदी याला जोराची धडक दिली. या धडकेत जाफर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घेऊन जात असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरचालक अपघातानंतर फरारी झाला आहे.\nसुरेशकडे बेनामी मालमत्ता 10 कोटींची\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nहिंडलग्यात सफाई मोहीम सुरू\nऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Anna-s-thoughts-were-supportive-of-progressive-movements-across-the-country/", "date_download": "2019-01-20T08:48:24Z", "digest": "sha1:QES6R2O5G3GPFI2BF4TZQDHZSOH6MXFG", "length": 7461, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रांतिवीर नागनाथअण्णा अष्टपैलू नेते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › क्रांतिवीर नागनाथअण्णा अष्टपैलू नेते\nक्रांतिवीर नागनाथअण्णा अष्टपैलू नेते\nक्रांतीवीर नागनाथअण्णांनी स्वातंत्र्यानंतर रचनात्मक कार्य करताना सहकाराचा पर्याय निवडला. सत्ताधार्‍यांच्या विरोधात राहून वंचित स���ाजासाठी वेगळा इतिहास निर्माण केला. ते अष्टपैलू नेते होते, असे गौरवोद‍्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी येथे काढले.पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सहाव्या स्मृतीदिन कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. विकास आमटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर नागनाथअण्णा समाधीस्थळ क्रांतिसिंह नाना पाटील आणि हुतात्मा किसन अहिर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहण्यात आले.\nडॉ. मोरे म्हणाले, अण्णांचा विचार हा देशभरातील पुरोगामी चळवळींना आधार देणारा होता. भांडवलशाहीच्या विरोधात लढताना त्यांनी सहकार शस्त्राचा वापर केला. संपूर्ण महाराष्ट्र हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. डॉ. आमटे म्हणाले, डॉ. बाबा आमटे आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा यांचे कार्य यामध्ये साम्य आहे. त्यांनी समाज हेच घर मानले. अजूनही सरकारचे उपेक्षितांकडे लक्ष पोहोचलेले नाही.\nकुसुमताई नायकवडी म्हणाल्या, नायकवडी यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आजसुद्धा आपण नव्या संघर्षाला तयार झाले पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही. मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची तयारी करावी लागेल.\nश्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, देशाचे नेतृत्व करायची ताकद महाराष्ट्रात आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कोट्यावधींचे घोटाळे करून देश सोडून अनेकजण पळून जात आहेत. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. नेमके कोणाचे संरक्षण केले जाते आहे तेच कळत नाही.हुतात्मा उद्योग समुहाचे प्रमुख वैभव नायकवडी म्हणाले, आजच्या युवा पिढीसमोर अण्णांचे कर्तृत्व हा मोठा आदर्श आहे. सर्वांनी संघटित ताकदीवर स्वराज्याचे सुराज्य करूया.\nकारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, प्रा.डॉ. बाबुराव गुरव, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, सरपंच डॉ. शुभांगी माळी, वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, अरुण यादव, डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, डॉ. सुरेश कदम, यशवंत बाबर, वंदना माने, डॉ. अशोक माळी, संजय अहीर, उमेश घोरपडे, मोहन सव्वाशे, सावकर कदम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Granth-Festival-from-Satara-to-tomorrow/", "date_download": "2019-01-20T09:52:25Z", "digest": "sha1:RSCEQSP4MPOGWTHSCD34RHD6XFH3K6VE", "length": 7698, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात उद्यापासून ग्रंथमहोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात उद्यापासून ग्रंथमहोत्सव\nजिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. 5 ते 8 जानेवारी या कालावधीत जिल्हा परिषद मैदानावर विंदा करंदीकर नगरीमध्ये ‘ग्रंथमहोत्सव 2018’ आयोजित केला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस , उपाध्यक्ष वि.ना.लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nमंगळवार दि. 5 रोजी सकाळी 8.30 गांधी मैदान, राजवाडा येथे ग्रंथ दिंडीचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून 11 वा. ग्रंथमहोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक विजय कोळेकर यांच्या हस्ते व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.\nदु. 3 वा. ‘जपूया देणं निसर्गाचं’ कार्यक्रम होणार असून सायं. 7 वा. स्वर निनाद प्रस्तुत ‘बरसात सप्तसुरांची’ हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 6 रोजी सकाळी 8.30 वा.चला घडूया, 11 वा. संशोधकांच्या सहवासात, दु. 3 ते 5 या वेळेत साहित्य आणि राजकारण अनुगंध या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायं. 7 वा. खा. उदयनराजे यांच्या हस्ते संभाजी मालिकेतील कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.\nरविवार दि. 7 रोजी सकाळी 8.30 वा. विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम, दु. 3 वा. ग्रंथमहोत्सवाचा सांगता समारंभ ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळक�� , उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व संजय अवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायं.7 वा. गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी 8.30 वा. कथाकथन, 11 वा. इथे घडतात वाचक वक्ते, दु. 3 वा. कवि संमेलन, सायं. 5.30 वा. कविता करंदीकरांची, गाणी पाडगावकरांची हा कार्यक्रम होणार आहे.\nमुंबई, नागपुर, कोल्हापुर व पुणे यासह विविध ठिकाणचे सुमारे 110 पुस्तकांचे स्टॉल सहभागी होणार आहेत. या ग्रंथमहोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त वाचक व ग्रंथप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन ग्रंथमहोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी डॉ. राजेंद्र माने, प्रा. साहेबराव होळ, प्रदीप कांबळे, प्रल्हाद पारटे, ल.गो.जाधव, शेखर हसबनीस, सुनील बंबाडे व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nसावकारीप्रकरणी ६ जणांवर गुन्हा\nसातार्‍यात तोडफोड; बंद कडकडीत\nतणावपूर्ण शांततेत कराडात बंद\nयमाईदेवी रथोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी\nनायगावला महिला विद्यापीठ व्हावे\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/state-government-employees-strike-tomorrow-299135.html", "date_download": "2019-01-20T09:13:26Z", "digest": "sha1:4O6ZDTMHEOF53YWQFHPFUM2SM4CATSDD", "length": 15558, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर", "raw_content": "\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्��ान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nराज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर\nतब्बल 19 लाख तृतीय आणि चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत.\nमुंबई, 06 आॅगस्ट : तब्बल 19 लाख तृतीय आणि चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुढचे 3 दिवस मंत्रालयातला कारभार ठप्प राहणार असल्याचं कळतंय. तसंच सरकारी शाळा, रूग्णालंय आणि इतर महत्त��वाच्या कार्यालयांच्या कामकाजावरही या संपाचा विपरीत परिणाम होणार आहे.\nविविध मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान संप पुकारलाय. शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली.\nसातव्या वेतन आयोगाची जानेवारी -2019 पासून अंमलबजावणी करण्याचा आणि 4 हजार कोटींची महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र सरकारनं थकीत महागाई भत्त्याच्या स्वरूपात 10 हजार कोटी मंजूर करण्याची मागणी करत संपाचं हत्यार उपसलंय. तसंच नोकरभरतीवरची स्थगिती उठवण्यात यावी ही देखील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.\nआज मुंबईत संघटनेची समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत ७ ते ९ आॅगस्ट संप करण्याचा निर्धार केलाय या संघटनाचे राज्यात ३ आणि ४ श्रेणीचे सुमारे १९ लाख कर्मचारी आहेत. मुख्यमंत्री यांना राज्य सरकारी कर्मचारी विषयी घेतलेल्या निर्णयावर खुश नाही. संघटना म्हणून संप करण्याची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी यांनी संघटना समवेत बैठक घेतली त्यात जानेवारीपासून फरक देण्याची भूमिका घेतली त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रूपये देण्याचं सांगितलं पण संघटना म्हणणे आहे की, मुळात दहा हजार कोटी तरतूद असताना ती कमी का केली, त्यात नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणे चुकीच आहे.\nउद्या कोणत्या सेवा ठप्प \n- शासकीय शाळा (महापालिका, जिल्हापरिषद, नगरपालिका शाळा)\n- जिल्हा परिषद कार्यालय\nसंपात कोण सहभागी होणार \n- सगळ्या शासकीय शाळांमधले कर्मचारी\n- रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी\n- राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटना\n- कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय, मुंबई\nVIDEO : लोकसभेतलं हिना गावितांचं संपूर्ण भाषण\nशनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप\nVIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-yeotmal/", "date_download": "2019-01-20T09:11:46Z", "digest": "sha1:ZD74OQGAI25WJJIMLAE2C5UENBNP2MPZ", "length": 8957, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आत्महत्या Yeotmal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा\nयवतमाळ जिल्ह्यातील मनपूर येथील विजय विश्वनाथ पारधी या शेतकऱ्याने एेन पोळ्याच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/all/page-7/", "date_download": "2019-01-20T09:09:20Z", "digest": "sha1:QK673P7XHXO4AZRVNXZFHPCMQEYIU47I", "length": 12009, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चा- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nब्लॉग स्पेसAug 12, 2017\nपावसाळी अधिवेशनात 'ओन्ली सीएम...'विरोधकांना राजकीय 'अॅनेस्थेशिया'ची गुंगी की संमोहन \nपावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनाने काय दिलं. यापेक्षाही या अधिवेशनाने काय शिकवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत कुठलंही आंदोलन नाही, घोषणा नाही, स्थगन प्रस्ताव नाही असं गेल्या 10 वर्षांतील पहिलंच अधिवेशन पाहिलंय...राज्यात प्रतिस्पर्ध्यांचा गेम करण्याच्या नादात जनता मात्र सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये लाथाळलेला फूटबॉल बनून गेलीय.\nमराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात, 5 आंदोलकांचा मृत्यू\nफक्त 5 मिनीटात संपूर्ण मराठा मोर्चा\nमराठा मोर्चामुळे स्थळं यायला लागली पण..,'रणरागिणीं'चा खुलासा\n, मुंबई पोलिसांच्या नियोजनामुळे 'नो ट्रॅफिक जाम'\nआझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांचा नितेश राणेंना घेराव\nमराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी 'या' केल्यात घोषणा\nमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मोर्चेकरी समाधानी तर विरोधक नाराज\nराजेंचा साधेपणा, मराठा मोर्च्यात कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून बसले\nमराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा 'इफेक्ट'\nफोटो गॅलरी Aug 9, 2017\nमुंबापुरी भगवीमय, पाहा मराठा मोर्चाचे फोटो\nआझाद मैदानात आशिष शेलारांना धक्काबुक्की \nमराठा मोर्चासाठी बीएमसीकडून खास सुविधा, जाणून घ्या इथं \nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/home/all/page-6/", "date_download": "2019-01-20T09:06:30Z", "digest": "sha1:V2HXBXDBQ5V5XHIWTAA5MWL6ZVDJD3GG", "length": 11190, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Home- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमु���बई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर \nजर तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा आणि बातमी नीट वाचा.\nसलमान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार का\nपंतप्रधान दहशतवाद्यांचं सर्वात मोठं टार्गेट,गृहमंत्रालयाचा पु्न्हा अलर्ट\nरमजान महिना संपला, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध होणार कारव���ई\nआरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतर आता ईएमआयवर एवढी रक्कम वाढणार \nआरबीआयचं पतधोरण जाहीर, रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ, कर्ज महागलं\nअटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका\nऔक्षण करून भुजबळांचं घरी केलं स्वागत\n'खंडणी'च्या जोरावर माओवाद्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे\nमतदान न करणाऱ्यांना हातपाय बांधून आणा -येडियुरप्पा\nअनुष्का शर्मा मुक्या प्राण्यांसाठी बांधणार अॅनिमल शेल्टर \nलाईफस्टाईल Apr 25, 2018\n हे उपाय करून पहा\nमहाराष्ट्र Apr 25, 2018\n मुद्रांक शुल्कासाठी द्यावे लागतील फक्त एक हजार रूपये\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sonia-gandhi/", "date_download": "2019-01-20T08:42:37Z", "digest": "sha1:Q7XLZQ6LJES65JHFFJGGGEYBU5QWUO6H", "length": 11745, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonia Gandhi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार व��्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nVIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता\nThe Accidental Prime Minister सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. सिनेमाचा ट्रेलर पाहूनच वाद सुरू झालेत. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारलीय अनुपम खेरनं. भूमिका, सिनेमा, काँट्रोव्हर्सी याबद्दल अनुपम खेरशी बातचीत केलीय आमचा प्रतिनिधी विराज मुळेनं\nThe Accidental Prime Minister Trailer यु ट्युबवरून गायब, सर्च केल्यावर दिसतो 'हा' व्हिडिओ\nआॅगस्टा वेस्टलँड प्रकरणी मिशेलनं घेतलं सोनिया गांधींचं नाव, EDची माहिती\nVIDEO : 'या' अभिनेत्रीनं स्वीकारलं सोनिया गांधींच्या भूमिकेचं आव्हान\n#TheAccidentalPrimeMinister : 'या' अभिनेत्रीनं साकारल्यात सोनिया गांधी\nनॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया आणि राहुल गांधी यांना मोठा झटका\nसोनिया गांधींसोबत पहिल्यांदाच झळकले संजय गांधींचे पोस्टर्स\nकाँग्रेसमध्ये मोठा वाद, प्रियांका पोहोचल्या राहुल गांधींच्या निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या सोनिया गांध���ंना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nEXCLUSIVE VIDEO: बापूंचा स्वावलंबनाचा धडा सोनिया गांधींनी गिरवला\nLIVE: शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राहुल गांधींनी केला निषेध\nपंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mpsc-first-reserved-for-maratha/", "date_download": "2019-01-20T09:34:28Z", "digest": "sha1:FJEMNREQ4MJMNUBJBISMEHWUM6BUKYAU", "length": 7980, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एमपीएससी’ची जाहिरात, मराठा समाजासाठी पहिल्यांदाच राखीव जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएमपीएससी’ची जाहिरात, मराठा समाजासाठी पहिल्यांदाच राखीव जागा\nटीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 342 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण जाहीर केले होते. त्यामुळे सरकारने नुकतीच मेगाभरती जाहीर केली आहे.\nया मेगाभरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, हे सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आता जाहीर झालेल्या एमपीएससी जाहिरातीमध्ये मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवल्या आहेत. सध्या सरकारने एकूण 342 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी पदासाठी 4 जागा, पोलिस उप अधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदासाठी 3, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) 1, तहसिलदार 6, उपशिक्षण अधिकारी 2 अशी पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nसध्या सरकारने एकूण 342 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत उपजिल्हाधि���ारी पदासाठी 40 जागा, पोलिस उप अधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदासाठी 34, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) 16, तहसिलदार 77,उद्योग उपसंचालक 2,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 3,कक्ष अधिकारी 16,नायब तहसीलदार 113,उद्योग अधिकारी 5,सहाय्यक गटविकास अधिकारी 11, उपशिक्षण अधिकारी 25 अशी पदे असणार आहेत.सर्व जिल्ह्यांची मागणी पत्रके आल्यानंतर या जागा वाढण्याची शक्यता आहे.\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7748-ratnagiri-traditional-dahihandi-celebration", "date_download": "2019-01-20T08:29:17Z", "digest": "sha1:FSJ5JV6MQWIUO7R2ZTZYW3CEB3DJYSDV", "length": 7211, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "गुहागरमधील साखळी गोविंदाची एक अनोखी परंपरा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगुहागरमधील साखळी गोविंदाची एक अनोखी परंपरा\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, रत्नागिरी\t 03 September 2018\nरत्नागिरीतल्या गुहागरमधील जानवळे गावात गोविंदाची एक अनोखी परंपरा गेली वर्षानुवर्षे सुरू आहे. गुहागरमधील जानवळे गावातला गोविंदा एका वेगळ्या परंपरेमुळे प्रसिद्ध आहे.\nगावच्या सहणेच्या ठिकाणी वाडीतले सर्व ग्रामस्थ एकत्र जमून एक साखळी तयार करतात आणि ही साखळी अतूटपणे वाडीवस्तीत एक ताल धरत प्रत्येक घर घेते. प्रत्येक घराच्या अंगणात गोल रिंगण करून नाचत अंगावर पाणी, दही, ताक घेत पुढे निघून जातात.\nही साखळी गोविंदाची परंपरा पूर्वीपासून सुरू असून आजही इथले तरुण ही प्रथा अखंडीतपणे पुढे चालवत आहेत. विशेष म्हणजे अगदी लहान बालकांपासून जेष्ठ ग्रामस्थ या परंपरेत सहभागी होतात.\nगोविंदाच्या सुरक्षेसाठी इथले सर्व नागरिक यामध्ये सहभाग घेत तरुणांच मनोधैर्य वाढवत असतात. येथील गोविंदा साधारणपणे 40 ते 50 हंडी फोडुन नदीवर एकत्रित अंघोळ करून सहाणेवर पुन्हा एकत्र येतात आणि जमलेला सर्व प्रसाद सर्वांना वाटून गोविंदाचा समारोप करतात.\nहा प्रसिद्ध साखळी गोविंदा पाहण्यासाठी अनेक भागातून नागरिक जानवळेमध्ये आवर्जून येतात.\nकोकणात थंडीची चाहूल; समुद्र किनाऱ्यावर परदेशी पक्षांचे आगमन\n‘प्रकल्पाला 95% असहमती असतानाही प्रकल्प लादला जातोय’ - रिफायनरी विरोधी समिती\nआंबेनळी बस दुर्घटनेपुर्वीचा व्हिडीओ 'जय महाराष्ट्र'च्या हाती...\nरत्नागिरी स्थानकात प्रवाशांनी रोखली पॅसेंजर...\nओणमची परंपरा महापुरामुळे खंडित\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/06/national-womens-commision.html", "date_download": "2019-01-20T09:46:14Z", "digest": "sha1:5KPDRNFXVD6I52EZ4O7TZ7KQCI32G7TH", "length": 12110, "nlines": 127, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राष्ट्रीय महिला आयोग - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science राष्ट्रीय महिला आयोग\n०१. 'राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९०' या कायद्यान्वये १९९२ साली या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगात १ अध्यक्ष व इतर ५ सदस्य असतात. यासोबतच एक सदस्य सचिव असतात\n०२. सध्या ��लिता कुमारमंगलम या आयोगाच्या अध्यक्षा आहेत.\n०३. आयोग 'राष्ट्र महिला' नावाचे एक मासिक प्रकाशित करतो.\n०१. भारतीय संविधान आणि कायदे प्रणालीत महिलांच्या हितसंबंधाचे संवर्धन करण्यासाठी पुरवण्यात आलेल्या सर्व बाबींचा तपास आणि परीक्षण करणे.\n०२. या बाबींच्या कार्यवाहीसाठी केंद्रशासनास वार्षिक अहवाल सादर करणे.\n०३. महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारसी सुचवणे.\n०४. महिलांवर परिणाम करणाऱ्या बाबींविषयी शासनास सल्ला देणे, महिलांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि कायदेशीर उपाययोजनांची शिफारस करणे.\n०५. घटना व कायदेप्रणालीत महिलाविषयक तरतुदींच्या उल्लंघनाची प्रकरणे संबंधित अधिसत्तेपुढे सादर करणे.\n०६. महिलांच्या हक्कांची गळचेपी आणि समता व विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच महिलांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांच्या अंमलबजावणीकडे झालेले दुर्लक्ष. या बाबिंविषयीच्या तक्रारींची दखल घेणे व त्यावर कारवाई करणे.\n०७. महिलाप्रती केला जाणारा भेदभाव आणि त्यांच्यावर केली जाणारी हिंसा यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची सखोल चौकशी व विशेष अभ्यास करणे\n०८. जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांना रास्त प्रतिनिधित्व देण्यासाठी शिफारसी सुचवता याव्यात यासाठी प्रोत्साहनपर आणि शैक्षणिक संशोधनास चालना देणे.\n०९. केंद्र आणि राज्यातील महिला विकासाचे मूल्यमापन करणे.\n१०. ज्या ठिकाणी महिलांना कैदी म्हणून स्थानबध्द केलेले असते अशा ठिकाणी भेटी देणे आणि आवश्यकता वाटल्यास तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी शिफारसी देणे.\n११. महिलांशी संबंधित बाबींविषयी शासनास अहवाल सादर करणे.\nराष्ट्रीय महिला आयोगाची इतर कार्ये\n०१. महिलांशी संबंधित कायद्यामध्ये शासनाला सल्ला देणे.\n०२. महिलांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.\n०३. घटनादुरुस्तीने महिलांच्या हितासाठी परिवर्तनाची मागणी करणे.\nमहिला आयोगाचे महत्वाचे योगदान\n०१. हिंदू विवाह कायदा (१९५३), हुंडा प्रतिबंधक कायदा (१९६१), अपराधी कायदा तसेच महिलांशी घरगुती हिंसा प्रस्ताव (१९९४) या कायद्यातील परिवर्तन हि आयोगाची महत्वपूर्ण कार्ये आहेत.\n०२. फखरुद्दीन मुबारक विरुध्द जैतूनबी मुबारक या प्रकरणात आयोगाने हस्तक्षेप करून मुस्लिम महिलांच्या बाजूने निर्णय दिला.\n०३. राष्ट्रीय महिला आयोग केवळ तक्रार ऐकणारा आयोग नाही तर त्या तक्रारीची चौकशी करणारा तसेच सल्ला देणारा आयोग सुध्दा आहे.\n०४. अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर प्रकरणात आयोगाद्वारे चौकशी समित्या नेमल्या जातात.\n०१ - जयंती पटनाईक - ३ फेब्रुवारी १९९२ ते ३० जानेवारी १९९५\n०२ - डॉ. व्ही. महिनी गिरी - २१ जुलै १९९५ ते २० जुलै १९९८\n०३ - विभा पार्थसारथी - १८ जानेवारी १९९९ ते १७ जानेवारी २००२\n०४ - डॉ. पूर्णिमा अडवाणी - २५ जानेवारी २००२ ते २४ जानेवारी २००५\n०५ - डॉ. गिरीजा व्यास - १६ फेब्रुवारी २००५ ते १५ फेब्रुवारी २००८\n०६ - डॉ. गिरीजा व्यास - ९ एप्रिल २००८ ते ८ एप्रिल २०११\n०७ - ममता शर्मा - २ ऑगस्ट २०११ ते १ ऑगस्ट २०१४\n०८ - ललिता कुमारमंगलम - १७ सप्टेंबर २०१४ पासून\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2019-01-20T08:51:15Z", "digest": "sha1:NQJJA3LRP5G22ZHILCEWTEVUHIWXXSE6", "length": 5880, "nlines": 87, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:माधव त्र्यंबक पटवर्धन - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: प माधव पटवर्धन\n१८९४ १९३९ माधव त्र्यंबक पटवर्धन\nमाधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.\nफारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)\nविरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)\nनकुलालङ���कार (इ.स्. १९२९, दीर्घकाव्य)\nगज्जलांजली (१९३३, स्फुट गझला)\nतुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)\nउमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)\nद्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)\nमधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)\nभाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)\nकाव्यविहार (इ.स. १९४७, लेखसंग्रह)\nकाव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)\nजीव तुला लोभला माझ्यावरी\nमराठी असे आमुची मायबोली\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१२ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathiplanet.com/aathavan-marathi-status/", "date_download": "2019-01-20T09:35:22Z", "digest": "sha1:RRLOTGM7RND2NGYNLF4DTYIQX2VV5QWO", "length": 16800, "nlines": 266, "source_domain": "marathiplanet.com", "title": "Aathavan Marathi Status | Marathi Planet", "raw_content": "\nतुझ्या आठवणीत‬ राहणं खुप सोप ‪झालय‬ पण ‪‎तुला‬ विसरणं खुप कठीण\nकधी न वाटले मला क्षण असेही येतील कधी\nहोत्या छोट्या छोट्या आठवणी बनतील माझाच एक पारधी\nआठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस\nमला माहित आहे मी तुला आवडत नाही\nअन् माझा मात्र तुझ्या आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही\nपूरता पूरेना ते आयुष्य, मिळता मिळेना ते प्रेम\nजुळता जुळेना ती सोबत, पुसता पुसेना ती आठवण\nआठवणी मध्ये नको शोधू मला काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या\nजेव्हा भेटीची ओढ लागेल तुला मी भेटेल ह्रुदयाच्या ठोक्यात् तुझ्या\nआज तुझी खुप आठवण येत आहे. का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत आहे\nस्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत आहे\nसत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला की फुले सुकून जातात\nमनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात\nआठवण माझी आली कधी तर पापण्या जरा मीटून बघ, सरलेल्या क्षणांमधले संवाद जरा आठवून बघ\nआठवणींना भाषा नसते त्या हळूच येतात\nस्मृतींच्या पडद्या मागून तुम्हाला तुमच्या संवेदनांसहित उचलून घेऊन जातात\nआठवणीतच तुझ्या आता जगायचे ठरवलेय\nहसत हसत तुझ्या गॉड स्वप्नांतच रमायचे ठरवलेय\nपूरता पूरेना ते आयुष्य, मिळता मिळेना ते प्रेम\nजुळता जुळेना ती सोबत, पुसता पुसेना ती आठवण\nपावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाउलवाट पुन्हा एकदा हिरवळली\nआठवणी सांभाळणं खूप सोपं असतं कारण त्या मनात जपून ठेवता येतात पण\nक्षण सांभाळणं खूप कठीण असतं कारण ‘क्षणात’ त्यांच्या आठवणी होतात\nअस वाटतंय किती दिवस झाले असतील तुझ्या माझ्या भेटीला\nरोज भेटत नसलो तरी आठवणी असतात साथीला\nहवेला गंध नसतो, पाण्याला रंग नसतो अन आठवणींना “अंत” नसतो.\nतुझ्या आठवणींना आठवत माझं वेडं मन जगत होतं\nकधीतरी येशील तू जीवनात याच आशेवर वाट पाहत होतं\nकाळ्या मातीत पसरत होता चिंब पावसाच्या सरीचा गंध\nअन माझं वेडं मन भिजत होत एकटेपणात त्या आठवणी संग\nतुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो, आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो\nदिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला\nकुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही\nआठवणी हसवतात, आठवणी रडवतात… काहीच न बोलता आठवणी निघून जातात, तरी शेवटी आयुष्यात आठवणीच राहतात\nबघ माझी आठवण येते का\nआठवणी विसरता येतात, पण प्रेम विसरता येत नाही… मग तू मला कशी विसरलीस\nआयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रू एखादा ओघळून जाईल\nलाल मिरची हिरवा देठ, आठवण आली तर फेसबुक वर भेट\nजगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण हि विसरता येत नाही अन त्या व्यक्तीला परत हि देता येत नाही\nआठवण – किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते\nपण तीच आठवण स्वत:ला येते तेव्हा त्याचे महत्त्व कळते\nमी कधी तुझ्यापासून खूप दूर गेलो तर माझी आठवण काढशील ना\nमी कधी तुझ्यापासून खूप दूर गेलो तर एकांतात माझ्यासाठी रडशील ना\nयेणारा दिवस कधीच तुझ्या आठवणी शिवाय येत नाही\nदिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही\nक्षण असा एकही जात नाही की तू माझ्यासवे नाही\nनेहमीच असतो मी तुझ्या सहवासात, सारखाच ध्यास असतो तुझाच मनात\nसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अंधार दाटला होता\nभूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता\nतुझी आठवण म्हणजे कस्तुरी कधीच साथ न सोडणारी\nसदैव सोबत दरवळत राहणारी पण तशीच हवी हवीशी वाटणारी\nआठवण सांभाळणे सोप्प असतं कारण मनात त्या जपून ठेवता येतात\nपण क्षण सांभाळणे फार अवघड असतात कारण क्षणांच्या आठवणी होतात\nमाझ्या आठवणींना तुझ्या सोबतीची जोड असते\nतू सोबत असली तर प्रत्येक आठवण गोड असते\nअश्रू लपविण्याच्या प्रयत्नांत मीच मला दोष देत राहते\nआणि या खोट्या प्रयत्नांत तुला आणखीच आठवत राहते\nआठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत तुला इतरांपासून लपवू कसे\nभरभरून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवून खोटे हासू आणू तरी कसे\nआठवणी येतात आठवणी बोलतात\nआठवणी हसवतात आठवणी रडवतात\nकाहीच न बोलता आठवणी निघूनही जातात\nतरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात\nमाझ्या सावलीला ही सवय तुझ्या आठवणींची\nआठवणीतच तुझ्या पांघरून घेण्याची\nएकटेपण स्वतःच वाटून घेण्याची\nसवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची\nतुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो\nसंपले ना सर्व तुझ्याकडून, मग असा का त्रास देतो\nनको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी\nआठवून सर्व काय करू, मग डोळ्यात येते पाणी\nतुझ्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळुवार स्पर्श\nतुझ्या आठवणी म्हणजे नकळत निर्माण होणारा हर्ष\nतुझ्या आठवणी म्हणजे स्वप्नांनी सजवलेलं एक गाव\nतुझ्या आठवणी म्हणजे आयुष्य जगण्याची आशा\nस्तब्ध उभं राहून बघ ही वाट तुला पळताना दिसेल\nआणि कुणाच्या आठवणीने हळुच मागे वळताना दिसेल\nप्रत्येक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात\nप्रत्येक फुलाच्या सुगंधात एक जादू असते\nजीवन कितीही चांगले असो वा नसो\nपण सकाळी सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात\nइच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री\nस्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव\nमनातून ओठांवर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण\nसत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,\nनिसर्ग बदलला की फुले सुकून जातात\nमनापासून आठवण काढली आहे तुमची,\nपुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात\nकाय लिहू, कोणासाठी लिहू सगळेच आजकाल busy झालेत\nलिहण्या सारखा खूप काही आहे पण आठवणी मात्र मनात आहे\nमन हलका करायच होत त्या मानसा पूढे ती मानसच जवळ नाहीत\nबोलायच होत खूप काही तिच्या जवळ पण आठवणी शिवाय काहीच नाही\nसांज सकाळी कातरकाळी येतात नेहमी तुझ्याच आ���वणी\nआठवणी त्या मन करतात उदास तेव्हा खरच हवा असतो हलवा स्पर्श तुझाच\nअशी सुचते कविता – कवितेच्या जन्माची कहाणी November 16, 2017\nबालपण: एक आनंददायी जीवनकाळ November 10, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/congress-ncp-should-do-kashi-yatra-says-sadabhau-khot-43897", "date_download": "2019-01-20T09:36:20Z", "digest": "sha1:RAZBVKA7YBV5453VP4FBWYFRX33ICIM5", "length": 14042, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress ncp should do kashi yatra, says sadabhau khot कॉंग्रेस-राष्ट्रवादीने संघर्ष नव्हे तर आता काशीयात्रा करावी | eSakal", "raw_content": "\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीने संघर्ष नव्हे तर आता काशीयात्रा करावी\nसोमवार, 8 मे 2017\nवाळवा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षांचे पाप धुण्यासाठी संघर्ष यात्रेपेक्षा आता काशीयात्रा करावी, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत येथे हाणला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकार अनुकूल आहे, शिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांचाही सरकार योग्य तो सन्मान करेल असे ते म्हणाले.\nवाळवा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षांचे पाप धुण्यासाठी संघर्ष यात्रेपेक्षा आता काशीयात्रा करावी, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत येथे हाणला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकार अनुकूल आहे, शिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांचाही सरकार योग्य तो सन्मान करेल असे ते म्हणाले.\nशासनाच्या कृषी विभागातर्फे 46 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर अनुदान वाटप, 2 कोटी 45 लाखांच्या वाळवा-बावची रस्त्याचे व 1 कोटी 85 लाख रुपये खर्चाच्या हाळभाग ते जुनेखेड रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन मंत्री खोत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हुतात्मा चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, हुतात्माचे वैभव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महिला व बालकल्याणच्या सभापती डॉ. सुषमा नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, पंचायत समिती सदस्य वैशाली जाधव, आशिष काळे, अपर्णा साळुंखे, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, मकरंद कुलकर्णी, भास्कर कदम, बाळासाहेब चौधरी उपस्थित होते. वरील रस्त्यांच्या निधीसह ग्रामपंचायतीला अंतर्गत विकासासाठी सुमारे 40 लाखांचा निधी मंत्री खोत यांनी दिला आहे.\nमंत्री खोत म्हणाले,\"\"तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वाळव्याकडे कायमच दुर्लक्ष केले. आम्ही मात्र राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत आहोत. तुरीवरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. मात्र शासनाने 46 लाख क्विंटल तूर खर���दी केली आहे. उर्वरित तूर खरेदीसाठी नाफेडची केंद्रे सुरू करण्यात येतील. प्रत्येक बाजार समितीत सातबारा धारक सर्वच शेतकरी सभासद होतील. त्यांना मताचा अधिकार मिळेल. त्याशिवाय सभापती, उपसभापतींची निवड थेट मतदानातून होईल. कृषी पंपाच्या वाढीव वीज दरासंदर्भात इरिगेशन फेडरेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ.'' यावेळी आमदार नाईक, वैभव नायकवडी, निशिकांत पाटील यांचे भाषण झाले. सरपंच गौरव नायकवडी यांनी प्रास्ताविक केले.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/VST-MT-180D/mr", "date_download": "2019-01-20T09:14:01Z", "digest": "sha1:FMVLS7B77LFUCJCR7ZCHL3O6ILZHXG2F", "length": 8620, "nlines": 214, "source_domain": "khetigaadi.com", "title": "VST MT 180D Price, Specifications, Mileage, Review & Photos - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nVST MT 180D ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/tension-in-closure-due-to-tribal-areas-in-tripura/", "date_download": "2019-01-20T08:58:50Z", "digest": "sha1:2HYF6NPQB3HEKJFQ6BHURNIDHIS7BTP7", "length": 9761, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "त्रिपुरामधील अदिवासी भागात बंदमुळे तणाव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nत्रिपुरामधील अदिवासी भागात बंदमुळे तणाव\nमधबारीमधील पोलिस गोळीबाराचा पाच पक्षांकडून निषेध\nअगरताळा: त्रिपुरामधील 5 स्थानिक पक्षांकडून शनिवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान त्रिपुरातील आदिवासी भागातील सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले होते. “द त्रिपुरा एरियाज ऍटोनॉमस डिस्ट्रीक्‍ट कौन्सिल’अंतर्गत त्रिपुरातील दोन तृतीयांश आदिवासी भागाचे प्रशासन केले जाते. आदिवासी परिषदेचे मुख्यालय असलेल्या खुमुलविंग येथे सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिली होती. तर रस्ते, शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयेदेखील बंद होती, असे पोलिसांनी सांगितले. मधबारी भागात या आठवड्याच्या सुरुवातीला पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी पश्‍चिम त्रिपुरा जिल्ह्यामध्ये मधबारीमध्ये झालेल्या आंदोलनावर पोलिस आणि निमलष्करी दलांनी लाठीमार केला होता आणि जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. या लाठीमारामध्ये 7 आंदोलक जखमी झाले होते.\nपोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा, इंडिजिनिअर नॅशनॅलिस्ट पार्टी ऑफ त्रिपुरा, त्रिपुरा स्टेट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स ऑफ त्रिपुरा आणि त्रिपुरा पीपल्स पार्टी या 5 पक्षांनी शनिवारी बंदचे आवाहन केले होते. संपूर्ण आदिवासी परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये बंद शांततेत पार पडला. अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट बंद ठेवण्यात आली. तसेच जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले होते. याशिवाय कोणत्याही भागात अनुचित घटना घडली नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nभाजपचे जीडीपीचे आकडे बोगस – चिदंबरम\nझाकीर नाईकची आणखी 16 कोटी 40 लाखांची मालमत्ता जप्त\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/yuvraj-sigh-in-mumbai-indians/", "date_download": "2019-01-20T09:06:22Z", "digest": "sha1:E5CPYRYOHFAFOSRIGSVI7PT2UDTDE3FV", "length": 6120, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'सिक्सर किंग' युवराज सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘सिक्सर किंग’ युवराज सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात\nटीम महाराष्ट्र देशा– आयपीएलच्या बाराव्या पर्वामध्ये युवराज सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने काल झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये एक कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे.\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक…\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nलिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये युवराजला कोणत्याही संघाने विकत न घेतल्याने दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा त्याचा लिलाव करण्यात आला.लिलावाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. 300 पेक्षा अधिक खेळाडूंचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग होता आणि त्यापैकी केवळ 70 खेळाडू नशीबवान ठरले. पण, युवराजचे मुंबई इंडियन्स संघात जाणे सर्वांना सुखद करणारे ठरले.\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद…\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/banks-collect-around-rs-18000-crore-deposits-47821", "date_download": "2019-01-20T09:25:14Z", "digest": "sha1:B2A7KZ6HDEBUVQZJDSVRNTZUCTR33T24", "length": 14568, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Banks collect around Rs 18,000 crore in deposits बॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसा | eSakal", "raw_content": "\nबॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसा\nगुरुवार, 25 मे 2017\nसांगली - केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली आणि घराघरांतील पैसा बॅंकेत जमा व्हायला लागला. परिणामी, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बॅंकांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे १५०० कोटी रुपयांनी वाढला आहे. बॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसे जमा झाले आहेत.\nसांगली - केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली आणि घराघरांतील पैसा बॅंकेत जमा व्हायला लागला. परिणामी, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बॅंकांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे १५०० कोटी रुपयांनी वाढला आहे. बॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसे जमा झाले आहेत.\nसन २०१५-१६ या आर्थिक वर्षात या ३६ बॅंकांकडे १४ हजार ९६ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यंदा त्यात ८९४ कोटी रुपयांची वाढ झाली असून, यावर्षी या बॅंकांकडे १४ हजार ९९० कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ही वाढ सुमारे ६.३२ टक्के इतकी आहे. नागरी सहकारी बॅंकांची गतवर्षीची आकडेवारी उपलब्ध नसली तरी त्यांच्या एकूण आकड्यांत सुमारे सहाशे ते सातशे कोटींची वाढ होऊन तो आकडा ३ हजार ७१६ कोटी रुपयांवर पोचला आहे. ही सर्वच बॅंकांतील ठेववाढ लक्षणीय असल्याचे मत अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आर. एस. पुजारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील अग्रणी बॅंकेकडील ३६ बॅंका आणि सांगली जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनकडे नोंद २० पैकी १७ बॅंकांतील ठेवींचा तपशील ‘सकाळ’ने उपलब्ध केला. त्यातील ठेवींच्या आकड्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे स्पष्ट होते.\nयांच्याकडे हजार कोटींवर ठेवी\nबॅंक ऑफ इंडिया - २३८३ कोटी २९ लाख\nबॅंक ऑफ महाराष्ट्र - ११७२ कोटी ८१ लाख\nस्टेट बॅंक - २२३४ कोटी ७१ लाख\nयुनियन बॅंक - १०९६ कोटी ७९ लाख\nजिल्हा मध्यवर्ती बॅंक - ४४४५ कोटी ४४ लाख\nराजारामबापू बॅंक - १५६६ कोटी ८७ लाख\nअग्रणी बॅंकेकडील एकूण ३६ बॅंकांकडून २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०६४९ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यंदा ते वाढून १११७५ कोटी रुपये इतके झाले आहे. म्हणजेच कर्जवाटपात ५२६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.\nफक्त जिल्हा बॅंक अडकली\nजिल्ह्यातील अन्य सर्व बॅंकांमध्ये जमा झालेल्या ठेवी रिझर्व्ह बॅंकेने जमा करून घेण्याचे आदेश दिले आणि त्या जमाही झाल्या. फक्त जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे नोटाबंदीनंतरच्या काळात जमा झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेतल्या गेल्या नाहीत. असे ३१५ कोटी रुपये जिल्हा बॅंकेत पडून आहेत.\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-f660exr-point-shoot-digital-camera-blue-price-p2TJL1.html", "date_download": "2019-01-20T09:36:42Z", "digest": "sha1:YTONAWVRZQMK5H3JV5O4O7LQZ7QTXNID", "length": 17352, "nlines": 350, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत Sep 20, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 16,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख श���रांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f3.5(W) f5.3 (T)\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nडिजिटल झूम Yes, 2x\nऑडिओ विडिओ इंटरफेस HDMI (Mini Connector)\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16.0\nइनबिल्ट मेमरी 25 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 22 पुनरावलोकने )\n( 29 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 210 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\n4/5 (4 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/608362", "date_download": "2019-01-20T09:25:56Z", "digest": "sha1:ZF4H4S6DBZVTQNEYSO3ZEYDFMMCCYFXM", "length": 7539, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना\nगुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना\nऑनलाईन टीम / मुंबई :\nभारताचे महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या 78व्या जयंतीनिमीत्त गुगलने त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. गुगल हे इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन आहे. गुगलने खास डूडल बूनवून सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहीली आहे. 1971मध्ये सरदेसाई यांनी भारतीय क्रिकेटला एक वेगळे वळण दिले. तसेच, त्या क���ळात बलाढय़ समजल्या जाणाऱया इग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्याचीही खेळी करायलाही भारताने सरदेसाईंच्या काळातच सुरूवात केली.\n8 ऑगस्ट 1940मध्ये गोव्यामध्ये जन्मलेल्या सरदेसाईंनी क्रिकेटमध्ये नाव कमावले. विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते. सरदेसाई यांचे पूत्र आणि सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एका मुलाखतीदरम्यान, म्हटले होते की, ’आपले वडील वयाच्या 17व्या वर्षांपर्यंतच्या आयुष्यात कधीही टर्फ विकेटवर खेळले नाहीत. त्यांच्या उदयापर्यंत गोव्यातून असा एकही क्रिकेटर पुढे आला नव्हता जो भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचा घटक बनला’. सरदेसाई यांनी भारतीय संघाकडून 30 टेस्ट सामने खेळले. दुहेरी शतकासह सुमारे 5 शतके त्यांच्या नावावर आहेत. विजय मर्चंड यांनी त्यांना ’द रेनासांस मॅन ऑफ इंडिया’ म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रय सामने मोठय़ प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. 1972मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले. त्यांनी 1961मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली.\nसेल्फी प्रेमींसाठी हे आहेत 4 स्मार्टफोन्स\nबादशाह उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना गूगलची आदरांजली\nदादासाहेब फाळकेंना गुगलची आदरांजली\nPaytm च्या माध्यमातून तिकीट बुक करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथ���नचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/maratha-soyarik-whatsapp-group-112339", "date_download": "2019-01-20T09:57:23Z", "digest": "sha1:2N6L67VHHEAHS333HXVC3CBDOYVIKOM2", "length": 14715, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Soyarik whatsapp Group जुळून येती व्हॉट्‌सॲपवर ‘रेशीम गाठी’! | eSakal", "raw_content": "\nजुळून येती व्हॉट्‌सॲपवर ‘रेशीम गाठी’\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - मराठा समाजातील तरुण-तरुणींचे विवाह मोफत जुळवून देऊन पालकांचे ओझे हलके करण्याचे काम महाराष्ट्र सोयरीक व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यासाठी अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी ग्रुप ॲडमिन सुनील जवंजाळ यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचे ३६ ‘मराठा सोयरीक’ व्हाट्‌सॲप ग्रुपची निर्मिती करून तीन हजारांपेक्षा जास्त विवाह विनाहुंडा जुळवून आणले आहेत.\nऔरंगाबाद - मराठा समाजातील तरुण-तरुणींचे विवाह मोफत जुळवून देऊन पालकांचे ओझे हलके करण्याचे काम महाराष्ट्र सोयरीक व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यासाठी अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी ग्रुप ॲडमिन सुनील जवंजाळ यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचे ३६ ‘मराठा सोयरीक’ व्हाट्‌सॲप ग्रुपची निर्मिती करून तीन हजारांपेक्षा जास्त विवाह विनाहुंडा जुळवून आणले आहेत.\nमुले-मुली लग्नाच्या वयात आले की पालकांचे सोयरिकीसाठी नातेवाइकांचे उंबरठे झिजविणे सुरू होते. आप्तांमध्ये मनासारखे स्थळ न मिळाल्यास पित्याला काय करावे, हे सुचत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे सगेसोयरे गावापासून विखुरले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी व पालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकरी कुटुंबातील सुनील जवंजाळ पाटील यांनी २९ जानेवारी २०१६ ला समाजातील व्यक्तींना एकत्र करीत ‘मराठा सोयरीक’ व्हाट्‌सॲप ग्रुपची निर्मिती केली. ओळखी वाढवून महाराष्ट्रातील समाज सोयरिकांचे तालुका, गावनिहाय ३६ ‘मराठा सोयरीक’ व्हॉट्‌सॲप ग्रुप महाराष्ट्र��र तयार केले. पालकांच्या मदतीने मुला-मुलींचे परिचय पत्र ग्रुपवर टाकून त्यांच्या आवडीनुसार थेट संबंधित उपवर-वधूच्या पित्याशी संपर्क करून सोयरीक जुळविली जाते.\nव्हाट्‌सॲपच्या माध्यमातून सामाजिक नेटवर्क\nसोशल मीडियावर मराठा सामाजाचे राज्यातील सर्वांत मोठे सामाजिक नेटवर्क तयार झाले आहे. समाजाला विनामूल्य सेवा देत आतापर्यंत औरंगाबाद, नगर व पुणे येथे मेळावे घेतले आहेत. त्यातून अनेक युवक-युवती विवाहबद्ध झाले. या ग्रुपच्या माध्यमातून उद्या २७ एप्रिलला सोलापूरचा मुलगा व सोनारपिंपळगाव (ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा) येथील मुलगी यांचा विवाह होत आहे.\nव्यावसायिक विवाहसंस्था पालकांची लूट करतात. पालकांनी याला बळी न पडता समाजातील प्रत्येकाने जिव्हाळा बाळगून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.\n- सुनील जवंजाळ पाटील, बुलडाणा\nमाझ्या मुलाची मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून नुकतीच सोयरीक झाली. २७ एप्रिलला विवाह सोहळा पार पडत आहे. ग्रुपच्या नियमानुसार कोणताही हुंडा घेतला नाही.\nझुंबरलाल भदे, निवृत्त शिक्षक\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nसुप्रिया सुळे, बारणे यांना संसदररत्न पुरस्कार प्रदान\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे...\nमुक्त शाळेच्या दिशेनं (डॉ. वसंत काळपांडे)\nमहाराष्ट्र सरकारनं ओपन एसएससी बोर्ड सुरू करायचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्तानं \"होमस्कूलिंग'च्या परंपरेचीही एक प्रकारे सुरवात होणार आहे....\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक ���िक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-police-51200", "date_download": "2019-01-20T09:33:43Z", "digest": "sha1:UL2QVBPUN44GAZ7OZTPXDSI3QRYCJSVZ", "length": 13218, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vidarbha police १,१०० वाहनांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 जून 2017\nनो पार्किंग : ५१८\nवन वे : २१९\nड्रंक ॲण्ड ड्राइव्ह : २\nनागपूर - चोवीस तास गर्दीने गजबजलेला धंतोली परिसर सध्या मोकळा श्‍वास घेत आहे. पोलिस आयुक्‍तांनी येथील तब्बल २० मार्ग ‘नो पार्किंग’ झोन आणि चार मार्ग ‘वन वे’ केल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. वाहतूक शाखेने गेल्या दोन दिवसांत तब्बल १,१४० वाहनचालकांवर कारवाई केली. जनजागृतीनंतरही वाहनचालक सुधारत नसल्याने पोलिसांनी कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू केली.\n‘सकाळ’ने धंतोलीतील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर वृत्तमालिका प्रकाशित करून पोलिसांसह मनपाचे लक्ष वेधले होते. पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी या वृत्तमालिकेची गांभीर्याने दखल घेऊन सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी धंतोलीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची योजना आखली. धंतोलीतील २० ठिकाणी नो पार्किंग झोन तर चार मार्ग ‘वन-वे’ करण्यात आले. धंतोलीत अनेक हॉस्पिटल्स, दुकाने, शिकवणी वर्ग, कार्यालये आणि मोबाईल शॉपी असल्याने परिसरात चोवीस तास वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी असलेल्या या भागात अनेक रुग्णवाहिका धावत असतात. मात्र, धंतोलीत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. ही समस्या हेरून ‘सकाळ’ने ‘धंतोलीच्या हार्टमध्ये ब्लॉकेज’ नावाने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. गेल्या शनिवारपासून वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढून धंतोलीत नो-पार्किंग झोन आणि वन वे रस्ते केले. वाहतूक पोलिसांनी जनजागृती म्हणून शनिवार आणि रविवारी ५० वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी फलक लावले. मार्गदर्शन आणि जनजागृतीनंतर सोमवारपासून वाहनचालकांवर कारवाई करणे सुरू केले. आतापर्यंत १,१४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ५१८ नो पार्किंगच्या केसेस केल्या आहेत.\nधंतोलीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वन वे आणि नो पार्किंगची उपाययोजना करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.\n-रवींद्रसिंग परदेशी, पोलिस उपायुक्‍त, (वाहतूक शाखा)\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब��रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive?start=144", "date_download": "2019-01-20T09:00:25Z", "digest": "sha1:J5JNBOLZFP5NQRVMD256C6JV7G7EKRCI", "length": 3897, "nlines": 148, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Exclusive - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nस्वादिष्ट : नारळ आणि टरबूजच्या बियांची बर्फी\nकाजूची चवदार चवीष्ट उसळ, नक्की करून पाहा\nही चवीष्ट जोधपुरी भाजी बनवून पाहाच...\nचिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी\nचिकन भुजिंग आणि झटपट चिकन\nगोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम'\nकाळी भाजी आणि मशरुम सुप\nखांदेशी पातोडा आमटी आणि वांग्याचे भरीत\nसरसो का साग आणि खिरे का रायता\nतेंडले बिब्ब्या उपकरी आणि बिस्कीट रोटी\nखाटा ढोकळा आणि ब्रेड स्टफींग दहीवडा\nवडा कुर्मा आणि रसम\nकोथिंबीर वडी आणि वेज कटलेट\nकडला करी आणि पिट्टू\nकुळीथ पिठले आणि आले पाक\nडिंकाचे लाडु आणि फेरेरो रोचेर चॉकलेट\nहराभरा कबाब आणि जॅगरी रसगुल्ला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/solve-city-merchant-issues-47751", "date_download": "2019-01-20T09:44:11Z", "digest": "sha1:EARDNP75JX3O4HIOXJWIKSCKHN5UGAKP", "length": 13297, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solve City Merchant Issues शहर व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवा | eSakal", "raw_content": "\nशहर व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवा\nगुरुवार, 25 मे 2017\nनागपूर - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा नागपूर शहरतर्फे विविध असोसिएशन्सच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, अनिल सोले, मिलिंद माने, विकास कुंभारे व परिणय फुके होते. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.\nनागपूर - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा नागपूर शहरतर्फे विविध असोसिएशन्सच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, अनिल सोले, मिलिंद माने, विकास कुंभारे व परिणय फुके होते. म��ख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.\nधानावर सेस लावल्यानंतर पुन्हा त्यापासून निघणाऱ्या कनकीवर महाराष्ट्रात सेस लावण्यात येतो. त्यामुळे महागाई वाढत असून, ग्राहकांचा खिसा हलका होत आहे. यामुळे कनकीवरील सेस रद्द करावा या मागणीचे निवेदन होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्‌स मर्चंटचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, राइस ॲण्ड ग्रेन ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शनिवारे यांनी संयुक्तरीत्या दिले.\nनागपूर चिलीज मर्चट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद गर्ग व सचिव संजय वाधवानी यांनी लाल मिरची जीवनावश्‍यक वस्तू असल्याने त्याला जीएसटीतून मुक्तता करावी. कळमना बाजारातील विजेचे दर कमी करावेत. धान्य, मिरची, आलू, कांदे मार्केटमध्ये सर्वच असोसिएशनतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीने ९०० पेक्षा अधिक दुकाने १९८६ पासून विक्रीपत्र केलेले नाहीत. सर्वच व्यापाऱ्यांना येथील गाळ्यांचे विक्रीपत्र करून द्यावे. सेसचे दरही कमी करावेत. ऑरो चिल्ड वाटर सप्लाई असोसिएशनचे अध्यक्ष विमल अग्रवाल, प्रशांत दहीकर यांनीही त्यांच्या असोसिएशनच्या सदस्यांना व्यवसायाचा परवाना द्यावा अशा मागणीचे निवेदन दिले.\n१५० किलो वजनी मनुष्यावर शस्त्रक्रिया\nनागपूर - लठ्ठपणावर बॅरियाट्रिक सर्जरीचा लाभ केवळ श्रीमंत व्यक्तींनाच होतो, हा समज आता दूर झाला असून मेडिकलमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना या...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nपीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता\nनागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/khasdar-supriya-sule-raksha-khadase-pritam-mundhe-parlammet-area-jointly/", "date_download": "2019-01-20T09:51:36Z", "digest": "sha1:DQ7IEJ2RLNSBA4FHYSXH625K6S2DA3PA", "length": 7205, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिल्लीत तिन्ही ताई संसदेच्या आवारात एकत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदिल्लीत तिन्ही ताई संसदेच्या आवारात एकत्र\nदिल्ली : शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या सून व खासदार रक्षा खडसे यांनी दिल्ली येथी संसदेच्या आवारात एकत्र दिसून आल्या आहेत. त्यांनी सोबत एक फोटो सुद्धा काढला आहे. तो फोटो सध्या सोशल मिडियात खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत होते. सत्ताधारी शरद पवारांवरती टीका असोकी त्यांना धोबीपछाड देण्याची एकही संधी विरोधी पक्षाचे नेते म्हणून गोपीनाथ मुंडे नव्हते.\nराजकारणापलीकडची मैत्री काय असते हे या तिघींच्या फोटोवरून लक्षत येते. तस पाहता या तिन्ही खासदारांना आपापले कार्यकर्ते ताई असेच म्हणतात. या तिन्ही ताईंचा फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. या ताईंची पक्षापलीकडे जाऊन मैत्री असल्याचे या छायाचित्रावरून दिसते आहे. राजकारण राजकारणाच्या ज���गी आणि वैयक्तिक, मैत्री संबंध वेगळ्या जागेवर ठेवत या दोन बड्या नेत्यांच्या कन्या आणि सोबतीला एकनाथ खडसे यांच्यासुना या तिघी एकत्र आलेल्या दिसल्या.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Attack-on-the-market-committee-s-director/", "date_download": "2019-01-20T08:50:42Z", "digest": "sha1:JZWOKF6Q6TYM453BCUR47FKUPQCYMTMN", "length": 6643, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला\nबाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला\nपाथर्डी : शहर प्रतिनिधी\nकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माणिकदौंडी गावचे माजी सरपंच संपत गायकवाड यांचेवर शुक्रवारी(दि.24) दुपारी न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर कुर्‍हाडीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. जखमी गायकवाड यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी शंकर देविदास काळे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समजते.\nभरदुपारी झोला फिल्मीस्टाईल हल्ला बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंची गर्दी जमली. संशयित व जखमी गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बेबनाव होता. परिसरातील काही लोकांनी दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवण्याचा यापूर्वी प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांपासून संशयिताकडून गायकवाड यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी दुपारी कोर्टासमोर गायकवाड यांना बघताच त्यांच्यावर मिरची पूड फेकण्यात आली. ते खाली पडल्यावर त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार केला. डोक्याला मागील बाजूस घाव बसल्यावरही गायकवाड यांनी कुर्‍हाड हातात घेत सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्या पाठोपाठ आरोपी सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.\nघटनेबाबत माहिती मिळेपर्यंत सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी खासगी वाहनातून गायकवाड यांना उपजिल्हा रुणालयात नेले. अतिरिक्त रक्तस्त्राव व मोठी जखम झाल्याने स्थानिक डॉक्टरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने घटनेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. या घटनेने माणिकदौंडी परिसरात तणाव पसरला आहे.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Kidnapping-of-seventeen-year-old-girl-sexual-abuse/", "date_download": "2019-01-20T09:20:13Z", "digest": "sha1:VGEFBF43GYIMNX75CWTTD2UGSHIUUMIP", "length": 6170, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लै��गिक शोषण\nसतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण\nतीन दिवसांपूर्वी इस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 20 वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आदित्य जगदीशचंद्र गुप्ता असे या 20 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव असून तो 2007 सालच्या इंडियाज गॉट टॅलेंटचा स्पर्धेक असल्याचे समोर येत आहेे.\nआदित्य गुप्ताचा ताबा रात्री उशिरा डी. एन. नगर पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. पीडित सतरा वर्षांची मुलगी अंधेरी परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वीच तिची इस्टाग्रामवर आदित्यसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी ती रविवारी अंधेरी येथे आली होती. या दोघांची भेट झाली आणि त्याने तिला नालासोपारा येथे आणले. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.\nमुलगी घरातून निघून गेली आणि रात्री उशिरापर्यंत न आल्याने तिच्या पालकांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा समातर तपास गुन्हे शाखेचे वांद्रे युनिटचे अधिकारी करीत होते. सोमवारी ही मुलगी अंधेरीतील मॅकडोनाल्ड रेस्ट्रॉरंटवर अत्यंत वाईट परिस्थितीत पोलिसांना सापडली. तिला नंतर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. चौकशीत तिने आदित्य गुप्ता याचे नाव सांगितले होते. गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने नालासोपारा येथून आदित्य गुप्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकू�� अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Rajmata-Jijau-Nutritional-Diet-Campaign/", "date_download": "2019-01-20T08:51:44Z", "digest": "sha1:LQZZQDRUY3EP5ZVXYDOE5NFSY5UY2EVJ", "length": 5196, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजमाता जिजाऊ पोषक आहार अभियान 15 पासून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राजमाता जिजाऊ पोषक आहार अभियान 15 पासून\nराजमाता जिजाऊ पोषक आहार अभियान 15 पासून\nजिल्ह्यात राजमाता जिजाऊ पोेषक आहार अभियान दि. 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. शासननिधी आणि लोकसहभागातून हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. कुपोषित, कमी वजनाच्या बालकांना दिवसातून 8 वेळा पोषक आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक गावात अंगणवाडीत बालविकास केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. जिल्ह्यात 172 बालके तीव्र कुपोषित, तर 1 हजार 125 बालके मध्यम कुपोषित आहेत. या व्यतिरिक्त 4 हजार 173 बालके तीव्र कमी वजनाची व कमी वजनाची आहेत. यातील बहुसंख्य बालके ही कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. आरोग्य व आहार याद्वारे ही बालके सर्वसाधारण श्रेणीत येऊ शकतात.\nप्रा. डॉ. नायकवडी म्हणाल्या, गोरगरीब, वंचित घटकांच्या बालकांना पुरेसा सकस आहार मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांमधील बालकांच्या आहारात ‘जंक फूड’चा वापर मोठा असतो. त्याच्या सेवनामुळे वाढीसाठी पोषणमुल्य अत्यंत कमी मिळतात. राजमाता जिजाऊ पोषक आहार जागृती अभियान महत्वपूर्ण आहे. हे अभियान दि. 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. बालकांच्या आहाराविषयी जागृती तसेच शासन निधी, लोकसहभाग, पालक यांच्या माध्यमातून कुपोेषित, कमी वजनाच्या बालकांना दिवसातून किमान 8 वेळा पोषक आहार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/grape-Spraying/", "date_download": "2019-01-20T08:50:27Z", "digest": "sha1:IXNQCPVSIA7KTTVVG53RVIN4N5DIJM47", "length": 6412, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " द्राक्ष बागायतदारांचा औषध फवारणीचा धडाका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › द्राक्ष बागायतदारांचा औषध फवारणीचा धडाका\nद्राक्ष बागायतदारांचा औषध फवारणीचा धडाका\nजिल्ह्याच्या बहुतांश भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला. त्यामुळे द्राक्षबागा, भाजीपाला यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी औषध फवारणीचा धडाका लावला आहे.\nयावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बी पिके चांगली आहेत. पूर्वभागात समाधानकारक पाण्याची उपलब्धता असल्याने द्राक्षे, डाळिंब, भाजीपाल्याची पिके चांगली आहेत. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेतकर्‍यांसमोर सतत संकटे उभी रहात आहेत.\nपंधरा - वीस दिवसांतून ढगाळ वातावरण तयार होते. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. त्याचा फटका द्राक्षे आणि भाजीपाला पिकाला बसला. आता ओखी वादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मिरज आणि तासगाव तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊसही झाला. या वातावरणामुळे दावण्या आणि किडीचा धोका वाढणार आहे. तो टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी औषध फवारणी सुरू केली आहे.\nरोगाला थोपवण्यासाठी हजारो रुपये औषधांवर खर्च करावे लागत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या द्राक्षबागांत 25 ते 30 टक्के नुकसान झाले आहे. सध्याच्या वातावरणामुळे आणखी फटका बसण्याचा धोका आहे. सध्या अनेक द्राक्षबागा फुलोर्‍यांत आहेत. मणीगळ आणि मणीकुज होत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आधीच औषध फवारणीचा धडाका लावला आहे. हरभरा, गहू या पिकांवर ही कीड वाढण्याची शक्यता आहे. रब्बी ज्वारीला हा पाऊस उपयुक्त आहे.\nआयुक्‍तांनी आम्हाला पाडायची सुपारी घेतली का\nबदनामी करणार्‍यांवर फौजदारीच : आयुक्‍त\nछोट्या बाबर टोळीकडून दोघांवर खुनी हल्ला\n‘पीआरसी’च्या झाडाझडतीनंतर अधिकार्‍यांना नोटिसा\nसांगली श्‍वान पथकातील ‘गोल्डी’चा पुण्यात मृत्यू\nअनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/candel-maarch-for-Copardi-Case-in-satara/", "date_download": "2019-01-20T10:03:53Z", "digest": "sha1:GWTQFEIK5DN4KMZJQ7QIRH765F4Y6X2Z", "length": 7010, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना पाहायचेय(व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना पाहायचेय(व्‍हिडिओ)\n‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना पाहायचेय(व्‍हिडिओ)\nसंपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्‍या कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्या नंतर सातार्‍यात या निकालाचे जोरदार स्वागत झाले. पोवईनाक्यावरील ऐतिहासिक शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मार्चद्वारे कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. न्यायालयाच्या निकालामुळे आज खर्‍या अर्थाने कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला. मात्र, त्या तीन नराधमांना फासावर लटकताना पहायचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्‍त करत सकल सातारा मराठा समाज बांधवांनी यापुढील लढाईसाठीही एकसंघ राहण्याचा निर्धार केला.\nपोवई नाक्यावर कोपर्डीच्या भगिनीला श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी कॅण्डल मार्चचे आयोजन केले होते. प्रारंभी मराठा भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.\nयावेळी शरद काटकर म्हणाले, कोपर्डीच्या नराधमांना फाशी मिळावी, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. न्यायदेवतेने जनभावना ओळखून त्या नराधमांना फाशी दिली. खरं तर हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे. परंतु मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, ही आपली प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आपला लढा सु��ुच राहणार आहे. हरीष पाटणे म्हणाले, कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा, यासाठी मराठा बांधवांनी 58 मोर्चे काढले.\nआपल्या भगिनीसाठी मराठा बांधव रस्यावर उतरले. न्यायदेवतने जनभावनांचा आदर करत कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला या तिन्ही नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवताना पहायचे आहे. इथून पुढेही आपली लढाई सुरुच राहणार असून मराठा बांधवांनी असेच एकसंघ राहण्याचे आवाहन पाटणे यांनी केले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय, मराठा एकजुटीचा विजय असो’, आदि घोषणांनी पोवई नाका परिसर दणाणून गेला.\nएड्स हद्दपारीसाठी आता निर्णायक लढा\nमुजवलेल्या विहिरीवरील मोटारीचेही वीज बिल\nमहामार्गावर सुसज्ज रुग्णालयाची मागणी\nसातारा : खंबाटकी बोगद्यानजीक अपघात, १४ विद्यार्थी जखमी\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Textile-park-will-be-set-up-in-Solapur/", "date_download": "2019-01-20T08:51:28Z", "digest": "sha1:6EJNAHL7JTQEFFRENS4V5HYF26KFY5RD", "length": 9421, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेलंगणामध्ये सोलापूरचे कारखानदार उभारणार टेक्स्टाईल पार्क | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › तेलंगणामध्ये सोलापूरचे कारखानदार उभारणार टेक्स्टाईल पार्क\nतेलंगणामध्ये सोलापूरचे कारखानदार उभारणार टेक्स्टाईल पार्क\nसोलापूर : वेणुगोपाळ गाडी\nतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापुरातील 330 कारखानदारांनी तेलंगणामधील मिनी टेक्स्टाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एका बैठकीत जनगम जिल्ह्यातील चिन्नपेंड्याल येथे या पार्कसाठी 117 एकर जागा उपलब्ध करुन देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली.\nएकेकाळी सोलापुरात मोठी आर्थि�� उलाढाल करणारा यंत्रमाग अर्थात टेक्स्टाईल उद्योग अनेक कारणांमुळे अडचणीत सापडला. परिणामी या उद्योगाची उलाढाल कमी होत गेली. 24 हजार इतक्या संख्येने असलेल्या यंत्रमागाची संख्या घटून 16 हजारांवर आली. हा उद्योग करणारे तेलुगु विणकर बांधव हे मूळचे तेलंगणाचे आहेत. अलीकडे यंत्रमाग चक्क भंगारात विकण्याचे प्रमाण वाढल्याने या उद्योगाची स्थिती दयनीय अशी झाली आहे. राजकीय उदासीनतेमुळे या उद्योगाला कोणी वाली नाही, अशी स्थिती उद्भवली असताना चार महिन्यांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मूळ तेलंगणाचे व सध्या सोलापूर, भिवंडी, सुरत येथे स्थायिक असलेल्या बांधवांना टेक्स्टाईल उद्योगासाठी तेलंगणाला परत येण्याचे आवाहन केले होते.\nवरंगल जिल्ह्यात काकतिया नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणी करण्यात येत असून यामध्ये सोलापूर, भिवंडी, सुरत येथील बांधवांनी सामील झाल्यास त्यांना अनेक सोयी-सुविधा, विविध सवलतीच्या योजना उपलब्ध करुन देऊ, असा के. चंद्रशेखर राव यांचा प्रस्ताव आहे. याबाबत सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी सकारात्मक विचार करुन तेलंगणा स्टेट इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्‍चर कॉर्पोरेशनच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांसमवेत गाठीभेटी केल्या. मडीकोंडा टेक्स्टाईल पार्कचे प्रेसिडेंट डी. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे यंत्रमागधारक राजेशम चिलका, मनोहर सिंगम, कनकय्या भैरी, देविदास इट्टम यांनी प्रयत्न केले. काकतिया पार्कमध्ये अपेक्षित असलेली मोठी गुंतवणूक आम्हाला परवडणारी नसल्याने तेलंगणा सरकारने आम्हाला कमी गुंतवणुकीला अनुकूल अशी मिनी टेक्स्टाईल पार्कची योजना राबविण्याची विनंती सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी केली. याबाबत 2 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे तेलंगणा स्टेट इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्‍चर कॉर्पोरेशनची यंत्रमागधारकांसमवेत बैठक झाली. यंत्रमागधारकांच्या टेक्स्टाईल पार्कसाठी जनगम जिल्ह्यातील चिन्नपेंड्याल येथे या पार्कसाठी 117 एकर जागा उपलब्ध करुन देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. यावेळी कॉर्पोरेशनचे चेअरमन बालमल्लू गॅदरी, व्यवस्थापकीय संचालक नरसिंह रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसूदन राव, वस्त्रोद्योग संचालक श्रीनिवास रेड्डी, सरव्यवस्थापक गितांजल��� आदी उपस्थित होते.\n330 जणांनी पार्कसाठी केले अर्ज : सिंगम\n‘केसीआर’ यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोलापुरातील 330 यंत्रमागधारकांनी तेलंगणामधील प्रस्तावित मिनी टेक्स्टाईल पार्कमध्ये सहभागी होण्यासाठी तेथील इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्‍चर कॉर्पोरेशनकडे अर्ज केले आहेत. या पार्कमध्ये विविध सोयी-सवलती मिळणार आहेत, अशी माहिती सोलापुरातील यंत्रमागधारक मनोहर सिंगम यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/important-results-of-the-supreme-court/", "date_download": "2019-01-20T09:08:17Z", "digest": "sha1:27ZEOG26YRJHYIMC6KMSDWCF37V6PNEM", "length": 6614, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nटीम महाराष्ट्र देशा- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कार होत नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्रातील एका नर्स महिलेने एका डॉक्टरविरोधात दाखल केलेल्या निकालावर निर्णय देताना न्यायालयाने हा निर्णय दिला.\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nपीडिता आणि आरोपी दोन्ही काही दिवस एकत्र राहिले. आरोपीने दुसऱ्याशी लग्न केले असल्याचे पीडित महिलेला समजल्यानंतर तिने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीवर लावलेल्या आरोप पाहिल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं खंडपीठाने सांगितले.’’ दरम्यान,या नर्सने डॉक्टरविरोधात दाखल केलेला गुन्हाही कोर्टाने रद्द केला आहे.\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्र १५६ पदकांसह आघाडीवर\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nटीम महाराष्ट्र देशा : न्यायालयाच्या लढाईत अडकलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-20T08:32:49Z", "digest": "sha1:E3WOY6MD3YGJ3T2V3UETEK6KICRMNZHJ", "length": 9310, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“मुळशी किताब’चा मानकरी ठरला इंदापूरचा महारूद्र काळेल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“मुळशी किताब’चा मानकरी ठरला इंदापूरचा महारूद्र काळेल\n‘अमृता केसरी ‘ साईनाथ रानवडे ः घोटवडेत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा\nपिरंगुट- घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत “मुळशी किताब’ साठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या कुस्ती सामन्यात इंदापूरच्या महारूद्र काळेलने इंदापूरच्याच हर्षद कोकाटेवर 6-0 अशा गुणांनी मात करत मुळशी किताब मिळविला, तर “अमृता केसरी’ किताबासाठी झालेल्या निकाली कुस्तीत मुळशीच्या साईनाथ रानवडेने अहमदनगरच्या राजेंद्र राजमानेवर मात केली. विजेत्या महारूद्रला काळेलला रोख 31 हजार रुपये आणि चांद��ची गदा, तर उपविजेत्या हर्षदला 21 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.\nएकूण सहा वजनगटात भरविलेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन माजी सभापती तुकाराम हगवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शांताराम इंगवले, बाबा कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभास संग्राम थोपटे, राजेंद्र हगवणे, शंकर मांडेकर, सुचित्रा आमले, गंगाराम मातेरे, संतोष मोहोळ, राजेंद्र बांदल आदी उपस्थित होते.\nमुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक भास्कर मोहोळ, अध्यक्ष सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब आमले यांनी संयोजन केले होते. स्पर्धेसाठी एकूण अडीच लाखांची बक्षिसे वितरीत करण्यात आली. सव्वाशेहून अधिक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पंच म्हणून चंद्रकांत मोहोळ, रवी बोत्रे, विठ्ठल मोहोळ, हनुमंत मणेरे, किसन बुचडे, रोहिदास आमले, विक्रम पवळे, नीलेश मारणे आदींनी काम पाहिले. यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू श्रेया कंधारे, कोमल घारे, राष्ट्रीय धावपटू संपदा बुचडे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतीक्षा सुतार यांना मुळशीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nस्पर्धेतील वजनगटनिहाय प्रथम व द्वितीय क्रमांकप्राप्त मल्ल\n74 किलो – रवींद्र करे (इंदापूर ), अक्षय चोरघे (मुळशी), 70 किलो – तुकाराम शितोळे (हवेली), अरुण खेंगळे (खेड), 65 किलो – योगेश्वर तापकीर (खेड) , सुरज सातव (हवेली). 61 किलो – निखील कदम (दौंड), अभिजीत शेंडगे (वेल्हा). 57 किलो – किरण शिंदे (बारामती), स्वप्निल शेलार (बारामती).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/635493", "date_download": "2019-01-20T09:20:03Z", "digest": "sha1:WU6EWFQCUVHT5YV6NGOXIZSLADFR354B", "length": 5538, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » महिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल\nमहिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल\nमुंबई / प्रतिनिधी :\nमहिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने स्कॉर्पिओ या आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचा एस9 हा नवा व वैशिष्टय़ांनी समृद्ध प्रकार दाखल केल्याचे जाहीर केले. स्कॉर्पिओ एस9ची किंमत 13.99 लाख रुपये (एक्स–शोरूम दिल्ली) आहे. ही गाडी भारतभरातील महिंद्रा डीलरशिपमध्ये तातडीने उपलब्ध होणार आहे.\nस्कॉर्पिओचा एस9 हा प्रकार दाखल झाल्याबद्दल बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे सेल्स व मार्केटिंग –ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे प्रमुख वीजय राम नाकरा म्हणाले की, स्कॉर्पिओने भारतातील ऑटो उद्योगाचा चेहरामोहरा बदलला आणि आजही या वाहनाचे एसयूव्ही श्रेणीतील प्रभुत्व कायम आहे. नव्या स्कॉर्पिओ एस9 मध्ये, स्कॉर्पिओचा ताकदीचा आणि थरार व साहस यांचा मूलभूत डीएनए कायम ठेवत, आकर्षक दरामध्ये अत्याधुनिक वैशिष्टय़े उपलब्ध करण्यात आली आहेत.\nभारतीय रेल्वेत सुपरफास्ट ‘तेजस’ दाखल\nपोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरूणींना कारने उडवले\nशहीदांच्या पत्नीला शेतीयोग्य जमीन मिळणार\n‘जे खोटं ते खोटंच’ – नाना पाटेकर\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-20T08:41:37Z", "digest": "sha1:VUJTRIT4X55YPZTJ3VJ4WYLLC6ZS74BD", "length": 10596, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंकित चव्हाण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांन�� 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nश्रीशांत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये करणार कमबॅक\nIPLस्पॉट फिक्सिंग: अजित चंडेलावर आजन्म, तर हिकेन शहावर 5 वर्षांची बंदी\n'मैं सिग्नल दुंगा...',ऐका फिक्सरबाजाचं कॉल रेकॉर्डिंग \nIPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पुराव्याअभावी श्रीशांत, अंकित चव्हाण दोषमुक्त\nश्रीनिवासन BCCI च्या अध्यक्षपदी बिनविरोध\nकोर्टाचा दणका, श्रीनिवासन 'खुर्ची'पासून दूरच\nश्रीनिवासन पुन्हा बाशिंग बांधून तयार \nस्पॉट फिक्सिंग :मय्यप्पनसह 22 जणांवर आरोपपत्र दाखल\nफिक्सिंग भोवली, श्रीशांत-अंकित चव्हाणवर आजीवन बंदी\nश्रीसंतसह चंडिला,अंकितवर 10 ते 15 वर्षांची बंदी\nस्पॉट फिक्सिंग :दाऊदसह 39 जणांवर आरोपपत्र दाखल\nस्पॉट फिक्सिंग प्रकरणी द्रविड साक्षीदार\nब्लॉग स्पेस Jun 19, 2013\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Featured_text", "date_download": "2019-01-20T08:44:14Z", "digest": "sha1:IF4WA3D4UPFILJGHXYHONUPJGNPDDSP4", "length": 7350, "nlines": 56, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साचा:Featured text - विकिस्रोत", "raw_content": "\n\"'मराठी विकिस्रोत\"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.\nजे साहित्य उदा. कादंबरी, कविता, काव्य संग्रह, कथा इ. पहायचे आहे ते उजव्या बाजूच्या \"शोध खिडकी\" (Search Window) मध्ये भरून शोधू शकता. उदा. दासबोध, तुकाराम गाथा\nसाहित्यिकाचे नाव माहिती असेल तर \"शोध खिडकी\" मध्ये साहित्यिक:(साहित्यिकाचे नाव) भरून शोध घेतल्यास त्या साहित्यिकाचे पान उपलब्ध होईल. त्या साहित्यिकाच्या पानावर त्या साहित्यिकाच्या सर्व साहित्याची जंत्री उपलब्ध होईल. उदा. साहित्यिक:राम गणेश गडकरी, साहित्यिक:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. येथे सर्व लेखक, कवी, संत यांच्यासाठी एकच \"साहित्यिक\" असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. आणि \"साहित्यिक\" हे वेगळे नामविश्व बनविले आहे.\nसर्व साहित्यिकांची यादी वर्ग:साहित्यिक येथे एकत्रित पणे मिळते.\nसर्व साहित्यिकांची आणि साहित्याची माहिती पाहायची असेल तर विकिस्रोत:साहित्यिक येथे टिचकी द्या. येथे \"वर्णमालेप्रमाणे अनुक्रमणिका\" असून मराठी भाषेतील प्रत्येक स्वर आणि व्यंजनापासून आडनावाने सुरू होणार्‍या साहित्यिकांच्या याद्या तयार केल्या आहेत. सर्व पाने नामविश्व या प्रमाणे मांडलेले आहे. संपूर्ण यादी येथे तयार होते. उदा. विकिस्रोत:साहित्यिक-ट मध्ये \"ट\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे, जसे साहित्यिक:बाळ गंगाधर टिळक. जेथे साहित्यिकाचे आडनाव ज्ञात नाही तेथे त्यांच्या प्रसिद्ध नावाने यादीमध्ये नोंद आहे. उदा. साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१२ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-20T09:37:51Z", "digest": "sha1:N5ZDH2RY524255PEMXOYVECFEDVXK2YG", "length": 9513, "nlines": 140, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:बहिणाबाई चौधरी - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: च बहिणाबाई चौधरी\n१८८० १९५१ बहिणाबाई चौधर���\nबहिणाबाई चौधरी (१८८०- ३ डिसेंबर, १९५१) ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्‍या बहिणाबाई 'लेवा गणबोली' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.\nत्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.\nकशाला काय म्हणूं नही\nपेरनी पेरनी आले पावसाचे वारे\nअरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला\nमाझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर\nआशी कशी येळी व माये\nमानूस मानूस मतलबी रे मानसा\nदया नही मया नही\nदेवा, घरोट घरोट तुझ्या\nमच्छाई यो शंकासूर मारुनी\nनाम जपता जपता जे जे राम\nघरीं दाटला धुक्कय कसा हा\nदारीं उभे भोये जीव\nमाझ्या लालू बैलाय्‌ची जोड\nतठे बसला गोसाई धुनी पेटय\nगुढीपाडव्याचा सन आतां उभ\nउचलला हारा हारखलं मन भार\nआतां लागे मार्गेसर आली\nलपे करमाची रेखा माझ्या\nअरे कानोड कानोड सदा रुसत\nहिवायाचं थंड वारं बोरी प\nमानूस मानूस मतलबी रे मान\nयेहेरींत दोन मोटा दोन्ही\nपिलोक पिलोक आल्या पिलोका\nकेला पीकाचा रे सांठा जपी\nउपननी उपननी आतां घ्या रे\nवाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी\nमाझं इठ्ठल मंदीर अवघ्याच\nभाऊ वाचे पोथी येऊं दे रे\nआदिमाया - आशी कशी येळी व माये, आशी ...\nसंसार - बरा संसार संसार जसा तावा...\nघरोट - देवा, घरोट घरोट तुझ्या म...\nमाहेर - बापाजीच्या हायलींत येती ...\nकशाला काय म्हणूं नही - बिना कपाशीनं उले त्याले ...\nआखजी - आखजीचा आखजीचा मोलाचा सन ...\nवैदू - मच्छाई यो शंकासूर मारुनी ...\nआप्पा महाराज - नाम जपता जपता 'जे जे राम...\n - घरीं दाटला धुक्कय कसा हा...\nदेव अजब गारोडी - धरत्रीच्या कुशीमधीं बीय...\nआली पंढरीची दिंडी - दारीं उभे भोये जीव घरीं ...\nगाडी जोडी - माझ्या लालू बैलाय्‌ची जोड...\nगोसाई - तठे बसला गोसाई धुनी पेटय...\nगुढी उभारनी - गुढीपाडव्याचा सन आतां उभ...\nहिरीताचं देनं घेनं - नको लागूं जीवा , सदा मतल...\nकाय घडे अवगत - उचलला हारा हारखलं मन भार...\nकापनी - आतां लागे मार्गेसर आली क...\nलपे करमाची रेखा - लपे करमाची रेखा माझ्या क...\nखरा देवा मधी देव - अरे कानोड कानोड सदा रुसत...\nखालील संदर्भ दस्तएवज सुद्धा क्रॉसचेकींग पडताळणी साठी वापरा\nसाहित्यिक:बहिणाबाई चौधरी/विकिबुक्समधून स्थानांतरीत आवृत्ती\nताकिद: डिफॉल्ट सॉर्ट की \"चौधरी,बहिणाबाई\" ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की \"चौधरी,_बहिणाबाई\".\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१८ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141029061727/view", "date_download": "2019-01-20T09:48:59Z", "digest": "sha1:TY764OKMBENJWJBXPQ7D37BYQSPMTXMP", "length": 7021, "nlines": 85, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तुल्ययोगिता अलंकार - लक्षण १", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|तुल्ययोगिता अलंकार|\nतुल्ययोगिता अलंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“केवळ सर्व प्रकृतच अथवा केवळ सर्व अप्रकृतच अशा पदार्थांचा गुण, क्रिया वगैरे कोणत्याही एका धर्माशीं अन्वय म्हणजे तुल्ययोगिता.”\nतुल्ययोगितेंत साद्दश्य हें (स्पष्ट सांगितलेलें नसतें. तें) सूचित असतें; कारण, त्या साद्दश्याला कारण जो साधारण धर्म तो येथें शब्दानें सांगितलेला असतो. (स्वत: साद्दश्य हें शब्दानें सांगितलेलें नसतों.) शिवाय साद्दश्याचा वाचक शब्द येथें नसतो. यावरून हें दिसून येतें कीं आलंकारिकांच्या मतेंही, साद्दश्य हा निराळा पदार्थ आहे, तें साधारणधर्मरूप नाहीं. असें नसतें तर, साद्दश्य ह्या अलंकारांत गम्य आहे, असें येथें म्हणणें जुळलें नसतें. कुणी असें म्हणतात, “साद्दश्य हे साधारणधर्मरूपच असते; (तो स्वतंत्र पदार्थ नाहीं); साद्दश्यभाव (साधश्यत्व) हा मात्र साधारणधर्माहून निराळा पदार्थ आहे. आणि तो (साद्दश्यभाव) इव वगैरे पदांचा शक्यार्थ जें साद्दश्य त्याचा अवच्छेदक धर्म (म्ह० साद्दश्यत्व) आहे. आतां त्या त्या साधारणवाचक शब्दांनीं त्या त्या साधारणधर्माचा (उदा० सौंदर्य ह्या पदाने सौंदर्य ह्या साधारण धर्माचा) त्या धर्माच्या अवच्छेदकधर्मरूपानें (सौंदर्यत्व या रूपानें) जरी बोध होत असला तरी,\nत्या साधारणधर्माचा साद्दश्यत्व या रूपाने�� बोध, मात्र व्यंजनेनेंच होतो.\n दु:ख सोड’, असें त्या प्रियेचा प्रियकर प्रेमानें बोलत असतांना, तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा घळघाळ गूळ (वाहू) लागल्या, व मनांतूनही मान गळू लागला (ओसरत चालला),”\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T08:50:50Z", "digest": "sha1:JASECC5BYWWHPO3QTEPNXIOLTZZQBTIK", "length": 20613, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थबोध: जपानमध्ये तरुणांची टंचाई, भारतात मुबलक तरुणाई! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअर्थबोध: जपानमध्ये तरुणांची टंचाई, भारतात मुबलक तरुणाई\nआपले आणि जपानसारख्या किंवा पाश्‍चिमात्य देशांचे प्रश्‍न वेगळे आहेत. पण आपण त्यांचे अनुकरण करून नवी संकटे ओढवून घेत आहोत. आपले प्रश्‍न आपल्याच पद्धतीने सोडविण्याचा विचार आता केला पाहिजे. तसा तो केला की आठ ऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये देश चालविण्याच्या अर्थक्रांतीच्या प्रस्तावाचे महत्त्व कळण्यास वेळ लागत नाही.\nतब्बल 55 वर्षांपूर्वी बुलेट ट्रेनची देणगी जगाला देणारा जपान देश कायम चर्चेत राहिला आहे तो त्याने केलेल्या अनेक अत्याधुनिक संशोधनासाठी आणि तेथील कामाच्या संस्कृतीसाठी. जपान ही जगातील आज तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे, पण तिला आज वेगळ्याच समस्यांनी घेरले आहे. आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण त्या देशात अधिक आहे आणि जन्मदर कमी असल्याने जपानची लोकसंख्याही कमी होते आहे. पण 12.5 कोटी (महाराष्ट्राएवढी) लोकसंख्या असलेला हा देश कधी नव्हे इतका बदलून जाणार आहे. जपानमध्ये उद्‌भवलेली ही समस्या, गेल्या दोन तीन दशकात आकार घेत होती. ती समस्या आहे, ज्येष्ठ नागरिकांची सेवासुश्रुषा आणि देशातील शरीरकष्टाची कामे करण्यासाठी माणसे उपलब्ध नसण्याची. या कामांसाठी इतर देशातून मनुष्यबळ आणण्यावर जपानने प्रथमच शिक्कामोर्तब केले आहे. चारही बाजूने समुद्र असलेल्या जपानमध्ये आतापर्यंत कधीच बाहेरच्यांना असा थेट प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यामुळे जपानी समाज हा अतिशय संरक्षित आणि एकजिनसी राहिला आहे.\nजपानसह युरोपातील अनेक देशांत जन्मदर कमी होत असल्याने आणि मुळातच कमी लोकसंख्या असल्याने तेथील अर्थव्य��हारांवर विपरित परिणाम होत आहेत. अशा सर्व देशांत यांत्रिकीकरणामुळे शेतीसह सर्वच उत्पादने वाढली आहेत, पण त्याला पुरेसा ग्राहक नसल्याने ते मंदीचा अनुभव घेत आहेत. लोकसंख्या वाढत नसल्याने ही मंदी वर्षानुवर्षे हटत नाही. जपानमध्ये 25 टक्के नागरिक हे वृद्ध आहेत. शिवाय तिथे वयोमान सरासरी 80 इतके आहे. त्यामुळेच सर्वाधिक शतायुषी नागरिक जपानमध्येच आहेत. पण त्यामुळेच शेती, बांधकाम, रुग्णालयातील सेवा अशा थेट कामांना मनुष्यबळ मिळू शकत नाही. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी जपानने अनेक प्रयोग करून पाहिले. काही कामे रोबोच्या मदतीने करून घेणे, वाहने चालकाविना चालविणे, शेतीतील अधिकाधिक कामे यंत्रांनी करणे, वृद्धांशी खेळण्यासाठी यंत्रे तयार करणे. पण सर्वच ठिकाणी माणसाची जागा यंत्रे किंवा रोबो घेऊ शकत नाहीत. शिवाय देशात ग्राहक वाढले नाहीतर अर्थव्यवस्थेला ओहोटी लागेल, अशी भीती निर्माण झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून बाहेरच्या देशातील माणसांना देशात या कामांसाठी प्रवेश देण्याविषयी जपानमध्ये एकमत होऊ लागले आहे. जपानी समाज हा अतिशय स्वच्छता आणि शांतताप्रिय मानला जातो. मोठ्याने बोलणे, हा जणू गुन्हा आहे, असा अनुभव जपानमध्ये येतो. शिवाय हा समाज अतिशय एकजिनसी आहे. हा जो एकोपा आहे, त्याचे या नव्या बदलात काय होणार, याची चिंता जपानी समाज आता करतो आहे.\nत्यामुळे बाहेरच्या माणसांना देशात न घेताच आपले प्रश्‍न आपले सोडविले पाहिजे, असाही एक मतप्रवाह जपानमध्ये आहे. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सरकारने बाहेरचे मनुष्यबळ देशात घेण्याच्या कायद्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जगात नागरिकांची जी सरमिसळ होते आहे, तिला आता चांगलाच वेग येणार आहे. अशा मनुष्यबळाला घेताना त्याला जपानी भाषेचे ज्ञान असले पाहिजे, त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगाराची असता कामा नये, तो कट्टरपंथीय असू नये आणि त्याला विशिष्ट प्रशिक्षण दिले पाहिजे, अशा काही अटी जपान सरकार घालणार आहे. मात्र ही गरज वाढत असल्याने हे निकष सैल करण्याची वेळ जपानवर भविष्यात येऊ शकते.\nया पार्श्‍वभूमीवर आपण भारताच्या प्रचंड लोकसंख्येकडे पाहिले पाहिजे. भारतात लोकसंख्येचे नियंत्रण केले पाहिजे, हे म्हणणे 100 टक्के बरोबर असले तरी आता ज्यांचा जन्म झाला आहे, त्याला सन्मानाचे जीवन देणे, हे आपले कर्तव्य आहे. जगात ज्या तीव्रतेची मंदी येते, त्याप्रकारची मंदी भारतात कधीच येत नाही, त्याचे कारण ही प्रचंड लोकसंख्या आहे आणि शरीरकष्टाची कामे इतक्‍या कमी दामात त्यामुळेच करून घेतली जातात, हे लक्षात घेतले पाहिजे. जगाच्या तुलनेत कमी वेतनावर भारतीय कामे करण्यास तयार आहेत आणि त्यामुळेच अनेक उद्योग भारताला प्राधान्य देतात.\nअर्थात, मध्यमवर्गात सतत वाढ होत असल्याने भारतातील जन्मदरही कमी होतो आहे. शिवाय जन्मदर आटोक्‍यात येण्याआधीच ज्यांचा जन्म झाला, ते सर्व आता तरुण असून त्यांच्यामुळे जगातील सर्वाधिक तरुण देश म्हणून आपल्या देशाला महत्व आले आहे. त्याचे कारण अर्थशास्त्रातील मागणी आणि पुरवठ्याचा त्याच्याशी संबंध आहे. मागणी-पुरवठ्याचे हे गणित चांगले राहण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे तरुण वर्किंग लोकसंख्या. पुढील दोन दशके भारतात ती मुबलक असणार आहे. अशा या स्थितीत 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावली पाहिजे. जगात आर्थिक विकासाचा दर मोजण्याचे जो जीडीपी नावाचा अतिशय फसवा निकष आहे, त्याचा विचार केला तर भारताचा आर्थिक विकासदर जगात सर्वाधिक म्हणजे सात टक्क्‌यापेक्षा अधिक आहे, पण तो भारतासाठी पुरेसा ठरत नाही. भारताने या शर्यतीत भागच तुलनेने उशिरा घेतलेला आहे. शिवाय, भारतात पुरेसे ग्राहक तयार होत नाहीत. आज 30 कोटी नागरिक हे प्राथमिक गरजांतच अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा खूप आहेत, पण त्या भागविण्यासाठीची क्रयशक्ती त्यांच्याकडे नाही. ज्यांच्याकडे ती आहे, त्यांना आता काही विकत घ्यायचे नाही, अशी (युरोपीय देशांसारखी) स्थिती भारतात झाली आहे.\nभारतीयांची क्रयशक्‍ती वाढावी यासाठी संघटित रोजगार वाढावा लागेल. शरीरकष्टाची कामे करणाऱ्याला चांगले मोल मिळेल आणि शेतीच्या उत्पादनातून चांगला पैसा मिळावा, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. अशी व्यवस्था ही कामे संघटित क्षेत्रात येऊनच निर्माण होऊ शकते. आपल्या देशात संघटीत क्षेत्रात रोजगार निर्मिती झाली पाहिजे, ही त्यासाठी. आज संघटित क्षेत्रात असणाऱ्यांची संख्या कशीबशी सुमारे तीन कोटींच्या घरांत असेल. ती वाढायची असेल तर आपल्या प्रचंड लोकसंख्येचा बोनस घेणे याचा अर्थ सेवाक्षेत्राचा विकास घडवून आणणे आणि “अर्थक्रांती’च्या प्रस्तावानुसार कामाचे तास कमी करून आठऐवजी सह��� तासांच्या दोन शिफ्टमध्ये देश चालविणे. गरजा आहेत, पण त्या पूर्ण करण्याची क्रयशक्ती नाही, यात भारत अडकला आहे. सरकारी कार्यालये, पोलीस, न्यायालये, बॅंका आणि अशा कितीतरी सेवा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरत नाहीत. तात्पर्य, आपले आणि जपानसारख्या किंवा पाश्‍चिमात्य देशांचे प्रश्‍न वेगळे आहेत. पण आपण त्यांचे अनुकरण करून नवी संकटे ओढवून घेत आहोत. आपले प्रश्‍न आपल्याच पद्धतीने सोडविण्याचा विचार आता केला पाहिजे. म्हणजे “अर्थक्रांती’च्या प्रस्तावाचे महत्व कळण्यास वेळ लागत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्‍व : मंगळाचा आसरा\nप्रासंगिक : जीवघेणी पतंगबाजी \nसोक्षमोक्ष : ब्रेक्‍झिट – ब्रिटनची अब्रू पुरती गेली\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-01-20T10:15:39Z", "digest": "sha1:5RGZ5OAMXYFTJBGLEXQOYBRULBPRQYFR", "length": 9779, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सततची पाठदुखी? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा\nइन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमध्ये ५ ते १६ जानेवारी २०१९ पर्यंत मोफत तपासणी शिबिर\nपुणे:पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रोस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. ह्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. ५ जानेवारी ते १६ जानेवारी, २०१९ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने ���ोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.\nजवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०%- ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्रह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. देशमुख हृषीकेश यांनी व्यक्त केले.प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.\nइन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात १३० पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातुन७०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.\nभविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडेदुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५० वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या\nदुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.\nप्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nचाकण बाजारपेठेतील सराफ दुकानावर दरोडा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/60-percent-polling-in-miraj/", "date_download": "2019-01-20T09:58:39Z", "digest": "sha1:JSWVUGXEZUVO7BWR7FNKUPV5ZDPNKUOR", "length": 7972, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजेत चुरशीने 60 टक्के मतदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मिरजेत चुरशीने 60 टक्के मतदान\nमिरजेत चुरशीने 60 टक्के मतदान\nमहापालिका निवडणुकीत मिरज शहरात बुधवारी सरासरी 60 टक्के मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी काही ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. मतदाना दरम्यान पैसे वाटपाचेही प्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.\nमतदान केंद्राबाहेर शंभर मीटरच्या आत मोबाईलवरुन मतदारांशी संपर्क साधला. तसेच मतदानासाठी बुथवर येणार्‍या मतदारांना आमच्याच पॅनेलला मते द्या, असे सांगणार्‍या दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दामोदर धोंडीराम उबाळे व तानाजी मारुती किणीकर यांचा समावेश आहे. मतदान केंद्रा बाहेरही काही उमेदवारांच्या समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटण्याचेही प्रकार घडल्याची तक्रार होती. पोलिसांनी मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार वेळीच रोखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\nसकाळी 7.30 पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदारांत निरुत्साह असल्याचे दिसून आले. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाही आढळून आल्या. संवेदनक्षम भागात भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वारंवार संघर्ष होत असलेला दिसत होता. मिरज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याने काहीवेळ मतदान थांबले होते. सहा प्रभागात सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी चुरशीने मतदान करवून घेतले. परंतु तरीही मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे जाणवत होते.\nसकाळी व दुपारी मतदान केंद्रांवर काही प्रमाणात रांगा दिसून आल्या. परंतु दिवसभर बहुसंख्य मतदान केंद्रावर गर्दी नव्हती. विद्यामंदीर मधील मतदान केंद्रावर बाबुराव रामचंद्रे शिंदे (वय 92) आणि जवाहर चौकातील मनपा शाळेतील एका मतदान केंद्रावर गौराबाई गंगाराम भंडारे (वय 110 वर्षे) या वृद्धेने मतदानाचा हक्क बजावला.शहरातील काही मतदान केंद्रावर प्रथम येणार्‍या पाच मतद��रांचे गुबाल फूल देऊन स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी रांगोळी घालून आणि पताका, मांडव असे केंद्र सजवण्यात आले होते. दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत नेण्याकरीता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.\nमिरजेत सर्वच प्रभागात चुरस...\nशहरातील सर्व सहाही प्रभागांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चुरस पहायला मिळाली. एकमेकांविरुद्ध तक्रारी आणि अफवांमुळे पोलिस यंत्रणेलाही धावाधाव करावी लागली. संवेदनक्षम मतदान केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रस्थापित सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रभागात प्रामुख्याने चुरस पहायला मिळाली.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/When-will-debt-waiver/", "date_download": "2019-01-20T09:13:53Z", "digest": "sha1:CJSAB2KZPWP4MMFQPDVMWCZKSAC3RFEM", "length": 7556, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफी होणार तरी कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कर्जमाफी होणार तरी कधी\nकर्जमाफी होणार तरी कधी\nफलटण : यशवंत खलाटे\nशेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिने झाले तरी शेतकर्‍यांच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही. कर्जमाफीबाबत सर्वच नेतेमंडळी उलटसुलट प्रतिक्रिया देत असली तरी प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफीच्या कागदपत्रांची पूर्तता आणि त्यासाठी हेलपाटे मारुन बळीराजा मेटाकुटीला आला आहे. दररोज एक नवीन नियम सांगितला जात असल्याने शेतकरी कर्जमाफी मिळणार तरी कधी असा उद्विग्न सवाल करत आहे.\nशेतकरी कर्जमाफीची घोषणा चार महिने झाले. तेव्हापासून राज्य शासनाने लावलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात शेतकरी करत असून सोसायटी, सहकार खाते व अन्य ठिकाणी हेलपाटे मारुन कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र, प्रत्येकवेळी नवीन नियम आणि कागदपत��रांची मागणी होत असल्याने शेतकरी पूर्णत: त्रासुन गेला आहे. सहाय्यक निंबधक कार्यालय, जिल्हा बँक किंवा चावडी वाचनाच्या निमित्ताने यामध्ये सहभागी झालेले तहसीलदारही कर्जमाफीबाबत काहीही सांगण्यात उत्सुक नाहीत.\nशासनाने कर्जमाफीच्या अर्जात कोणी ग्रा. पं. सदस्य, सोसायटी संचालक, चेअरमन, सरपंच आहे का अशी विचारणा करणारा नवा खलीता पाठवून संपूर्ण याद्या पुन्हा तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या निकषात ही कर्जमाफी पुन्हा अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जमाफी नक्की मिळणार तरी आहे का असा सवाल फलटण तालुक्यातील शेतककरी करत आहेत.\nदरम्यान फलटण तालुक्यातील एका शेतकर्‍याची राष्ट्रीयकृत बँकेत 1 लाख 79 हजारांची थकबाकी होती. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याला दीड लाखाची कर्जमाफी अपेक्षित होती. प्रत्यक्षात खात्यावर 96 हजार जमा झाले. याबाबत विचारणा करत तो शेतकरी थेट मंत्रालयात गेला. तेथे त्याला फलटणच्या सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेत माहिती घ्यायला सांगून बोळवण केली. शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला असताना शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.\nसॉफ्टवेअरमध्ये रामचंद्र म्हणजे गॉड अन् पुतळाबाई स्टॅचू\nसॉफ्टवेअरमध्ये एकाद्याचे नाव रामचंद्र असेल तर तेथे गॉड किंवा एखाद्या महिला शेतकर्‍याचे नाव पुतळाबाई असेल तर तेथे स्टॅच्यू असे दिसत असल्याने त्यामध्येही अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nएड्स हद्दपारीसाठी आता निर्णायक लढा\nमुजवलेल्या विहिरीवरील मोटारीचेही वीज बिल\nमहामार्गावर सुसज्ज रुग्णालयाची मागणी\nसातारा : खंबाटकी बोगद्यानजीक अपघात, १४ विद्यार्थी जखमी\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/vithal-market-issue-solapur/", "date_download": "2019-01-20T09:06:29Z", "digest": "sha1:JEADABJWCUGEADQDWKWV7UE54AUFL3TB", "length": 8172, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल बझारप्रकरणी कारवाईची शिफारस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठल बझारप्रकरणी कारवाईची शिफारस\nविठ्ठल बझारप्रकरणी कारवाईची शिफारस\nविठ्ठल बझार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. जि. प. तील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई व माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज जाधव यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस पुणे विभागीय आयुक्तांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे केली आहे.\nयाबाबतच्या शिफारशीची प्रत तक्रारकर्ते बशीर जहागीरदार यांनाही पाठविली आहे. जहागीरदार यांनी सभागृहाचा गैरवापर केल्याची गंभीर तक्रार केली होती. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक सभागृहात 14 वर्षांपासून विठ्ठल बझार बेकायदेशीरपणे सुरु होता. तक्रारीची दाखल घेऊन प्रशासनाने ग्रामसेवक जयंत खंडागळे व तत्कालीन ग्रामसेवक नंदकुमार बागवाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन खातेनिहाय चौकशीचीही कारवाई यापूर्वीच केली आहे.\nमात्र यात दोषी असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याच्या मागणीसाठी जहागीरदार यांनी उपोषण केले होते. परंतु करार रद्द केल्यानंतर व ते विठ्ठल बझार बेकायदेशीर असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर त्याच जि.प.चे तत्कालीन उपमुख्य कार्यकरी अधिकारी यांनी पुन्हा 5 वर्षांचा करार करून दिला. त्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सही केली. तसेच यासाठी जाधव यांनी करार करून देण्यात काहीच हरकत नाही या अहवालाचा आधार घेतला होता.\nत्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेत 1 ऑगस्ट रोजी जहागीरदार यांची समक्ष सुनावणी घेतली व 6 नोव्हेंबर 2017 रोजी शासनाकडे अहवाल सादर केला. या अहवालात आयुक्तांनी उल्लेख केला आहे की, विठ्ठल बझार प्रकरणात गंभीर स्वरूपाची अनियमितता झालेली आहे. यामध्ये संगनमताने बेकायदेशीर करार करून देण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक जयंत खंडागळे, नंदकुमार बागवाले, उपमुख्य कार्यकारी मनिषा देसाई व तत्कालीन गटविकास अधिकारी मनोज जाधव हे दोषी आहेत.\nसभागृहाची जागा ग्रा.पं. मालकीची आहे. ही जागा समस्थ ग्रामस्थांची हक्काची जागा आहे. ती ग्रा.पं.च्या उपयोगासाठी व ग्रामस्थांच्या वापरासाठी आहे. ती भाडेपट्ट���याने देताच येत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या देसाई व जाधव यांच्यावरही खंडागळे, बागवाले यांच्याप्रमाणे कारवाई करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी, असा विभागीय आयुक्त पुणे यांनी प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मुंबई यांना अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Attack-On-Girl-by-Thrown-Boiled-Oil-on-Her/", "date_download": "2019-01-20T08:51:15Z", "digest": "sha1:W3Z7T35SBEGMGC6WE77NE57EU27X7XVI", "length": 5183, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकतर्फी प्रेमातून मुलीवर फेकले उकळते तेल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › एकतर्फी प्रेमातून मुलीवर फेकले उकळते तेल\nएकतर्फी प्रेमातून मुलीवर फेकले उकळते तेल\nएकतर्फी प्रेमातून नववीत शिकणार्‍या मुलीवर उकळते तेल फेकण्याची गंभीर घटना अमरावतीत घडली असून पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. ही घटना घडल्यानंतर संबंधीत मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याची चर्चा सुरू होती, मात्र आरोपींनी ते उकळते तेल असल्याची व एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nमंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान अमरावतीतील मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळते तेल फेकले. यावेळी त���च्यासोबतच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी या मुलीला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेले. या हल्ल्यात सदर मुलगी 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nएकतर्फी प्रेमातून मुलीवर फेकले उकळते तेल\nमुख्याध्यापकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nबच्चू कडू यांना धमकी देणार्‍यावर हल्ला\nमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर सिन्हा यांचे आंदोलन मागे\nलग्‍नाच्या काही मिनिटे आधीच नवरी पसार\nअजित पवारांचा ट्रॅक्‍टर चालवत 'हल्‍लाबोल'(व्‍हिडिओ)\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/kolhapur-news/13", "date_download": "2019-01-20T09:45:54Z", "digest": "sha1:PS4LJYOVBYWKMV36KUEVRLEFOSWIMDT4", "length": 33707, "nlines": 231, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolhapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nकोल्हापुरातील 5 स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरांवर आयकर विभागाची धाड\nकोल्हापूर- शहरातील स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या पाच नामवंत डॉक्टरांच्या हॉस्पिटल व निवासस्थानांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या. या धाडीमध्ये कोट्यावधीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे. या धाडसत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे चार वाजता पुणे-औरंगाबाद आयकर विभागाचे शंभरहून जास्त अधिकारी कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल इंटरनॅशनल जवळ स्थानिक शंभरहून अधिक पोलिसांना बंदोबस्तासाठी सोबत घेऊन 25 वाहने शहरातील...\nअनिकेत कोथळे खून प्रकरण; सापडलेला मृतदेह अनिकेतचाच असल्याचे DNA चाचणीत स्पष्ट\nसांगली/कोल्हापूर- आंबोली येथे सापडलेला मृतदेह हा अनिकेतचाच असल्याचे डीएनए चाचणीच्या अहव���लात स्पष्ट झाले आहेत. सीआयडीचे संजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सांगलीच्या पोलिस कोठडीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेत याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेऊन जाळला होता. हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीआयडीने आंबोली येथून अर्धवट जळलेल्या...\nनारायण राणे 8 डिसेंबरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; पहिली जाहीर सभा कोल्हापुरात\nकोल्हापूर- कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर येत आहेत.त्यांची पक्ष स्थापनेनंतर पहिलीच जाहीर सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. नारायण राणे हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी खासगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानातळावर आगमन...\nभाजप सरकार मुजोर निघाले..शेतकर्‍यांच्या जीवावर उठले; राजू शेट्टींचा घणाघात\nकोल्हापूर- काँग्रेसचे सरकार नको म्हणून भाजप सरकार सत्तेवर आणले. मात्र, हे सरकार तर शेतक-यांच्या जीवावरच उठले आहे,अशा शब्दात राज्य आणि केंद्रीय सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करुन भाजप सरकार मुजोर असल्याची जोरदार टीका आज खासदार राजू शेट्टी यांनी केली.ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले ज्यांनी सत्तेवर आणले त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर उठत,त्यांच्याशीच मुजोरी करण्याचा डाव या सरकारने केला आहे.शेतीसाठी लागणाऱ्या शेती अवजारांवर आणि ट्रॅक्टर...\nबीएसएनएलच्या 123 नवीन टॉवर उभारणीला मंजुरी; खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश\nकोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बीएसएनएलचे नवीन 123 टॉवर उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे . त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकही रिचेबल होणार आहेत. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण टॉवरची संख्या कमी असल्याने, रेंजच नसल्याचा अऩुभव आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणांची संपर्कच होत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच बिकट...\nआंबोली मध्ये कारला अपघात; पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळली कार\nकोल्हापूर- आंबोली येथील हिरण्यकेशी फाट्या जवळ दारुच्या नशेत सुसाट वेगाने जाणाऱ्या स्वीफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पुलाचा कठडा तोडून सुमारे 50 फुट खाली नदीत कोसळली घटना घडली. या अपघातात कारमधील चौघेजण ४ जण आश्चर्यकारकरित्या बचावले. एमपी ०९ सी ए ७६१० ही स्विफ्ट कार गोव्याहून कोल्हापुरच्या दिशेने जात होती. यात चालकासह अन्य तीघे दारूच्या नशेत होते. कार चालक सचिन नाना निंबारे (36),मनीष राधाकीसन मरमठ (42),निरज देवेंद्रकुमार सूरी (36),जितेंद्र लक्ष्मणसिंग पिसोदीया (45) सर्वजण जखमी झाले...\nराजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांच्या गळाभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत\nकोल्हापूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आज (शनिवार) सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उभय नेत्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या तसेच विविध प्रश्नांवर लोकसभेत एकत्र आवाज उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याभेटीदरम्यान राजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांनी गळाभेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. अशोक...\nकोल्हापूरच्या जावयाने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण केली चादर, श्रीरामाचेही घेतले दर्शन\nकोल्हापूर- अभिनेत्री सागरिका घाटगे आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान या नवदाम्पत्याने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण चादर केली. तसेच प्रभु रामचंद्राचेही घेतले दर्शन घेतले कोल्हापूरचा जावई महालक्ष्मीच्या चरणी.. झहीर खान आणि सागरिकाने काल (शुक्रवार) रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला. कोल्हापूरच्या जावायाला पाहाण्यासाठी मंदिरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. झहीर आणि चक दे...\nपत्नीची वारंवार छेड काढल्याच्या रागातून कोल्हापुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून\nकोल्हापूर- पत्नीची वारंवार छेड काढणाऱ्या समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर) या तरुणाचा आज (शनिवार) सकाळी 8 वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी अनिल रघुनाथ धावडे (वय-38) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बाबासो मुजावर हा अनिल धावडे यांच्या पत्नीला त्रास देत होता. तिची भर रस्त्यावर छेड काढत होता. त्यामुळे अनिल याने त्याला वेळोवेळी ताकीत दिली होती. तरीही समीरच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने अनिल याने आपल्या बागलचौक येथील...\nखासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतील किल्लीचा ट्रॅक्टर; सतेज पाटीलांची बोचरी टीका\nकोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतला किल्लीवर धावणारे ट्रॅक्टर आहे, अशा बोचरी टीका माजी गृह राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. जत्रेतल्या ट्रॅक्टरला किल्ली दिली तेवढाच तो ट्रॅक्टर चालतो. यापेक्षा वेगळी स्थिती खासदार महाडिक यांची नसल्याचे ते म्हणाले. खासदार धनंजय महाडिक यांनी काल दूध उत्पादकांच्या चुलीत सतेज पाटील यांनी पाणी ओतण्याचे काम करू नये, आमच्याशी वैर असेल तर राजकीय मैदानात उतरून दोन...\nउदयनराजेंनी एकाच वाक्यात जिंकली मने म्हणाले, आम्हाला आई-बाबा मिळाले तुम्हाला नाही पण...\nकोल्हापूर/सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज एक वक्तव्य केले. त्याद्वारे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात. आज मात्र, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपले मत मांडले. अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील, असे विधानही उदयनराजेंनी यावेळी केले. या आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच...\nअनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक, दोषींना फाशी द्या: रामदास आठवले\nसांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक असून दोषींना फाशी द्यावी अशी मागणीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केली आहे. पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरणे कायदेशीररित्या योग्य नाही. जे पोल���स थर्ड डिग्रीचा वापर करत असतील त्यांना पोलिस खात्यात ठेऊच नये असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\nपुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात, सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी जखमी, 1 गंभीर\nसातारा- पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ नागपूरहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले असून 1 विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. खांबाटकी बोगदा पार करुन पुढे जाणा-या विद्यार्थ्यांच्या बसला मागून येणा-या दुधाच्या टँकरने धडक दिली. त्यामुळे बसची धडक पुढे असलेल्या ट्रकला बसली. नंतर तो ट्रक पुढे...\nकोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल\nकोल्हापूर- गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच पातळीवर सपशेल अपयशी ठरले आहे.पोकळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारी राज्य,विजेच्या...\nअनिकेतच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सीआयडीवर विश्वास नाही, सीबीआय चौकशीची मागणी\nसांगली- कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या दोन भावांनी मंगळवारी स्वत: वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अनिकेतच्या मृत्यूची सीआयडी चौकशी न करता सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन...\nलकी ड्रॉ मध्ये जिंकलेली कार घरी नेताना जिंकलेल्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nकोल्हापूर-चार चाक��� गाडीच स्वप्नं आयुष्यभर पाहिलं..अखेर एका वस्त्रांच्या दुकानाने दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लकी ड्रॉ द्वारे नशिब फळफळले आणि चार चाकीचे स्वप्न पूर्ण ही झालं ... चार चाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने याच कार विजेत्या दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबातील सदस्यांचा आनंद दुःखाच्या सागरात मावळून गेला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील चंद्रकांत...\nकोल्हापुरात महिलेने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह फेकला आंबोली घाटात\nमुंबई/कोल्हापूर- गडहिंग्लजमधील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. विजयकुमार यांच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खूनप्रकरणी विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना मुंबईतील लोअर परळमधून अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथे छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची...\nकोल्हापुरात 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’\nकोल्हापूर-शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रदर्शनाचे उद्घाटनास1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, आमदार हसन...\nचोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह सोडून साथीदार पसार\nकोल्हापूर- चोरीच्या उद्देशाने बंगल्यात आलेल्या चोरट्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्याचे इतर साथीदार त्याचा मृतदेह सोडून पसार झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडमधील चौंडेश्वरीनगरातील गजानन हौसिंग ��ोसायटीजवळील पायस एंटरप्रायझेस बंगल्यात ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली. सूत्रांनुसार, तत्पूर्वी चोरट्यांनी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मृत चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, त्याच्यासोबत आणखी...\nलेखक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या या प्रशासकीय अधिकाऱ्याची निवृती मात्र गतिमान कारभाराने चर्चेत\nमुंबई/कोल्हापूर- अवघ्या आपल्या लेखनामुळे परिचित असलेले नाव म्हणजे विश्वास पाटील हे होय. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून वावरणाऱ्या विश्वास पाटील यांची प्रशासकीय निवृत्ती मात्र अतिशय वादग्रस्त ठरली. निवृत्तीआधी 5 दिवसांत त्यांनी झोपुच्या 450 फायली निकालात काढल्या. 28 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात जन्म झाला. चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग, संभाजी या त्याच्या कादंबऱ्या गाजल्या. तर रणांगण हे नाटक व नॉट गॉन विथ द विंड हा त्यांचा लेख संग्रह गाजला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rain-mountaineering-thrill-54843", "date_download": "2019-01-20T09:48:19Z", "digest": "sha1:UVNSRSY5VTBPQJTBHRK54ZX3GVL6XW3R", "length": 13403, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rain Mountaineering thrill चिंब पावसात गिर्यारोहणाचे थ्रील | eSakal", "raw_content": "\nचिंब पावसात गिर्यारोहणाचे थ्रील\nशनिवार, 24 जून 2017\nराजगड, सिंहगड, तोरणा, रायगड, लोहगड, तिकोना, राजमाची, कोराईगड, मल्हारगड, हरिश्‍चंद्रगड, तुंग, घणगड, सुधागड, सरसगड, चावंड इत्यादी.\nपुणे - चिंब पावसात ग्रुपबरोबर फिरण्याची धमाल अनेकांना पावसाळी गिर्यारोहणाकडे नेते अन्‌ सुरू होतो गडकिल्ल्यांचा अनोखा प्रवास. या गिर्यारोहणाची क्रेझ सध्या तरुणांमध्ये वाढली आहे; पण ठिसूळ दगड-मातीमुळे गडकिल्ल्यांवर मार्ग निसरडे व धोकादायक बनतात. त्यामुळे तरुणाईने गिर्यारोहणाला जाताना काळजी घ्यावी, असा सल्ला अनुभवी गिर्यारोहकांनी दिला आहे. पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली असून, त्यामुळे फ्रेंड्‌स ग्रुपचे भटकंतीसाठी ‘हॉट डेस्टिनेशन्स’ ठरले आहेत. रायगडपासून ते राजमाचीपर्यंत गडकिल्ल्यांवर गिर्यारोहणाला जाणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. तसेच इतर गडकिल्ल्यांवरही गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या तरुणाईची संख्या वाढली आहे.\nयाबाबत सेफ क्‍लायबिंग इनिशिएटिव्ह संस्थेचे स्वानंद जोशी म्हणाले, ‘‘गिर्यारोहणासाठी जाताना तरुणांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.’’ गिर्यारोहक आशिष क्षीरसागर म्हणाला, ‘‘गड-किल्ल्यावर पावसाळी गिर्यारोहण करण्याचा अनुभव वेगळाच असतो. गिर्यारोहण हे माझे पॅशन आहे. कोणताही ऋतू असो, मी ग्रुपसोबत गिर्यारोहणाला जातो.’’\nकुठल्याही ट्रेक, सहलीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची व मार्गाची पूर्णपणे माहिती घ्यावी. सोबत गाइड व माहिती पुस्तिका ठेवावी.\nपाऊस, ढग, वारा आणि धुक्‍यामुळे रस्ता चुकण्याचा व घसरण्याचा धोका असतो, त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवा.\nट्रेकिंगला जाताना पायात ट्रेक किंवा स्पोर्ट शूज घाला.\nनद्या किंवा समुद्रकिनारी भटकंतीला गेला असाल, तर खोलीचा अंदाज घेऊनच पाण्यात, प्रवाहात उतरा.\nशक्‍यतो वॉटरप्रूफ बॅग घेऊन भटकंतीला निघावे, त्यामुळे कॅमेरा, मोबाईल व लॅपटॉपची काळजी घेता येईल.\nतुम्ही जर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार असाल, तर त्याचे वेळापत्रक सोबत ठेवा.\nखासगी वाहनाने प्रवास करणार असाल तर स्टेपनी, टूल, प्रथमोपचार पेटी, मेणबत्ती, काडेपेटी, औषधसामग्री आणि ओळखपत्र जवळ ठेवा.\nगिर्यारोहणातून मिळते संकटांशी मुकाबला करण्याची ताकद\nसोलापूर : रोजच्या धावपळीतून थोडसं स्वत:साठी वेळ काढून ट्रेकिंगला गिर्यारोहणाला जाण्याचा छंद अनेकांत दिसून येत आहे. मुंबई, पुण्यासोबत सोलापुरात...\nहातावर चालत त्याने केली पुरंदर किल्ल्यावर यशस्वी चढाई\nपुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा ...\nपोलादपूरची हिमहिरकणी समृध्दीचा तिसरा विश्वविक्रम\nमहाड - आपल्या उत्तुंग साहस व कतृत्वाने जागतिक पातळीवर गिर्यारोहण क्षेत्रात विश्वविक्रम करणा-या पोलादपूरच्या समृद्धी प्रशांत भूतकर हिच्या नावावर...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\n हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की...\n#NavDurga हातावरील मेंदीचा नाही गेला रंग नवी नवरी गिर्यारोहणात दंग\nपुणे - नववधू प्रिया मी बावरते असे गाणे प्रसिद्ध आहे, पण पूर्वाश्रमीची प्रियांका चिंचोरकर यास अ��वाद ठरली. एव्हरेस्टसह चार अष्टहजारी शिखरे सर केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-krantidin-maratha-kranti-morcha-agitation-reservation-maharashtra-2485", "date_download": "2019-01-20T08:46:34Z", "digest": "sha1:BKOC72QZNFMC6P2T5KFI55Q5U6MSHFKS", "length": 11077, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news krantidin maratha kranti morcha agitation reservation maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nक्रांतीदिनी होणाऱ्या मराठा मोर्चाची सरकारला धास्ती\nक्रांतीदिनी होणाऱ्या मराठा मोर्चाची सरकारला धास्ती\nक्रांतीदिनी होणाऱ्या मराठा मोर्चाची सरकारला धास्ती\nक्रांतीदिनी होणाऱ्या मराठा मोर्चाची सरकारला धास्ती\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : दोन वर्ष शांततेच्या मार्गाने आंदोलने करून हाती काहीही न लागल्याने संतप्त मराठा समाजाने आता आक्रमक होताच सरकारला दखल घ्यावी लागली. एकाही आंदोलनाला सामोरे न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आंदोलन थांबविण्याचे प्रयत्नही झालेले आहेत. दरम्यान आता क्रांतीदिनी गुरुवारी (ता.९) मोर्चाची तयारी केली जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांशी आपला संवाद पोचविण्याचा कार्यक्रम सरकारने प्रशासनाच्या हाती दिला आहे.\nऔरंगाबाद : दोन वर्ष शांततेच्या मार्गाने आंदोलने करून हाती काहीही न लागल्याने संतप्त मराठा समाजाने आता आक्रमक होताच सरकारला दखल घ्यावी लागली. एकाही आंदोलनाला सामोरे न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आंदोलन थांबविण्याचे प्रयत्नही झालेले आहेत. दरम्यान आता क्रांतीदिनी गुरुवारी (ता.९) मोर्चाची तयारी केली जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांशी आपला संवाद पोचविण्याचा क��र्यक्रम सरकारने प्रशासनाच्या हाती दिला आहे.\nमराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी ९ ऑगस्ट २०१६ रोजी पहिला क्रांती मोर्चा येथून निघाल्यानंतर त्याचे राज्य, देशभर अनुकरण केले गेले. दोन वर्ष सरकारकडून काही निर्णय येईल, याची वाट पाहून थकलेल्या समाजबांधवानी गेल्या २० दिवसांपासून राज्यभर आक्रमक आंदोलने सुरु केली आहेत. दुर्दैवाने यात काही तरुण आत्महत्याही करीत आहे. समाज अत्यंत संतप्त झाल्याचे उशीराने लक्षात आलेल्या सरकारसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आंदोलने थांबविण्याचे विविध मार्गी प्रयत्नही करून पाहीले. मात्र, काही केल्या आंदोलक ऐकत नसल्याने मागासवर्ग आयोगाला लवकरात लवकर मराठा समाजाबद्दलचा सर्व्हेक्षण अहवाल देण्याची विनंती केली आहे.\nआता क्रांती दिनी होऊ घातलेल्या क्रांती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. विभागीय आयुक्‍तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांशी आपला संवाद पोचचावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आयुक्‍तांनी तातडीने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांचा संवाद आंदोलकांपर्यंत अर्जंट घेऊन जाण्यासंदर्भात पत्रच काढले आहे.\nकाल सह्याद्री आणि इतर दूरचित्रवाहिनींवरून जनतेशी मुख्यमंत्र्यांनी साधलेला संवाद लिखित स्वरुपात आंदोलकांपर्यंत पोचविला जात आहे. या संवादामध्ये विविध मागण्या मान्यतेच्या अनुषंगाने शासनाची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यात दिलेले आश्वासन पूर्ततेसाठी शासन कटिबद्ध आहे. तरी आंदोलकांनी आंदोलने मागे घ्यावीत, अशी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी शासनाच्यावतीने सर्व मराठा मोर्चा समन्वयकांना, आंदोलकांना विनंती केली आहे.\nआंदोलन agitation मराठा समाज maratha community प्रशासन administrations मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण आत्महत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis विभाग sections maharashtra\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याब��बत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरात्री 11.30 पर्यंत डान्सबार सुरू ठेवता येणार; राज्यात पुन्हा सुरू...\n13 वर्षांपूर्वी बंद झालेले डान्सबार आता पुन्हा सुरू होणार आहेत. डान्स बारचा परवाना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2019-01-20T09:26:47Z", "digest": "sha1:AQXXRDSAXRV3VNYS2RFW3MB4UFDMOMYH", "length": 15736, "nlines": 198, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "मुखपृष्ठ/विकिस्रोत - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी विकिस्रोत येथे आपले स्वागत आहे.\nमराठी वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय सध्या यात १,५११ लेख आहेत.\n* मराठी विकिस्रोत १०१ - नवागतांच्या विकिस्रोत परिचयासाठी एक ऑनलाईन गूगल सादरीकरण\nमराठी विकिस्रोत हे आंतरजालावर असलेले मुक्त ग्रंथालय आहे. यात वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी सादर निमंत्रण. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले साहित्य /लेख आपण आणू शकता.\nसध्या आपण मनू बाबा हे पुस्तक पुर्ण करण्यास मदत करू शकता.\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग चाचणी स्पर्धेत सहभागी व्हा.\n*विकिस्रोत:गरवारे वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष विद्यार्थी प्रकल्प : अनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf\n\"'मराठी विकिस्रोत\"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.\nजे साहित्य उदा. कादंबरी, कविता, काव्य संग्रह, कथा इ. पहायचे आहे ते उजव्या बाजूच्या \"शोध खिडकी\" (Search Window) मध्ये भरून शोधू शकता. उदा. दासबोध, तुकाराम गाथा\nसाहित्यिकाचे नाव माहिती असेल तर \"शोध खिडकी\" मध्ये साहित्यिक:(साहित्यिकाचे नाव) भरून शोध घेतल्यास त्या साहित्यिकाचे पान उपलब्ध होईल. त्या साहित्यिकाच्या पानावर त्या साहित्यिकाच्या सर्व साहित्याची जंत्री उपलब्ध होईल. उदा. साहित्यिक:राम गणेश गडकरी, साहित्यिक:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. येथे सर्व लेखक, कवी, संत यांच्यासाठी एकच \"साहित्यिक\" असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. आणि \"साहित्यिक\" हे वेगळे नामविश्व बनविले आहे.\nसर्व साहित्यिकांची यादी वर्ग:साहित्यिक येथे एकत्रित पणे मिळते.\nसर्व साहित्यिकांची आणि साहित्याची माहिती पाहायची असेल तर विकिस्रोत:साहित्यिक येथे टिचकी द्या. येथे \"वर्णमालेप्रमाणे अनुक्रमणिका\" असून मराठी भाषेतील प्रत्येक स्वर आणि व्यंजनापासून आडनावाने सुरू होणार्‍या साहित्यिकांच्या याद्या तयार केल्या आहेत. सर्व पाने नामविश्व या प्रमाणे मांडलेले आहे. संपूर्ण यादी येथे तयार होते. उदा. विकिस्रोत:साहित्यिक-ट मध्ये \"ट\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे, जसे साहित्यिक:बाळ गंगाधर टिळक. जेथे साहित्यिकाचे आडनाव ज्ञात नाही तेथे त्यांच्या प्रसिद्ध नावाने यादीमध्ये नोंद आहे. उदा. साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी\nआतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,\nतोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||\nजे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||\nदुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||\nवर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||\nचला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||\nचन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||\nकिंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||\nआणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥\nयेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||\nप्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता\nसमस्त लेखक (कॉपीराईट फ्री)\nमराठी विकिस्रोत हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:\nमुक्त ज्ञानकोश विकिन्युज् (इंग्रजी आवृत्ती)\nशिक्षण साधने विकीवोएज (इंग्रजी आवृत्ती)\nमुक्त स्रोत विकीडेटा(इंग्रजी आवृत्ती)\nविकिमिडिया प्रकल्प सुसूत्रीकरण मीडियाविकी\nहे मराठी भाषेचे विकिस्त्रोत सांकेतिक स्थळ आहे. विकिस्त्रोत ग्रंथालये इतरही भाषांमध्ये निर्माण होत आहेत.\nविकिस्रोत बहुभाषीय सांकेतिक स्थळ • विकिस्रोत सांकेतिक स्थळांची यादी • ताज्या घडामोडी • विकिस्रोत - मुक्त ग्रंथालय\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१२ रोजी २२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-351-crore-rural-sanitation-campaign-55470", "date_download": "2019-01-20T09:59:18Z", "digest": "sha1:ZM7WHMJS2EMALPGUTYBKUAJYCCPZLX4Y", "length": 13912, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news 351 Crore for Rural Sanitation Campaign ग्रामीण स्वच्छता अभियानासाठी 351 कोटी | eSakal", "raw_content": "\nग्रामीण स्वच्छता अभियानासाठी 351 कोटी\nमंगळवार, 27 जून 2017\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील योजनांसाठी तब्बल 351 कोटी 23 लाख 99 हजारांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे. संबंधित निधी राज्यातील जिल्हा परिषदांना देण्यात आला आहे.\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील योजनांसाठी तब्बल 351 कोटी 23 लाख 99 हजारांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे. संबंधित निधी राज्यातील जिल्हा परिषदांना देण्यात आला आहे.\nराज्याच्या ग्रामीण भागासाठी केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशनसाठी केंद्र सरकारने सन 2017-18 या अर्थिक वर्षासाठी एक हजार 698 कोटी 42 लाखांच्या निधीची तरत���द केली आहे. त्यापैकी 351 कोटी 23 लाख 99 हजारांचा निधी राज्याला मिळाला आहे. त्याचा उपयोग स्वच्छताविषयक माहिती, समाजप्रबोधन, शिक्षण आणि नागरिकांशी संवाद साधण्याच्या उपक्रमावर खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामसफाई कार्यक्रम राबविणे, नवीन स्वच्छतागृहे बांधणे आदी कामांवर निधी खर्च करण्यात येणार आहे.\nयोजनेतील कामांवर विकास निधी खर्च केल्यानंतर ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा विहित नमुन्यातील मासिक प्रगती अहवाल प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जिल्हा परिषदांनी सरकारला पाठवावयाचा आहे. संबंधित निधी खर्चाबाबतचा सरकारी निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. या कार्यक्रमांवर मंत्रालय स्तरावरून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.\nवितरित निधीचा तपशील खालीलप्रमाणे-\nठाणे- 1 कोटी 58 लाख; रायगड- 18 कोटी 4 लाख; रत्नागिरी- 5 कोटी 66 लाख; सिंधुदुर्ग- 5 कोटी; पालघर- 6 कोटी 57 लाख; नाशिक- 22 कोटी 39 लाख; धुळे- 7 कोटी 81 लाख; नंदुरबार- 2 कोटी 85 लाख; जळगाव- 6 कोटी 57 लाख; अहमदनगर- 15 कोटी 32 लाख; पुणे- 15 कोटी 16 लाख; सातारा- 2 कोटी 50 लाख; सांगली- 5 कोटी 52 लाख; सोलापूर- 22 कोटी 43 लाख; कोल्हापूर- 5 कोटी 24 लाख; औरंगाबाद- 19 कोटी 6 लाख; जालना- 19 कोटी 75 लाख; परभणी- 17 कोटी 41 लाख; बीड- 19 कोटी 34 लाख; नांदेड- 12 कोटी 12 लाख; उस्मानाबाद- 2 कोटी; लातूर- 14 कोटी 22 लाख; अमरावती- 8 कोटी 96 लाख; अकोला- 10 कोटी 51 लाख; वाशिम- 6 कोटी 23 लाख; बुलडाणा- 6 कोटी 3 लाख; यवतमाळ- 11 कोटी 68 लाख; नागपूर- 5 कोटी 7 लाख; वर्धा- 3 कोटी 57 लाख; भंडारा- 6 कोटी 60 लाख; चंद्रपूर- 11 कोटी 14 लाख; गडचिरोली- 8 कोटी 22 लाख.\nशहरातील ४६ सोसायट्यांकडून खतनिर्मिती\nपिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेकडे नोंदणी...\nबांधकाम कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण\nकऱ्हाड - जे आयुष्यभर दुसऱ्यांची घरे बांधतात आणि स्वतः मात्र मोडक्‍या तोडक्‍या छप्परवजा घरात राहतात, अशा ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना स्वतःची...\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग न��ही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nकुंभ मेळ्यासाठी 1.22 लाख स्वच्छतागृहे; 'स्वच्छ कुंभ'साठी जोरदार तयारी\nप्रयागराज : कुंभ मेळा म्हणजे गर्दीचा महापूर.. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'स्वच्छ भारत' उपक्रमासाठीही कुंभ मेळ्याचे...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/eunuch-support-farmer-loanwaiver-40364", "date_download": "2019-01-20T09:45:20Z", "digest": "sha1:TVR34ZMWM25QMJVYUAYT4TT3BGJZ6UPA", "length": 14297, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "eunuch support to farmer loanwaiver कर्जमाफीसाठी तृतीयपंथी सरसावले! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 16 एप्रिल 2017\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिणार एक हजार पत्रं\nपुणे - आमचे प्रश्‍न तुम्ही सोडवू शकत नाही; किमान बळिराजाचे प्रश्‍न तरी सोडवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या व शेतमालाला हमीभाव द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. समाजाकडून जरी उपेक्षा आमच्या वाट्याला येत असली, तरी समाजहितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही एक हजार पत्रं पाठविणार आहोत, असे अंबिका, चांदणी व सुधा या तृतीयपंथीयांनी सांगितले.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिणार एक हजार पत्रं\nपुणे - आमचे प्रश्‍न तुम्ही सोडवू शकत नाही; किमान बळिराजाचे प्रश्‍न तरी सोडवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या व शेतमालाला हमीभाव द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. समाजाकडून जरी उपेक्षा आमच्या वाट्याला येत असली, तरी समाजहितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही एक हजा�� पत्रं पाठविणार आहोत, असे अंबिका, चांदणी व सुधा या तृतीयपंथीयांनी सांगितले.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा व त्यांना कर्जमुक्ती द्या, या मागण्यांसाठी विविध संघटना व राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. यात आता तृतीयपंथीयदेखील मागे राहिले नाहीत. सुखसागरनगर भागातील सामाजिक कार्यकर्त्या मोनाली व्हावळ यांच्या सहकार्याने या तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक हजाराहून अधिक पत्रं पाठविण्याचा निर्धार केला आहे. सध्या पाचशेहून अधिक पत्रं लिहून झाली आहेत. तृतीयपंथीयांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मराठी आणि इंग्रजी भाषेत पत्रं लिहिली असून, तुम्ही आमचे प्रश्‍न सोडवू शकले नाहीत; पण शेतकऱ्यांचे प्रश्‍न तरी सोडवा, असे नमूद करण्यात आले आहे.\n‘‘शेतकऱ्याच्या प्रश्‍नांचे राजकारणच केले जात आहे, तो कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तो सक्षम झाला पाहिजे, यात दुमत नाही; पण आजच्या संकटातून त्याला सावरण्याची खरी गरज आहे,’’ असे अंबिका गॅबरेलने सांगितले. चांदणी गोरे म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सखोल अभ्यास करूनच मार्ग काढला पाहिजे. आम्हीदेखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून सरकारला दखल घ्यावीच लागेल. सरकारने दखल घेतली नाही, तर सनदशीरमार्गाने आमचा लढा सुरूच राहील.’’ समाज आम्हाला स्वीकारत नाही, अनेक तृतीयपंथीय हे उच्चशिक्षित असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. अशा सामाजिक आणि आर्थिक अडचणी आमच्याही असल्याची खंत सुधा यांनी व्यक्त केली.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i141006055034/view", "date_download": "2019-01-20T09:15:06Z", "digest": "sha1:UTUFZCVOUXIBVDKALUTFCRWO3ABCESLW", "length": 5321, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रसगड्गाधर - उल्लेखालंकार", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उल्लेखालंकार|\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउल्लेखालंकार - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रा��ील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/so-there-was-no-alliance-with-shivsena-mahajan/", "date_download": "2019-01-20T09:23:02Z", "digest": "sha1:7LROHTV2GMQICEHEZPTKHSPRCPNNS5GN", "length": 6562, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...म्हणून शिवसेनेसोबत नगरमध्ये युती झाली नाही : महाजन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…म्हणून शिवसेनेसोबत नगरमध्ये युती झाली नाही : महाजन\nअहमदनगर : नगर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही महापौर पदासाठी उमेदवारीचा फॉर्म भरला असताना ऐनवेळी माघार घेऊन भाजपला पाठींबा दिला.त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटत आहेत.राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रयत्न झाला नाही, असं वक्तव्य महाजन यांनी केलंय. या अभद्र युतीचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही, असा दावा त्यांनी केला.\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी…\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2019-01-20T09:58:21Z", "digest": "sha1:SGDRMKGKNFXFA4CEJ3SW6UDOTG6J35TV", "length": 3853, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ख्रिस्टोस पात्सात्झोग्लू - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://amar-puranik.blogspot.com/2014/12/blog-post_15.html", "date_download": "2019-01-20T09:16:26Z", "digest": "sha1:I373CZRI3N4WWFS6A7KORS6OE25KEOVE", "length": 29496, "nlines": 288, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: एनजीओंचं विदेशी धन", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्यो���रत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक\n•चौफेर : अमर पुराणिक•\nलोकशाही ही जनतेच्या विश्‍वासावर टिकून आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या एनजीओंचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. आणि अशा एनजीओंना देणग्या देणार्‍या लोकांनाही जागृत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालत असताना चांगले काम करणार्‍या संस्था टिकल्या पाहिजेत. तर अनैतिक संस्था नेतोनाबूत झाल्या पाहिजेत.\nकाळा पैसा भारतात परत आणणे सोपे नसले तरी अवघडही नाही. मोदी सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. बाबा रामदेव आणि भाजपा यांनी निवडणूकीत उचलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. यातून मोठ्‌याप्रमाणात देशाबाहेर लपवलेला काळापैसा भारतात आणणे शक्य होणार आहे. त्याचा देशाच्या विकासात चांगला उपयोग होणार आहे हे लक्षात घेऊन मोदी सरकारने उचलेली ही पावले अतिशय महत्त्वपुर्ण ठरणार आहेत.\nकाही महिन्यांपुर्वी इंटीलिजन्स ब्यूरो द्वारे दाखल केलेल्या याचिकेनुसार भारताच्या विकासात विदेशी पैशाने पोसलेल्या काही एनजीओ बाधा आणत आहेत. त्यामुळे अशा काही काळापैसा मिळालेल्या एनजीओकडून त्याचा दूरुपयोग होतअसल्याने तो रोखण्यासाठी सरकारने आदेश दिला आहे की अशा संस्थांनी २० हजारांपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार चेक द्वारेच केला पाहीजे. सरकारच्या या आदेशामुळे अशा एनजीओंना काळ्यापैशाचा उपयोग करणे कठीण होणार आहे.\nकाही एनजीओंचे कार्य उल्लेखनीय आहे. अनेक देशातील काही एनजीओ नैसर्गिक आपत्तीच्यावेळी लोकांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे चांगले कार्य करत असतात. खिल्लारी भूकंपावेळी काही एनजीओनी चांगले कार्य केले होते. आपल्या देशात विदेशी धनाचा वापर करुन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्था कार्यरत आहेत. दूसर्‍याबाजूला काही एनजीओ समाजसेवेच्या नावाखाली काळ्यापैशाचा वापर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुरुंग लावण्यासाठी करत आले आहेत. उदारणार्थ २६/११ च्या मुंबईतील अतिरेकी हल्ल्यासाठी काळापैसा भारतात पाठवला गेला. शिवाय नकली नोटा देशात पसरवण्यासाठीही परदेशातून काळापैसा पाठवला गेला. या हल्ल्यात अनेक नागरिकांचे बळी गेले. देशाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे भाजपाच्या मोदी सरकारने काळ्यापैशाबाबतीत घेतलेल्या कठोर निर्णयामुळे आता काळ्यापैशाचा वापर अशा देशविघातक कृत्यांसाठी होण्याला आळा बसेल अशी आशा आहे.\nसमाजसेवेसाठी केल्या जाणार्‍या परदेशी पैशाचा वापर किती योग्यपणे होतो हे पाहणे ही महत्त्वाचे आहे. काही एनजीओ गुप्तदान व परदेशातून मिळालेल्या देणग्यांचा वापर खर्‍याखूर्‍या समाजसेवेसाठी करतात. अनेक नैसर्गिक आपत्ती, सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असतात. अशा संस्थांचे कार्य स्पृहनिय आहे. अशा प्रामाणिक संस्थांना अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, पण सेवेचा बुरखा पांघरुण अवैध धंदे करणार्‍यांचे हित जोपासले जाता कामा नये. दुसर्‍या बाजूला अपराध जगत आणि देशद्रोही कृत्ये करणार्‍या संघटना विदेशी काळ्यापैशाच्या माध्यमातूनच समाज विघातक कृत्य करत असतात. प्रामाणिक समाजसेवा आणि राष्ट्रविघातक कृत्ये यामध्ये एक मोठे पुसट क्षेत्र आहे. या क्षेत्राचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. यात काही संस्था अशा आहेत की यांचे कार्य समाजिक कि असामाजिक, राष्ट्रीय की राष्ट्रविघातक ठरवणे अवघड आहे.\nराजनैतिक आणि पर्यावरण क्षेत्रातही विदेशी पैशाचा वापर केला जातो. पण याचा सारासार विचार ��णि राष्ट्रहिताच्या दृष्टीने उपयोगिता याचा सद्सदविवेकबुद्धिने विचार करणे आवश्यक आहे. आज सरकारच्या विरोधात विदेशी धन मोठ्‌याप्रमाणात वापरले जाते. आपल्या देशात आम आदमी पार्टीवर तसा आरोप आहे. रशियात निवडणूकांवर लक्ष ठेवणार्‍या गोलोस या संस्थेला विदेशी धन दिले गेल्याचा आरोप आहे. नोबल शान्ति पुरस्काराने सन्मानित एमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था जगभरातील हूकुमशाहीच्या विरोधात काम करणार्‍या लोकांना मदत करते. म्यानमारच्या अहिंसक क्रांती करणार्‍या आंग सान सू की यांनाही विदेशी धनाची मदत झाल्याचे बोलले जाते. १९७१ च्या बांगलादेशच्या स्वातंत्रसंग्रामात भारताने बांगलादेशला मदत केली होती. या सर्व घटनांचा राष्ट्रहीताच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.\nगेल्या काही वर्षात भारतात कुडनकुलम आणि जैतापूर प्रकल्पांना विरोध झाला होता. यातील कुडनकुलम प्रकल्प पुर्णत्वास येत आहे. पण जैतापूर प्रकल्प मात्र ठप्प झाला. या दोन्ही प्रकल्पाच्याबाबतीत वाद मात्र काही लोकांना विचित्र वाटतो. कारण या आंदोलनात अतिशय परस्पर विरोधी घटना घडल्या. यामुळे हे प्रकल्प राष्ट्रहीताचे की राष्ट्रविरोधी आहेत हे कळणे अवघड झाले होते. या दोन्ही प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी संस्थांकडून आंदोलनाला मोठी मदत मिळाल्याचे बोलले जाते. हे प्रकल्प हाणून पाडण्यासाठी मोठी आंदोलनं उभारण्यात या एनजीओंनी मोठी मदत केली होती. पर्यावरणाचे कारण दाखवून या एनजीओंनी राष्ट्रहीताला बाधा आणल्याची काहीनी तक्रार केली. पण पर्यावरणाचा विचार करुनच हे प्रकल्प सुरु करण्याचा पर्यायी मार्ग कुडनकुलम प्रकल्पात झाला आणि आता तो प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतोय. असाच विचार जैतापूर प्रकल्पाबाबतीत होणे गरजेचे होते.\nअशा प्रकरणात अभ्यासकांचे, वाचकांचे वेगळे-वेगळे विचार असु शकतात. कोणी म्हणेल की भारताने बांगला देशाला मदत करणे अयोग्य आहे. काहीजण म्हणतील की परराष्ट्रधोरणाच्यादृष्टीने ही मदत योग्यच आहे. याचा विचार करताना व्यक्तीपरत्वे वेगवेगळे विचार असणार आहेत. ही विचारधारा आपण शासकाला कोणत्या भूमिकेतून पाहतो यावर अवलंबून आहे. पाकिस्तानी याचा विरोध करतील तर भारतीय याचे समर्थन करतील. त्यामुळे अशा अनिश्‍चित स्थितीत समर्थनाला किंवा विरोधाला महत्त्व आहे. त्यामुळे भारत सरकारने आता अशा एनजीओंवर करडी नजर ठेवून त्यांच्या भल्याबुर्‍या गोष्टी जनतेसमोर आणाव्यात. काही तज्ञांच्या मते प्रचंड मोठ्‌याप्रमाणात विदेशी धन मिळवणार्‍या संस्था कार्याबाबत मात्र शुन्य आहेत. मिळालेल्या धनाचा वापर योग्यपणे व ताळागाळापर्यत होताना दिसत नाही. मिळालेल्या पैशात आणि केलेल्या कार्याचा ताळेबंद जमताना दिसत नाही.\nयातून एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आता ग्लोबलायझेशन झाल्यामुळे यात अर्थिक ग्लोबलायझेशनही आलेच त्यामुळे राष्ट्रहीत, विकास, नैसर्गिक समतोल, राजकीय समतोल साधत आर्थिक विकास साधने आवश्यक आहे. लोकशाही ही जनतेच्या विश्‍वासावर टिकून आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या एनजीओंचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. आणि अशा एनजीओंना देणग्या देणार्‍या लोकांनाही जागृत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालत असताना चांगले काम करणार्‍या संस्था टिकल्या पाहिजेत. तर अनैतिक संस्था नेतोनाबूत झाल्या पाहिजेत. यातून देशाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. परकिय गंगाजळी थेट देशाच्या तिजोरीत येणार आहे. काळा पैसा परत आणण्यात आणि अशा व्हाईट कॉलर्ड एनजीओंवर आळा घालण्यात मोदीं सरकारने यश मिळवले तर समर्थ भारत आपल्याला लवकरच पहायला मिळेल.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nजीएसटी : करप्रणालीचे सुलभीकरण\n‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7894-akshay-kumar-share-2-0-movie-teaser-on-instagram", "date_download": "2019-01-20T09:44:29Z", "digest": "sha1:LALRVWYJM74RAGBHY5T2TKFXU2O3MIOV", "length": 7680, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "2.0 सिनेमाचा टिजर रिलीज, प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार चिट्टी रोबोट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n2.0 सिनेमाचा टिजर रिलीज, प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार चिट्टी रोबोट\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली\t 13 September 2018\nरजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 या आगामी सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे.\n1.30 मिनिटच्या या टिजरच्या व्हिडियोमधील प्रत्येक सीन प्रशंसा करण्यासारख्या आहे.\nहा सिनेमा भारतातील सर्वात माहगडा सिनेमा आहे असे म्हंटले जात आहे, तसेच या सिनेमातून अक्षय कुमार आपला साउथ डेब्यू करत आहे.\nया सिनेमात अक्षय कुमार नकारात्मक भूमिका पार पाडणार आहे.\nयामध्ये अक्षय कुमार डॉक्टर रिचर्ड अर्थात‘क्रो मॅन’च्या भूमिकेत दिसणार आहे.\n2.0 मध्ये प्रेक्षकांना रोबोट चिट्टी पुन्हा पाहायला मिळणार आहे.\nहा सिंनेमा 29 नोव्हेंबरला मोठ्या पदड्यावर रिलीज होणार आहे.\nअक्षय कुमार ने गणेश चतुर्थीनिमित्त या सिनेमाचा टिजर इंस्टग्रामवर शेअर केला आहे.\nत्यासोबतच अक्षयने कॅप्शनमध्ये लिहले आहे की गणेश चतुर्थीचं अवचित्य साधून भारताच्या सर्वात मोठ्या सिनेमाचा श्रीगणेशा करत आहे.\nचांगुलपणा आणि वाईटपणा यांच्यातील सर्वात मोठी लढाई... कोण करेल निश्चय, या सिनेमचा टिजर पाहून हा सिनेमा पाहण्याची तुमची उत्सुकता नक्कीच वाढेल.\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\nसोशल मिडियावरचा मेसज वाचून ते नाशिकमध्ये आले आणि तिकडेच अडकून पडले\nया तरुणाने खुर्चीसह हवेत उडुन केला एक अनोखा पराक्रम\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख ही हादरला\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T08:43:11Z", "digest": "sha1:ZIDC7NKGTRBFP7CDFRZNBUITLZ4G6HWG", "length": 13993, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हिडियो : विहिरीत पडलेला बिबट्या अखेर जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#व्हिडियो : विहिरीत पडलेला बिबट्या अखेर जेरबंद\nपाच तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागास यश\nउंब्रज – खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या शिवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला सुरक्षित बाहेर काढण्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. विहिरीत लोखंडी कॉटचा पाळणा करून बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.\nयाबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या शिवारात संजय तुकाराम शिंदे यांची विहीर असून गावातील पांडुरंग शिवाजी गाडे हे आज (गुरुवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी पांडुरंग गाडे यांनी मोटर सुरू करण्यापूर्वी विहीरीत किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी विहीरीत डोकावून पाहिले असता त्यांना फुटबॉलच्या प्लास्टिक पाईपला बिबट्या घट्ट धरुन बसल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून गाडे यांनी तातडीने सरपंच अमर माने यांच्याशी संपर्क साधून बिबट्याची माहिती दिली. माने यांनी टोल फ्री नंबर वरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.\nथोड्याच वेळात कराडचे वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वराडे वनपाल रमेश कुंभार, एस. जी. सुतार, वनरक्षक भारत खटावकर, अशोक मलप, सुजित गवते, सागर कुंभार, तानाजी मोहिते, प्रशांत मोहिते, बाबूराव कदम, योगेश पाटील, संदीप कुंभार, विलास वाघमारे, रामदास घावटे, दादाराव बर्गे, जाधव, सौरभ लाड, शंभूराज माने, मोहन भांडलकेर, दिनकर इंगळे व इतर वन कर्मचारी, ग्रामस्थ हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी रेस्कू ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, खालकरवाडीसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी रेस्कू ऑपरेशन करण्यास प्रारंभ केला. त्यांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने लोखंडी कॉट विहीरीमध्ये सोडली.\nबिबट्याने कॉटचा अंदाज घेत त्यावर काही वेळाने विसावा घेतला. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वनविभागाने मागवण्यात आलेला पिंजरा विहीरीच्या काठावर दाखल होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा विहीरीत सोडण्यात आला आणि कॉटवर विसावलेल्या बिबट्याने पिंजऱ्यात उडी मारताच पिंजऱ्याचे दार लावण्यात आले. बिबट्या अलगदपणे पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.\nबिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद केले असून त्याला वन अधिवासात सोडणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याची बछडी नर-मादीपासून सात ते आठ महिन्यापासून एकटी वावरण्यास सुरुवात करतात. तसेच स्वत:ची उपजीविका स्वत: करतात. हा बिबट्याचा बछडा एक वर्षीय असून तो रात्रीच्या अंधारात भक्ष्याच्या शोधात पाण्याच्या विहिरीत पडला असावा, असे वनक्षेत्रपाल अजित साजणे यांनी सांगितले. बिबट्याला सुरक्षित पकडल्यानंतर त्याची पशुवैद्यकीय अधिकारी भोसले यांनी तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल��याचे सांगितले.\nघटनास्थळी सकाळी सात वाजल्यापासून खालकरवाडीसह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. चाफळकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी व घटनास्थळी रेस्क्‍यू टीमला अडथळा होऊ नये, म्हणून उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश बाखले, हेमंत कुलकर्णी, अभय भोसले, शिवाजी गुरव, राजेंद्र महाडीक हे पोलिस कर्मचारी याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाणसाने तळहातावरच्या रेषा बघण्यापेक्षा मनगटातील सामर्थ्य बघावे : दाभोलकर\nकॉंग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना. पाशा पटेल\nशेतकऱ्यांचा विमा परस्पर काढणाऱ्या बॅंकावर कारवाई : सचिन बारवकर\nविद्यमान लोकप्रतिनिधींना विरोध म्हणूनच जनतेची मला साथ\nकर्मचाऱ्यांच्या गाडया पार्किंगमध्ये अन् ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर\nपुसेसावळीकरांवर आता “सीसीटीव्हीची’ नजर\nचैतन्य बझारमध्ये दीड लाखाचे साहित्य लंपास\nम्हासुर्णेतील जिल्हा बॅंकेच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर\nडान्सबार बंदीसाठी सरकार प्रयत्नशील\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/4060-virat-kohli-ties-knot-with-anushka-sharma-in-italy", "date_download": "2019-01-20T09:02:30Z", "digest": "sha1:SNMWO26AGQFJO2VRRZIC7HYDUXYVAYRP", "length": 4496, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला ��ुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626984", "date_download": "2019-01-20T09:32:37Z", "digest": "sha1:SP2N4N42TLHV66QW4F4CEJ7SEM5AMIB4", "length": 5577, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार : अमित शहा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » एम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार : अमित शहा\nएम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार : अमित शहा\nऑनलाईन टीम / मुंबई :\nलैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक आणि आताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे मंत्रिपद धोक्मयात आले आहे. अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्याने दखल घेतली असून अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय, करण्यात आलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते पाहणे आवश्यक असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. खुद्द अमित शहा यांनीच चौकशीचे आश्वासन दिले असल्याने अकबर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.\nआतापर्यंत सात महिला पत्रकारांनी अकबर यांच्याविरोधत तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी बलात्काराच्या आरोपावरुन निहालचंद मेघवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.\nनितीश कुमार यांची ‘संक्रांत’ भाजपबरोबर\nसातवा वेतन आयोग प्राध्यापकांनाही लागू\nमिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींना अटक का नाही \nराम मंदिर न उभारल्यास मत नाही : प्रवीण तोगडिया\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग��णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7897-bmc-ganesh-visrajan-preparation", "date_download": "2019-01-20T08:40:58Z", "digest": "sha1:MJWSRGB6PYWKG7JJCMI5N7NUNJGO3EHA", "length": 6236, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 14 September 2018\nदीड दिवसांच्या लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे, त्यामुळे महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.\nगणपती विसर्जनाची तयारी मुंबईच्या चौपाट्यांवर दिसून येते आहे, दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबईसह ठिकठिकाणी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.\nदीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिस यंत्रणेनंही विशेष काळजी घेतली आहे.\nकाही ठिकाणी कृत्रिम तलावांचीही निर्मिती करण्यात आली आहे, तर दादर मधील क्रीडा भवन मध्ये तलाव तयार करण्यात आले आहेत.\nबाप्पांच्या निरोपामुळे आज मुंबईतील समुद्रकिना-यावरचं वातावरण भारावून जाणार आहे.\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nमहापालिका बेस्टला 2 हजार कोटींची मदत करणार\nरेल्वेला दणका दिल्यानंतर राज ठाकरेंचा मोर्चा मुंबई महापालिकेकडे\nकमला मिल अग्नितांडवानंतर पालिकेची नियमबाह्य हॉटेल्सवर कारवाई\nमुंबईच्या महापैरांना मलबार हिलमधील 'तो' बंगला मिळेल का\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला ���ुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/", "date_download": "2019-01-20T09:24:26Z", "digest": "sha1:UVSEPZFWQVDHRXU4TRGQ4OCO3IMM7652", "length": 16983, "nlines": 106, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्य पान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअमित शाह यांना दिल�...\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा म...\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विश्व ...\nऑनलाईन टीम / अंबेजोगाई : अंबाजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक विजय जोगदंड यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच भावकीतील सहा जणांवर खुनाचा ...\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅन...\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यामध्ये पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटलेल्याचे दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे ...\nअमित शाह यांना दिल्लीच्या ए�...\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांना दिल्लीतील एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला ...\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nऑनलाईन टीम / मुंबई : केनियाच्या कॉसमन लॅगटने मुंबई मॅरेथॉनचे ... Full article\nएकाचवेळी निवडणुका शक्य नाहीत \n‡ पुणे / प्रतिनिधी: एक देश, एक ...\nइस्त्रोच्या मदतीने ट्रेनची अचून माहिती मिळणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी एक खूशखबर … Full article\n… म्हणून 15 जानेवारीला साजरा केला जातो सेना दिवस\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशात दरवषी 15 जानेवारी आर्मी दिन … Full article\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विश्व हिंदू परिषदने मोदी सरकारवर … Full article\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांना दिल्लीतील एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज …\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भारताने 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी …\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nऑनलाईन टीम / बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या चिंतेत आणखीच वाढ होत आहे. काँग्रेसने बोलावलेल्या …\nरिलायन्सच्या नफा कमाईने बाजारात उत्साह\nसेन्सेक्स 12.53 वधार, वृत्तसंस्था/ मुंबई आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडीचा फायदा शुक्रवारी भारतीय बाजाराला झाला आहे. परंतु काही प्रमाणात बाजारात अस्थिर वातावरण राहिले होते. बीएसईचा … Full article\nटोयोटाची ‘कॅमरी हायब्रिड’ बाजारात\nआठवी आवृत्ती 2019 भारतात सादर : एक्स शोरुम किंमत 36.95 लाख रुपये नवी दिल्ली भारतात शुक्रवारी टायोटा कॅमरी हायब्रिडचे सादरीकरण करण्यात आले आहे. न्यू …\nविप्रोचा निव्वळ नफा 31.80 टक्क्यांनी वधारला\nवृत्तसंस्था/ बेंगळूर देशातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपनी -विप्रोला डिसेंबर 2018 तिमाहीमध्ये 2 हजार 544.5 कोटी रुपयाचा नफा झाला अशी …\nज्योकोव्हिच, झ्वेरेव्ह, सेरेनाची आगेकूच\nऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा : जपानच्या ओसाकाने पराभवाची नामुष्की टाळली, व्हीनस विल्यम्स मात्र स्पर्धेतून बाहेर मेलबर्न / वृत्तसंस्था सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिच, … Full article\nकांगारुंच्या गोटात भारताचे छुपे साथीदार वि. वि. करमरकर नेमकं कोण कुणाकडून अन् कुणाविरुद्ध खेळत होतं वि. वि. करमरकर नेमकं कोण कुणाकडून अन् कुणाविरुद्ध खेळत होतं\nमुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nमुष्टीयुद्धात करिअर करण्यास प्रारंभ केला तेव्हाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय डोळय़ासमोर ठेवले …\nप्रतिनिधी/ पुणे येथे सुरु असलेल्या खेलो युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची शानदार कामगिरी शनिवारीही कायम राहिली. …\nधर्माधारित राजकारणाचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप\nवार्ताहर/ निपाणी शबरीमला हे शास्त ब्रह्मचारी अय्यप्पाचे एक पीठ. त्याचप्रमाणे रामाला उष्टी बोरे …\n•रिंगरोड म्हणजे शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा प्रकार\n•दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर लिहिली यशोगाथा\nवसतीगृहा���ील अनुभव विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा\nराज्यपाल मृदुला सिन्हा यांचे उद्गार वार्ताहर/ मडकई वसतीगृहात राहण्याऱया विद्यार्थ्यांचे व्यक्तीमहत्त्व नेहमीच खुलून …\n•खाणबंदीवर तोडग्यासाठी फेरविचार याचिका दाखल होण्याची शक्यता\n•केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nऑनलाईन टीम /मुंबई : मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने बाजी …\n•ठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\n•जिजाऊ मध्ययुगातील क्रांतीकारी राजमाता\nकाजू बीला हमीभावासाठी आग्रही राहणार\nकाजू उत्पादक शेतकरी, प्रोसेसिंगधारकांचा मेळावा : कोकणच्या शेतकऱयावर अन्याय होत असल्याची टीका प्रतिनिधी …\n•कायदेशीरमार्गे मालवणकरना बडतर्फ करणार\n•‘नाणार’ला समर्थनास सेना नगरसेवकांचा पाठिंबा\nप्रचंड गदारोळात ‘आयलॉग’ची जनसुनावणी\nवार्ताहर/ राजापूर मच्छीमार तसेच स्थानिक जनतेचा विरोध असतानाही आयोजित करण्यात आलेली आयलॉग जेटी …\n•बंगाली बाबासह भावास मुंबईत अटक\n•लोकसभाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह, केंद्रीयमंत्र्यांसाठी चिपळूण सज्ज\nगडहिंग्लजला म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस उत्साहात\nप्रतिनिधी/ गडहिंग्लज येथील कार्यकर्ते, विविध संघटना, सामाजिक संस्थाच्या वतीने पुणे म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस …\n•पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आणणार हक्कभंग\n•दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून दाखवावी\nसोलापूर विद्यापीठाने जागतिक स्तरावर स्थान निर्माण करावे\nप्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर विद्यापीठ हे एका जिह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून आतापर्यंत …\n•सांगलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा\n•कोंत्येव बोबलाद येथील युवकाचा खूनच\nराजवाडा चौपाटीवर हातोडा पडणार का \nप्रतिनिधी सातारा / हेरिटेज प्रॉपर्टी असलेल्या राजवाडा परिसरात हातगाडे व फळगाडे हटवण्याबाबत हॉकर्स …\n•मंत्री रावतेंच्या दौऱयाने सेना चार्ज होणार का\n•राजवाडा परिसरात होणार अद्ययावत पार्किंग\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nऑनलाईन टीम / अंबेजोगाई : अंबाजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक विजय जोगदंड यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच …\n•पुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\n•धर्माच्या नावावर महिलांचे अस्तित्व दडपू नका\nएकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना रनौत\nऑनलाईन टीम / मुंबई : येत्या 25 जानेवारीला कंगना रनौतचा मणिकर्णिका- द क्वीन … Full article\nअभिनेते श्रीरंग देशमुख आता ‘दिग्दर्शका’च्या भूमिकेत\nमालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग …\nमोटोरोलाचा जुना फोन परत येतोय ; एवढी आहे किंमत\nऑनलाईन टीम / मुंबई : मोटोरोला कंपनी प्रसिद्ध मोटोरोला रेजर हा फोन … Full article\nWindows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा\nऑनलाईन टीम / मुंबई : जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल …\n5 हजारांत बुकिंग सुरू, होंडाची नवी ‘सीबी 300 आर’\nऑनलाईन टीम / मुंबई : दुचाकी बनवणारी दिग्गज कंपनी ‘होंडा मोटरसायकल अँड … Full article\nपेट्रोल-डिझेल शिवाय चालणार Harley-Davidsonच्या नव्या बाइक्स\nऑनलाइन टीम / मुंबई : लास वेगास इथे सुरु असलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक …\nसोप्पं आहे…माझं कृत्य कायद्यात बसत नसेल…तर कायदा बदला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619659", "date_download": "2019-01-20T09:20:31Z", "digest": "sha1:XPMVJVSR7VRHOXEOQM7PUMGIMS67POOM", "length": 5529, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तिहेरी तलाक ‘विरोधी’अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी , गुन्हा ठरणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » तिहेरी तलाक ‘विरोधी’अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी , गुन्हा ठरणार\nतिहेरी तलाक ‘विरोधी’अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी , गुन्हा ठरणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nमुस्लीम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत सादर होऊ शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर, या तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसने विरोध केलेल्या गुन्हेगारी या शब्दासह हा अध्यादेश काढण्यात आला आहे. यामुळे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे.\nयावर काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली. भाजपने मुस्लमि महिलांना न्याय देण्यासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक आणले नसून, राजकीय फायदा उठविण्यासाठी आणल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.\nउत्तर प्रदेशातील शेतकऱयांचे 1 लाखांपर्यंत कर्ज होणार माफ\nराष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मिरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nमोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला,20 जण जखमी\n ; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-congress-ncp-matched-both-parties-will-contest-24-seats-each/", "date_download": "2019-01-20T09:15:58Z", "digest": "sha1:OBE2ONKPDJRMR365IALHMKNKC7MFHGGL", "length": 6440, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Breaking : काँग्रेस- राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा सुटला,जाणून घ्या कोण किती जागा लढविणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nBreaking : काँग्रेस- राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा सुटला,जाणून घ्या कोण किती जागा लढविणार\nनवी दिल्ली : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून सुरु असलेला मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. दोन्ही पक्ष आता प्रत्येकी २४-२४ जागा लढविणार आहेत.काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही माहिती दिलीआहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झााला.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच द��दांनी केली तलवार म्यान \nकाँग्रेस स्वत: २६ जागा लढवू इच्छित होती आणि राष्ट्रवादीला २२ जागा देण्याचीच त्या पक्षाची तयारी होती अशी देखील माहिती समोर आली आहे . मात्र बलाढ्य भाजपला रोखताना एक दोन जागेवरून आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून ५०-५० चा फॉर्म्युला मान्य करण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या विरोधात असलेल्या नेत्यावर…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-01-20T08:43:22Z", "digest": "sha1:5JCFKBLUZTJSIAQL7QF7EZUVK2ATBW75", "length": 3381, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:विष्णुदास - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: व विष्णुदास\nजन्मवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक\nमृत्यूवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक\nविकिपीडियाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१२ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्ग��� उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/3959/a-heavy-prize-a-mr-wagh-sory-by-suraj-gatade", "date_download": "2019-01-20T09:04:04Z", "digest": "sha1:TQBCNZEMEUANFPF7ARZGM5VDKP5XENWV", "length": 16477, "nlines": 131, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Novels A Heavy Prize - A Mr. Wagh Sory by Suraj Gatade | Read Marathi Best Novels and Download PDF", "raw_content": "\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - Novels\nअ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो ...Read Moreघराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला. ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर, Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी\nअ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो ...Read Moreघराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला. ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर, Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 2\nबाबाराव देसाई फ्रीडम फायटर आणि सक्रिय समाजसेवक होते. यामुळे त्यांचे खूप लोकांशी संबंधही यायचे. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही. नवखा ऑफिसर मध्येच बोलून गेला तसा मिस्टर वाघने त्याला एक जळजळीत कटाक्ष टाकला. मिस्टर वाघचे म्हणणे धुडकावण्याची ...Read Moreकोणी करत नाही, जरी ते कोणाला पटले नाही तरी. आणि हे या नवीन ऑफिसरला माहीत नव्हते. मिस्टर वाघचे त्याच्याकडे असे पाहणे कमिशनरच्या लक्षात आले आणि त्याने दटावून त्या ऑफिसरला गप्प केले. नवीन खाडे, जरा शांत बसा. मिस्टर विजय वाघ कधीच चुकत नाहीत. पण सर मी फक्त त्यांच्या तर्कांतील कमजोर दुवा सांगितला. बाबाराव देसाई स्वातंत्र्य सेनानी व समाजसेवक जरी नसते, एक साधारण व्यक्ती असते, तरी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने भेटायला बोलावणे इतके काही अवघड नाही... Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 3 - अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी\nचेसिंग दि फॅमिली त्यांनंतर पुढचे काही दिवस मिस्टर वाघ बाबाराव देसाई यांच्या कुटुंब सदस्यांचा पाठलाग करू लागला. कधी त्यांच्याशी भेटून चौकशी करायचा. बाबाराव गेली ७ - ८ वर्षे त्यांच्या नातीच्या मुलीकडे प्रभाकडे राहायचे. ...Read Moreखूपच गरीब. प्रभाचा नवरा शेखर एमआयडीसीतील एका फौंड्रीवर कामाला होता. फौंड्रीचा मालक दहादहा - बाराबारा तास काम करून घेऊन कधी कधी ओव्हर नाईटही राबवून घ्यायचा. पण पगार मात्र कधीच वेळेवर नाही. दिला, तर तो ही तुटपुंजा. हे आधीच त्रिकोणी कुटुंब प्रभा, शेखर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी संस्कृती. कुटुंब Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4\nफ्यू मोअर डेथ्स् मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर ...Read Moreर्मालाही इथेच आणले गेले होते. चीफ सर्जन, डीन, चेअरमन, हॉस्पिटल ओनर सर्वांनीनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दटावून, धमकी देऊन, भीती घालून गप्प केले गेले. त्यांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण त्यांनी जास्तच आडवे लावले असते, तर त्यांची ओथेरिटी किंवा लायसेन्स कॅन्सल होण्याची भीती होतीच. शेवटी युद्ध पातळीवर हे प्रकरण हाताळले जात होते. आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपर्यंत सर्वच यात लक्ष Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 5\nद सस्पेक्ट्नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद. 'काही अपडेट्स' त्याने विचारले.'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत ...Read Moreसिरीयस नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये.''त्याचे या केस बाबत सिरीयस नसणे हेच तर चिंतेचे कारण आहे. तो पहिल्या पासून ऑफिशियली या केसमध्ये इनवॉल्व्ह आहे. तरी तो इतका निष्काळजी कसा काय आहे' त्याने विचारले.'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत ...Read Moreसिरीयस नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये.''त्याचे या केस बाबत सिरीयस नसणे हेच तर चिंतेचे कारण आहे. तो पहिल्या पासून ऑफिशियली या केसमध्ये इनवॉल्व्ह आहे. तरी तो इतका निष्काळजी कसा काय आहे इजन्ट इट सस्पिशियस' 'गेस यू आर राईट नजर ठेव त्याच्यावर'पण यांना हे कुठे माहीत होते, की मिस्टर वाघच त्यांच्यावर नजर ठेवून होता.\"एक मिनिट म्हणजे हा नवीन Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 6\nडिगिंग् अप् आतापर्यंत मृत झालेल्या सर्व लोकांच्या अटॉप्सीज् होऊनही त्यांच्या बॉडीज् त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्या नव्हत्या. ही लोकं जोडलीच गेली होतीत अशा कॉन्स्पिरसी सोबत, की त्यांना जावू देणे कोणालाच हितावह नव्हते. बाबाराव देसाईंच्या ऐवजी कोणी ...Read Moreव्यक्ती असती, तर कोणीच त्याला इतके सिरियस्ली घेतले नसते. पण बाबाराव यांचा समाजावर एक प्रभाव होता. लोक त्यांना आदर्श मानायचे. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने जनसमुदाय खवळला होता. त्यामुळे ही केस लवकरात लवकर मार्गी लावण्याकडेच सर्वांचे लक्ष होते. पण ते काही केल्या होत नव्हते. दरवेळी कोणा नवीनच व्यक्तीचा खून व्हायचा आणि या प्रकरणाला फाटे फुटायचे व मूळ तपासाला बगल व्हायची. त्यामुळे Read Less\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 7\nडेव्हिल्सेस् गेट - टुगेदरऑल डेव्हिल्स व्हेअर गॅदर्ड ऑन द सेम टेबल अगेंस्ड मिस्टर वाघ पण याचा खरंच काही उपयोग होणार होता का पण याचा खरंच काही उपयोग होणार होता का...'मला अगदी पहिल्यापासून त्या वाघवर संशय आहे. जिथे - जिथे गुन्हा घडलेला असतो, तिथे - तिथे हा आधीच ...Read Moreअसतो...'मला अगदी पहिल्यापासून त्या वाघवर संशय आहे. जिथे - जिथे गुन्हा घडलेला असतो, तिथे - तिथे हा आधीच ...Read Moreअसतो' नवीनने बोलायला सुरुवात केली. 'मीही सहमत आहे. त्याने नेलेल्या इलेक्ट्रोड्सचा रिपोर्ट क्लिअर आलाय.' वरुण बोलला.'सॉरी टू से. मी ऑफेन्ससाठी बोलत नाही, पण तो तसा तुम्ही नेलेल्या लेक्ट्रोड्सचाही आला आहेच ना' नवीनने बोलायला सुरुवात केली. 'मीही सहमत आहे. त्याने नेलेल्या इलेक्ट्रोड्सचा रिपोर्ट क्लिअर आलाय.' वरुण बोलला.'सॉरी टू से. मी ऑफेन्ससाठी बोलत नाही, पण तो तसा तुम्ही नेलेल्या लेक्ट्रोड्सचाही आला आहेच ना शंका नको म्हणून विचारतोय.' कार्तिक बोलला.'पण त्याने तेथील इतक्या वस्तू सोडून इलेक्ट्रोड्सच का उचलावीत शंका नको म्हणून विचारतोय.' कार्तिक बोलला.'पण त्याने तेथील इतक्या वस्तू सोडून इलेक्ट्रोड्सच का उचलावीत शंकेला जागा आहे, की नाही शंकेला जागा आहे, की नाही' वरुणने त्याचा तर्क सांगितला,'त्याला त्याबद्दल आधीच काही माहीत होते का' वरुणने त्याचा तर्क सांगितला,'त्याला त्याबद्दल आधीच काही माहीत होते का\nअ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 8\nदि लास्ट मूव्ह्किती दिवस झाले बाबाराव देसाईंची केस चालू आहे याची गणती नव्हती. आणखी किती दिवस चालू राहील याचा अंदाज नव्हता... तशात हे आणखी... मरून पडलेल्या व्यक्तीच्या ...Read Moreसूरा खुसून खून केला गेला होता. बाबारावांच्या मरणानंतर इतक्या दिवसांत नवीनने पहिल्यांदाच एवढी साधारण मर्डरची केस पहिली होती. ही केस जाता - जाता सॉल्व्ह होईल अशी त्याला आशा होती... पंचनामा झाला. डेडबॉडी हलवण्यात आली. पोस्टमार्टम करण्यासारखे काही नव्हते. तरी अटॉप्सी ऑपरेट करण्यात आली. काही विषेश सापडले नाही. खून सूरा खुपसूनच झाला होता. ७.२५ इंच खोल व Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-maharashtra-milk-powder-packets-be-distributed-school-kids-government-schools-2769", "date_download": "2019-01-20T08:49:42Z", "digest": "sha1:26N7EH5EI2TGOOWG2VPMPDCYV6VIYBMU", "length": 8584, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maharashtra milk powder packets to be distributed to school kids in government schools | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(VIDEO) शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\n(VIDEO) शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\n(VIDEO) शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\n(VIDEO) शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\n(VIDEO) शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nशालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नस���ेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\nVideo of शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी\nही बातमी आहे आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत. राज्यातील अतिरिक्त दूध भुकटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या गळी, कोणतही पोषकमूल्य नसलेली साडे सात हजार टन स्कीम दूध पावडर उतरवली जाणार आहे.\nविद्यार्थ्यांच्या पोषक आहारासाठी असलेला निधी दूध भुकटी संपवण्यासाठी वापरला जाणार असून, विद्यार्थ्यांना पोषकमूल्य असलेलं होल मिल्क पावडर मात्र देण्याचे शालेय विभागाने टाळले असून पाणीदार दूध पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवणार आहे.\nही बातमी आहे आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत. राज्यातील अतिरिक्त दूध भुकटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या गळी, कोणतही पोषकमूल्य नसलेली साडे सात हजार टन स्कीम दूध पावडर उतरवली जाणार आहे.\nविद्यार्थ्यांच्या पोषक आहारासाठी असलेला निधी दूध भुकटी संपवण्यासाठी वापरला जाणार असून, विद्यार्थ्यांना पोषकमूल्य असलेलं होल मिल्क पावडर मात्र देण्याचे शालेय विभागाने टाळले असून पाणीदार दूध पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवणार आहे.\nशालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला असून पहिली ते आठवीच्या एक कोटी 18 लाख विद्यार्थ्यांना महिन्यातून एकदा 200 ग्रॅम दूध भूकटीच्या पाकिटाचे वाटप केले जाणार आहे.\nआरोग्य health दूध पाणी water\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nहेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी\nहेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच...\nश्रीनगरमधील 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र...\nश्रीनगर : जम्मू काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरची कालची रात्र गेल्या 11...\nअमिताभ यांच्या जेवणासाठी विशेष सोय\nनागपूर - \"झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7637-shahrukh-khan-s-son-abut-to-get-launched", "date_download": "2019-01-20T08:49:41Z", "digest": "sha1:HRS5K76CXYWUFVPPL3OMAIJZ3W4SLFZY", "length": 7988, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शाहरुख खानचा मुलगा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशाहरुख खानचा मुलगा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 28 August 2018\nबॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आणि आता त्याचा मुलगा आर्यनही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा मित्र आणि बॉलिवूड स्टार्सच्या मुलांना यशस्वीरीत्या लाँच करण्याबद्दल ओळखला जाणारा करण जोहरच आर्यनला लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आर्यन खानची हिरोइन असणार आहे ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर.\nश्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर याचवर्षी ‘धडक’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लोकांनी तिला पसंतही केलं. तिला लॉन्च करणा-या करण जोहरनेच तिच्या बहिणीला लॉन्च करायचं ठरवलंय. खरंतर आर्यन आणि खुशी यांचं शिक्षण अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र तरीही आपला अभ्यास सांभाळून ते आता अभिनय आणि इतर गोष्टींचंही प्रशिक्षण घेऊ लागले आहेत. या दोघांचं पदार्पण अगदी दमदार व्हावं, यासाठी करण जोहरही एका हटके कथेच्या शोधात आहे.\nआर्यन खान आणि खुशी कपूर हे आधीच आपल्या सेलिब्रिटी पालकांमुळे प्रसिद्ध आहेत.\nचाहतेही त्यांच्या सिनेमाची वाट पाहात आहेत. आता या दोघांनाही त्यांच्या आई-वडिलांप्रमाणेच प्रेक्षक डोक्यावर घेतात का, हे चित्रपट आल्यवरच कळेल.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्याव�� लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra.gov.in/1133/Awards", "date_download": "2019-01-20T08:47:17Z", "digest": "sha1:PU4XZTABFDTZUEDWOAM7ZFYKA47MXSOS", "length": 10256, "nlines": 85, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "पुरस्कार-महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nमहाराष्ट्र राज्याने जिंकलेले पुरस्कार\n२०१४ मध्ये प्राप्त झालेले पुरस्कार\nस्कॉच डिजिटल समावेश स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार २०१३\nसर्वाधिक पुरस्कृत राज्य: महाराष्ट्र\nमहागोव्ह क्लाऊड इम्प्लिमेंटेशन : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन\nयूआयडी लिंक्ड सर्व्हिस डिलिव्हरी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन\nपेपरलेस ऑफिस, सिंधूदूर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय - सिंधूदूर्ग, महाराष्ट्र\nमंत्रालय येथे ई-कार्यालय अंमलबजावणी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन\nई-मोजणी प्रकल्प: सेटलमेंट कमिशनर आणि डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स (एम. एस.), पुणे\nरिअल टाईम केन क्रशिंग इन्फॉर्मेशन कलेक्शन युजिंग पूल एसएमएस गेटवे: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन\nवेब पोर्टल फॉर शुगर कमिशनरेट: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन\nमहाएक्साईज- कॉम्प्रेहेन्सिव ट्रान्सफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट एक्साईज डिपार्टमेंट: स्टेट एक्साईज डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन\nहेल्थ केअर अँड ॲकॅडेमिक्स मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि हेव्लेट पॅकर्ड भारत\nपुणेज ट्रॅश सोल्युशन: अ झिरो गारबेज सिटि : पुणे महानगरपालिका\nइंटीग्रेटेड द इन्फॉर्मल सेक्टर इन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट : पुणे महानगरपालिका\nपॉवर जनरेशन फ्रॉम सॉलिड वेस्ट जनरेटेड इन सबर्बन एरिया युजिंग स्पॅशिअल टेक्निक्स - रेफ्युज इनटू रिसोर्स थ्रू बायोगॅस: पुणे महानगरपालिका\nविश्वास - व्हिजिटिंग इन्फॉर्मेशन ऑन स्कुल हँडल्ड विथ अटेंडन्स सिस्टीम: जिल्हा परिषद, नागपूर\nप्रेस रि��ीज: २०१३ स्कॉच शिखर परिषदेत महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त पारितोषिके जिंकली\nबेस्ट ई-गोव्ह प्रोजेक्ट गोल्ड पुरस्कार - बेस्ट आयटी इम्प्लिमेंटेशन, वर्ष २०१३ - महाराष्ट्र शासनाचे यूआयडी लिंक्ड फाईनॅन्शिअल इन्क्लुजन\nमोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट गोल्ड पुरस्कार - बेस्ट आयटी इम्प्लिमेंटेशन, वर्ष २०१३ - जिल्हा परिषद, नागपूरची व्हिज्युअल इन्फॉर्मेशन शेअरिंग विथ अॅडव्हान्स सिस्टीम\nकार्मिक,जनतक्रार व पेन्शन मंत्रालय, प्रशासकीय सुधारणा व जनतक्रार विभाग, भारत सरकार\nवेब रत्न पुरस्कार २०१२ : ‘’सुवर्ण चिन्ह” विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार--राज्य\nगोल्डन आयकॉन पुरस्कार-सर्वश्रेष्ठ सांकेतिक स्थळ - www.maharashtra.gov.in\nगोल्ड आयकॉन- ई -गवर्नन्समध्ये अनुकरणीय पुढाकार घेणारे - महाराष्ट्रातील नोंदणी \"सरिता\" प्रणाली\nओळखीचे प्रमाण पत्र (सांकेतिकस्थळ)\nओळखीचे प्रमाण पत्र (ई -गवर्नन्समध्ये अनुकरणीय पुढाकार घेणारे)\nकल्याण, डोंबिवली नगरपालिकेमध्ये ई -गवर्नन्स प्रकल्प राबिविण्यात आले\nइंडिया - टेक् एक्सलंस पुरस्कार - व्यवस्थापनामध्ये आयटीचे अनुप्रयोगसाठी पुरस्कार २००३.\nसी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००३\nसर्वश्रेष्ठ उन्नत शासकीय राज्यसाठी पुरस्कार\nसी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००२\nसर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी पुरस्कार - लोक निर्माण विभाग\nसर्वश्रेष्ठ रिव्हेन्यु प्रणाली - सरिता\nसर्वश्रेष्ठ नागरिक केंद्र - सेतू\nवेब रत्न पुरस्कार २०१२ : 'सुवर्ण चिन्ह' विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार - राज्य\nमहाराष्ट्र स्टेट डेटा सेंटर अंतर्गत महागव्ह क्लाउडची अंमलबजावणीसाठी स्कॉच डिजीटल इन्क्लूजन सुवर्ण पुरस्कार 2012\nमहाराष्ट्र स्टेट डेटा सेंटर अंतर्गत महागव्ह क्लाउडची अंमलबजावणीसाठी स्कॉच डिजीटल इन्क्लूजन सुवर्ण पुरस्कार 2012\nगोल्डन आयकॉन पुरस्कार - सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी\nगोल्ड मेडल पुरस्कार - सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी\nइंडिया - टेक् पुरस्कार आय. टी. व्यवस्थापनासाठी\nसर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी प्रमाणपत्र\nमराठी संकेत स्थळासाठी पुरस्कार\nई - प्रशासन २०१०-११ पुरस्कार\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण अभ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: २८-११-२०१४\n© हे महार��ष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2018/02/gadchiroli.html", "date_download": "2019-01-20T10:04:38Z", "digest": "sha1:V54MSVHDH4QUTLXLZQNGBCB3O6MB3UIV", "length": 34297, "nlines": 265, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\nअर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा\nपदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता\n1) ज्युनिअर ऑफिसर: 6 जागा\nपात्रता : किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT\n2) लिपिक: 52 जागा\nपात्रता : किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT\nवयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा\nपरीक्षा शुल्क : पद क्र.1: Rs 679/- पद क्र.2: Rs 649/-\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2018\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती Notifications\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंत...\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येण...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंत...\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येण...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जाग...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nनॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 169 जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेख...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nSAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 382 जागांसा...\nदक्षिण पश्चिम रेल्वेत खेळाडूंची भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्री��� शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nपुणे महा���गरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rush-to-lose-instant-weight/", "date_download": "2019-01-20T09:20:43Z", "digest": "sha1:3VRPLCPYSD36EBKVEY3AXY3AEVTKHFDS", "length": 18775, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झटपट वजन कमी करण्याची घाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nडॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये\nस्थूलतेचे दुष्परिणाम समजावून सांगितल्यानंतर “आता वजन कमी करण्याला काही पर्याय नाही’ हे रसिकाला कळून चुकले\nवजन तर कमी करायलाच हवे मला. त्यासाठी मी उद्यापासून रोज सकाळी गरम पाणी – मध – लिंबू घ्यायला सुरुवात करू का\nअगदी नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न वजन कमी करू इच्छिणाऱ्यांपैकी बहुतांश लोक दिवसाची सुरुवात गरम पाणी – मध – लिंबू याने करतातच\n मी रसिकाला मुद्दामच विचारले. तिच्या मनातले विचार मला समजून घ्यायचे होते.\nत्यामुळे वजन कमी व्हायला मदत होईल रसिका उत्तरली.\n मी अधिक खोलात जायचे ठरवले.\nते ना.. त्यामुळे ना… लिंबामध्ये ना… नाही गं नक्की नाही सांगता येणार पण सगळे असं म्हणतात की सकाळी गरम – पाणी- मध – लिंबू घेतल्याने वजन कमी होते पण सगळे असं म्हणतात की सकाळी गरम – पाणी- मध – लिंबू घेतल्याने वजन कमी होते\n शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी आणि इंटरनेट बरोबर ना\n पण सांग ना, खरंच चांगले असते का मध लिंबू पाणी आता रसिकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.\nसकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाणी अर्धे लहान लिंबू पिळून व किंचित मध घालून घेणे खरंतर चांगले. लिंबातून “क’ जीवनसत्व मिळते. त्याचे शरीरास अनेक फायदे आहेत. मधामध्ये काही जीवनसत्वे व औषधी गुणधर्म असतात. सकाळचा चहा बंद करून त्याऐवजी असे पाणी घेतले तर फारच उत्तम. पण वजन कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होईल असे मुळीच नाही. ती काय जादूची कांडी आहे\n रसिकाचा विश्वासच बसत नव्हता.\nहो. शिवाय अनेक जण खूप गरम किंवा उकळत्या पाण्यात लिंबू पिळतात किंवा आदल्या दिवशी चिरून ठेवलेले लिंबू वापरतात. असे केल्यास लिंबामधील “क’ जीवनसत्व निघून जाते. मग लिंबाचा काही फायदा नाही. बाजारात मध शुद्ध मिळेलच याची खात्री नाही आणि मध म्हणायला गेलं तर साखरेसारखाच. कॅलरीजचा विचार केल्यास मधातून साखरेइतक्‍याच कॅलरीज पोटात जातात. बरेच जण सकाळच्या लिंबू-पाण्यात साधारण 2 चमचे (10-15 मिली) मध घालतात. यातून जवळपास 50 कॅलरीज विनाकारण पोटात जातात. मी स्पष्ट केले.\nअच्छा. म्हणजे वजन कमी करायला आहारातल्या कॅलरीज कमी कराव्या लागतात तर\n आहारात अनावश्‍यक कॅलरीज घेणे बंद केले तर वजन निश्‍चितच कमी होते. मी.\nबरं, पण काही लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर साध्या पाण्याऐवजी गरम पाणी पितात. त्याने शरीरातील चरबी वितळते म्हणे. त्याचे काय रसिकाने पुढचा प्रश्न विचारला.\nअगं, साधे लॉजिक लाव – गरम पाण्याने चरबी वितळायला हवी असेल तर उकळते पाणी पोटात जायला हवे, दुसरे म्हणजे पोटातली चरबी त्या उकळत्या पाण्याच्या संपर्कात यायला हवी आणि तिसरे म्हणजे ते पाणी गरम असतानाच (चरबी वितळली असतानाच) शरीराबाहेर टाकून द���यायला हवे या तीनही गोष्टी केवळ अशक्‍य आहेत या तीनही गोष्टी केवळ अशक्‍य आहेत आपण उकळते पाणी पिऊ शकत नाही. पोटातली चरबी ही पोटाच्या त्वचेखाली आणि पोटातील अवयवांभोवती आवरणाच्या स्वरूपात असते. आपण जे खातो-पितो ते या चरबीच्या संपर्कात येतच नाही तर चरबी वितळणार कशी आपण उकळते पाणी पिऊ शकत नाही. पोटातली चरबी ही पोटाच्या त्वचेखाली आणि पोटातील अवयवांभोवती आवरणाच्या स्वरूपात असते. आपण जे खातो-पितो ते या चरबीच्या संपर्कात येतच नाही तर चरबी वितळणार कशी मी हसू आवरण्याचा प्रयत्न करत म्हणाले.\nहे माझ्या लक्षात कसे नाही आले\nवजन कमी करण्याच्या बाबतीत बहुतांश लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेता ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतात. त्याची सत्यता पडताळून पाहात नाहीत. कित्येक लोक तर वर्षानुवर्षे एखादा उपाय भक्तिभावाने करत रहातात त्याचा फायदा होत नाही हे दिसत असून देखील त्याचा फायदा होत नाही हे दिसत असून देखील ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नाही का ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नाही का\nखरंय तुझं. पण मला ना वजन कमी करण्यासाठी असाच काहीतरी सोपा उपाय किंवा शॉर्टकट सांग. मला हे जास्तीचे वजन लवकरात लवकर कमी करून दे () रसिका घायकुतीला आली होती.\nहे बघ रसिका, वजन कमी करण्यासाठी कोणतेही शॉर्टकट्‌स नसतात. मध-लिंबू-पाण्यासारखा दिवसभराच्या आहारात एखादा सोपा बदल केला आणि उरलेला दिवस अयोग्य आहार घेतला तर वजन कसे बरे कमी होईल त्यासाठी संपूर्ण दिवसाचा आहार – नव्हे एकूण जीवनशैलीच सुधारायला हवी. मी उत्तरले.\nपण असे किती दिवस करावे लागेल\n अगं, तू याकडे एखादी शिक्षा किंवा कटकट म्हणून पाहू नकोस. चांगला आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली या काही तात्पुरत्या करायच्या गोष्टी नाहीत. त्या आयुष्यभरासाठी करायला हव्यात आणि फक्त वजनासाठीच नाही तर तुझ्या निरोगी भविष्यासाठी सुद्धा\n जर वजन कमी झाल्यावर पुन्हा पहिल्यासारखे खायला-प्यायल्या लागले तर वजन परत वाढेल का\nजेव्हा आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्यायचे बंद करशील तेव्हा वजन पूर्वपदाला येणारच. सहाजिकच आहे ते. दात स्वच्छ रहावे म्हणून आपण रोज दात घासतो. ते किती दिवस घासायचे असे विचारतो का आहेत तोपर्यंत घासायचे दात घासायचे सोडून दिलेस तर ते किडणारच ना तसेच आहे तुझ्या आहाराचे आणि वजनाचे तसेच आहे तुझ्या आहाराचे आणि वजनाचे मी रसिकाला शांतपणे समजावले.\nहं… पटतंय मला… रसिका म्हणाली.\nशिवाय झटपट वजन कमी करणे काही चांगले नाही. उपाशी राहून, क्रॅश डाएट करून म्हणजे दिवसभरात फक्त सॅलड – ताक घेऊन, प्रोटीन शेक्‍स / मील रिप्लेसर्स घेऊन पटकन वजन कमी होईलही; पण त्यामुळे थकवा येईल, शरीरातील स्नायूंचे, हिमोग्लोबिनचे, कॅल्शियमचे प्रमाण कमी होईल आणि आगीतून फुफाट्यात जाशील योग्य आहाराने योग्य प्रमाणातच वजन कमी करणे उत्तम योग्य आहाराने योग्य प्रमाणातच वजन कमी करणे उत्तम मी तिला सावध केले.\nयोग्य प्रमाणात वजन कमी करायचे म्हणजे किती\nहे जरी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असले तरी साधारण आठवड्याला अर्धा किलो म्हणजे महिन्याभरात 2 ते 3 किलो वजन कमी करणे केव्हाही सुरक्षित. मी.\nया हिशोबाने माझे 20 – 25 किलो वजन कमी करायला 1 वर्ष तरी लागेल\n जे वजन गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे ते काही दिवसात कसे कमी होईल एखादे वर्ष तरी द्यावेच लागेल ना एखादे वर्ष तरी द्यावेच लागेल ना\nआणि वजन कमी करणे हा तर एक भाग झाला. कमी झालेले वजन टिकवून ठेवणे हा त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा भाग आहे यासाठी योग्य मार्गदर्शनाबरोबरच संयम, चिकाटी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे लागते. मी.\nखरे आहे तुझे. आता माझ्या लक्षात आलंय वजन कमी करणे म्हणजे खायचे काम नाही\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेत्र रोग आणि आरोग्य\nजाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी\nया ‘पाच’ गोष्टी पाळल्यास होणार नाहीत डोळ्यांचे आजरा…\n मग ‘हे’ योगासन कराच…\nउत्साह वाढविण्यासाठी ‘हे’ आसन ठरेल उपयुक्त\nमुलांना वाचवा थंडीतील आजारापासून\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/my-firm-belief-in-evm-machine-says-ajit-pawar/", "date_download": "2019-01-20T09:25:11Z", "digest": "sha1:5QTYVIQWBXXY3XIPQ5WXUIA7IBCKAS23", "length": 8294, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ईव्हीएम मशीनवर माझा ठाम विश्वास - अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nईव्हीएम मशीनवर माझा ठाम विश्वास – अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांच्या बालाजी नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभात पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. काँगेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर, उदय लोखंडे यांची यावेळी उपस्थिती होती.\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nअजित पवार बोलताना म्हणाले की, ईव्हीएमची काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणू लागेल,असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे .उर्वरित ८ जागांच्या वाटपावर चर्चा येत्या आठवड्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून सरकारच्या कामगिरीवर एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम आठवतो. हनुमानाची जात काढली जाते.\nकारण यांच्या डोक्यात कायम जातीयतेचा किडा वळवळत असतो अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्री ,महसूल मंत्री, वस्त्रउद्योग मंत्री नुसत्या फसव्या घोषणा करतात. कसलीही कृती त्यांच्याकडून होत नाही. राज्यातील वस्त्रउद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे. केंद्रातले सरकार व राज्यातले सरकार हे फसवे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\nटीम महाराष्ट्र देशा- मोहोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे या तालुक्यातील जनता सुज्ञ आह�� त्यामुळे येणारी…\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/janmashtami-2018-measures-of-lord-krishna-5950032.html", "date_download": "2019-01-20T08:31:31Z", "digest": "sha1:23XOWIA4MB524H3MXBIYB72KGUA67Y2C", "length": 5304, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Janmashtami 2018 Measures Of lord krishna | ​जन्माष्टमीचे 8 उपाय : खराब भाग्यही देऊ लागेल तुमची साथ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​जन्माष्टमीचे 8 उपाय : खराब भाग्यही देऊ लागेल तुमची साथ\nजन्माष्टमी (2 आणि 3 सप्टेंबर)ला मोहरात्री असेही म्हटले जाते. कारण या दिवशी सृष्टीला मोहित करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा जन\nजन्माष्टमी (2 आणि 3 सप्टेंबर)ला मोहरात्री असेही म्हटले जाते. कारण या दिवशी सृष्टीला मोहित करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो, नशिबाची साथ मिळते. येथे जाणून घ्या, जन्माष्टमीला करण्यात येणारे काही खास उपाय...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nप्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या लोकांना शनिदेवामुळे होणार लाभ, घरात राहील सुख-शांती\nआपण जसे काम करतो त्याचे फळही तसेच मिळते, यामुळे कधीही चुकीचे काम करू नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-lower-parel-bridge-renovation-mumbai-2648", "date_download": "2019-01-20T09:54:40Z", "digest": "sha1:QGEHISNT36EE6X3DOZK7H36OFQ4C2ABW", "length": 7986, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news lower parel bridge renovation mumbai | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोअर परळचा गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार\nलोअर परळचा गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार\nलोअर परळचा गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार\nलोअर परळचा गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nलोअर परळ येथील रेल्वे हद्दीतील गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या पाडकामासाठी सात कोटी 25 लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे.\nतीन महिन्यांत हा पूल पाडण्याचे आव्हान असून त्यासाठी तांत्रिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. 90 बाय 53 मीटरचा हा पूल पाडताना रेल्वे वाहतूक पूर्णवेळ थांबवता येणार नसल्याचीही अडचण आहे. त्यासाठी छोटे ब्लॉक घेऊन कामे केली जातील.\nलोअर परळ येथील रेल्वे हद्दीतील गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या पाडकामासाठी सात कोटी 25 लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे.\nतीन महिन्यांत हा पूल पाडण्याचे आव्हान असून त्यासाठी तांत्रिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. 90 बाय 53 मीटरचा हा पूल पाडताना रेल्वे वाहतूक पूर्णवेळ थांबवता येणार नसल्याचीही अडचण आहे. त्यासाठी छोटे ब्लॉक घेऊन कामे केली जातील.\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n(व्हिडिओ) नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च...\nBEST कर्मचाऱ्यांना किमान 7 ह��ारांची पगारवाढ मिळणार.. तब्बल नऊ दिवसांनतर बेस्टचा संप मिटला..\nVideo of BEST कर्मचाऱ्यांना किमान 7 हजारांची पगारवाढ मिळणार.. तब्बल नऊ दिवसांनतर बेस्टचा संप मिटला..\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक- धनंजय मुंडेंचा...\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/588975", "date_download": "2019-01-20T09:37:34Z", "digest": "sha1:XGFZTF2OZYRKDOXYMANZRWOLZ4Q6K4ZH", "length": 8091, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोळीबार घटनेतून युवती बचावली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » गोळीबार घटनेतून युवती बचावली\nगोळीबार घटनेतून युवती बचावली\nजुन्या भांडणाच्या कारणावरुन गुरूवारी सायंकाळी बुधवार नाक्यावर झालेल्या गोळीबारात जखमी झालेली युवती अश्विनी कांबळे †िहची प्रकृती सुधारत असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अश्विनीच्या नातलगांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर फायरिंग करणारा आरोपी ऋषभ जाधव (रा. रविवार पेठ) हा आपल्या दोन सहकाऱयांसह फरारी झाला आहे. पोलीस पथके त्यांच्या मागावर रवाना झाली आहेत.\nगुरुवारी सायंकाळी 5 वाजता ऋषभ जाधव हा आपल्या दोन सहकाऱयांसह दुचाकीवरुन ट्रिपल सिट बसून बुधवार पेठेत आला. बुधवार पेठेतील अतिक शेख या युवकाबरोबर ऋषभ जाधवचा पुर्वीचा वाद होता. या वादातून अतिकला कायमचेच संपवायचे असे ठरवून ऋषभ जाधव तिथे पोहचला. परंतु अतिक हा मुलांच्या कोंडाळ्य़ात उभा असल्यामुळे ते तिघे त्याच्याकडे रागात पाहत निघून गेले होते. त्यानंतर काही वेळाने हे तिघे पुन्हा बुधवार पेठेत पोहोचले. त्यावेळी अतिक शेखकडे पाहून ऋषभने थेट बंदुक काढून त्याच्यावर रोखली. त्यामुळे अतिक पळु लागला. यावेळी ऋषभ जाधवने बंदुकीतून फायरिंग केले परंतु अतिक खाली वाकला त्यामुळे ही गोळी दुकानात खरेदीसाठी आलेल्या अश्विनी कांबळे हिला लागली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत एक लहान मुल होते. सुदैवाने हे मुल वाचले यावेळी ऋषभ जाधवने चारवेळेस फायरिंग केले व ते तिघे तेथून दुचाकीने पसार झाले.\nयाबाबत घटनास्थळी शाहूपुरी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाने कर्मचारी पोहोचले. तेथील फायरिंग केलेल्या पुंगल्या पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपींचा कसून शोध घेण्याचे काम सुरु आहे. आरोपींच्या घरावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून त्याच्या इतर नातेवाईकांकडेही त्याच्या संदर्भात विचारपूस करण्यात येवू लागली आहे.\nदरम्यान, जखमी झालेली अश्विनी कांबळे †िहची प्रकृती सुधारत चालली असून चिंतेचे काहीही कारण नसल्याचे उपचार करणाऱया डॉक्टरांनी जाहीर केले आहे. बुधवार पेठेत मुस्लीम समाज हा मोठय़ा प्रमाणावर असून सध्या रमजानचे दिवस सुरु आहेत. या पवित्र महिन्यात अशी घटना घडल्याने बुधवार पेठेत दुसऱया दिवशी ही भयाचे वातावरण होते.\nपळशीच्या सृजामिनी खाडेची ज्ञानप्रबोधनीसाठी निवड\nगुन्हेगाराकडून पोलिसाला दगडाने मारहाण\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-sakal-sahyadri-suraksha-kavach-49833", "date_download": "2019-01-20T09:29:23Z", "digest": "sha1:DEPBF5YMXJVMARCKXV3J735J24COGTDF", "length": 16081, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sakal sahyadri suraksha kavach सभासद नोंदणी, नूतनीकरणासाठी उद्या अंतिम मुदत | eSakal", "raw_content": "\nसभासद नोंदणी, नूतनीकरणासाठी उद्या अंतिम मुदत\nशनिवार, 3 जून 2017\n‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा\nपुणे - ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा ��वच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीची अंतिम मुदत येत्या रविवारी (ता. ४) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. सर्वांसाठी एक लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना बिलात ७५ टक्के सवलत मिळणार आहे. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे.\n‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा\nपुणे - ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीची अंतिम मुदत येत्या रविवारी (ता. ४) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. सर्वांसाठी एक लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना बिलात ७५ टक्के सवलत मिळणार आहे. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे.\nएकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी सवलत मर्यादा एक लाख ८० हजार रुपये आहे. अन्य सुविधा व सवलती ः पॅथॉलॉजी चाचण्या, एमआरआय, एक्‍स-रे तपासणी ४० टक्के, बाह्यरुग्ण विभागातील उपचार २० टक्के, दंतचिकित्सा व दंतोपचार २५ टक्के, औषधे १० टक्के, तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी शुल्क रुपये २००, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज. या सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. सभासदांना सवलतीच्या दरातील दर्जेदार आरोग्य सुविधांबरोबर मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.\nनोंदणीची ठिकाणे - (सकाळी ९.३० ते सायं. ५.३०)\nसह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल : डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड - वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल - शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ; सह्याद्री हॉस्पिटल हडपसर - मगरपट्टा कॉर्नर, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर; सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी - सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी; सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी - (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ; सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा.\nवय वर्षे ५० ते ६९ पूर्ण या गटासाठी - ३१०० + ६५�� रुपये एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ३,१०० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत.\nवय वर्षे ७० व अधिक या गटासाठी - ४१५० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ४,१५० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत.\nसदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वय व निवासाचा दाखला आवश्‍यक.\nअधिक माहितीसाठी संपर्क : ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scooters/latest-scooters-price-list.html", "date_download": "2019-01-20T09:09:22Z", "digest": "sha1:73KCAMAFT6UHNGPB5NYX47QQ6DOX5TKP", "length": 9727, "nlines": 219, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या स्कॉउटर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये स्कॉउटर्स म्हणून 20 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 1 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक निविदा सुपर रोलर इन लीने शकतेस सिझे 32 35 युरो 3,899 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त स्कूटर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश स्कॉउटर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nनिविदा सुपर रोलर इन लीने शकतेस सिझे 32 35 युरो\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-20T08:33:22Z", "digest": "sha1:XHFYARYTYSKHGCS3LDQVFKOPLRTABESD", "length": 10661, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विस्तार���त इमारत प्रवेशाला अखेर मुहुर्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविस्तारीत इमारत प्रवेशाला अखेर मुहुर्त\n17 जानेवारीला महापौरांसह सत्ताधारी पदाधिकारी करणार प्रवेश\nपुणे – महापालिकेच्या विस्तारीत इमारतीत अखेर पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची तारीख निश्‍चित झाली आहे. पुढील आठवड्यात 17 जानेवारीस महापौरांसह सत्ताधारी भाजपचे सर्व पदाधिकारी नवीन कार्यालय वापरण्यास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, अद्याप काही राजकीय पक्षांची जागा वाटपावरून नाराजी कायम असल्याने या जागांवरून वाद होण्याचीही शक्‍यता आहे.\nमहापालिकेकडून सुमारे 50 कोटी रुपये खर्चून विस्तारीत इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमधील सभागृहाचे उद्‌घाटन 21 जून 2017 रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर पुढील महिन्याभरात विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण होऊन सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये तसेच नगरसचिव विभाग या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर सात महिने झाले तरी या इमारतीमधील केवळ मुख्यसभेचे सभागृहच वापरले जात आहे. तर, या इमारतीत राजकीय पक्षांना द्यायची जागा निश्‍चित होत नसल्याने कोणतेही कार्यालय अद्यापही स्थलांतरीत करण्यात आलेले नव्हते. मात्र, सत्ताधारी भाजपने आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख राजकीय पक्षांना कार्यालयांच्या जागा दिल्या आहेत. त्यानंतरही अद्याप काही राजकीय पक्षांमध्ये नाराजी असली तरी, भाजपने आपली कार्यालये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदाधिकाऱ्यांच्या जुन्या दालनातील साहित्य हलविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.\nजुन्या इमारतीमध्ये स्मार्ट सिटीचे कार्यालय\nजुन्या इमारतीमधील रिकाम्या होणाऱ्या कार्यालयांची जागा स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून विचार सुरू आहे. त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. सध्या महापालिकेचे काही विभाग शहरात इतरत्र बसत आहेत. त्यांनाही प्रशासकीय सोयीच्या अनुषंगाने महापालिकेत आणण्यासाठी ही कार्यालये देता येतील का आणि स्मार्ट सिटीचे कार्यालय सावरकर भवन येथे स्थलांतरीत करता येतील का या पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे सुत्रांनी स्पष्ट ���ेले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहापालिका लागू करणार “पाणीबाणी’\nआरक्षणाच्या नावावर धनगर समाजाची फसवणूक; राज्यभर आंदोलनाचा इशारा\nमहासत्ता होण्यासाठी सुशिक्षित नेतृत्त्व गरजेचे\nपुण्याचा फुल बाजार भारतात अव्वल असावा\nबेळगाव येथून तस्करी होणारे खवले मांजर जप्त\nडॉ. तेलतुंबडे यांच्या जामिनावर 22 जानेवारीला सुनावणी\n‘हायब्रीड’ बाईकचा प्रयोग पुण्यात यशस्वी\n“एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/2637-apple-new-series-launch", "date_download": "2019-01-20T08:28:23Z", "digest": "sha1:LZMOTOBJYNS44A6VI4LJSB4R6ZMJIMUX", "length": 8587, "nlines": 175, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अॅपलचा मोस्ट अवेटेड आयफोन लाँच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअॅपलचा मोस्ट अवेटेड आयफोन लाँच\nअॅपलने आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन x, आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची घोषणा केली आहे. त्याचबरोबर अॅपल वॉच सीरिज ३ आणि अॅपल 4 के टीव्हीही लाँच करण्यात आला आहे.\nकॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील अॅपलच्या नव्या कॅम्पसमध्ये रंगलेल्या या सोहळ्याला जगभरातील पत्रकार, तंत्रज्ञानप्रेमी उपस्थित होते. स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.\nअॅपल 4K TV लाँच झाला असून यामध्ये गेमिंगचं नवं व्हर्जन असणार आहे. अॅपल वॉच 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. अॅपल वॉचमध्ये 40 मिलियन गाणे स्ट्रीम असणार आहे.\nआयफोन 8 चे फिचर्स\n• डिस्प्ले : 4.70 इंच\n• रेझ्युलेशन : 750×1334 पिक्सल\n• प्रोसेसर : हेक्सा-कोअर\n• ऑपरेटिंग सिस्टम : आयओएस 11\n• स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी\n• रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल\n• फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल\nआयफोन 8 + चे फिचर्स\n• डिस्प्ले : 5.50 इंच\n• रेझ्युलेशन : 1080×1920 पिक्सल\n• प्रोसेसर : हेक्सा-कोअर\n• ऑपरेटिंग सिस्टम : आयओएस 11\n• स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी\n• रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल\n• फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल\n• फोटो क्वालिटीसाठी आयफोन 8 प्लसमध्ये पोर्ट्रेट लाईटिंग मोड\nआयफोन X चे फिचर्स\n• डिस्प्ले : 5.80 इंच\n• रेझ्युलेशन : 1125×2436 पिक्सल\n• प्रोसेसर : हेक्सा-कोअर\n• ऑपरेटिंग सिस्टम : आयओएस 11\n• स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी\n• रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल\n• फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल\nआयफोन 8 - 64 जीबी – 64 हजार रुपये\nआयफोन 8 - 256 जीबी – 77 हजार रुपये\nआयफोन 8+ - 64 जीबी – 73 हजार रुपये\nआयफोन 8+ - 256 जीबी – 86 हजार रुपये\nआयफोन X - 64 जीबी – 89 हजार रुपये\nआयफोन X – 256 जीबी – 1 लाख 2 हजार रुपये\nमागवला आयफोन मिळाला साबण\nअमेझॉन 'अॅपल फेस्ट'; iPhones वर जबरदस्त सूट\nInnelo 1 भारतात लाँच, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स\nअॅपलच्या नवीन आयफोनकडे ग्राहकांनी फिरवली पाठ\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z170527215003/view", "date_download": "2019-01-20T09:26:17Z", "digest": "sha1:K7O5MEKFOUHIHJDOOHLEDZXEPLYQFJXW", "length": 11857, "nlines": 203, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नृसिंहाची पदें - पदे १ ते ६", "raw_content": "\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपदे १ ते ६\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\n��दे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nनृसिंहाची पदें - पदे १ ते ६\nनृसिंहाची पदें - पदे १ ते ६\nजय जय जय जय नरसिंहा संशय माझा निरसी हा ॥ करुणाम्रुतरस वोरसी हा संशय माझा निरसी हा ॥ करुणाम्रुतरस वोरसी हा मग्न करी जीव समरसीं हा ॥१॥\n किती तर्‍ही करूं मी भ्रमणा रे ॥ करितों नामस्मरणारे चुकवी जन्ममरणा रे ॥२॥\n दारिसी पूर्ण उदारा तूं ॥ मध्वमुनीश्वरवरदा तूं राखि आपुल्या बिरुदा तूं ॥३॥\nश्रीसामराजा तूं स्वामी माझा ॥ध्रु०॥\n स्तंभीं प्रगट होसी नरसिंहवेशा ॥१॥\n मध्वनाथ विनवी करी पूर्ण आशा ॥३॥\nकडकड स्तंभीं प्रगट होतां \n उग्ररूप देखुनी दचकला महेशान ॥ध्रु०॥\n रक्षी प्रल्हादाचें गुज ॥२॥\n जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ॥३॥\n दिल्ही निरसली भ्रांत ॥४॥\nजय जय नरहरि राया रे आरत तुझिया पायां रे ॥ध्रु०॥\n जेथें मुनिजन मिरविती ॥ पद्मतीर्थाचे कांठीं \n येती सनकादिक भेटीं ॥ काश्यपगोत्रींची सेवा सदैव घेसी तूं देवा ॥२॥\n घेउनि गदाधरा आला ॥ श्रीशिवानंदासंगमीं पूजुन झालों असंग मी ॥३॥\n अवघा आपण विश्वेशा ॥ विश्वेशावरि फणिवर देखिला म्यां धणीवर ॥४॥\n दर्शन जालें सर्वांसी ॥ दोन प्रहरपर्यंत बसला होता अनंत ॥५॥\nकीर्तन ऐकुनिया गेला पूर्ण अनुग्रह केला ॥ छत्र देवावरि धरितों प्रसाद देऊनी उद्धरितों ॥६॥\n करील विश्वेश्वर आजि ॥७॥\nनरहरि थांब पाव रे राजीवनयना राघवा रामा ॥ध्रु०॥\nतुजविण मला आतां कोणचि तारी तारक हरि तूं आम्हां ॥१॥\n नेउनि पार आम्हां ॥२॥\n आठवुनियां तुझ्या नामा ॥३॥\nन् सापेक्ष मूळ संख्या\nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ssc-results-konkan-10th-results-maharashtra-state-board-1926", "date_download": "2019-01-20T09:54:16Z", "digest": "sha1:RYHVEIPH6IGU5GXPOYWWVILLWQCXCEJG", "length": 8055, "nlines": 117, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ssc results konkan 10th results maharashtra state board | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदहावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल\nदहावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल\nदहावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल\nदहावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल\nशनिवार, 9 जून 2018\nयंदाचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. आणि दरवर्षीप्रमाणं यंदाही दहावीत मुलींनी बाजी मारली आहे. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केलाय. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली आहेत. कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला.\nयंदाचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. आणि दरवर्षीप्रमाणं यंदाही दहावीत मुलींनी बाजी मारली आहे. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केलाय. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली आहेत. कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला.\nपत्रकार कोकण नागपूर nagpur पुणे औरंगाबाद मुंबई mumbai कोल्हापूर अमरावती नाशिक nashik लातूर latur\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर- भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे...\n(व्हिडिओ) नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च...\nBEST कर्मचाऱ्यांना किमान 7 हजारांची पगारवाढ मिळणार.. तब्बल नऊ दिवसांनतर बेस्टचा संप मिटला..\nVideo of BEST कर्मचाऱ्यांना किमान 7 हजारांची पगारवाढ मिळणार.. तब्बल नऊ दिवसांनतर बेस्टचा संप मिटला..\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6437-pm-strike-rajghat-delhi", "date_download": "2019-01-20T09:54:30Z", "digest": "sha1:HSMMI6QSQ6PYDY4V5IIFEK3WAMANOQZR", "length": 7202, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "चक्क देशाचे पंतप्रधानचं बसणार उपोषणाला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचक्क देशाचे पंतप्रधानचं बसणार उपोषणाला\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nविरोधक गदारोळ घालून सातत्याने संसदेची कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. १२ एप्रिल रोजी दिल्लीतील राजघाटावर ते लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणात पंतप्रधानांसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे सर्व खासदारही सहभागी होणार आहेत.\nविरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेले. ही बाब देशातील जनतेपुढे नेण्यासाठी तसेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठीच हे उपोषण आंदोलन असल्याचे भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले.\nदरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी राजघाटावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार उपोषण करणार असल्याने दिल्लीतील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.\nएसटी बस कर्मचाऱ्यांची संपाची हाक...\nतब्बल चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात गुंजला एसटीचा आवाज\nपालघरहून विरार नंतर कल्याण; रिक��षाचालकांना करावा लागणार सव्वाशे किमी त्रासदायक प्रवास\nआम आदमी पार्टीचं लिंबू-मिरची आंदोलन\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/nashik-news/8", "date_download": "2019-01-20T09:19:27Z", "digest": "sha1:XJURYAD4HCXBE3FL6PGE7RIOW3HWW7WF", "length": 33885, "nlines": 231, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nasik News, latest News and Headlines from Nashik in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nएक टक्का व्याजाने ५० हजारांचे अामिष दाखवून; बचतगटांच्या महिलांची फसवणूक\nनाशिक- शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडको, सातपूर भागात कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. कमी व्याजदराने कर्ज मिळत असल्याचे सांगितल्यानंतर महिलांकडून डोळे झाकून या भामट्यांवर विश्वास ठेवला जात आहे. याचा गैरफायदा घेत लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. धड कर्जही मिळत नाही आणि कर्जाच्या आमिषाने दिलेली रक्कमही मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका बसल्याचे उघड झाले आहे. नुकताच शहरात बचतगटांना ५० हजारांचे...\nनाशिकच्या 'मर्सिडीज'चा दिसणार कार रॅलीत दिमाख; देशभरातील ४७ कार्सचा समावेश\nनाशिक- विंटेज कार्स, क्लासिक कार्स म्हटले की नजरेसमोर येतात लांबलचक मर्सिडीज कार आणि मोठ्या गाड्या.. या गाड्यांची शानशौकत काही अाैरच असते. या वाहनांच्या रॅलीचे अायाेजन मर्सिडीज अाणि अाॅटाेकार्सतर्फे मुंबईमध्ये करण्यात अाले असून क्लासिक कार रॅली २०१८ लिमिटेडसाठी देशभरातून ४७ कार्सना अायाेजक कंपनींतर्फे निमंत्रण पाठविण्यात अाले अाहे. यामध्ये नाशिकच्या विनयकुमार रवींद्र चुंबळे यांच्य��� कारलाही निमंत्रण अाले अाहे. चुंबळे यांची १९७६ सालची मर्सिडीज कार यासाठी सज्ज हाेत अाहे. नाशिक...\nप्रभारी अायुक्तांनी दिला वादग्रस्त भूसंपादनाच्या २१ काेटीला 'हात'\nनाशिक- गंगापूरराेडवरील अाकाशवाणी टाॅवरलगत असलेल्या वादग्रस्त भूखंडाचे २१ काेटी रुपये अदा करण्यासाठी स्थायी समितीने ब्रेक लावला असताना किंबहुना पालिकेची अार्थिक स्थिती नसल्यामुळे राेखएेवजी टीडीअार देण्याबाबत स्पष्ट अादेश असतानाही नियमित अायुक्त नसल्याचा फायदा घेत संबंधित पैसे जमीनमालकाला अदा केल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस अाली. प्रभारी अायुक्त राधाकृष्णना बी. यांनी संबंधित धनादेश अदा करण्याचे अादेश दिले असून नियमित अायुक्त राधाकृष्ण गमे हे येणार असल्याचे माहिती...\nसंसद : हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजणार\nनाशिक - राजधानी दिल्लीतील संसद मार्गावरील किसान मुक्ती मोर्चाच्या रस्त्यावरील लढाईनंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आता संसदेत पोहोचला आहे. संसदेच्या ११ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत शेती आणि शेतकरी या विषयांशी संबंधित सर्वाधिक प्रश्न दाखल झाले आहेत. नोटबंंदीचा शेतीवर झालेला विपरीत परिणाम, पंतप्रधान पीक विमा योजनेचे यशापयश, हमीभावाच्या घोषणेची अंमलबजावणी यांचा त्यात समावेश आहे. हे अधिवेशन चर्चेच्या दृष्टीने विद्यमान सरकारचे अखेरचे अधिवेशन...\nगोदाघाटाचा परिसर बनला टवाळखोरांचा अड्डा; महापालिका प्रशासनासह पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष\nनाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या गोदाघाटांचा अनेक ठिकाणी टवाळखोरांनी ताबा घेतला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी गैरप्रकार होत असून, घाटांची दुरवस्था झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांची अनास्था आणि पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गर्दुल्ले आणि टवाळखोरांचे मात्र चांगलेच फावत आहे. गोदावरी नदीच्या काठी भाविकांची गरज लक्षात घेता महापालिकेच्या वतीने घाटांचा विकास करण्यात...\nसेवा ऑटोमोटिव्ह शोरूमला आग; कोट्यवधींचे नुकसान, इंधनामुळे भडका\nसिडको- अंबड औद्योगिक वसाहतीतील सेवा ऑटोमोटिव्ह शोरूमला मंगळवारी (दि. ४) मध्यरात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शोरूम बंद असल्याने जीवितहानी टळली. अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. शोरूममधील अनेक वाहनांमध्ये इंधन असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. काही क्षणांत अनेक वाहने आगीत सापडली. काही वाहनांचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले. अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण समजू शकले...\nसिडकोत एकाच वर्गात शिकत असलेल्या तीन शालेय मुलींचे अपहरण, पाेलिसांनी 24 तासांत लावला तपास\nसिडको- शाळेतून गायब झालेल्या तीन शालेय मुलींचा अंबड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध लावल्याने या अल्पवयीन मुलींच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांसह रेल्वेमधील जागरूक प्रवाशाच्या मदतीमुळे मुली सापडल्या. मुली सुखरूप सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या मुलींचे काेणी अपहरण केेले, त्यांच्याबाबत नेमके काय घडले, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच अाहेत. सिडकोतील एका शाळेत एकाच वर्गात शिकत असलेल्या १४ ते १५ वर्षांच्या या मुली मंगळवारी दुपारी शाळेतून गेल्याचे पालकांच्या...\nखासगी रुग्णालयाने नाकारले उपचार 'सिव्हिल'ने दिले नवजीवन; प्रकृती अत्यवस्थ झाल्याने दुसरीकडे दाखल करण्याचा सल्ला\nनाशिक- अंतापूर-ताहाराबादच्या डोंगरावर ट्रेकिंगला जाताना अचानक भोवळ येऊन पडलेल्या ट्रेकरला सहकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होते. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णालयाने उपचार नाकारत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून सिव्हिलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी उपचार केल्याने या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत जीवदान दिले. अंतापूर (ताहाराबाद) येथील सतीश ब्राह्मणकर हे मित्रांसोबत...\nनाशिकरोड झाले गुटखा पुरवठ्याचे केंद्र\nनाशिकरोड- राज्य शासनाने गुटखाबंदी केली असली तरी जागोजागी खुलेआम विक्री होत असूनही पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकरोड तर गुटख्याचे अागारच बनले आहे. नाशिकरोड परिसरातून संपूर्ण शहरात गुटख्याचा पुरवठा होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच उपनगर पोलिसांनी ग���जरातमधून महाराष्ट्रात आलेल्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले. यामध्ये २३ लाख ६५ हजार रुपयांचा विमल नावाचा गुटखा जप्त केला आहे. गुटखाविक्रेत्यांविरोधात...\nवाहनांचे बोगस इन्शुरन्स, दोन एजंटसह तिघे अटकेत\nनाशिक- वाहनांचे बोगस इन्शुरन्स प्रकरणात पंचवटी पोलिसांनी आणखी दोन एजंट व वाहनमालकाला अटक केली. मंगळवारी (दि. ४) सकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी आठ दिवसांपूर्वी तीन आरटीओ एजंटला अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत मोठी टोळीच पोलिसांनी उघडकीस आणली. विशेष म्हणजे आरटीओमध्ये शेकडो वाहनांचे बोगस इन्शुरन्स व फिटनेस प्रमाणपत्र आणि वाहन परवाने काढल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. असंख्य इन्शुरन्स असण्याची शक्यता संशयितांकडे आढळून आलेल्या बोगस कागदपत्र, शिक्के, विविध शाळांच्या...\nशेतकऱ्याच्या मनिऑर्डरची पंतप्रधानांनी घेतली दखल, नाशिक कांदा विक्रीचा अहवाल केंद्राकडे जाणार\nनाशिक लासलगाव - निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत विकलेल्या कांद्याला किलोला अवघा १ रुपया ४० पैसे दर मिळाला होता. ७५० किलो कांद्याचे त्यांना अवघे १०६४ रुपये मिळाले होते. त्यामुळे उद्विग्न झालेल्या साठे यांनी स्वत:च्या खिशातून ५४ रुपये टाकत १११८ रुपयांची मनिऑर्डर पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठवून सरकारच्या धोरणांचा निषेध केला होता. या प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला याबाबत विचारणा केली....\nचंद्रावर ऊर्जानिर्मितीसाठी प्रयत्न, एक रुपया युनिटपेक्षाही कमी दरात मिळू शकेल वीज\nनाशिक - बाहेरच्या देशांपेक्षा तुलनेने भारतामध्ये निर्मिती आणि संशोधन क्षमता प्रचंड प्रमाणात आहे. या क्षमता वापरून येत्या काही वर्षांमध्ये चंद्रावरील रगॉलिथ या द्रव्यावर प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती प्रकल्प स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता साधारण चार रुपये प्रति युनिट मिळणारी वीज या प्रकल्पामुळे एक रुपया प्रति युनिटपेक्षा कमी दराने उपलब्ध होईल, असे व्हिजन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. सिवथानू पिल्लई यांनी मांडले. संदीप फाउंडेशन येथे आयोजित आईस मेल्ट्स २०१८ या आंतरराष्ट्रीय...\nइन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात नाशिक अव्वल, ९९१ प्रकल्पांची निवड\nनाशिक-विद्यार्थ्यांच्या ��र्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धा व प्रदर्शन भरवण्यात येते. यंदाच्या २०१८ व २०१९ या वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातील तब्बल ९९१ उपकरणांची निवड झाली असून आहेत. केंद्र सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्प विकसित करण्यासाठी थेट अनुदानही दिले जाणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी प्राथमिक स्तरावरील ही निवड चाचणी असते. राज्यभरात सर्वाधिक प्रकल्पांची निवड...\nरणधुमाळी 'नामकाे'ची; तीनशेच्यावर मतदान केंद्रे, २२०० कर्मचारी, ६०० पाेलिस\nनाशिक- नामकाेचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रासह दाेन राज्यात असून जवळपास एक लाख ८७ हजार मतदार अाहेत, यामुळे लाखाे रुपयांचा खर्च निवडणुकीवर हाेणार अाहे. माेठी यंत्रणा निवडणूक प्रक्रियेकरिता उभी केली जात अाहे. जवळपास तीनशेच्यावर मतदान केंद्रे, त्यातही दीडशे मतदान केंद्र एकट्या नाशिक शहरात उभारली जाणार असून, सहकार विभागाचे २२०० कर्मचारी अाणि ६०० पाेलिस कर्मचारी या प्रक्रियेकरिता लागणार अाहेत. दरम्यान, अाज माघारीची अंतिम मुदत असल्याने प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली अाहे....\nरेकाॅर्डवर नसलेल्या मिळकतींवरून महापालिकेत 'कर'कल्लाेळ; वाढीव घरपट्टी ३० हजार मिळकतींना नाेटिसा; लाखाेच्या वसुलीमुळे नागरिक सैरभैर\nनाशिक- मिळकत सर्वेक्षणात अाढळलेल्या ६२ हजार करबुडव्या इमारतींकडून मागील सहा वर्षाचा कालावधी गृहित धरून १ एप्रिल २०१८ नुसार अस्तित्वात अालेल्या करयाेग्य मूल्याच्या ६६ टक्के याप्रमाणे करअाकारणीच्या ३० हजार नाेटिसा पाठवल्यानंतर नागरिकांकडून करकल्लाेळ सुरू झाला अाहे. शिवसेनेने याप्रश्नी अाक्रमक पवित्रा घेतला असून, विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी जर सहा वर्षे मागे जाऊन वसुली करायची असेल तर मार्च महिन्यात करयाेग्य मूल्याच्या ४८ टक्के वसुलीच्या सूत्रातील १८ टक्के वाढ या...\nबीएसएनएल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप १० डिसेंबरपर्यंत स्थगित\nनाशिक- बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतनकरार त्वरित लागू करावा, बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावी या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यासाठी अाॅल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएलतर्फे सोमवार (दि. ३)पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात अाला हाेता. मात्र, मागण्यांसंदर्भात संचार राज्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याने तूर्तास १० डिसेंबरपर्यंत संप स्थगित करण्यात अाला अाहे. दूरसंचार विभागाचे सचिव व ऑल युनियन अँड असोसिएशन...\nमुलीला जन्म देऊन अाईने सोडले प्राण.. नंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिकाच बनल्या 'नकोशी'च्या माता\nनाशिक- जन्मदात्रीने जन्माला घातले; मात्र नियतीने आईला हिरावले. अवघे ९८० ग्रॅम वजन असलेल्या मुलीला दोन महिने जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागाच्या परिचारिकांनी आईसारखे प्रेम देत यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचवले. दोन महिन्यांपूर्वी बेशुद्धावस्थेत हे अर्भक दाखल झाले होते. आई निवर्तल्यानंतर वडीलही पोटाची खळगी भरण्यासाठी निघून गेल्यानंतर परिचारिकाच तिच्या माय-बाप झाल्या. ११ ऑक्टोबर रोजी अतिजोखमीची दोन-तीन दिवसांची मुलगी दाखल झाली. या मुलीची आई शीलादेवी काशी पंडीत मजुरी करत...\nभाजप पदाधिकाऱ्यांचे फलक, पालिका अधिकाऱ्यांचे अभय; उभारलेल्या फलकाकडे डोळेझाक\nनाशिक- नाशिकरोड भागात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई सुरू असली तरीही, त्यातून भाजप पदाधिकाऱ्यांनी उभारलेल्या फलकाकडे मात्र डोळेझाक केली. त्यामुळे महापालिकेचा हा दुजाभाव चर्चेचा मुद्दा ठरला आहे. नाशिकरोड परिसरात महापालिकेच्या जागांवर चौकाचौकांत अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण होत असताना, वाहतूक बेटांसह दुभाजकांतील फलक अपघातांचे कारण ठरत आहेत. असे असतानाही त्याकडे पालिकेकडून सोयीस्कर डोळेझाक केली जाते आहे. त्याबाबत ओरड...\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची पान स्टाॅल, खांब व भिंतीला धडक; तिघे गंभीर\nनाशिक- सिटी सेंटर माॅलकडून भरधाव येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पान स्टाॅलसह विद्युत खांब व भिंतीवर धडकली. या अपघातानंतर कारमधील एअरबॅग्ज उघडल्याने कारमधील तिघे बचावले. रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एबीबी सर्कल येथे हा अपघात घडला. रविवारी सकाळी सिटी सेंटर माॅलकडे माॅर्निंग वाॅक करण्यासाठी नागरिकांची माेठी वर्दळ असते. नेमक्या याच वेळेत सिटी सेंटर माॅलकडून एबीबी सर्कलच्या दिशेने कार (एमएच ०२ बीझेड २०��६) ही अतिवेगाने येऊन तेथील दीपक...\nसोळाव्या वर्षी प्रेयसी बनली दोन मुलांची आई; वाऱ्यावर सोडून प्रियकर फरार\nनाशिक- प्रेम आंधळं असतं अाणि यामध्ये आयुष्याची कशी राखरांगोळी होते याची प्रचिती देणाऱ्या एक धक्कादायक प्रेमप्रकरणाचा छडा पाेलिसांनी लावला. चौदाव्या वर्षी प्रेमात पडलेल्या मुलीला लग्नाचे आमिष देत प्रियकराने तिचे अपहरण केले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत दोन अपत्यांना जन्म देत तिला वाऱ्यावर सोडून देत प्रियकर फरार झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने या मुलीला पुण्यात ताब्यात घेतले. शनिवारी (दि. १) तिने एका मुलाला जन्म दिला. प्रियकराच्या कुटुंबीयांचा शोध घेत पीडित मुलीसह तिच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-heavy-rain-55196", "date_download": "2019-01-20T09:53:59Z", "digest": "sha1:JTI2H2UQ75M5ZAWL7FJFZFBXTL4HOPJI", "length": 12698, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news heavy rain पावसाची दमदार हजेरी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 26 जून 2017\nमुंबई - पाहुण्यांप्रमाणे हजेरी लावून निघून जाणाऱ्या पावसाने रविवारी शहराला चांगलेच झोडपून काढले. शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाल्याने नालेसफाईचा पालिकेचा दावा फोल ठरला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करताना दिसत होते. पालिकेने अनेक ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला. तर स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या विभागात परिस्थितीचा आढावा घेतला.\nमुंबई - पाहुण्यांप्रमाणे हजेरी लावून निघून जाणाऱ्या पावसाने रविवारी शहराला चांगलेच झोडपून काढले. शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाल्याने नालेसफाईचा पालिकेचा दावा फोल ठरला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करताना दिसत होते. पालिकेने अनेक ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला. तर स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या विभागात परिस्थितीचा आढावा घेतला.\nबोरिवली - विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटाच्या साथीने शनिवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना सुखद धक्का दिला. बोरिवली गोराई, एक्‍सर रोड, देवीपाडा, कार्टर रोड, दहिसरच्या ओवरी पाडा, आनंदनगर, रावळपाडा, म्हात्रे वाडी, गणेशनगर आदी भागांत पावसाचे पाणी तुंबले होते. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिल्याने नागरिकांनी रविवारी सुटीचा दिवस पावसात भिजत मनसोक्त आनंद लुटला.\nकाही दिवसांपासून सुरू असणाऱ्या ऊन पावसाच्या खेळाने लोकांच्या आशेवर सतत पाणी फिरत होते. काही मिनिटे पडून त्यानंतर जाणवणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. १४ जूनला रात्री पावसाने अशीच धडाक्‍यात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गायब झाला तो शनिवारी रात्रीच प्रगट झाला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. पालिकेच्या नालेसफाई कामाचे पितळ आजही उघडे पडल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\n४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये\nवडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगरीबाच्या ताटातील भाकरही महागली\nब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटि���िकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/05/english-maratha-wars.html", "date_download": "2019-01-20T09:48:55Z", "digest": "sha1:TL4K7LVJ5KWSWLBQC4AU73AGEG3HJNC4", "length": 39845, "nlines": 140, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "इंग्रज मराठा युद्धे - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory इंग्रज मराठा युद्धे - भाग १\nइंग्रज मराठा युद्धे - भाग १\n०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी नवा करार करण्यात यश मिळविले. बालाजी विश्वनाथ नंतर (१७२०) बाजीराव पेशवे यांची कारकीर्द मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी प्रसिद्ध आहे.\n०२. अहमदशाह अब्दालीने १७५९ मध्ये पंजाब जिंकून घेतला व दिल्लीवर चाल केली. अब्दाली व मराठे यांच्यात पानिपतची निर्णायक लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी झाली. यात मराठ्यांचा अत्यंत शोचनीय असा पराभव झाला. त्यानंतर १६ व्या वर्षी पेशवेपद ग्रहण केलेल्या माधव रावने अवघ्या ११ वर्षात (१७६१-१७७२) मराठी सत्तेची विस्कटलेली घडी नीट बसवली. हैदर विरुद्ध इंग्रजांशी मैत्री माधव रावला मुळीच मान्य नव्हती.\n०३. पानिपतच्या लढाईत पराभूत होऊनसुद्धा मराठ्यांचे उत्तर भारतातील स्थान अबाधितच राहिले. मात्र या पराभवामुळे मराठ्यांना पूर्व भारत विशेषतः बंगालकडे आपला जम बसवता आला नाही. त्याचा फायदा क्‍लाइव्ह व हेस्टिंग्ज अशा धूर्त इंग्रज अधिकाऱ्यांनी बरोबर उठवला.\n०४. ज्याच्या ताब्यात दिल्ली त्याच्या हातात भारताच्या सत्तेची किल्ली, हे सूत्र मराठे आणि इंग्रज या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी बरोबर ओळखले होते व त्याला धरूनच ते राजकारण करीत होते. अर्थात इंग्रज परकीय असल्यामुळे त्यांचा या बाबतीतील दृष्टिकोन केवळ नफानुकसानीच्या हिशेबाचा होता. त्याचा फायदा त्यांना मिळाला. उलट मराठे हे एतद्देशीय जबाबदार राज्यकर्ते असल्यामुळे त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागे व त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागला.\n०५. प्लासी आणि बक्सार येथील लढाया जिंकून आणि बंगाल व अयोध्या येथील नवाबांना नामोहरम करून इंग्रजांनी दिल्लीला शह देण्याची तयारी केली. पण प्रत्यक्ष दिल्लीवर कब्जा करण्याइतपत आपले सामर्थ्य नसल्याची त्या���ना कल्पना असल्यामुळे त्यांनी मोगल बादशहा शहाआलम यास ताब्यात घेऊन पटणा, अयोध्या करीत शेवटी अलाहाबादेत स्थानापन्न केला.\n०६. या वेळी राजधानी दिल्लीचा ताबा नजीबखानाचा मुलगा झाबेतखान याच्याकडे होता. मराठ्यांनी रोहिल्यांचा प्रदेश जिंकून झाबेतला शह दिला व ७ फेब्रुवारी १७७१ या दिवशी दिल्ली शहरात मुगल बादशाह शहाआलमच्या सत्तेची द्वाही फिरवली. झाबेत दिल्लीच्या लाल किल्ल्याचा ताबा द्यायला तयार नव्हता. तेव्हा महादजीने तोफांचा भडिमार करून त्याला नमवले व १० फेब्रुवारीला किल्ल्यावर कब्जा केला.\n०७. मराठ्यांचे झेंडे शहरात व किल्ल्यावर फडकले. आता मराठ्यांशी करार करण्याखेरीज बादशहाला गत्यंतर नव्हते. या करारामुळे बादशहालाही इंग्रजांकडून मोकळे होऊन दिल्लीला परतणे शक्य झाले. २५ डिसेंबर १७७१ रोजी बादशहा राजधानीत प्रवेशला व पुन्हा एकदा आपल्या तख्तावर बसला.\n०८. वस्तुतः आपल्याला आपल्या राजधानीत घेऊन चला, असा लकडा बादशहाने जवळपास दशकभर इंग्रजांकडे लावला होता. पण इंग्रजांना ते जमले नव्हते. मराठ्यांनी ते करून दाखविल्यामुळे त्यांचा दरारा आपसूकच प्रस्थापित झाला.\n०९. माधवराव पेशव्याने याबाबत मराठा सरदारांचे अभिनंदन करताना म्हटले, \"इंग्रजांस जी गोष्ट न जाहली ती तुम्ही सिद्ध करून असाधारण लौकिक मिळवला.' \"इंग्रजांचा प्रवेश दिल्लीत होऊ नये. प्रवेश जालिया उखलणार नाही,' असा इशारा द्यायलाही पेशवा विसरला नाही.\n१०. इंग्रजांना भारतात खरे आव्हान म्हैसूर, निजाम आणि मराठे यांच्या रूपाने दक्षिण भारतातच होते. म्हैसूर व हैद्राबाद यांनी तैनाती फौज स्वीकारल्याने आता इंग्रजांना खरा धोका मराठ्यांपासूनच होता. इंग्रजांना मराठी सत्ता कमकुवत करण्याची संधी माधवराव पेशव्यांच्या मृत्यूमुळे १७७२ साली मिळाली.\n११. १७७२ साली माधवराव पेशव्यांच्या क्षयरोगाने झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे लहान भाऊ नारायण राव पेशवा बनले. परंतु ३० ऑगस्ट १७७३ रोजी नारायणराव पेशव्यांचा कारस्थानाने खून करण्यात आला. नारायण राव पेशव्यांच्या वधास कारणीभूत असलेला राघोबा १७७३ साली पेशवा बनला. त्याला तत्काळ निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिमेवर निघावे लागले. त्याच्या पश्चात पुण्यामध्ये त्याला झुगारून देण्याचा कट सुरु झाला. नाना फडणीस हा या कटाचा मुख्य सूत्रधार होता.\n१२. मृत नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई त्या समयी गरोदर होती. म्हणून तिचे रक्षण करण्यासाठी नाना फडणीस यांच्या नेतृत्वाखाली एकूण बारा जणांचा एक गट कार्यान्वित झाला. हेच ते इतिहासप्रसिद्ध बारभाई होय. गंगाबाईना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. गंगाबाईला झालेल्या मुलाला सवाई माधवरावला पेशवाईची वस्त्रे देऊन त्याच्या नावाने बारभाईनीच तात्पुरता राज्य कारभार पहावा असे ठरले. तर पेशव्यांच्या वधामुळे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.\n१३. अखेर रघुनाथ रावांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या.\n१४. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले.\n१५. या गोंधळात इंग्रजांनी ठाण्याचा किल्ला जिंकून घेतला. उत्तर म्हणून बारभाईनि मुंबईला बाहेरून होणारा मालाचा पुरवठा बंद पाडला. दुसरीकडे बारभाईच्या सेनेशी लढाई होऊन राघोबा पराभूत झाला. तो सुरतला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. तेथे ६ मार्च १७७५ रोजी त्याने इंग्रजाशी 'सुरत तह' केला.\n१६. त्या तहानुसार दरमहा १० लाख रुपयांच्या मोबदल्यात इंग्रजांनी राघोबाला संरक्षणासाठी २५०० सैनिकांची इंग्रज फौज दिली. त्याबदल्यात राघोबाने इंग्रजांना सालसेत, ठाणे, साष्टी, वसई, जम्बुसार आणि ओलपाड हे प्रदेश देण्याचे मान्य केले. सुरत व भडोचच्या करवसुलीपैकी काही उत्पन्न इंग्रजांना मिळावा. राघोबाने यापुढे कोणाशीही करार करताना इंग्रजांना सोबत घ्यावे असे बंधन घालण्यात आले.\nपहिले इंग्रज मराठा युध्द (१७७५-१७८२)\n०१. बारभाईनि इंग्रजांना विरोध केला व यातूनच पहिला इंग्रज मराठा युध्दाचा प्रारंभ झाला. सुरतेच्या तहानुसार इंग्रज फौजेने २८ सप्टेंबर १७७५ रोजी आक्रमण केले व आरासच्या मैदानात मराठी फौजेचा पराभव केला.\n०२. नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी/पुरंदर वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत केले. दरम्यान या कारवाईसाठी गवर्नर जनरलची परवानगी न घेतल्याने इंग्रज सेनानी कीटिंग यास युद्ध बंद करण्याचे कळविण्यात आले. शेवटी १ मार्च १७७६ रोजी दोन्ही पक्षात पुरंदर येथे तह झाला.\n०३. पुरंदर तहानुसार दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी कारवाया थांबवाव्यात, इंग्रजांनी रघुनाथास पेशवेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू नये. रघुनाथराववर केलेल्या खर्चापोटी मराठ्यांनी इंग्रजांना १२ लाख रुपये द्यावेत, रघुनाथरावास वार्षिक ३ लाख रुपये पेन्शन देऊन त्याने राजकारणात भाग न घेता गंगातीरी विश्रांती घ्यावी. यापूर्वीचा सुरतचा तह रद्द समजण्यात यावा. पण साष्टी, ठाणे व गुजरातमधील मराठ्यांचा इंग्रजांनी जिंकलेला प्रदेश इंग्रजाकडेच राहावा असे ठरले.\n०४. मुंबईच्या गवर्नरला पुरंदरचा तह मान्य नव्हता. म्हणून तो तह न स्वीकारण्याची त्याने गवर्नर जनरलला विनंती केली. शिवाय रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयास होता. मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली\n०५. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून नाना फडणीसाने फ्रेंच अधिकारी सेंट लूबिन याचे साहाय्य घेण्यासाठी फ्रेंचांना पश्चिम किनाऱ्यावर एक बंदर द्यावयाचे कबूल केले. फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.\n०६. १७७८ मध्ये रघुनाथरावाला घेऊन कर्नल इगर्टन पुण्यावर चालून आला. मुंबईकरांच्या मदतीसाठी वॉरन हेस्टिंग्जने बंगालमधून सहा पलटणी धाडल्या कर्नल इगर्टनची प्रकृती बिघडल्यामुळे कर्नल कॉकबर्नकडे १७७९ मध्ये सैन्याचे नेतृत्व आले या फौजेवर भीमराव पानसे चालून गेला आणि महादजी शिंदे व हरिपंत फडके त्याला सैन्यासह मिळाले\n०७. इंग्रज फौजांनी पुण्यावर हल्ला केला. १७७९ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध अधिकृत युद्ध पुकारले. पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते.\n०८. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी पनवेल मार्गे, कर्जत-खंडाळा-पुणे असा मार्ग आखला होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले.\n०९. का‍र्ले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले.\n१०. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.\n११. यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत.\n१२. ३१ डिसेंबरला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. कर्नल की देखील ठार झाला. मराठ्यांकडे भिवराव पानशे यांचा तोफखाना होता.\n१३. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी ९ जानेवारी १७७९ रोजी तळेगावाकडे वळली , पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला.\n१४. १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला.\n१५. इंग्रजांच्या वतीने फार्मर महादजींशी बोलणी करायला आला. १६ जानेवारी १७७९ रोजी इंग्रजांना नामुष्की आणणाऱ्या वडगावचा तह स्वीकारावा लागला. या तहात रघुनाथराव याला पेशव्यांच्या हवाली करावे. इंग्रजांनी घेतलेले ठाणे, साष्टी व गुजरातमधील प्रदेश मराठ्यांना परत द्यावा. बंगालहून चालून येणाऱ्या इंग्लिश तुकडीला परत पाठवावे. करार पूर्ण होईपर्यंत इंग्रजांची दोन माणसे मराठ्यांकडे ओलिस ठेवावी लागतील. अशा अटी होत्या.\n१६. राघोबाचा विश्वासघात करून इंग्रजांनी त्याला महादजीच्या स्वाधीन केले. त्याने झाशी येथे स्नानसंध्या करून राहावे असे ठरले. त्याप्रमाणे व्यवस्थाही झाली. परंतु पुन्हा एकदा सगळ्यांना चकवा देऊन त्याने पळ काढून पूर्वीचे उद्योग सुरू केलेच.\n१७. हेस्टिंग्जने मुंबईकरांना मदत करण्यासाठी पाठविलेला सेनानी गॉडर्ड वेळेवर पोचला नव्हता. तो आता सुरतेस होता. राघोबाने त्याचा आश्रय घेऊन कारस्थाने सुरू केली.\n१८. इकडे हेस्टिंग्जनेही वडगावला झालेला तह आम्हाला न विचारता केला गेल्यामुळे बंधनकारक नसल्याचा पवित्रा घेतला, तेव्हा इंग्रज मराठा युद्ध संपुष्टात आले नसल्याचेच जाहीर झाले. गॉडर्डमुळे हे युद्ध गुजरात, मध्य प्रांत या भागातही पसरले.\n१९. दरम्यान, नाना फडणविसाने मराठे, निजाम, हैदर आणि नागपूरकर भोसले यांना एकत्र करून इंग्रजांना शह देण्यासाठी चौकडीचे कारस्थान रचले होते. पण भोसल्यांनी कच खाल्ल्यामुळे ते फसले. गवर्नर जनरल वॉरेन हेस्टींग्ज ने या चौघांत फुट पाडली.\n२०. उत्तर भारतात सेनापती पॉपमच्या फौजेने शिंद्यांच्या मुलखात शिरुन ग्वाल्हेर घेतले. माळव्यावर इंग्रजांचा हल्ला होताच महादजीने त्यांना मागे रेटले. सर्व बाजूंनी इंग्रजांवर हल्ला करण्याच्या योजनेत निजाम मात्र स्वस्थ बसला.वॉरन हेस्टिंग्जने फत्तेसिंग भोसल्यास सोळा लाख रुपये देऊन आपल्याकडे वळवून घेतले.\n२१. यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे फक्त हैदर अली व महादजी यांनी चढाई केली. मद्रासच्या बाजूस हैदरने इंग्रजांचा पराभव केला महादजीने सीप्री येथे कर्नल मूटचा पराभव केला शेवटी इंग्रजांनी मराठ्यांशी मिळते घेण्याचे ठरविले.\n२२. वडगावच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी गॉडर्ड मुंबईहून बोरघाटात उतरला. फेब्रुवारी ते एप्रिलच्या मध्यापर्यंत (१७८१) तो खंडाळ्यास होता. त्याची रसद तोडून त्याला जेरीस आणण्याचे काम परशुरामभाऊ पटवर्धनांसारख्या धुरंधर सेनानीने पार पाडले. \"हे शिवशाही राज्य आहे' अशी ग्वाही भाऊने दिली.\n२३. हरिपंत फडक्‍यांचे हल्ले सुरू झाले व तिकडून कोकणातून तुकोजी होळकरांनी चालून घेतले. तिन्ही बाजूंनी घेरलेल्या गॉडर्डला परत फिरायची इच्छा झाली. या लढाईत इंग्रजांचे भारी नुकसान होऊन त्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईची बातमी नाना फडणविसाने सातारकर छत्रपतीस सविस्तर लिहून पाठवली आहे.\n२४. महादजीने मुत्सद्दीपणा स्वीकारून इंग्रजांशी मिळते जुळते धोरण अवलंबिले. वॉरेन हेस्टींग्ज यालाही महादजीशी युध्द चालू ठेवण्याची इच्छा नव्हती. याच सुमारास हैदर अली मरण पावल्यामुळे नाना फडणीसाने शिंद्यांच्या विचारास संमती दिली . शेवटी १७ मे १७८२ रोजी सालबाई (ग्वाल्हेर च्या दक्षिणेस २२० मैल) येथे वॉरेन हेस्टींग्ज व मराठे यांच्यात तह घडून आला.\n२५. सालबाईच्या तहानुसार असे ठरले कि,१७७६ च्या पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेले साष्टी, भडोच सर्व प्रांत पेशव्यांना परत करण्यात यावेत. सवाई माधवराव यास पेशवा म्हणून इंग्रजांनी मान्यता द्यावी. बडोद्याच्या फत्तेसिंह गायकवाडाचे स्वातंत्र्य इंग्रजांनी मान्य करावे. इंग्रजांनी भडोच घेण्याचा मोबदला म्हणून ३ लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. इंग्रजांना पूर्वीप्रमाणे व्यापारी सवलती चालू राहतील. दोन्ही पक्ष तह पाळतील याची हमी महादजी शिंदे घेतील.\n२६. मराठ्यांनी इंग्रजांखेरीज इतर पाश्चात्त्यांना आश्रय देऊ नये,शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावेराघोबाला इंग्रजांनी कोणत्याही प्रकारची मदत देऊ नये. त्याने पेशवे देतील ते मासिक २५००० रुपयांचे पेन्शन घेऊन कोपरगाव येथे स्वस्थ बसावे. तरीही शेवटी तर राघोबाने थेट इंग्लंडमध्ये आपले दोन वकील पाठवून इंग्लंडच्या राजाकडे मदतीची याचना केली. प्रसिद्ध संसदपटू एडमंड बर्क याने या वकिलांची चांगली बडदास्त ठेवली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.\nइंग्रज मराठा युद्धे - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nइंग्रज मराठा युद्धे - भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-IFTM-reliance-owner-mukesh-ambani-car-features-it-is-like-war-tank-5777216-PHO.html", "date_download": "2019-01-20T08:31:45Z", "digest": "sha1:VKSKFPTSBHKWXXPG5COTPLPTK3H7K2LI", "length": 8990, "nlines": 172, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank | सर्वात श्रीमंत भारतीयाची कार, जणू कार नव्हे रणगाडाच", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसर्वात श्रीमंत भारतीयाची कार, जणू कार नव्हे रणगाडाच\nबीएमडब्ल्यू 760 एलआयमध्ये करण्यात आलेल्या मॉडिफिकेशन्समुळे ही जगातील सुरक्षित कार ठरली आहे.\nमुंबई - येत्या काही वर्षात सर्व कार सेफ्टी फिचर्स असल्याशिवाय रस्त्यावर उतरणार नाहीत. किंमतीनुसार कारमध्ये असलेल्या सेफ्टी फिचर्समध्ये बदल होत जातो. मात्र, काहीजण आपल्या गरजेनुसार सेफ्टी फिचर्स अपग्रेड करून घेतात. भारतातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे बीएमडब्ल्यू 760 ही कार आहे. ही कार सर्वाधिक सेफ मानली जाते. या कारमध्ये अनेक मॉडिफिकेशन करण्यात आले. त्यामुळे या कारची किंमतही वाढली. या कारसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जाते.\n- बीएमडब्ल्यू 760 एलआयमध्ये करण्यात आलेल्या मॉडिफिकेशन्समुळे ही जगातील सुरक्षित कार ठरली आहे.\n- मुंबईच्या मोटार व्हेईकल डिपार्टमेंटला 1.6 कोटी रुपये देऊन रेकॉर्ड रजिस्टर कॉस्ट दिली होती.\n- भारतात यापूर्वी कोणीही एवढी मोठी रजिस्ट्रे���न फी दिली नव्हती.\nपुढील स्लाईडवर वाचा, या कारचे आणखी काही फिचर्स....\nबीएसडब्ल्यू 760 एलआयची ऑन रोड कॉस्ट 1.9 कोटी रुपये आहे. पण अंबानी यांच्या झेड कॅटेगरी सुरक्षेनुसार यात मॉडिफिकेशन करण्यात आल्या आहेत. तसेच आर्म्ड कारवर तब्बल 300 टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली जाते. त्यामुळे या कारची किंमत 8.5 कोटी रुपये झाली आहे.\nअंबानी यांची आर्म्ड बीएमडब्ल्यू 760 एलआय ही कार व्हीआर 7 ब्लास्टिक प्रोटेक्शनला अनुकूल अशी मॉडिफाय करण्यात आली आहे. हिच्या डोअर पॅनलच्या आत केवलर प्लेट्स आहेत. प्रत्येक विंडो 65 एमएम जाडीची आणि 150 किलोग्रॅम वजनाची असून बुलेट फ्रुप आहे.\nआर्मी ग्रेड शस्त्रांचाही मुकाबला करते\nहॅंड ग्रेनेड, 17 किलोग्रॅमपर्यंत हाय इंटेनसिटी टीएनटी ब्लास्ट आदी आर्मी दर्जाच्या स्फोटकांचाही कारवर परिणाम होत नाही. लॅंड माईनसाठीही या कारची चाचणी घेण्यात आली आहे.\nया कारला डुबल लेअर टायर बसविण्यात आले आहेत. टायरवर गोळीबार केला तरी त्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे ही कार अधिक सुरक्षित होते.\nइंजन : वी12 6.0 लीटर पेट्रोल\nपॉवर : 544 बीएचपी\nटॉर्क : 750 एनएम...\nसुझुकी स्विफ्टचे स्पेशल एडिशन Swift Attitude लॉन्च, इतकी आहे किंमत; जाणून घ्या काय आहे यात खास\nमहिंद्रा यांनी जाहीर केली मोठी ऑफर; त्यांच्या कारला भारतीय नाव सुचवा, दोन कार मोफत मिळवा\nया कार कंपनीची चलाखी तिच्यावरच पडली महागात, भारतात लागला 171 कोटी रूपयांचा दंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bsp-corporaters-expulsion-in-nagar/", "date_download": "2019-01-20T09:38:00Z", "digest": "sha1:UCEK3AD7OH33NDVGRA2P3SR7VLVO5UEE", "length": 9516, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगर : बसपाने केली 'त्या' नगरसेवकांची हकालपट्टी , राष्ट्रवादीच्या कारवाईची प्रतिक्षाच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगर : बसपाने केली ‘त्या’ नगरसेवकांची हकालपट्टी , राष्ट्रवादीच्या कारवाईची प्रतिक्षाच\nटीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाई केली म्हणून निलंबित केले आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रथमच बसपाने आपले उमेदवार उभे केले होते व ते उमेदवार निवडूनही आले होते. मात्र आता त्या नगरसेवकांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.\nनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10व मधून बसपाचे चार उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 10अ मधून अक्षय उनवणे, 10 ब मधून अश्‍विनी सचिन जाधव, 10 क मधून अनिता पंजाबी ,तर 10 ड मुदस्सर शेख यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी पक्षाविरोधात जाऊन भाजपला जाहीर पाठींबा दिला. त्यांच्या समवेत बसपाच्या चार नगरसेवकांनी देखील भाजपाला पाठिंबा दिला होता. मतदान करताना या सर्व नगरसेवकांनी हात उंचावून भाजपला मत असल्याचे जाहीर केले.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबहुजन समाज पार्टीने याची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या विरोधात मतदान करून भाजपला साथ दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली’, असे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आज स्पष्ट केले आहे. या घटनेने नगरच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.\nमात्र , राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आदेश डावलल्याने 18 नगरसेवकांनी फक्त नोटीस देऊन शांत बसनेच पसंत केले आहे. एरव्ही राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत अग्रस्थानी असणारे अजित पवार देखील याप्रकरणी कमालीची शांतता बाळगून असल्याने त्यांची याला मूकसंमती आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. तर खुद्द शरद पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या नगरसेवकांवर कधी कारवाई होणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला…\nटीम महाराष्ट्र देशा : न्यायालयाच्या लढाईत अडकलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा ���िरोधकांना…\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivendra-singh-who-is-my-brother-will-not-put-his-hand-on-his-shoulder-then-who-will-lay-it-down-udayanraje-bhosale/", "date_download": "2019-01-20T09:05:41Z", "digest": "sha1:H46X4WIYLJIIPFZT2DG6LJNI57KOIPGP", "length": 8478, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवेंद्रसिंहराजे माझा भाऊ आहे, त्याच्या खांद्यावर हात टाकणार नाही, तर कोणाच्या टाकणार- उदयनराजे भोसले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवेंद्रसिंहराजे माझा भाऊ आहे, त्याच्या खांद्यावर हात टाकणार नाही, तर कोणाच्या टाकणार- उदयनराजे भोसले\nटीम महाराष्ट्र देशा : शिवेंद्रसिंहराजे माझा भाऊ आहे. त्याच्या खांद्यावर हात टाकणार नाही, तर कोणाच्या टाकणार. असे म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला खासदार उदयनराजे भोसलेंनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले आहे.कुडाळ येथील भेटीसंदर्भात ते बोलत होते.राजघराण्यातील दोन राजांचे मनोमिलन व्हावे, असे राजघराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना वाटत आहे त्या प्रश्नावर पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसलेंना बोलतं केले.\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\n“मलाही एकत्र यावे असे वाटते. पण, वाटून काय करायचे. टाळी एका हाताने वाजत नाही. अशी खंत व्यक्त केली व भविष्यात चांगले होईल, अशी ज्याची-ज्याची इच्छा असेल तर त्याला माझा नकार नाही.” असे म्हणत टाळीसाठी खासदार उदयनराजेंनी हात पुढे केला.निवडणुका येतील-जातील. एकत्र यायचे असेल तर कायमस्वरूपी या, अन्यथा त्याला काहीही अर्थ राहणार नाही, असेही स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज व्यक्त केले.\nयाअगोदरही महाराष्ट्र्रात दोन भावांच्या टाळी देण्यावरून ���र्चा रंगली होती.यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून टाळीसाठी राज ठाकरेंकडे हात पुढे केला होता. यावर थेट राज ठाकरेंनी टोला लगावत ‘टाळी’ला स्पष्ट नकार दिला होता,त्यामुळे ते दोन बंधू एकत्र आले नाहीत.आता या राजघराण्यातील दोन बंधूचे मनोमिलन होणार का उदयनराजेंनी टाळीसाठी हात पुढे केला आहे,त्याला शिवेंद्रराजेंची हो असणार का उदयनराजेंनी टाळीसाठी हात पुढे केला आहे,त्याला शिवेंद्रराजेंची हो असणार का याची उस्तुकता या राजघराण्यावर प्रेम करणाऱ्यांना लागली आहे.यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले काय भूमिका घेतात हे बघावे लागणार आहे.\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमुंबई - आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार – सुधीर मुनगंटीवार\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/sachin-salve/page-8/", "date_download": "2019-01-20T08:58:53Z", "digest": "sha1:OF74XFLRZL6WPXXCHAAA4LKP5UXMW5UU", "length": 10661, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Salve : Exclusive News Stories by Sachin Salve Current Affairs, Events at News18 Lokmat Page-8", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 ��र्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nGhatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी\n'कोर्ट 6 आॅगस्टला निर्णय देईल'\nइनोव्हा कार नदीत बुडाली\nमराठा आरक्षणाचं काय केलं\nशिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंना मुंबई हायकोर्टाने फटकारलं\n'क्लासेससाठी कडक कायदे गरजेचे'\nVIDEO : सेल्फी काढण्याच्या नादात दोघे धबधब्यात पडले,पण...\nFIFA WC 2018 : गतविजेत्या जर्मनीचा खेळ खल्लास \nराज ठाकरेंसमोरच मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी\nहिंगोलीत तब्बल 40 हजार झाडं चोरीला \nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (27 जून)\nअविनाश चव्हाणवर गोळ्या झाडणारा आरोपी निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक\nमनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1/all/page-4/", "date_download": "2019-01-20T09:19:40Z", "digest": "sha1:2EA36VMBT2GWI7SWJ5Z3XJX2FR2STAOB", "length": 11116, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकर���ंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\nनांदेडमध्ये नितीन जोशी या डॉक्टरांनी चक्क स्वत: चीच एनडोस्कोपी करून वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन विक्रम केलाय.\nमहाराष्ट्र Oct 17, 2018\nदारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nइंधनानंतर ताटातलं जेवणही महागलं, घटली भाजीपाल्याची आवक\n#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर\n खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे\nऐन सणासुदीच्या काळात महागाईचा वाढता आलेख, विनाअनुदानित गॅस सिलेंडर 59 रुपयांनी महागला\nपेट्रोल- डिझेलचे भाव वाढता वाढता वाढे...\nप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचं निधन\nपेट्रोलचे भाव पुन्हा कडाडले...\nमुंबईसह अनेक ठिकाणी पेट्रोलची नव्वदी, शंभरीला फक्त 9 रुपये दूर\n...आणि म्हणून पेट्रोल, डिझेलनंतर सीएनजी आणि पीएनजी दरामध्येही होईल वाढ\nअभी तक \u0003खेलन�� के लिए\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/mobile-revolution/", "date_download": "2019-01-20T08:41:14Z", "digest": "sha1:6YTVNXMZSJU2FJ3JC7DWFS3HUXKO2NV2", "length": 8020, "nlines": 76, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "MOBILE REVOLUTION – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nकानामागून आला आणि तिखट झाला…\nहे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग […]\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून […]\nवाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011\nसरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील… थोडक्यात काय तर … तुम चले जाओगे तो सोचेंगे… हम नें क्या खोया, क्या पाया…. (कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-anganwadi-maharashtra-doodnews-1437", "date_download": "2019-01-20T09:53:28Z", "digest": "sha1:IHV2O3CO23EKPNAOGEBWX6JMCXLZUT3Y", "length": 7042, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news anganwadi maharashtra doodnews | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ\nअंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ\nअंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ\nअंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ\nमंगळवार, 20 मार्च 2018\nअंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ करण्यात आलीय. शिवाय अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 60वरून 65 करण्यात आलंय. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात ही माहिती दिलीय. वाढीव निवृत्तीचा फायदा घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांना फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. शिवाय अंगणवाडी सेविकांना संपही करता येणार नाही. त्यांच्यावर मेस्मा लावण्याची तरतूद कायम ठेवण्यात आलीय.\nअंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ करण्यात आलीय. शिवाय अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 60वरून 65 करण्यात आलंय. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात ही माहिती दिलीय. वाढीव निवृत्तीचा फायदा घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांना फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. शिवाय अंगणवाडी सेविकांना संपही करता येणार नाही. त्यांच्यावर मेस्मा लावण्याची तरतूद कायम ठेवण्यात आलीय.\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक- धनंजय मुंडेंचा...\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर...\nबीडची गृहमंत्री मीच - पंकजा मुंडे\nमुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन क���ले. पण, आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने...\nपंकजा मुंडेना गृहमंत्री व्हायचंय \nVideo of पंकजा मुंडेना गृहमंत्री व्हायचंय \nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/43711", "date_download": "2019-01-20T09:25:26Z", "digest": "sha1:LHJGCSYDV63YK3MH4GIHYB3SKYTW46EP", "length": 10931, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवाजुद्दीनचा नवा अवतार | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 6 मे 2017\nहटके भूमिकांसाठी ओळखला जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अशा प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे.\nश्रीदेवीच्या \"मॉम' या चित्रपटात तो वेगळ्याच अवतारात दिसेल. या चित्रपटात तो अर्धे टक्कल, खांद्यापर्यंत थोडे लांब केस आणि चष्मा लावलेला लूकमध्ये असेल. याबाबत तो म्हणाला, \"मला या चित्रपटासाठी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा, मी नाही म्हणूच शकलो नाही. श्रीदेवी यांच्याबरोबर काम करण्याची संधी कोण सोडेल या चित्रपटातील माझ्या लूकचा संदर्भ पाहून तो फारच भावला आणि मी हो म्हटले.'\nहटके भूमिकांसाठी ओळखला जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अशा प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे.\nश्रीदेवीच्या \"मॉम' या चित्रपटात तो वेगळ्याच अवतारात दिसेल. या चित्रपटात तो अर्धे टक्कल, खांद्यापर्यंत थोडे लांब केस आणि चष्मा लावलेला लूकमध्ये असेल. याबाबत तो म्हणाला, \"मला या चित्रपटासाठी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा, मी नाही म्हणूच शकलो नाही. श्रीदेवी यांच्याबरोबर काम करण्याची संधी कोण सोडेल या चित्रपटातील माझ्या लूकचा संदर्भ पाहून तो फारच भावला आणि मी हो म्हटले.'\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nविस्मयकारी कथांचं जग (सम्राट फडणीस)\nभारतीय वळणाच्या लोकप्रिय चित्र��ट-मालिकांमध्ये सर्वसाधारण बाळबोधपणा आणि डोक्‍याला त्रास न होऊ देता ‘पैसा वसूल’ मनोरंजन असतंच असतं. ते पाहून पाहून डोकं...\nआठ वर्षांनंतर अमेय पुन्हा संगीत नाटकात\n\"संगीत संशयकल्लोळ' या नाटकाने तिसऱ्या दिवशी वसंतोत्सवाची सांगता होणार आहे. त्यात फाल्गुनरावांची भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याच्याशी नीला शर्मा यांनी...\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nपंतप्रधान मोदीच विचारतायत... Hows the Josh\nमुंबई : 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील एक संवाद सध्या कमालीचा लोकप्रिय झाला आहे.. Hows the Josh खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आज (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6608-railway-passengers-get-only-18-percentage-gst-on-food-items", "date_download": "2019-01-20T09:49:59Z", "digest": "sha1:KLN3S6F5KEDCEXHHJJS233DSG5IGXHCS", "length": 4887, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "रेल्वेतील प्रवाशांची लूट थांबणार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरेल्वेतील प्रवाशांची लूट थांबणार\nरेल्वे गाड्यांमधील पेन्ट्री कार, डायनिंग कारच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर तब्बल 18 टक्के जीएसटी आकारणी करुन प्रवाशांची लूट सुरु होती.\nमात्र, आयआरसीटीसीने स्पष्ट आदेश काढले असून रेल्वेत मिळणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थांवर केवळ पाच टक्के जीएसटी आकारणीचे बंधन केले आहे. तसेच, ठेकेदारांनी प्रवाशांना खाद्यपदार्थाची पावती देणेही बंधणकारक राहणार आहे.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण प���हचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.allutertech.com/mr/", "date_download": "2019-01-20T09:28:34Z", "digest": "sha1:Q6ZSIPQCINCIEOX7SSG2ZG3Q5YUWPBZ5", "length": 5084, "nlines": 166, "source_domain": "www.allutertech.com", "title": "लक्ष्य निर्माता sputtering - Alluter", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकसे sputtering लक्ष्य कामे\nAlluter तंत्रज्ञान (शेंझेन) कंपनी, लिमिटेड चीनच्या प्रमुख sputtering लक्ष्य उत्पादक आहे. तो एक कंपनी आहे असणे 2007 आणि जलद विस्तार मध्ये स्थापना केली होती रोजगार अनुभवी व्यवस्थापन संघ आघाडी 200 अधिक कर्मचारी आहेत.\nरेखांकन आपण फिरता धातू sputterin पसंतीचे ...\n304 एस / 316L स्टेनलेस स्टील संचयीत sputterin ...\nसोलर पीव्ही आणि गरम उद्योग 99,999% sputterin ...\nफ्लॅट पॅनल प्रदर्शन लेप उद्योग पितळ टी ...\nएकसमान धान्य आकार उच्च पवित्रता 99,8% ~ 99.99% कंस ...\n10WT% Itō काच इंडियम कथील ऑक्साईड संचयीत SPU ...\nउच्च purity99.8% ~ 99.99% सिलिकॉन अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण ...\nउच्च पूर्ती हिप शुद्ध धातू sputtering आणले ...\nऑप्टिकल संवाद उद्योग टायटॅनियम ऑक्साईड च्या ...\n10WT% Itō काच इंडियम कथील ऑक्साईड संचयीत SPU ...\nउच्च purity99.8% ~ 99.99% सिलिकॉन अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण ...\nAlluter 2017-2018 मध्ये क्षमता योजना विस्तृत\nAlluter कंपनी ऑक्टोबर 2017. चीन मध्ये रोटरी लक्ष्य उत्पादन क्षमता विस्तारत होते विस्तार गुईझोऊ कारखाना 80% करून क्षमता वाढ होईल. वाढ क्षमता वेगाने समर्थन Alluter सक्षम करेल ग्रॅम ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/new-make-up-trends/", "date_download": "2019-01-20T08:32:02Z", "digest": "sha1:4DVKQOFP6MITSGBVVAMJXLGJP6C4B5KQ", "length": 11204, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यू मेक-अप ट्रेण्डस्‌ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनाताळ संपला, नवे वर्षही सुरू झाले. आता संक्रांतीसह एकामागोमाग सण येत आहेत, छान सज���्याचे हे दिवस. या दिवसांत सर्वांनाच आकर्षक दिसायचं असतं त्यामुळे चेहऱ्यासाठी जरा विशेषच तयारी करायची असते. यात सर्वात महत्त्वाचा ठरतो तो चेह-याचा मेकअप. या वर्षी तुमच्या मेकअप कीटमध्ये कोणते रंग इन झाले पाहिजे आणि कसा मेकअप असला पाहिजे यासाठी प्रहारच्या वाचकांकरता ब्युटी आणि मेकअप एक्‍सपर्ट आकृती कोचरकडून काही खास टिप्स.\nचेहऱ्याचा मेकअप करताना फाउंडेशनचा वापर मेकअपचा बेस म्हणून केला जातो हे लक्षात घ्या. आपल्याकडे फाऊंडेशन चेहरा उजळ बनवण्यासाठी वापरतात असा समज आहे त्यामुळे मेकअप करताना जर गोरं दिसण्यासाठी तुम्ही फाऊंडेशन वापरत असाल तर ते चुकीचं आहे.\nतुमच्या स्कीन टोनला साजेशा रंगछटेचं फाऊंडेशन निवडा. फाऊंडेशन विकत घेताना चेहऱ्याला नॅचरल लूक येईल अशीच छटा निवडा.\nफाऊंडेशन घेताना चांगल्या दर्जाचं फाउंडेशन निवडा. दांडिया, गरबा खेळताना तुम्हाला याचा जास्त उपयोग होईल कारण चांगल्या दर्जाचे फाऊंडेशन चेहऱ्यावरून घाम आला तरी सहसा ओघळत नाही.\nशक्‍य असल्यास फाऊंडेशन हातावर घेऊन एकदम पसरण्यापेक्षा चेहऱ्यावर थोडे थोडे लावा आणि ब्रशने पसरवा याने वेगळाच लुक चेहऱ्याला मिळेल.\nब्राउन, गोल्ड, प्लम, पर्पल, ब्लू हे रंग आयशॅडोमध्ये इन कलर्स आहेत. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करताना तुम्ही या रंगाचा विचार करू शकता.\nथंडीचे दिवस आले की आपल्याकडे काळ्या किंवा करड्या रंगाचा किंवा डल रंगाचा मेकअप करण्याचा ट्रेण्ड आहे; परंतु सध्या ही फॅशन आउट झाली आहे त्यामुळे तुम्ही मेकअप करताना बोल्ड आणि ब्राइट रंगांचा वापर करा.\nआयशॅडो लावताना सिंगल शेडपेक्षा दोन शेडचा वापर करा. त्यातली एक भडक आणि दुसरी पुसट अशीच रंगछटा निवडा.\nआयशॅडो लावताना दोन रंगांच्या छटा वापरत असाल तर त्या एकमेकांत ब्लेण्ड करा. आयशॅडोमध्ये स्मोकी अॅण्ड स्मज लुक इन आहे.\nमजेन्डा, बेरी रेड, पिंकच्या सर्व शेड, डार्क रेड, मरून या शेड्‌स लिपस्टीक्‍समध्ये सध्या हॉट मानल्या जात आहेत.\nआपल्याकडे बहुतांश मुली डस्की किंवा डार्क स्कीनटोनच्या असतात त्यामुळे लिपस्टीक निवडताना आपल्या चेहऱ्याला शोभून दिसेल अशाच शेड निवडा.\nडस्की स्कीन टोनसाठी ब्राउन किंवा बेरी शेडमधलेच रंग निवडा. डार्क स्कीन टोन असेल तर कॉपर, वालनट, हनी, ब्राउन या रंगाच्या शेड तुमच्या ओठांवर छान दिसतील.\nलिपस्टीक विकत घेता���ा त्याच शेडचं लिपलाइनर घ्यायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर डोळय़ांचा मेकअप तरी जास्त करा किंवा ओठांचा तरी. दोन्ही ठिकाणी मेकअप करून चेहऱ्यावर भडकपणा आणण्याचा ट्रेण्ड आता गेला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nऐन थंडीतल्या… आठवणी गुळपोळीच्या…\nमुलतानी माती त्वचेच्या रक्षणासाठी…\nबदलते पुणे आजचे पुणे\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-determination-of-not-going-to-school-till-the-Maratha-Reservation-is-received/", "date_download": "2019-01-20T09:38:00Z", "digest": "sha1:TTZV2RPKXD52DMXJPETGLNPAGMQGHBFE", "length": 4056, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्धार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्धार\nमराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्धार\nमराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेची पायरीही चढणार नाही असा निर्धार विद्यार्थी व पालकांनी केला आहे. पाथरी तालुक्यातील कानसूर येथील जि.प. प्रा. शाळेच्या चिमुकल्यांनी गावत सकाळी प्रभातफेरी काढून शासनाविरुध्द घोषणाबाजी करत निषेध केला.\nमराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेची पायरी चढणार नाही, असा निर्धार सर्व मराठा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केला आहे. त्या संदर्भात शाळेतील शिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर तहसीलदार व गटशिक्षण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.\nया संदर्भात सर्व समाजातील विद्यार्थी व पालकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थ्यांनी आरक्षण हक्कासाठी गावातून मिरवणूकही काढली. या मिरवणुकीत विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Two-Wheeler-Accident-In-Mahad-One-Dead/", "date_download": "2019-01-20T09:36:44Z", "digest": "sha1:XOFDQYX2X3J3TGHAHQTT6HVYH7XHYI6T", "length": 4890, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाड : केंबूर्लीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : केंबूर्लीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार\nमहाड : केंबूर्लीजवळील अपघातात दुचाकीस्वार ठार\nनाते (महाड) : वार्ताहर\nमुंबई–गोवा महामार्गावरील महाड शहराजवळ असलेल्या केंबूर्ली गावाजवळ मंगळवारी रात्री महाडकडे येणाऱ्या दुचाकीस्वारचा अपघात झाला. या अपघातात भूषण मोरे या हॉटेल चालकाचा जागीच मृत्यू झाला.\nभूषण मोरे हे त्यांची गाडी होंडा शाईन (एम एच 06 बीएस 3393) वरून रात्री साडेबाराच्या दरम्यान महाडकडे येत होते. काही अंतरावर आले असता त्यांची गाडी खड्यात पडली. या अपघातात भूषण यांच्या डोक्याला व नाकाला मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.\nभूषण हे हॉटेल नीलकमलचे मालक आहेत. उशीर झाला तरी ते घरी आले नाहीत यामुळे मित्र व नातेवाईकांनी शोधाशोध केली. महामार्गावरील रुची हॉटेल शेजारी अपघात झाल्याचे काही व्यक्तींना दिसले. यामुळे काही लोकांनी याची माहिती भूषण यांच्या कुटुंबियांना दिली. यानंतर मित्रांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्ती भूषणच असल्याची खातरजमा करून घेतली. ओळख पटल्यांतर भूषणचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.\nभूषणचा अपघात नक्की कशाने झाला याबाबत माहिती मिळाली नाही. महाड रस्त्यावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून या ठिकाणी लोखंडी सळ्या पडल्याचे दिसून आले. या अपघाताची नोंद महाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पो���िस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-Hukka-parlor-thrown-dueto-fire/", "date_download": "2019-01-20T08:52:54Z", "digest": "sha1:4ZAFJO2HNZSA4NYEAW3DJ4A6ZCNPCADF", "length": 5081, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हुक्‍का पार्लरमुळे भडकली आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुक्‍का पार्लरमुळे भडकली आग\nहुक्‍का पार्लरमुळे भडकली आग\nकमला मिल्स कम्पाऊंड मध्ये लागलेल्या आगीत 14 निष्पाप नागरिकांना आपले जीव हकनाक गमवावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसताना हुक्का पार्लरमुळे ही आग लागल्याची माहिती प्रतीक ठाकूर या प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. हॉटेलमध्ये असलेल्यांपैकी अनेकांनी मद्य रिचवलेले असल्याने व बाहेर पडण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने उपस्थितांचा गोंधळ उडाल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.\nआपली पत्नी तोरल व त्याच्या भावासोबत प्रतीक हॉटेलमध्ये गेला होता; मात्र आग लागल्यानंतर तो बाहेर पडला. मात्र बाहेर आल्यावर पत्नी दिसत नसल्याने प्रतीक पुन्हा हॉटेलमध्ये गेला. आतमध्ये तोरलचा भाऊ मयांक भेटल्यावर त्याने तोरल बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघे हॉटेलबाहेर पडले. तोरलचा भाऊ काही काळ बाथरूममध्ये अडकून पडला होता, त्याला सुरक्षारक्षक बाहेर पडू देत नव्हते; मात्र त्यांनी तेथून बाहेर पडण्यात यश मिळवले व आपला जीव वाचवला. अनेक जणांचा मृत्यू बाथरुममध्ये अडकल्याने गुदमरुन झाला आहे.\nगच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार\nपबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी\nखुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली\nअनधिकृत बांधकामाने केला घात\nहुक्‍का पार्लरमुळे भडकली आग\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथ���ओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-01-20T09:07:18Z", "digest": "sha1:JCA3PICG5AD74JKMEM2SJTL6QMDX7WT2", "length": 4806, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉली उम्रीगर - विकिपीडिया", "raw_content": "\nफलंदाजीची पद्धत Right-hand bat\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने offbreak\nफलंदाजीची सरासरी ४२.२२ ५२.२८\nसर्वोच्च धावसंख्या २२३ २५२*\nगोलंदाजीची सरासरी ४२.०८ २५.६८\nएका डावात ५ बळी २ १४\nएका सामन्यात १० बळी - २\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/७४ ७/३२\nक.सा. पदार्पण: ९ डिसेंबर, १९४८\nशेवटचा क.सा.: १३ एप्रिल, १९६२\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nगुलाम अहमद भारतीय क्रिकेट संघाचे नायक\nइ.स. १९५५ – इ.स. १९५९ पुढील:\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारतीय क्रिकेट संघाचे नायक\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-farmers-strike-baramati-agri-market-stop-and-start-50196", "date_download": "2019-01-20T09:36:07Z", "digest": "sha1:U76A7F32FHTQQFRALYMKBWA2OBUEC2WN", "length": 13044, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news farmers strike baramati agri market stop and start बारामती बाजार पुन्हा चालू.. पुन्हा बंद...! | eSakal", "raw_content": "\nबारामती बाजार पुन्हा चालू.. पुन्हा बंद...\nरविवार, 4 जून 2017\nसंप मागे घेतल्याच्या बातम्यांनी सुटकेचा निश्वास टाकत व्यापाऱ्यांनी बारामती बाजार समितीच्या जळोची उपबाजारात लिलावास सुरवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र आज सकाळी पु्न्हा आंदोलक शेतकऱ्यांनी उपबाजारात जाऊन संप मागे घेतलेला नाही, याउलट सोमवारी महाराष्ट्र बंद आहे, तेव्हा तातडीने लिलाव बंद करा असे सुनावले.\nबारामती : राज्यव्यापी शेतकरी संपाच्य��� पार्श्वभूमीवर बारामतीतही बाजार समितीचे उपबाजार व किरकोळ भाजीबाजार बंद करण्याचे प्रकार दोन दिवस सुरू राहिल्यानंतर अचानक संप मागे घेतल्याच्या बातम्यांनी विक्रेत्यांनी भाजी खरेदी केली, आज सकाळी मंडईतील विक्रीही सुरू केली, मात्र प्रत्यक्षात संप सुरूच असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केल्यानंतर पुन्हा मंडईत शुकशुकाट निर्माण झाला.\nबारामतीतील मंडईत पोलिस बंदोबस्त मागविल्यानंतर मंडईतील भाजीविक्री काही प्रमाणात सुरू राहील्यानंतर आज (ता.4) सकाळी पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांनी भाजी मंडईतील विक्रेत्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यानंतर पुन्हा एकदा तुरळक विक्री होत असलेल्या मंडईत आज रविवारचा दिवस असूनही शुकशुकाट होता.\nदरम्यान संप मागे घेतल्याच्या बातम्यांनी सुटकेचा निश्वास टाकत व्यापाऱ्यांनी बारामती बाजार समितीच्या जळोची उपबाजारात लिलावास सुरवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र आज सकाळी पु्न्हा आंदोलक शेतकऱ्यांनी उपबाजारात जाऊन संप मागे घेतलेला नाही, याउलट सोमवारी महाराष्ट्र बंद आहे, तेव्हा तातडीने लिलाव बंद करा असे सुनावले. त्यानंतर येथील लिलाव बंद झाले. मात्र गुनवडी चौकातील भाजी मंडईत किरकोळ भाजी विक्री थोड्याफार प्रमाणात सुरू राहीली. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी आज बारामती व्यापारी महासंघ तसेच विक्रेत्यांना आवाहन करून संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बारामती बंद ठेवण्याचे आज पुन्हा आवाहन केले.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावा���र विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T09:19:00Z", "digest": "sha1:UHDOJXOKDG7XSKK4CNTSZMEAQ2QMHW37", "length": 14000, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मरण: वर्ष बदलते, कॅलेंडर बदलते, आणि आपणही बदलतो… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्मरण: वर्ष बदलते, कॅलेंडर बदलते, आणि आपणही बदलतो…\nकालच अठरावे सरले आणि एकोणिसावे सुरू झाले. हे मी वर्षाबद्दल बोलत आहे. वर्षा म्हणजे कोणी मुलगी नव्हे, वर्ष-वर्ष सन, साल, इंग्रजीत ज्याला आपण इयर म्हणतो ते.\nसन 2018 संपले आणि 2019 सुरू झाले. खरं तर अठरावे वर्ष कधी संपले याचा पत्ताच लागला नाही. कोणत्या वर्षाचा जाताना पत्ता लागतो हा एक प्रश्‍नच आहे. आले वर्ष. . . गेले वर्ष असे गेले पस्तीस वर्षे चालू आहे. म्हणजे मी आता पस्तीशीची झाले हा सांगण्याचा हेतू.\nमागे वळून पाहू लागले, तर दर वर्षी वर्ष संपतानाच्या भावना वेगवेगळ्या असायच्या. अगदी लहानपणी म्हणजे शाळेत जायला लागेपर्यंत सगळी वर्षे सारखीच वाटायची. त्यात काय नवीन असणार लहानपणचे निर्व्याज, खेळकर, अल्लड जीवन. तेव्हा आजचे जगणे हे खरे जगणे होते. ना कालचा विचार ना उद्याची चिंता, उद्याची कशाला, तेव्हा कसलीच चिंता नसायची. खायचे-प्यायचे, खेळायचे, भावंडांशी मधूनमधून ���ांडायचे, त्यांच्या कागाळ्या घेऊन आजीकडे जायचे यात मोठा आनंद होता. तेव्हा फक्त आजच्या दिवसाचाच विचार होता. कालचाही नाही आणि उद्याचाही नाही. वाटते, ते दिवस किती छान होते. फुलपाखरांसारखे. पटकन उडून गेले.\nमग शाळा सुरू झाली. वेळेचा हिशोब सुरू झाला. टाईम टेबल, अभ्यास मागे लागला. नव्या वर्षापेक्षा शाळा सुरू होण्याचा दिवस आणि जून महिना महत्त्वाचा वाटू लागला. परीक्षेचे महिने, तारखा लक्षात राहू लागले, ठेवावे लागायचे, विसरायचे म्हटले तरी विसरणे शक्‍य नसायचे. पण तेही दिवस गेले.\nकॉलेज आले. शिक्षण झाले, नोकरी सुरू झाली. आणि एक तारखेचे महत्त्व जाणवू लागले. पगाराची तारीख-एक तारीख. तेव्हा मिळणारा सातशे रुपये पगार केवढा मोठा वाटायचा. पुढे जगरहाटीप्रमाणे संसार सुरू झाला. इथे मात्र कॅलेंडर एकदम बदलले. आजवर कॅलेंडरवरील तारखा, वार, महिने यापेक्षा त्यावरील चित्रे किंवा मागील बाजूला असलेली माहिती याकडे लक्ष जायचे. आता मात्र तारीख वार आणि रोजचा दिवस-अगदी घटका-पळे म्हणतात तीही मोलाची वाटू लागली. वेळ पुरेनासा झाला. आता कॅलेंडरचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होऊ लागला. रोजच्या दुधाच्या नोंदीपासून ते गॅस, जाणेयेणे, खरेदी…करायची कामे आदी अनेक गोष्टी कॅलेंडरवर नोंदल्या जाऊ लागल्या. सारी संसारीपणाची लक्षणे.\nआर्ट पेपरवरील आकर्षक चित्रे असलेल्या कॅलेंडरपेक्षा विविध उपयुक्त माहिती असलेली कॅलेंडरे हवीशी वाटू लागली. जुनी कॅलेंडरे वर्ष संपले तरी तशीच खिळ्याला राहू लागली.\nपूर्वीचे खेळकर, हसरे, मजेचे दिवस आता काहीसे बोजड, चिंतेचे बनू लागले आहेत. चिंता काही खास असते, वा मोठी असते असे नाही. कसलीही असते, आज भाजी काय करावी, मुलीला डबा काय द्यावा, इथपासून ते आजीला दवाखान्यात न्यायला पाहिजे अशा अनेक प्रकारच्या काळज्या मागे येतात, न बोलावता येतात. सोबत चालत राहतात.त्यांचीही सवय होऊन गेली आहे.\nआता नवीन वर्ष सुरू झाले, की जाणवत्ते, की केवल कॅलेंडरच बदलत नाही., तर आपण सारेच बदलतो. जाणवत नाही. पण निरंतर बदल होत असतात. कधी अचानक जणवते, की अरे हे सारे किती बदलले आहे. आपले गाव सुटले, शहरात आलो. शाळासोबती, नातेवाईक जवळ राहिले नाहीत. अनोळखी माणसे इतकी आपली झाली आहेत, की ती कधी अनोळखी होती यावर विश्‍वासही बसत नाही. आणि हे सारे कळत नकळत होत गेले.\nमी लहान होते, माझी आई तरुण होती. उत्साही होत���. हौशी होती. आता माझी मुलगी लहान आहे. मी तरुण आहे आणि माझी आई मात्र म्हातारी झाली आहे. थकली आहे. हे सारे बदल दरवर्षी कॅलेंडर बदलता बदलता घडून आलेले आहेत. वेळच्या वेळी जाणवले नाहीत. पण मागे वळून पाहिले, की सारे जाणवू लागते. उरात कोठेतरी थोडीशी कळ उमटते.\nआज शाळेत जाणारी माझी मुलगी उद्या मोठी होऊन कॉलेजात जाईल, शिक्षण पूर्ण करून नोकरीव्यवसाय करील, विवाह करून संसार थाटील. आज लहान असलेली ती मोठी होईल तेव्हा मी म्हातारी झालेली असेन. नातीकडे कौतुकाने पाहत असेन. कॅलेंडरे बदलतात, तसे आपणही बदलत जातो. बदल स्वीकारला पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोंद : गरज प्रशासकीय नीतिमत्तेची\nधोरण : अवकाशयान आणि आव्हाने\nविचार : एक कप चहा\nविविधा : संरक्षक भिंत- दगडमातींची आणि लेसर किरणांची\nवेध : राजकीय चित्र अद्याप धूसरच\nआठवण: दुसरी बाजू चंद्राची\nधोरण: किरकोळ व्यापारात येईल तेजी \nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ictctruss.com/mr/standard-single-layer-csb4u.html", "date_download": "2019-01-20T09:13:38Z", "digest": "sha1:D4WE3TGNYDFJSV4M3MAVA6N5TFKE32D4", "length": 5737, "nlines": 213, "source_domain": "www.ictctruss.com", "title": "", "raw_content": "मानक रॅक प्रकरण -CSB4U - चीन Infinty प्रकरण आणि आधारभूत सांगाड्याचे\nबार टेबल आणि stools\nबार टेबल आणि stools\nअॅल्युमिनियम स्टेज TSA-1 / TSA-2\nमानक रॅक प्रकरण -CSB4U\nमानक रॅक प्रकरण -CSB4U\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमागील: मानक एकाच लेयर-CSB2U\nपुढील: मानक एकाच लेयर-CSB10U\n19 इंच रॅक उड्डाणाचे प्रकरणे\nAbs उड्डाणाचा प्रकरण रॅक\nअॅल्युमिनियम रॅक उड्डाणाचे प्रकरण\nऑडिओ रोड रॅक उड्डाणाचे प्रकरण\nडीजे उड्डाणाचा प्रकरण रॅक\nमायक्रोफोन उभा राहा उड्डाणाचा प्रकरण\nआमची उत्पादने किंवा pricelist चौ���शी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/akola-bicycle-accident-one-killed-and-2-injured-5940754.html", "date_download": "2019-01-20T09:27:54Z", "digest": "sha1:KPYFSYTR7NV2DCHWZ6I6HRMXUSD57ROA", "length": 6351, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akola: bicycle accident; One killed and 2 injured | अकोला : दुचाकी अपघात; एक ठार, दोघे जखमी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअकोला : दुचाकी अपघात; एक ठार, दोघे जखमी\nअकोला- पातूर रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला.\nअकोला - अकोला- पातूर रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी १८ ऑगस्टला घडली. भरधाव दोन्ही दुचाकी वरखेड फाट्याजवळ एकमेकांना भिडल्या. या अपघातात शाम दयाराम काळे (वय १८, रा. म्हैसपूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कृषी नगरातील प्रदीप कांबळे, म्हैसपूर येथील वैभव महादेव आखरे हे दोघे गंभीर जखमी झाले.\nहा अपघात एवढा भीषण होता की, दोन दुचाकींचा चुराडा झाला. दरम्यान उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे पातूरला जात होते. त्यांनी जखमींना सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करून घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांना दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या वेळी सर्वोपचारमध्ये सामाजिक कार्यकर्ते पराग गवई,संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, राष्ट्रवादीचे धर्मेद्र सिरसाट यांनी जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली.\nसोन्याचे नाणे विकण्याचे आमिष दाखवून सोनाराला 11 लाखांना गंडवले\nउघड्यावर शाैैचास बसणे भाेवले; दाेघांवर दंडात्मक कारवाई ; ३१ जणांना दिली समज\nसेंट्रल बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला, दहा लाखांवर रक्कम केली लंपास;\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/koregaon-bhima-case-reserved/", "date_download": "2019-01-20T09:57:15Z", "digest": "sha1:43OCO23AFS744WTDRNIY47HESYMMTUVC", "length": 8487, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोरेगाव भीमा प्रकरणी निकाल राखीव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोरेगाव भीमा प्रकरणी निकाल राखीव\nनवी दिल्ली: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारच्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय राखून ठेवला. कोरे���ाव भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची 90 दिवसांची मुदत आणखीन 90 दिवसांनी वाढवून देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी स्थानिक न्यायालयासमोर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले अहे. पुणे पोलिसांनी या संदर्भात वकिल सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापिठातील प्राध्यापक शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, कार्यकर्ते महेश राऊत आणि केरळचे रहिवासी रोना विल्सन यांना माओवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपावरून बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली जून महिन्यात अटक केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदोषींवर किती दिवसांत कारवाई करणार ; आदिवासी विकास योजनेतील घोटाळा\nकाहीही करा पण बारामतीचा नाद करू नका \nखाजगी कंपनीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक ; शेतकऱ्याच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nहे सरकार दुष्काळ जाहीर करतं, पण उपाययोजना कुठे करतंय \nभाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून देण्यात येणार घुंगरू भेट \nचाकण बाजारपेठेतील सराफ दुकानावर दरोडा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-shivsena-aggressive-over-suspension-bjp-mla-kardile-1604", "date_download": "2019-01-20T08:38:22Z", "digest": "sha1:W5GLUAWKKV4LXF5FXTXWALGLA6XILK2K", "length": 7954, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shivsena aggressive over suspension of BJP MLA kardile | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्रा��ब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्डिलेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nकर्डिलेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nकर्डिलेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nकर्डिलेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nअहमदनगरमधील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेत. शिवार्जी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना मंत्र्यांकडून करण्यात येतेय. हीच मागणी घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत. शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेट घेणारेत. रविवारी शिवार्जी कर्डीले यांना अटक कऱण्यात आली होती. पोलिस कार्यालयात धुडगूस आणि तोडफोड केल्याप्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची पोलिस कोठडी संपतेय.\nअहमदनगरमधील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेत. शिवार्जी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना मंत्र्यांकडून करण्यात येतेय. हीच मागणी घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत. शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेट घेणारेत. रविवारी शिवार्जी कर्डीले यांना अटक कऱण्यात आली होती. पोलिस कार्यालयात धुडगूस आणि तोडफोड केल्याप्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची पोलिस कोठडी संपतेय.\nभाजप आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सुभाष देसाई दिवाकर रावते एकनाथ शिंदे रामदास कदम पोलिस तोडफोड\nहे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय....\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणा���्या नैराश्‍यातून...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/Beri-Rotary-Tiller-FKRTSG-100/mr", "date_download": "2019-01-20T09:32:15Z", "digest": "sha1:S7WB7UCYF4GHFMB3O3HHWTTYLGBXQPMT", "length": 4292, "nlines": 108, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Beri Rotary Tiller FKDRTSG 100 Price, Specifications & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nगियर बॉक्सची गती :\nआवश्यक ट्रॅक्टर एचपी :\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T08:41:43Z", "digest": "sha1:5HJ3JTGIQ26MKQTHC5IUUDTBAUCZ5GBW", "length": 11083, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिमाखदार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'व���दे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nVIDEO : ये जहाँ रंगी बनाएंगे म्हणत थिरकले भाऊजी, विक्रांत-गुरूनं दिली साथ\nया सोहळ्यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम ठरला तो आदेश बांदेकर आणि सगळ्या नायक-नायिकांचं नृत्य.\nVIDEO : ये जहाँ रंगी बनाएंगे म्हणत थिरकले भाऊजी, विक्रांत-गुरूनं दिली साथ\nVIDEO : कमी बजेटमध्ये धुमधडाक्यात लग्न होईल अशा ५ सुंदर जागा\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nBLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी\nFIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव\nFIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश\nFIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार\nFIFA World Cup 2018 - सलामीच्या सामन्यात रशियाकडून सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा\nआज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार कुमारस्वामी, शरद पवारांसह अनेक दिग्गजांची हजेरी\nदिसू लागलीस तू...व्हॅलेन्टाईन्स डेचं हे गाणं ऐकलंत का\nअशी उलगडली पी.व्ही. सिंधूनं आपल्या यशाची गुपितं\nचीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसाठी दिमाखदार कार्यक्रम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6/all/page-2/", "date_download": "2019-01-20T08:59:07Z", "digest": "sha1:5ZJ7ZK6GTLOAKJ2KEDQO7HYICMFXLNBS", "length": 11357, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायाधीश- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nसंशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप\nसंशयावरून पत्नीच्या डोक्यात घातला वरवंटा, करवतीने कापलं आणि नंतर ओंजळीने तिचं रक्त प्यायला.\nसंशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप\nसीरियल किलरचा खुनी खेळ, नर्स असताना घेतला 100 रुग्णांचा जीव\nसीरियल किलरचा खुनी खेळ, नर्स असताना घेतला 100 रुग्णांचा जीव\nसूतगिरणी कर्ज प्रकरणी धनंजय मुंडेंना कोर्टाचा दिलासा\nभीमा कोरेगाव हिंसाचाराची आज होणार सुनावणी\nखासगी विवाह मंडळांकडून 'शुभमंगल' नियमबाह्य, 50 हजार जोडप्यांच्या संसारावर प्रश्नचिन्ह \nअनेक संकटानंतरही भारतीय न्यायपालिकाच 'सुप्रीम' - निरोप समारंभात सरन्यायाधीश भावूक\nविवाहबाह्य संबंध यापुढे गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टानं केलं स्पष्ट\nआधार कायद्याच्या वैधतेवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय\nहुंडाविरोधी कायद्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने केले बदल\nदेश सोडण्याआधी अरुण जेटलींना भेटलो होतो-विजय मल्ल्या\nपुणे : 96 लाख लुटणाऱ्या 'वर्दी'तल्या चोरांना ३ वर्षांची सक्तमजुरी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/SambhajiRaje-Fort-visit-to-Raigad-Various-work-inspections/", "date_download": "2019-01-20T08:52:15Z", "digest": "sha1:UC3BQTKZKXPYD42YOTKGWN7J4MFDQMW4", "length": 4067, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासदार संभाजीराजेची किल्ले रायगडाला भेट; विविध कामाची पाहणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासदार संभाजीराजेची किल्ले रायगडाला भेट; विविध कामाची पाहणी\nखासदार संभाजीराजेची किल्ले रायगडाला भेट; विविध कामाची पाहणी\nरायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज गुरूवार (१२ एप्रिल) दुपारी किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी गडावर सुरू असलेल्या विविध कामाची त्यांनी पाहणी केली. तर गडावर उपस्थित असलेल्या केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विविध कामांसंदर्भात उपयुक्त सूचना केल्या.\nखासदार संभाजीराजे म्हणाले, आधिवेशन काळात किल्ले रायगडला भेट देता आली नसल्याने, आज गुरूवार दिवसभर गडावर चाललेल्या विविध कामांची पाहणी केली. रायगडावर सुरू असलेले उत्खननाचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने चालू आहे. शास्त्रोक्त पध्दतीने चाललेल्या या उत्खननात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. यामुळे एका मोठ्या वाड्याचे अवशेष प्रथमच उजेडात आले असल्याचे ते म्हणाले.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Decision-on-milk-prices-in-two-days-says-Devendra-Fadnavis/", "date_download": "2019-01-20T09:11:40Z", "digest": "sha1:R7NMLIO53MFWO5QBF5ECR7V6JE3SOV5E", "length": 8163, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › दूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस\nदूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस\nनागपूर : विशेष प्रतिनिधी\nराज्यात दूध दराचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल व त्याबाबत विधानसभेत घोषणा केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. यासंदर्भात मांडण्यात आलेली लक्षवेधीही राखून ठेवण्यात आली.\nदरम्यान कर्नाटक, गुजरातच्या धर्तीवर राज्यातही दूध उत्पादकांना प्रतिलिटरप्रमाणे थेट खात्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व माहिती गोळा केली असल्याचे समजते. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी ही लक्षवेधी मांडली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, सध्या शेतकर्‍यांना 17 ते 18 रुपयांच्यावर दर मिळत नाही. दूध उत्पादकांची परवड सुरू असून, त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यावर सरकार तातडीने उपाययोजना करण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेत आहे.\nया उत्तरावर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. त्यावर दुधाचे वाटोळे कोणी केले, महाराष्ट्रातही गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे एकच फेडरेशन का निर्माण झाले नाही, असा सवाल जानकर यांनी त्यांना केला.\nदूध संघ हे 30 टक्के नव्हे, तर 40 टक्क्यांपर्यंत शेतकर्‍यांना दर देतात. सरकार शुगर प्राईस कंट्रोल अ‍ॅक्टप्रमाणे दुधाचा कायदा करू पाहत असले, तरी साखर आणि दुधाची तुलना होऊ शकत नाही. सरकारला हा कायदा आणताच येणार नाही. 19, 20 रुपयांपेक्षा अधिकचा दर खासगीच नव्हे, तर महानंदनेही दिलेला नाही. ज्या महानंदवर सरकारी अधिकारी आहे, त्या महानंदने जर शेतकर्‍यांना दर दिला नसेल, तर तुम्ही काय कारवाई केली, असा सवाल अजित पवार यांनी केला.\nसरकारने दूध दराबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास या धंद्याचे वाटोळे केल्याची नोंद तुमच्या कारकीर्दीत होईल, असा टोलाही अजित पवार यांनी महादेव जानकर यांना लगावला. दोन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घेऊन गुजरात, कर्नाटकप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यात थेट अनु��ान जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली.\nराज्यात दुधाचा महापूर आला असून, अतिरिक्‍त दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करताना अनुदानाशिवाय निर्यात करणे शक्य नाही. गुजरात सरकारने त्यासाठी दीडशे कोटी रुपये अनुदान दिले आहे. राज्य सरकारनेही अनुदान जाहीर करावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी, सरकारने दोन वर्षात दुधाचे दर वाढवण्यासाठी निर्णय घेतल्यामुळे दूध दर 27 रुपयांवर गेले. दूध खरेदीसाठी 70-30 चा फॉर्म्युला लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पोषण आहार योजनांमध्ये दुधाचा समावेश करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन अनुदानासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले.\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/7859-jm-headline-september-11-8-00am-alies", "date_download": "2019-01-20T09:07:50Z", "digest": "sha1:W55FBTFIFMV6IEJRUCM6KZAS6TLRZMKD", "length": 5967, "nlines": 122, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#हेडलाइन्स @8.00am 110918 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM\n#हेडलाइन पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची मालिका सलग सतराव्या दिवशी सुरूच, पेट्रोल 14 पैसै तर डिझेल 15 पैशांनी महागलं\n#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी अहमदनगरमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचा उल्लेख\n#हेडलाइन मराठा आरक्षणाबाबतच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष\n#हेडलाइन पुणे महापालिकेतील 7 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव, भाजपच्या 5 आणि राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न क���ल्यानं निर्णय\n#हेडलाइन नवी मुंबई वाहतूक पोलीस अतुल घागरे यांना धडक देणाऱ्या ट्रकचालकाला अखेर अटक, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची कारवाई\n#हेडलाइन HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याची आरोपीची कबुली, मात्र पोलिसांना कटाचा संशय\n#हेडलाइन ओव्हल टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत, चौथ्या दिवसअखेर भारताच्या 3 गडी गमावत 58 धावा\n#हेडलाइन सांगलीमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना, गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीच बाप्पांच्या आगमनाची अनेक वर्षांची परंपरा\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-news-marriage-women-picked-police-complent-48289", "date_download": "2019-01-20T09:46:31Z", "digest": "sha1:B23OMI2Q4FUTJRHAMEJJDBBT2WB2ZU3X", "length": 12598, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news marriage women picked up police complent नांदेडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेस पळविले | eSakal", "raw_content": "\nनांदेडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेस पळविले\nशनिवार, 27 मे 2017\nनांदेड: एका विवाहित महिलेस तिच्या लहान मुलासह लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.\nनांदेड: एका विवाहित महिलेस तिच्या लहान मुलासह लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.\nशहरातील विनायकनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेस शेजारी राहणाऱ्या चेतन बालाजी बोरलेपवार, गजानन बालाजी बोरलेपवार यांच्यासह दोन महिलांनी सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. यातूनच तिचे लहान मुलासह पाच एप्रिल रोजी अपहरण केले. सर्व प्रथम पत्नीचा पतीने सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. ज्या दिवसापासून गेली तेव्हापासून त्याचे शेजारीही बेपत्ता झालेले आहेत. पत्नीला आमिष दाखवून शेजाऱ्यांनीच पळवून नेल्याची तक्रार पतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 26 मे रोजी दिली. यावरून पोलिसांनी चेतन बोरले��वार व गजानन बोरलेपवार यांच्यासह चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश काशीद करीत आहेत.\nसव्वाशे कोटींच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य- अमित शहा\nलष्कराच्या कारवाईत बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी ठार\nनाशिकमधील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू\nकाश्‍मिरमधील सोशल मिडियावरील बंदी हटविली\nयंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना दिलासा\nकाश्‍मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nपुन्हा हेलिकॉप्टर अन्‌ पुन्हा प्रवास\nहम भी सबको देख लेंगे - नारायण राणे\nमराठ्यांचा इतिहास पोचणार अटकेपार\nगाव करील ते राव काय करील...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलिस निरीक्षक\nआष्टी - आर्थिक परिस्थिती बिकट असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलिस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्‍यातील धामणगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च��या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/5896-palghar-girl-gone-to-hsc-exam-even-father-dead", "date_download": "2019-01-20T09:41:46Z", "digest": "sha1:EHZL4QJ6VUKKHOCWRG7OADVBFOCGH26S", "length": 5774, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वडिलांचा मृतदेह घरात ठेवून ‘त्या’ दोघी परिक्षेला गेल्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवडिलांचा मृतदेह घरात ठेवून ‘त्या’ दोघी परिक्षेला गेल्या\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर\nपालघरमधील एका अदिवासी समाजातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. वडिलांचा मृतदेह घरी असतांना जुळ्या बहिणींनी आपला बारावीचा पेपर देऊन एक नवा आदर्श उभा केलाय. दीपिका चौधरी आणि पूजा चौधरी या जुळया मुलींचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय. डहाणूतील पुंजावे गावच्या विनोद चौधरी यांचे काल रात्री निधन झाले.\nमात्र, बारावीचा आज भूगोलचा शेवटचा पेपर असल्याने त्यांच्या दोन्ही लेकींना पेपर देण्यासाठी जाणे देखील महत्त्वाचे होते. त्यामुळे दोन्ही मूली मृतदेह घरी असताना देखील ठक्कर बाप्पा महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेल्या. खरंतर एका बाजूला ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहत असताना, शिक्षणाची आवड असणाऱ्या या दोन्ही बहिणींनी समाजाला एक वेगळी दिशा दिलीय.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/2076-cm-fadnavis-on-ncp-over-smruddhi-mahamarg", "date_download": "2019-01-20T09:47:53Z", "digest": "sha1:KHPLR63SVQHBKF6VI7RXB4V5YJAPDLJH", "length": 7304, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\n'सरकारचा समृद्धी महामार्ग हा शरद पवारांच्याच संकल्पनेतून निर्माण केला जातोय' त्यामुळे किमान राष्ट्रवादी तरी याला विरोध करणार नाही असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nशरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकीर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडला होता. यावेळी पवार यांची वेगवेगळी 40 भाषणं मी काढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.\nतसंच “विदर्भाच्या विकासासाठी सर्वाधिक महत्त्वाची कनेक्टीव्हिची असून नागपुरातल्या कारखानदारीला स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर वाहतूक व्यवस्था सुधारावी लागेल असं पवार यांनी 1982 मध्ये म्हटल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये अशी गुगली मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाकली.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nIn pics - मुख्यमंत्र्याच्या जीवाला कसा निर्माण झाला धोका\nपून्हा एकदा तोच प्रश्न घेवून शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार\nशरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी केला जबरदस्त पॉवर गेम\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने ��्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane?start=126", "date_download": "2019-01-20T09:36:31Z", "digest": "sha1:EW2FF6KUFOBFCMBDJHZT5WE733QIAS3A", "length": 6420, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरात्रीच्या वेळेस गुरांना गुंगीचं इंजेक्शन द्यायचे अन्...\nदीपक केसरकरांच्या सीडी माझ्याजवळ आहेत; नारायण राणेंचा गौप्यस्फोट\nशिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे\nनितेश राणेंनी केले शरद पवारांचे कौतुक\nमुंबईहून निघालेल्या बसला मुंबई- गोवा महामार्गावर अपघात\nमुंबई ते रत्नागिरी प्रवासी बोट सेवा सुरु\nम्हणून स्थानिकांना या थंड हवेच्या ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले\nगोव्यात रेल्वे स्थानकावर चिमुरड्याचे अपहरण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nसिंधुदुर्ग एक्सप्रेस दुर्घटनेप्रकरणी 2 कर्मचारी निलंबित\nरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका पत्रानं उडाली खळबळ\nलखलखीत दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघाला रायगड किल्ला\nसातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के\nदीड वर्षानतंर धावली माथेरानची राणी\nकुडाळमधील अंड्याचं गाव; दरमहा तयार होतात तब्बल 2 लाख अंडी\nपालघरहून विरार नंतर कल्याण; रिक्षाचालकांना करावा लागणार सव्वाशे किमी त्रासदायक प्रवास\nविरार-डहाणू पॅसेंजरमध्ये तुफान हाणामारी; मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडला\nनारायण राणे मंत्रीमंडळात बसले तर...\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pm-modi-news/", "date_download": "2019-01-20T09:05:45Z", "digest": "sha1:AQ7UXDLQJL6CAO3H7I2ND3IVQNHPMT6T", "length": 7560, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पायाभरणी तर आम्ही करतोच पण उद्धाटन देखील आम्हीच करतो : पीएम मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपायाभरणी तर आम्ही करतोच पण उद्धाटन देखील आम्हीच करतो : पीएम मोदी\nटीम महाराष्ट्र देशा- आपणच भूमीपूजन केलेल्या एनएच २११ अर्थात सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद महामार्गाचं तसंच सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटन दाबून उद्घाटन केलं. मोदींच्या या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. कम्युनिस्ट आणि विडी कामगार नेते नरसय्या आडाम हेदेखील यांनीदेखील या सोहळ्याला हजेरी लावली.\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nदरम्यान विविध कामांच्या उद्घाटनासाठी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापुरात आले होते. नेहमीप्रमाणे यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे. सोलापूरकरांनी आशीर्वाद दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोलापुरकरांचे आभार मानले.\nआमचे सरकार येण्यापूर्वी देशात ९० हजार किमीचे महामार्ग होते. आता ते १ लाख २३ हजार किमीचे झाले आहेत. याचाच अर्थ गेल्या साडेचार वर्षांत आम्ही ४० हजार किमीचे महामार्ग बनवले अशी माहिती मोदी यांनी दिली.आपल्या सरकार अधिक कार्यक्षम असल्याचं प्रमाण देताना विकासकामांची पायाभरणी तर आम्ही करतोच पण उद्धाटन देखील आम्हीच करतो असं ठासून सांगितलं\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : विविध समस्यांमुळे त्रस्त होत जीवन संपवण्यासाठी मंत्रालयाची पायरी चढण्याच्या घटनांत गंभीर वाढ होत आहे. आज…\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7791-actor-dilip-kumar-addmit-lilavati-hospital", "date_download": "2019-01-20T08:58:11Z", "digest": "sha1:TBD3FILTAUEVUMONAHWBYKVLIJTWA2RS", "length": 5993, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 05 September 2018\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nमीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं सांगितलं आहे.\nलीलावती रुग्णालयाचे डॉक्टर अजय पांडे यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.\nत्यांच्या ट्विटर पेजवरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-chief-minister-made-mumbai-deal-with-the-builders/", "date_download": "2019-01-20T09:11:42Z", "digest": "sha1:L76GXIB4YJZIRAKN6YOVX7XLQDKPTJI3", "length": 7017, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांसोबत मुंबईचा सौदा केला : विखे-पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांनी बिल्डरांसोबत मुंबईचा सौदा केला : विखे-पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे निवडक बिल्डरांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा लाभ झाला आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने 10 हजार कोटींची डील केली असून त्यातील 5 हजार कोटींचा पहिला हप्ता पोच देखील झाला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nराधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत बिल्डरांचे हितसंबंध जपण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा थेट आरोप केला. मुंबई पालिकेने मुंबईच्या विकासासाठी तयार केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीऐवजी (डीसीआर) डेव्हलपमेंट कंट्रोल अॅॅण्ड प्रमोशन रूल्स (डीसीपीआर) लागू केला. मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमाकलीत केवळ 14 बदल केल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा खोटा असून या नियमावलीत 14 नव्हे तर एकूण 2500 बदल झाले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nटीम महाराष्ट्र देशा : 'मी, पण उत्तर शोधतो आहे, मी असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं…\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च…\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\n‘��ुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/jimmy-wales-wikipedia/", "date_download": "2019-01-20T08:39:42Z", "digest": "sha1:ZDNJVLWSKHXG7DQINFKZYDNRCL6FJOQJ", "length": 7160, "nlines": 72, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "Jimmy Wales – Wikipedia – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nसोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]\nसोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं\nफेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल. (कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/britishnandi-article-37023", "date_download": "2019-01-20T09:26:43Z", "digest": "sha1:3ACTHDADGT4PLD7NYKBWA7M7ZK3PIBGR", "length": 17099, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "British_Nandi Article सुखी माणसा���ा सदरा | eSakal", "raw_content": "\nरविवार, 26 मार्च 2017\nसुखी असावे की समाधानी सुख म्हंजे काय, नि समाधान म्हंजे काय सुख म्हंजे काय, नि समाधान म्हंजे काय अशा गहन प्रश्‍नांसंबंधी चिंतन करण्यासाठी आम्ही वस्तुत: फडताळात जाऊन बसणे पसंत करतो; पण हल्ली तेथे झुरळे फार झाली आहेत अशा गहन प्रश्‍नांसंबंधी चिंतन करण्यासाठी आम्ही वस्तुत: फडताळात जाऊन बसणे पसंत करतो; पण हल्ली तेथे झुरळे फार झाली आहेत अतएव, आम्ही कालर फाटलेला आमचा सदरा व्यवस्थेशीरपणे खुंटीवर टांगून ठेवून चटईवरच आडवारलो आहो. चिंतनाचा आम्हाला लागलेला घोर तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेलच. असो.\n‘‘मला स्सांगाआ... सुख म्हंजे नक्‍की काय असतं अं...काय अस्तं की जेऽऽऽ घरबस्ल्या मिळ्तं... टुंग टुंट टुडुंग टुंग...\nसुखी असावे की समाधानी सुख म्हंजे काय, नि समाधान म्हंजे काय सुख म्हंजे काय, नि समाधान म्हंजे काय अशा गहन प्रश्‍नांसंबंधी चिंतन करण्यासाठी आम्ही वस्तुत: फडताळात जाऊन बसणे पसंत करतो; पण हल्ली तेथे झुरळे फार झाली आहेत अशा गहन प्रश्‍नांसंबंधी चिंतन करण्यासाठी आम्ही वस्तुत: फडताळात जाऊन बसणे पसंत करतो; पण हल्ली तेथे झुरळे फार झाली आहेत अतएव, आम्ही कालर फाटलेला आमचा सदरा व्यवस्थेशीरपणे खुंटीवर टांगून ठेवून चटईवरच आडवारलो आहो. चिंतनाचा आम्हाला लागलेला घोर तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेलच. असो.\n‘‘मला स्सांगाआ... सुख म्हंजे नक्‍की काय असतं अं...काय अस्तं की जेऽऽऽ घरबस्ल्या मिळ्तं... टुंग टुंट टुडुंग टुंग...\nआधुनिक मराठी संगीत रंगभूमीला भर दुपारी पडलेले स्वप्न जे की सुयोगगंधर्व पं. दामले ह्यांच्या ह्या सुप्रसिद्ध गीतपंक्‍ती गुणगुणत आम्ही सर्वप्रथम आमच्या चिंतनबुद्धीला आवाहन केले व कामास लागलो.\n....निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर पहुडलेले आम्ही. दूरवर एखादे होडके लाटांवर डुचमळत्ये आहे. सीगल पक्ष्यांचे काही चुकार थवे निळ्याभोर आभाळात घिरट्या घालीत आहेत... लांबवर पसरलेला वाळूचा किनारा. सोनेरी रंगाच्या मऊशार वाळूत पोटावर पडलेले आम्ही. (खुलासा : पोटावर पडून राहाणे, हे ‘सुटलेल्या’ पन्नाशीतले एक स्वप्नच असते. कळले) इतक्‍यात... लाटांच्या फेनफुलांच्या आडून एक आकृती उगवली. ओहो... तिनं ओलेचिंब केस झटकले. हे काय) इतक्‍यात... लाटांच्या फेनफुलांच्या आडून एक आकृती उगवली. ओहो... तिनं ओलेचिंब केस झटकले. हे काय ‘स्लो मोशन’मध्ये ती कमनीय आकृती आमच्याच दिशेने येत आहे की ‘स्लो मोशन’मध्ये ती कमनीय आकृती आमच्याच दिशेने येत आहे की कोण बरे ही ‘बोलेरो’ ह्या तरुणपणी (चोरून) पाहिलेल्या हॉलिवुडी चित्रपटातली बो डेरेक ‘सागर’ चित्रपटातली डिंपल की आपली नुसतीच बिपाशा छे, छे, हे तर स्वर्गीय सौंदर्य आहे. सागरतळीच्या साम्राज्यातली एखादी जलपरी तर नसेल छे, छे, हे तर स्वर्गीय सौंदर्य आहे. सागरतळीच्या साम्राज्यातली एखादी जलपरी तर नसेल ती पाहा, ती आलीच...\nतिच्या अंगप्रत्यंगावर वाळूचे कण चिकटले आहेत. लकी लेकाचे तो पठ्ठ्या एक सीगल पक्षी धिटाईने तिच्या जवळ जाऊ पाहात आहे. तोही लकी लेकाचा... ते साक्षात सौंदर्य आमच्या दिशेनेच येत आहे.... आलेच की\nआम्ही तसेच (पोटावर) पडून राहिलो. छातीतील हृदय नावाचा अवयव धडधड करू लागला. घशाला कोरड पडली. किनाऱ्यावरच्या वाऱ्यावरही घामाचे ओघळ कानामागून निघाले. (खुलासा : होय, आम्ही थोडेसे घामट आहो) ती आमच्याकडे बघून मंद हसली. शंभर व्हायोलिन एकदम वाजावेत, तसे काहीसे झाले. तिने आमच्याकडे पाहून नाक उडवले. हृदयाची धडधड अचानक थांबून आमचे प्राणोत्क्रमण झाल्याची जाणीव झाली. मंद मंद पावले टाकीत ती आमच्या नजीक आली. हातातला अर्धओला टॉवेल आमच्या अंगावर टाकत तिनं तिचे ओष्ठद्वय काही बोलण्यासाठी विलग केले. पाच ते सात युगे तिच्या ओठांची जीवघेणी थर्थर सहन केल्यानंतर ते शब्द ऐकू आले :\n भर दुपारी घोरत पडलाय घाणेरडा माणूस... शीः\n...इथं आम्हाला दचकून जाग आली. जलपरीचा आवाज इतका बिर्याणीचा टोप सरकवल्यासारखा किंवा उंदीर मारण्यासाठी कपाट सर्कवल्यासारखा किंवा उंदीर मारण्यासाठी कपाट सर्कवल्यासारखा\nआमच्या पथारीशेजारी कमरेवर हात ठेवून कुटुंब उभे होते. आम्ही मुकाट्याने उठून न्हाणीघर गाठले.\nस्नान करतानाच आम्हाला वरील कूटप्रश्‍नाचे उत्तर गवसल्याने आम्ही ‘युरेका, युरेका’ असे ओरडत बाहेर आलो. (खुलासा : सॉरी, तपशील मिळणार नाही आंबटच आहा) आम्हाला गवसलेले सत्य असे :\nआमच्या स्वप्नात (ह्या वयात) अशी सुंदरी येणे, हे सुख... आणि ‘ते स्वप्न होते’ ही वास्तवाची जाणीव म्हंजे समाधान... आणि ‘ते स्वप्न होते’ ही वास्तवाची जाणीव म्हंजे समाधान खुंटीवरचा कॉलर फाटलेला सदरा आम्ही पुन्हा एकदा प्रेमाने अंगावर चढवला आणि गुणगुणतच पुन्हा घराबाहेर पडलो... ‘मला स्सांगा, सुख म्हंजे नक्‍की काय असतं खुंटीवरचा कॉलर फा���लेला सदरा आम्ही पुन्हा एकदा प्रेमाने अंगावर चढवला आणि गुणगुणतच पुन्हा घराबाहेर पडलो... ‘मला स्सांगा, सुख म्हंजे नक्‍की काय असतं कॅय ॲस्तं की जेऽऽ घरबस्ल्या मिळ्तं... टुंग टुंग टुडुंग टुंग\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nअग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) प्रमेह - कायमचा मागे लागणारा रोग\nधातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचन व्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते....\nबांधकाम कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण\nकऱ्हाड - जे आयुष्यभर दुसऱ्यांची घरे बांधतात आणि स्वतः मात्र मोडक्‍या तोडक्‍या छप्परवजा घरात राहतात, अशा ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना स्वतःची...\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71229211337/view", "date_download": "2019-01-20T09:41:13Z", "digest": "sha1:DSI577WNAT7KCT2WURKLFAV2F67PP2X2", "length": 14608, "nlines": 202, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...", "raw_content": "\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजात��� मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nजय जय श्री गुरुदत्ता ॥\nतुजवाचुनि मजला कोणी न त्राता ॥जय०॥धृ०॥\nकाय करू समजेना ॥ भवपुरितुनि कशि सुटू हे उमजेना ॥\nहे मन भजन भजेना ॥ माझे म्हणुनी धावते विषय त्यजीना ॥\nनामामृत पाजी पान्हा ॥ मी चातक तू मेघ अत्रिनंदना जय०॥१॥\nतोषविले स्वजनासी ॥ नाही शांती क्षमा दया मनासी ॥\nकेवळ पातकराशी ॥ धक्का लाविला माउलीउदरकमळासी ॥\nअत्रिसुता तेजोराशी ॥ सोडी अनुसूयानंदना भवाब्धीसी ॥जय०॥२॥\nमी वत्स तू धेनू दत्ता ॥ मी पाडस तू हरिणी भासे मम चित्ता ॥\nमी बालक तू माता ॥ नाही तुजसम त्रिभुवन शोधुनि पहाता ॥\nथकली श्रुति वेद गाता ॥ तेथे काय ही कृष्णा गाईल गाथा ॥जय०॥३॥\nपु. १ एक गाण्याचा प्रकार . ढवळा - ळे पहा . लग्नप्रसंगी धवळे , ढवळे म्हणण्याची कांही जातीत चाल आहे . चहूंदेही धवळा गाइली चित्काळा - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये - दावि ३७ . महानुभ���ी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये - धवळे पूर्वार्ध १ . २ ( गो . ) गप्पागोष्टी ; चकाट्या . [ धवल ] धवलारा - स्त्री . ( आगरी ) लग्नसमारंभात गाणे म्हणणारी स्त्री . - बदलापूर ३५ .\nपु. १ एक गाण्याचा प्रकार . ढवळा - ळे पहा . लग्नप्रसंगी धवळे , ढवळे म्हणण्याची कांही जातीत चाल आहे . चहूंदेही धवळा गाइली चित्काळा - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये - धवळे पूर्वार्ध १ . २ ( गो . ) गप्पागोष्टी ; चकाट्या . [ धवल ] धवलारा - स्त्री . ( आगरी ) लग्नसमारंभात गाणे म्हणणारी स्त्री . - बदलापूर ३५ .\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-chines-food-dangerous-health-2549", "date_download": "2019-01-20T08:43:43Z", "digest": "sha1:GA4MV2UKDAFMGNZXBZT3OZWLE4SGXNQG", "length": 4854, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news chines food dangerous for health | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुम्ही मोठ्या आवडीने आणि चवीचवीने चायनीज खात असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला धक्काच बसेल\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nतुम्ही मोठ्या आवडीने आणि चवीचवीने चायनीज खात असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला धक्काच बसेल\nVideo of तुम्ही मोठ्या आवडीने आणि चवीचवीने चायनीज खात असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला धक्काच बसेल\nहे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय....\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nबीड : राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र...\nकर्जबाजारपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील सारदे येथील शेतकऱ्याने...\nजायखेडा : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल���ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/he-cable-will-be-kept-in-the-state-for-3-hours-on-thursday-evening/", "date_download": "2019-01-20T09:06:11Z", "digest": "sha1:3T2X22UMJWBRBZC6KORSZNFETQCHCWPP", "length": 6660, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुरुवारी सायंकाळी ३ तास राज्यातील केबल बंद ठेवणार - आमदार अनिल परब", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुरुवारी सायंकाळी ३ तास राज्यातील केबल बंद ठेवणार – आमदार अनिल परब\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यभरातील केबल धारकांचा येत्या गुरुवारी सायंकाळचा वेळ हा काहीसा कांटाळवाणा जाणार आहे. कारण ट्रायने जाहीर केलेल्या ‘वाहिनिनुसार पैसे घेण्याचा’ विरोधात राज्यभरातील केबल व्यवसायिक गुरुवारी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राज्यातील केबल बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिल परब यांनी दिली.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nआज ट्रायच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व केबल व्यवसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये निषेध म्हणून गुरुवारी सायंकाळी ३ तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्टार कंपनीच्या वाहिन्यांवर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचा इशारा देखील दिला. त्यासंदर्भातच स्टार कंपनीवर मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याचा निर्णय केबल ऑपरेटर अँन्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनने आजच्या बैठकीत घेतला आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या विरोधात असलेल्या नेत्यावर…\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1", "date_download": "2019-01-20T10:12:06Z", "digest": "sha1:FHJZTJVRJGKXBT63BDS34CH6DFUM5W5Y", "length": 8753, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समुद्र गरुड - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हाइट बेलीड सी ईगल\nउत्क्रोश, श्वेतोदर समुद्र सुपर्ण\nसमुद्र गरुड, वकस, काकण घार, बुरुड, पाण कनेर, कनोर (इंग्रजी: Whitebellid sea eagle; हिंदी: कोहासा, समुद्री उकाब, संपमार) हा गृध्राद्य पक्षिकुळातील एक शिकारी पक्षी आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसमुद्र गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो .डोके ,मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो .तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो .उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीच्या आकाराची यांनी या पक्ष्याची ओळख पटते .हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी V या अक्षरासारखा दिसतो .यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात .हे समुद्र –किनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात .\nमुंबईपासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किर्यावरीलबांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप,अंदमान आणि निकोबार बेट ,तसेच गुजरात मध्ये भटकताना दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात आढळतात .\nहे पक्षी समुद्र किनारी राहतात\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१७ रोजी ०२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616199", "date_download": "2019-01-20T09:43:36Z", "digest": "sha1:RPKECFTOG5MWR3IVWGZDVXCW75TUYALK", "length": 11503, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अटक केलेल्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » अटक केलेल्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध\nअटक केलेल्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध\nपुणे पोलिसांचा सर्वोच्च न्यायालयात दावा, कृतीचे समर्थन\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nनक्षल चळवळ समर्थकांना केलेली अटक ते केवळ विद्रोही विचारसरणीचे आहेत म्हणून नसून त्यांचे नक्षलवादी अतिरेक्यांशी संबंध आहेत, म्हणून आहे, असा दावा पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. या सर्वांविरोधात सरकारकडे भक्कम पुरावा असून त्या पुराव्याच्या आधारेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असाही युक्तिवाद त्यांनी केला.\nभीमा-कोरेगाव दंगल आणि इतर नक्षली आणि नक्षलवादा हिंसाचारासंबंधी पुणे पोलीस सध्या चौकशी करीत आहेत. याच संदर्भात त्यांनी 29 ऑगस्टला तेलगु कवी वरवरा राव, व्हर्नान गोन्साल्विस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना नक्षली कारवायांशी संबंध असल्याचा आरोपांवरून अटक केली होती. त्यामुळे देशभरात डाव्या पक्षांनी काहूर उठविले होते. सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करण्यात येत होता.\nगेल्या 31 डिसेंबरला एल्गार परिषदेने पुण्यात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात हिंसाचार उसळला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nअटक केलेल्या नक्षलसमर्थकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका रोमिला थापर, प्रभात पटनाईक, देवकी जैन, सतीश देशपांडे आणि माजा दारुवाला इत्यादींनी सादर केली आहे. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. मात्र या याचिकाकर्त्यांना अशी याचिका सादर करण्याचा अधिकारच नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली. याचिकाकर्त्यांचा गुन्हय़ाशी काही संबंध नाही. ते आरोपींचे नातेवाईकही नाहीत. तरीही त्यांनी आरोपींच्या वतीने जामीन अर्जही सादर केले आहेत. हे नियमाच्या विरूद्ध आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.\nआरोपींना प्रथमच अटक झालेली नाही. त्यांचा इतिहास कलंकित आहे. त्यांना पूर्वीही अशाच गुन्हय़ांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांना कारावासही घडला आहे. त्यांच्या लॅपटॉप आणि संगणकांमधून अनेक प्रक्षोभक आणि गुन्हय़ांना प्रोत्साहन देणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांवरून त्यांचा हिंसाचाराशी असणारा संबंध स्पष्ट होतो.\nभीमा-कोरेगाव दंगलींनंतर अटक केलेल्या विल्सन आणि गडलिंग व इतरांकडून महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधील मजकुरावरून या सर्वांनी हिंसाचार माजविण्याची किती तयारी केली होती, ते स्पष्ट होते. शस्त्रखरेदी करण्याचा त्यांची योजना होती, असेही उघड झाले आहे. हे सर्व आरोपी गंभीर गुन्हे करण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता, अशी बाजू पोलिसांनी मांडली आहे.\nरीतसर अटकेची अनुमती द्या\nवरील पाच जणांना केवळ स्थानबद्ध ठेवून चौकशी योग्यरित्या पूर्ण होणार नाही. स्थानबद्धतेमुळे त्यांच्या हालचालींवर बंधने आली असली तरी ते त्यांच्या सहकाऱयांच्या संपर्कात राहून इतर ठिकाणी असलेले पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. त्य��ंचे कटकारस्थान व्यापक असून त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी त्यांना अटक करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी प्रतिपादन केले आहे.\nरेश्मा भोसले अपक्ष ; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\nपुण्यातील ‘एमआयटी’ शाळेच्या अटी, मुलींच्या अंतर्वस्त्राचा रंग आणि पाणी पिण्याच्या वेळेवर निर्बंध\nसांघिक नौकानयनात भारताला सुवर्ण\nजुगार अड्ड्यावर छापा, भीतीपोटी एकाची दुसऱ्या मजल्यावरुन उडी\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-news-minister-dilip-kamble-talking-about-journalist-48308", "date_download": "2019-01-20T09:28:31Z", "digest": "sha1:ACYREPE4QG3TU23VWG342WTP5ZUN5XZW", "length": 16871, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "hingoli news minister dilip kamble talking about journalist पत्रकारांना जोड्याने मारीनः दिलीप कांबळे | eSakal", "raw_content": "\nपत्रकारांना जोड्याने मारीनः दिलीप कांबळे\nशनिवार, 27 मे 2017\nदानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ\nदानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ\nहिंगोलीः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या नेत्यानं संयमित भाषेतच उत्तर देणं अपेक्षित आहे. मात्र, जोड्याने मारा अशी मवाली भाषा मंत्र्यांना शोभते का हाच खरा प्रश्न आहे. या आधीही घाबरायला मी काही ब्राम्हण आहे का असे जातीवाचक उद्गारही त्यांनी काढले होते. त्यावर वादळही झाले होते नंतर त्यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.\nएकाचे पाकीट दिले की, दुसऱ्याच्या विरोधात लिहितील अशा पत्रकारांना जोड्याने मारले पाहिजे. आपण दंडूक्‍यावाले पोलिस व पत्रकारांना भीत नाही, अशी टीका पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी तालुक्‍यातील खंडाळा येथे आज (शनिवार) केली. या प्रकाराने पुन्हा एकदा पालकमंत्री दिलीप कांबळे वादात सापडले आहेत. गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्री दिलीप कांबळे हे शिवार संवाद कार्यक्रमासाठी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. ग्रामीण भागात विकास कामाची उदघाटने व शेतकऱ्यांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम सूरु होते. त्यापैकी आज खंडाळा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nया वेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, आपण दंडूकेवाले पोलिस व पत्रकारांना कधी भीत नाही. या उलट पोलीस अन् पत्रकार काय पाकीटे घेतली काही करतात. एकाचे पाकीट घेतील व दुसऱ्याच्या विरोधात बातम्या लिहितील अशा लोकांना जोड्याने मारले पाहीजे अशी टीका त्यांनी केली. खंडाळा येथे कार्यक्रमात ही टीका केल्यानंतर माध्यमामध्ये पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या विरोधात संताप सुरु झाला. मात्र, तोपर्यंत पालकमंत्री श्री. कांबळे हे दौरा आटोपून निघून गेले होते.\nत्यानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बाजू मांडण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांनी तातडीने एक प्रसिध्दीपत्र काढून पालकमंत्र्याच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्र्यांना केवळ चुकीच्या पध्दतीने पत्रकारीता करणाऱ्याच्या बद्दल बोलले आहे ते सरसगट सर्व माध्यमांना लागू होत नाही. या उलट पालकमंत्र्यांना माध्यमामार्फत बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, अशी पून्हा टीका माध्यमावरच केली. त्यामुळे हा वाद अधीकच वाढला आहे.\n13 मार्च रोजी कांबळे ब्राह्मणांबद्दल काय बोलले होते \nराज्यात दलालाची दलाली बंद झालीये. त्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्याचं काम करतात. काल एवढा चांगला कार्यक्रम झाला. या राज्यातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला. त्यानंतर आम्ही निघून गेल्यानंतर घोषणाबाजी केली. हिंमत असेल तर माझ्यासमोर करा. मुस्काटात हाणले असते...मी ही दलित आहे मी काय ब्राम्हण आहे का हे सरकार दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोटं दुखायला लागली.\nसव्वाशे कोटींच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य- अमित शहा\nलष्कराच्या कारवाईत बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी ठार\nनाशिकमधील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू\nकाश्‍मिरमधील सोशल मिडियावरील बंदी हटविली\nयंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना दिलासा\nकाश्‍मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nपुन्हा हेलिकॉप्टर अन्‌ पुन्हा प्रवास\nहम भी सबको देख लेंगे - नारायण राणे\nमराठ्यांचा इतिहास पोचणार अटकेपार\nगाव करील ते राव काय करील...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से���टर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/6112-rss-wants-gadkari-as-next-pm-says-hardik-patel", "date_download": "2019-01-20T08:54:06Z", "digest": "sha1:E6AGJAKD4YPMTC4CS5IXFSK63V7KG4VY", "length": 7291, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "‘संघाला मोदी नकोसे, पंतप्रधानपदी हवेत गडकरी’ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘संघाला मोदी नकोसे, पंतप्रधानपदी हवेत गडकरी’\nजय महाराष्ट्र न्यूज, अकोला\n‘सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींवर नाराज असून नितीन गडकरी 2019 ला पंतप्रधान व्हावेत अशी संघाची इच्छा आहे,’ असा धक्कादायक दावा पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. भाजपसह एनडीएच्याही जागा कमी व्हाव्यात ज्यामुळे मोदींचा अडथळा दूर होऊन गडकरींना पंतप्रधान करता येईल असा संघाचा विचार असल्याचा गौप्यस्फोट हार्दिक यांनी केला आहे. विदर्भ युथ फोरमच्यावतीने आयोजित अकोल्यातील एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.\nया कार्यक्रमात त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली. 2019 मध्ये जर पुन्हा मोदी सत्तेवर आले तर राष्ट्रपती राजवट लागू होवून पुन्हा निवडणूकाच होणार नाहीत, असं म्हणत त्यांनी मोदींच्या एकाधिकारशाहीवर बोट ठेवले. पुढे ते म्हणाले की, नागपुरात आल्यावर दीक्षाभुमीबद्दल समजले. हा जरी संघाचा बालेकिल्ला असला तरी म्हणून ही लगेच संघभूमी होत नाही. नागपूर ही दीक्षाभुमीच राहणार, असं म्हणत त्यांनी संघालाही टोला लगावला.\nविदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. तर जागृत होत हक्कासाठी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं आहे.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा ��णि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/governments-hand-relief-families-45933", "date_download": "2019-01-20T09:22:56Z", "digest": "sha1:JL3NUZRQ7DQ75ABNZJP45HT4ZE6RNFOQ", "length": 12294, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government's hand relief for families सरकार कुटुंबीयांसाठी सरसावले मदतीचे हात | eSakal", "raw_content": "\nसरकार कुटुंबीयांसाठी सरसावले मदतीचे हात\nगुरुवार, 18 मे 2017\nपिंपरी - ‘नियतीच्या चक्रव्यूहात कोलमडले ‘सरकार’ असे वृत्त बुधवारी (ता. १७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम मजूर कालीपद सरकार यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला.\nपिंपरी - ‘नियतीच्या चक्रव्यूहात कोलमडले ‘सरकार’ असे वृत्त बुधवारी (ता. १७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम मजूर कालीपद सरकार यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला.\nपाच वर्षांपूर्वी उर्से येथील बांधकाम साइटवर कालीपद यांना विजेचा धक्का बसून ९० टक्के अपंगत्व आले आहे. त्यांची व्यथा ‘सकाळ’ने मांडली व मदतीसाठी अनेकजण पुढे आले. कष्टकरी संघर्ष महासंघाने २५ किलो गहू, तांदूळ, ज्वारी, तेल आदी वस्तू दिल्या. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नंदकिशोर राठोड, साईनाथ खंडीझोड, मधुकर वाघ, कासीम तांबोळी, ओमप्रकाश मौर्य, फरीद शेख उपस्थित होते. पिंपळे सौदागर येथील बांधकाम व्यावसायिक संतोष हांडे यांनी शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपये दिले.\nस्वतःच्या निवृत्ती वेतनातील एक हजार रुपये दरमहा कालीपद यांच्या बॅंक खात्यात जमा करणार असल्याचे चिखलीतील ज्येष्ठ नागरिक टोणकर यांनी सांगितले. जनसेवा सोशल फाउंडेशनचे मनोज वंजारी यांनी तीन हजार रुपये मदत केली. थेरगावमधील सखी नर्सिंग होमतर्फे डॉ. जबीम पठाण यांनी कालीपद यांच्या मुलांना मदत केली. तळेगाव दाभाडे येथील डॉ. शाळिग्राम भंडारी यांनी पाच हजार रुपये देऊ केले आहेत. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे पदाधिकारी महेंद्र कदम यांनी धान्य स्वरूपात मदत केली.\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619666", "date_download": "2019-01-20T09:19:01Z", "digest": "sha1:RRGXRKGBSKZSZZ5TI2GH3W6ZRPMRPTD6", "length": 5907, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाशिकमध्ये स्वाईन फ्लयूने तिघांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नाशिकमध्ये स्वाईन फ्लयूने तिघांचा मृत्यू\nनाशिकमध्ये स्वाईन फ्लयूने तिघांचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला.\nशहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असताना या गणेशोत्सवावर स्वाईन फ्ल्यूसह साथीच्या आजारांचे सावट आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. जुलै महिन्यापासून आजार अधिक बळावला आहे.\nगेल्या दीड-दोन महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने 20 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 100 हून जास्त जणांना लागण झाली. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 18, तर जिह्यातील इतर रुग्णलयांमध्ये 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nस्वाईन फ्ल्यूच्या औषधवरचे एफडीएचे निर्बंध हटवण्यात आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये औषधसाठा उपलब्ध झाला असून, जिल्हा रुग्णलयात 40 हजाराहून अधिक टॉमी फ्ल्यूच्या गोळय़ा उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयातही या गोळय़ांचा पुरवठा केला जात आहे.\nमालगाडीचे डबे घसरले , हार्बर मार्गाची वाहतूक विस्कळीत\nराज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर ; भूषण अहिरे प्रथम\nपुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार\nइस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांचा भाजपात प्रवेश\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आं��रराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rajendra-kondhare-on-maratha-reservation/", "date_download": "2019-01-20T09:06:30Z", "digest": "sha1:TRE6YBKVJG7MKF6B2XGKFAJXW2GZPNW2", "length": 13593, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरक्षण न्यायालयात टिकवणे ही जबाबदारी सरकारची : मराठा क्रांती मोर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआरक्षण न्यायालयात टिकवणे ही जबाबदारी सरकारची : मराठा क्रांती मोर्चा\nसोलापूर/सूर्यकांत आसबे : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात संमत केले परंतु संविधानिक तत्त्वावर मिळालेले मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे.जर या आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिली तर मराठा समाज वेगळी भूमिका घेईल त्याचसोबत न्यायालयीन लढाई लढेल असे स्पष्ट भूमिका मराठा समाजातील पुणे विभागाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मांडली .रविवारी सायंकाळपर्यंत सोलापुरात राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक चालली , याप्रसंगी ते बोलत होते.\nकेवळ आरक्षण मिळाले म्हणजे समाज सुजलाम-सुफलाम होणार नाही, तर भविष्यात समाजासमोर खूप मोठी आव्हाने आहेत.राज्यात संस्थात्मक पातळीवर नेटवर्क ची गरज आहे.मराठा समाजातील युवक युवतींना दिशा देणे गरजेचे आहे. समाजातील ‘क्लास’ वर्गाने ‘मास’ वर्गाकडे पहावे त्यामुळे समाजातील दरी कमी होईल. मराठा समाजातील सर्व घटकांना सोबत घेणे हे गरजेचे आहे हे सांगताना ते पुढे म्हणाले की समाजामध्ये पॉलिटिकल व्हॅल्यूही कमी आहे. समाजातील प्रत्येक घटकांसोबत संवाद साधा. संवाद नाही ठेवले तर प्रश्न कसे मांडणार मराठा दलित आणि मुस्लिम असा संघर्ष निर्माण होणार नाही .कारण एक आमदार जलील सोडला तर मुस्लिम समुदायाने मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे.येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असे त्यांनी बैठकीत सांगितले.\nमराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज सोलापुरातील मनोहर संस्कृतीक भवन येथे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील मराठा समन्वयक, विविध पदाधिकारी व मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास या बैठकीत सुरुवात झाली या बैठकीचे प्रास्ताविक माऊली पवार तर सुत्रसंचालन प्रा.गणेश देशमुख यांनी केले.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nमराठा समाजाने शासनाकडे एकूण वीस मागण्या केल्या होत्या त्यापैकी काही मागण्या केल्या आहेत. त्यापैकी कोपर्डीची घटना असून त्यातील आरोपी यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मुख्य मागणी होती.तदनंतरची मागणी ही मराठा आरक्षण अशी होती आणि याच मागणीने मुख्य जोर पकडला. याचे प्रमुख कारण म्हणजे मराठा समाजात असलेलं मागासलेपण.त्यामुळेच शासनाने जरी मराठा आरक्षण विधेयक संमत केले असले तरी न्यायालयीन पातळीवर टिकवण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि त्याबाबत शासन गंभीर दिसत नाही असे याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे म्हणाले.\nते पुढे म्हणाले की, एकेकाळी मी ही आरएसएस चा कार्यकर्ता होतो परंतु आज याच आरएसएस ला हद्दपार करण्यासाठी काम करतोय.मीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सारखाच संघाच्या मुशीत तयार झालेला कट्टर कार्यकर्ता आहे.न्यायमूर्ती गायकवाड यांचा अहवाल हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा पाया आहे.समाज परिवर्तनाचे माध्यम हे आरक्षण असून मराठा समाज हा आदिवासी सारखे जीवन जगत आहे.त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी आरक्षण हवेच. सरकारने सुनावणीच्या वेळेस मोठा हलगर्जीपणा दाखवला. या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे हे अवघड आहे असे सांगतानाच ते म्हणाले की आरक्षणाच्या बाबत सरकार गंभीर नाही.येत्या 23 तारखेच्या सुनावणीला जर या आरक्षणाला स्थगिती दिली तरआम्ही वेगळी भूमिका घेऊ .यावेळी संपूर्ण राज्यातील विविध शहरांमधील मराठा समन्वयक रविवारच्या बैठकीत उपस्थित होते.\nआजच्या राज्यस्तरीय बैठकीत सुहास सावंत, डॉक्टर स्मिता पाटील, ऍडव्होकेट स्वाती नखाते, भानुदास जाधव,रघुनाथ चित्रे पाटील, शांताराम बापू कुंजीर,प्रशांत इंगळे, विजय पवार,विजय काकडे, मनोज पाटील,संजय मिस्कीन, नंदाताई शिंदे, निर्मला शेळवणे यांची भाषणे झाली . त्यांनी आरक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले व्यक्त केले तसेच आरक्षणासाठी जीव देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आली.\nस्वाईन ���्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय…\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये मी प्रवेश करणार नाही, अथवा त्या पक्षाची उमेदवारीही घेणार नाही, असे ठणकावून सांगत…\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-IFTM-infog-best-6-budget-cars-for-women-5797127-PHO.html", "date_download": "2019-01-20T09:12:53Z", "digest": "sha1:BTKM45ODXC3UGF4BFRIVUJLY4TPVZLDT", "length": 8025, "nlines": 192, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Best 6 Budget Cars For Women | महिलांसाठी बेस्ट आहेत या 6 कार, किंमत चार लाखांपासून पुढे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहिलांसाठी बेस्ट आहेत या 6 कार, किंमत चार लाखांपासून पुढे\nकारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला\nनवी दिल्ली - कारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या सेग्मेंटच्या कार असतात. काय पुरुष लहान हॅचबॅक कार चालवू शकत नाहीत, की महिला मोठ्या एसयुव्ही कार चालवू शकत नाहीत कारचे उत्पादन महिला अथवा पुरुषांसाठी वेगळे केले जात नाही. तरीसुद्ध काही कार महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत.\nनिल्सनच्या एका सर्वेक्षणानुसार, जास्तीत जास्त ग्राहक वारंवार बदलाव्या लागणाऱ्या गिअरपासून सुटकारा मिळवू इच्छित आहेत. हे ग्राहक ऑटोमॅटीक गिअर शिफ्ट कारला प्राधान्य देत आहेत. अभ्यासानुसार महिलांना आता स्वत:ची स्वतंत्र कार हवी आहे, अथवा ऑटोमॅटीक कार हवी आहे. महिलांसाठी खास असलेल्या या कारची माहिती खास तुमच्यासाठी देत आहोत.\nमारुती सुझुकी सेलेरिओ- एएमटी\nकिंमत - 4.72 ते 5.25 लाख रुपये\nइंजिन - 998 सीसी\nपावर : 67 बीएचपी\nटॉर्क : 90 एनएम\nपुढे वाचा - या कार आहेत महिलांसाठी खास\nकिंमत : 3.78 लाख से 4.56 लाख रुपये\nइंजिन : 999 सीसी\nपावर : 67 बीएचपी\nटॉर्क : 91 एनएम\nह्युंडई ग्रँड आय 10 - एएमटी\nकिंमत : 6 लाख से 6.87 लाख रुपये\nइंजिन : 1197 सीसी\nपावर : 82 बीएचपी\nकिंमत : 4.75 लाख रुपये\nइंजिन : 1196 सीसी\nपावर : 64.7 केडब्‍ल्‍यू\nटॉर्क : 112 एनएम\nकिंमत : 5.25 लाख रुपये\nइंजिन : 1200 सीसी\nपावर : 84 बीएचपी\nटॉर्क : 114 एनएम\nमारुती सुझुकी ऑल्‍टो के10 (एएमटी)\nकिंमत : 4.1 लाख रुपये\nइंजिन : 998 सीसी\nपावर : 67 बीएचपी\nटॉर्क : 90 एनएम\nसुझुकी स्विफ्टचे स्पेशल एडिशन Swift Attitude लॉन्च, इतकी आहे किंमत; जाणून घ्या काय आहे यात खास\nमहिंद्रा यांनी जाहीर केली मोठी ऑफर; त्यांच्या कारला भारतीय नाव सुचवा, दोन कार मोफत मिळवा\nया कार कंपनीची चलाखी तिच्यावरच पडली महागात, भारतात लागला 171 कोटी रूपयांचा दंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samna-editorial-controversial-statement-on-hanuman/", "date_download": "2019-01-20T09:51:20Z", "digest": "sha1:LYOYLFXBZTEYIEXZU26OBAREEFGJWOEK", "length": 19340, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत ! – शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत \nटीम महाराष्ट्र देशा : गेले अनेक दिवस हनुमानाची जात कोणती आहे या विषया संदर्भात भाजप नेते हनुमानाची जात पडताळणी करत आहेत. भाजप नेते आपल्या बुद्धीला झेपेल अशा ज्ञानकोशाचा अभ्यास करून हनुमानाच्या विविध जाती ठामपणे माध्यमांद्वारे सांगत आहेत. त्यावर सामना च्या संपादकीय मधून हनुमानाच्या जातीचे विविध प्रदर्शन वेळीच थांबवावे असा इशारा देण्यात आला आहे, आणि जर नवीन रामायण लिहित असाल आणि त्याची सुरवात ‘हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी झाली असेल तर रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्���े तयार ठेवावीत’ असा टोला देखील सामन्याच्या संपादकीय द्वारे भाजप सरकारला मारण्यात आला आहे.\nनक्की काय म्हंटले आहे सामन्याच्या संपादकीय मध्ये \nभगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘भाजपचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत \nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nअयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधायचे राहिले बाजूला, पण भारतीय जनता पक्षात रामभक्त हनुमानाच्या जातीवरून पंचायत सुरू झाली आहे. भक्ती आणि निष्ठsचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. जिथे राम तिथे हनुमान हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठेचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे त्याची जात कोणती व धर्म कोणता या फालतू चौकशा हव्यातच कशाला नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाबली हनुमान दलित असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हनुमान हे आपल्याच जातीचे कसे यावर अनेकांनी दाखले दिले. आता भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार बुक्कल नवाब यांनी महाबली हनुमानास ‘मुसलमान’ असल्याचे प्रमाणपत्र दिले व संघ परिवाराची गोची केली. आता श्रीरामाचे मंदिर उभे राहील तेव्हा महाबली हनुमानाचे काय करायचे, असा प्रश्न संघ परिवाराच्या धर्मसभेस पडला असेल. मुळात हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार नालायकीच आहे. योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेच एक धर्मांध कार्यमंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी विधिमंडळात सांगितले, ‘छे, छे, महाबली हनुमान हे फक्त ‘जाट’ होते.’ या महाशयांनी पुढे सांगितले ते महत्त्वाचे, ‘जो दुसरों के फटे में अपना अपना पैर फंसा सकते है वह हनुमानजी हो सकते है नुकत्याच संपलेल्या विधानसभा ���िवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाबली हनुमान दलित असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हनुमान हे आपल्याच जातीचे कसे यावर अनेकांनी दाखले दिले. आता भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार बुक्कल नवाब यांनी महाबली हनुमानास ‘मुसलमान’ असल्याचे प्रमाणपत्र दिले व संघ परिवाराची गोची केली. आता श्रीरामाचे मंदिर उभे राहील तेव्हा महाबली हनुमानाचे काय करायचे, असा प्रश्न संघ परिवाराच्या धर्मसभेस पडला असेल. मुळात हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार नालायकीच आहे. योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेच एक धर्मांध कार्यमंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी विधिमंडळात सांगितले, ‘छे, छे, महाबली हनुमान हे फक्त ‘जाट’ होते.’ या महाशयांनी पुढे सांगितले ते महत्त्वाचे, ‘जो दुसरों के फटे में अपना अपना पैर फंसा सकते है वह हनुमानजी हो सकते है हनुमानजी मेरे जाती के थे हनुमानजी मेरे जाती के थे’ मंत्र्यांचे हे विधान उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या ‘रेकॉर्ड’वर आहे. हा आता सरकारी दस्तऐवज झाला. हनुमानाची जातपंचायत एवढय़ावरच थांबलेली नाही. समाजवादी पार्टीचे आमदार शतरुद्र प्रकाश यांनी सांगितले, ‘हनुमान वनवासी, गिरीवासी होते.’\nतिकडे बागपतच्या आमदारांनी हनुमान हे ‘आर्य’ असल्याचा शोध लावला, तर सभागृह नेते डॉ. दिनेश शर्मा यांनी तर सीतामाई म्हणजे ‘टेस्ट टय़ूब बेबी’ असल्याचा शोध लावला. भाजपचे एक खासदार हरी ओम पांडे यांनी ‘हनुमानजी ब्राह्मण, तर जटायू मुस्लिम होते’ असे म्हटले तर उदित राज या खासदारांनी हनुमान ‘आदिवासी’ असल्याचे सांगितले. जैन आचार्य निर्भय सागर हे हनुमानाला जैन ठरवून मोकळे झाले. आता हनुमानाच्या या ‘जात पंचायती’त माजी क्रिकेटपटू आणि भाजपचेच खासदार कीर्ती आझाद यांनीही ‘उडी’ घेतली आहे. त्यांना हनुमान हा चिनी असल्याचा साक्षात्कार झाला आहे. हनुमान चीनहून आला होता आणि तसा दावा चिनी लोकांकडूनच केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अशा तऱहेने उत्तर प्रदेशात नवे रामायण लिहिले जात असून रामायणातील प्रमुख पात्रांना जातीची लेबले चिकटवली गेली आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे आहे, पण हे लोक रामभक्ताची जात शोधत आहेत. हनुमान गढी नावाचे स्थान अयोध्येत आहे. आता हनुमान मुसलमान असल्याचे भाजपचे आ���दार सांगतात. म्हणजे हनुमान गढीसुद्धा कधीकाळी मशीदच होती व आता त्या गढीबाबतही वाद निर्माण करा अशी योजना आहे कायमहाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच सुरू आहे. मात्र तरीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे गप्पच आहेत. हेच जर मुस्लिम किंवा ‘पुरोगामी’ मंडळींनी केले असते तर याच हिंदुत्ववाद्यांनी त्याविरुद्ध प्रचंड गदारोळ केला असता. मुळात हनुमानाचे सारे जीवन राममय होते. हनुमानाने रामासाठी त्याग,युद्ध केले. संकटाच्या वेळी हनुमान रामाच्या पुढेच उभे राहिले. हनुमान व त्यांची सेना नसती तर रामाचे वनवासी जीवन बेचव, अर्थशून्य झाले असते.\nअसंग व अधर्माचा पराभव करण्यासाठी हनुमान प्रभू श्रीरामांचे उजवे हात झाले. हनुमानाशिवाय लंकादहन अशक्य होते. त्यामुळे रामायणात, हिंदू धर्मात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या बरोबरीने स्वामिभक्त हनुमानाचे स्थान आहे. हनुमान बाहुबलीच होता व त्याने अनेकांच्या शक्तीचे गर्वहरण केले. रावणाचे चौदा चौकडय़ांचे राज्य रामाने धुळीस मिळवले ते हनुमानाच्या साथीने. हनुमानाची रामभक्ती अवर्णनीयच होती. लंकादहन करून राम-सीता अयोध्येत गेले. राम दरबारात मोठाच जल्लोष झाला. रामाच्या चरणाशी हनुमान बसले होते. सीतेने अयोध्येची राणी म्हणून अनेकांना ‘भेटवस्तू’ दिल्या. आपल्या गळय़ातील एक मोत्याचा हार तिने हनुमानास दिला. हनुमानाने तो हार घेतला आणि त्यातील एक एक मणी दाताने फोडू लागला. यावर सीता माई स्वतःशीच म्हणाल्या, ‘काय हे मी इतक्या प्रेमाने मोतीहार दिला, पण त्यास या मोत्याची किंमत काय कळणार मी इतक्या प्रेमाने मोतीहार दिला, पण त्यास या मोत्याची किंमत काय कळणार शेवटी माकड ते माकडच शेवटी माकड ते माकडच’ यावर अंतर्यामी हनुमान म्हणाले, ‘माई, मला तुमच्या मोत्याचे काय मोल’ यावर अंतर्यामी हनुमान म्हणाले, ‘माई, मला तुमच्या मोत्याचे काय मोल मी त्या मोत्यात राम आहेत काय मी त्या मोत्यात राम आहेत काय ते पाहत आहे’ असा हा रामभक्त महाबली हनुमान. भगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘भाजपचे काही लोक अतिरेक�� बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nपुणे : राज्यातील सरकार दुष्काळ जाहीर करते, पण उपाययोजना कुठे आहेत. चारा छावण्या नाहीत, पाण्याचे टँकर नाहीत,…\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-HDLN-reliance-jio-offers-big-data-plan-of-india-1tb-4g-data-5835266-PHO.html", "date_download": "2019-01-20T08:59:22Z", "digest": "sha1:4LE4NKGDAL4GJUJDK6GUCY7J7EOQRVU6", "length": 8312, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Reliance Jio Offers Big Data Plan Of India; 1TB 4G Data | हा आहे भारतातील सर्वात मोठा इंटरनेट डाटा प्लॅन, वर्षभर सर्वकाही मिळणार फ्री", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहा आहे भारतातील सर्वात मोठा इंटरनेट डाटा प्लॅन, वर्षभर सर्वकाही मिळणार फ्री\nकंपनीकडे आतापर्यंत 20 प्लॅन आहेत. मात्र हा प्लॅन वेगवेगळ्या कॅटिगरीमध्ये दिला जात आहे. यातील एक कॅटिगरी फक्त जिओ फोनसाठी\nनवी दिल्ली - स्वस्त दरात इंटरनेट आणि कॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या रिलायन्सने जिओ यूजर्ससाठी डाटा प्लॅन आणला आहे. कंपनीकडे आतापर्यंत 20 प्लॅन आहेत. मात्र हा प्लॅन वेगवेगळ्या कॅटिगरीमध्ये दिला जात आहे. यातील एक कॅटिगरी फक्त जिओ फोनसाठी आहे. आता कंपनी एक नवा प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी 1024GB 4G डाटा दिला जाणार आहे. हा इंडियातील सर्वात मोठा डाटा प्लॅनदेखील आहे. मात्र या प्लॅनचा फायदा फक्त निवडक यूजर्सला मिळणार आहे.\nया यूजर्सला मिळणार फायदा\n- रिलायन्स जिओने भारतातील सर्वात मोठा डाटा प्लॅन आणला आहे तो फक्त सॅमसंग गॅलेक्सी S9+ आणि S9 स्मार्टफोन खरेदीवरच मिळणार आहे. जे यूजर्स हे स्मार्टफोन रिलायन्स जिओच्या ऑफिशियल वेबसाइटवरुन खरेदी करतील त्यांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांना 4999 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.\n- या प्लॅनमध्ये 1TB सोबत अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. सोबतच कॉलिंग, रोमिंग, एसएमएस यासर्व सर्व्हिसेज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. जर एक वर्षाच्या आत तुमचा 1026GB 4G डाटा संपला तर 2G स्पीड मिळणार आहे. या रिचार्जवर 1500 रुपयांचा अतिरिक्त फायदाही मिळणार आहे. ़\nजिओचा सर्वात मोठा डाटा प्लॅन\n- हा रिलायन्स जिओचा सर्वात मोठा डाटा प्लॅन आहे. कंपनीकडे याशिवायही अनेक डाटा प्लॅन आहेत.\n- कंपनीचा नियमीत 4999 रुपयांचा प्लॅनमध्ये 350GB डाटा मिळतो. तर सॅमसंग फोनसोबत त्याच किंमतीत 650GB डाटा मिळतो. दुसरीकडे, कंपनीचा सर्वात महागडा डाटा प्लॅन 9999 रुपयांचा आहे. यामध्ये 750GB डाटा मिळतो. एकूणच सॅमसंग फोनसोबत कंपनी कमी किंमतीत भरपूर डाटा देत आहे.\nपुढील स्लाइडवर जाणून घ्या सर्व डाटा प्लॅनबद्दल...\nDTH च्या मंथली रिचार्जची काळजी सोडा, कारण मोफत पाहू शकाल सर्व टीव्ही चॅनल्स, फक्त करावे लागेल हे काम\nवापरायचे असेल फ्री WIFI, तर मग फॉलो करा या टीप्स...\n28 जानेवारीला लाँच होणार Samsung चे खास स्मार्टफोन, दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेराने सुसज्ज; कमी किमतीत मिळणार इतके फीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2019-01-20T09:09:47Z", "digest": "sha1:AVTQ366RT5MD2QO7YWYYIKD7KZJRCB3T", "length": 2708, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:मराठी कवी - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी कविंवरील लेख या वर्गात आहेत.\n\"मराठी कवी\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१२ रोजी ०८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-���लाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra.gov.in/1144/Cabinet-Decisions", "date_download": "2019-01-20T08:52:01Z", "digest": "sha1:BT2SA3JUGJAPMZNKCX7NQC5GMXYHM747", "length": 3577, "nlines": 47, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "मंत्रिमंडळ निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nदिनांकापासून दिनांकापासूनची तारीख निवडल्यावर, तीच तारीख दिनांकापर्यंतसाठी निवडली जाईल\nएकूण बाबी : ३०५\nपान क्र. : / ३१\n१ २ ३ ४ पुढचा > अंतिम >>\n1 मंत्रिमंडळ निर्णय 15 जानेवारी, 2019 (मंत्रिमंडळ बैठक क्र.207) 15-01-2019 208\n2 मंत्रिमंडळ निर्णय 08 जानेवारी, 2019 (मंत्रिमंडळ बैठक क्र.206) 08-01-2019 165\n3 मंत्रिमंडळ निर्णय 01 जानेवारी, 2019 (मंत्रिमंडळ बैठक क्र.205) 01-01-2019 144\n4 मंत्रिमंडळ निर्णय 27 डिसेंबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठक क्र.204) 27-12-2018 173\n5 मंत्रिमंडळ निर्णय 20 डिसेंबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठक क्र.203) 20-12-2018 230\n6 मंत्रिमंडळ निर्णय 11 डिसेंबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठक क्र.202) 11-12-2018 180\n7 मंत्रिमंडळ बैठका 19 नोव्हेंबर, 2018 ते 30 नोव्हेंबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठका क्र. 200-201) 19-11-2018 48\n8 मंत्रिमंडळ निर्णय 13 नोव्हेंबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठक क्र.199) 13-11-2018 151\n9 मंत्रिमंडळ निर्णय 01 नोव्हेंबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठक क्र.198) 01-11-2018 162\n10 मंत्रिमंडळ निर्णय 23 ऑक्टोबर, 2018 (मंत्रिमंडळ बैठक क्र.197) 23-10-2018 160\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण अभ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: २६-०४-२०१३\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-call-drop/", "date_download": "2019-01-20T08:27:50Z", "digest": "sha1:QPPMAHXB75FOEYEDM7AUKXGTTQ6GQZUA", "length": 8021, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉलड्रॉपचे प्रमाण वाढल्यामुळे ग्राहक हैराण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉलड्रॉपचे प्रमाण वाढल्यामुळे ग्राहक हैराण\nनवी दिल्ली – टेलिकॉम कंपन्या जून-सप्टेंबर या कालावधीत सर्व्हिस बेंचमार्क क्वालिटीच्या आधारावर काहीशी डळमळीत राहिल्यामुळे ग्राहकांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. ट्रायने आपला एक अहवाल सादर केलेला आहे. यात काही मोबाईल कंपन्याच्या कॉल सेवेत कॉलड्रॉप वाढले असल्याचे नोंदवण्यात आहे.\nसदरची समस्या ही नेटवर्कच्या समस्येमुळे निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. ग्राहकांना योग्य सेवा देण्यात आयडिया आणि व्होडाफोन यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश, आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये आयडीयाच्या नेटवर्कची समस्या तयार झाली.\nतर अन्य ठिकाणी व्होडाफोनचे नेटवर्कमध्ये बिघाड होत गेल्याने कॉल ड्रापची समस्येत मोठी वाढ होत गेल्याची नोंद यावेळी केली आहे. ग्राहकांना योग्य सेवा देण्यात कमी प्रयत्न होत आहेत व त्यात ग्राहकांच्या नुकसानीची रक्‍कम ही परत करण्यास कंपनीकडून योग्य प्रयत्न करण्यात आले नसल्याचे दिसून आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nउरलेल्या काळातही सरकार निष्क्रिय राहणार- चिदंबरम\n…तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपातून बाहेर पडावे\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-toor-scam-mumbai-enquiry-orders-subhash-deshmukh-2538", "date_download": "2019-01-20T09:24:35Z", "digest": "sha1:MABGFWRE5LM3KBPAX3554SWWUKXOUJ3B", "length": 9035, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news toor scam mumbai enquiry orders by subhash deshmukh | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, दोषी आढळल्यास निलंबन अटळ - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख\nतूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, दोषी आढळल्यास निलंबन अटळ - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख\nतूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, दोषी आढळल्यास निलंबन अटळ - सहकार आणि प���न मंत्री सुभाष देशमुख\nतूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, दोषी आढळल्यास निलंबन अटळ - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख\nतूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, दोषी आढळल्यास निलंबन अटळ - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nतूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांचं SaamTVला आश्वासन\nVideo of तूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार, सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांचं SaamTVला आश्वासन\nराज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. ३५ रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.\nशासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील असं आश्वासन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांनी दिले आहेत.\nराज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. ३५ रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे.\nशासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील असं आश्वासन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांनी दिले आहेत.\nWebTitle : तूर घोटाळा प्रकरणी चौकशी होणार - सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख\nतूर गैरव्यवहार विभाग sections सुभाष देशमुख\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी विविध...\nमुंबई - ल��कसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nमराठा आरक्षणानंतर 4 हजार पदांसाठी भरती सुरू\nमराठा समाजाला सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्यानंतर, राज्य सरकारनं...\nगोळीबार प्रकरणः आर्थिक वादातूनच काकाचा खून\nरत्नागिरी - आर्थिक व्यवहारातून आणि मारहाणीचा बदला घेण्यासाठी रविवारी रात्री चालत्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1998", "date_download": "2019-01-20T08:36:24Z", "digest": "sha1:ZBKBCILYCQP4IPQ74DUQZXLIUCKIC4OG", "length": 6498, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news pune RTO fir | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंधरवड्यात परत पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग\nपंधरवड्यात परत पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग\nपंधरवड्यात परत पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग\nपंधरवड्यात परत पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग\nमंगळवार, 19 जून 2018\nपंधरवड्यात परत एकदा पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग लागलीये. पुण्यातील संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयाला ही आग लागली होती. आगीचं कारणं नेमकं कळू शकलेलं नाही. दरम्यान, खासगी वाहनांच्या हिशोबाची कागदपत्र ठेवण्याच्या जागेजवळ ही आग लागल्याचं समजतंय. 10 ते 12 दिवसांतली ही दुसरी घटना आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाला तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय\nपंधरवड्यात परत एकदा पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग लागलीये. पुण्यातील संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयाला ही आग लागली होती. आगीचं कारणं नेमकं कळू शकलेलं नाही. दरम्यान, खासगी वाहनांच्या हिशोबाची कागदपत्र ठेवण्याच्या जागेजवळ ही आग लागल्याचं समजतंय. 10 ते 12 दिवसांतली ही दुसरी घटना आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाला तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (त��. 17)...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ...\nओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर\nओबीसी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणूक जवळ...\nमुंबई : बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना शिवसेना भाजप मात्र या प्रश्‍...\nदारु दुकानावर हल्लाबोल; महिला आक्रमक\nऔरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/SIT-eager-to-take-over-the-suspects-in-Maharashtra/", "date_download": "2019-01-20T08:50:00Z", "digest": "sha1:E3VXKH3PSDNU75O3CQNQ5DA7NCDCCUA5", "length": 7511, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्रातील संशयितांच्या ताब्यासाठी एसआयटी उत्सुक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › महाराष्ट्रातील संशयितांच्या ताब्यासाठी एसआयटी उत्सुक\nमहाराष्ट्रातील संशयितांच्या ताब्यासाठी एसआयटी उत्सुक\nडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये साम्य असून संशयित एकाच संघटनेतील असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. यामुळे गौरी हत्ये प्रकरणी कर्नाटक विशेष तपास पथकाने (एसआयटी) महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.\nमहाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक व सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आदींना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे व इतर साहित्य जप्त केले. त्यांची चौकशी केल्यानंतर गौरी लंकेश हत्येशी त्यांचा संबंध असल्याची माहिती उघडकीस आली. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला मास्टरमाईंड अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीत अनेकांची नावे होती. काहींच्या घरचा पत्ता, संपर्क क्रमांक त्यामध्ये होते. त्यानुसार विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.\nमहाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गौरी हत्येप्रकरणी अधिक माहिती मिळविण्यासाठी कर्नाटक एसआयटी प्रयत्न करत आहे. संशयितांना सीबीआय कोठडी मिळाली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेसाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यार्पंयत एसआयटीकडून संशयितांची चौकशी शक्य आहे.\nऑगस्टमध्येच करायची होती हत्या\nगौरी लंकेश हत्येचा कट आखण्यात आल्यानंतर त्यासाठी संशयितांनी बेळगावातील संशयित भरत कुरणे याच्या शेतात पिस्तूल चालविण्याचा सराव सुरू केला. याच काळात हुबळीतील संशयित गणेश मिस्कीन याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे तो काही दिवस सरावात भाग घेऊ शकला नाही. या कटातील मास्टरमाईंड असणार्‍या अमोल काळेच्या नियोजनानुसार गणेश मिस्कीनच्या जागी इतराला नियुक्त करणे शक्य झाले नाही.\nपरशुराम वाघमारे, भरत कुरणे, अमित बद्दी आणि आणखी दोघांवर हत्येची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गोळी झाडणार्‍याला मोटारसायकलीवरून गौरी यांच्या घरापर्यंत नेण्याची सूचना गणेशला करण्यात आली होती. त्याच्या जागी इतर व्यक्तीवर ती जबाबदारी सोपविण्यास काळेने नकार दिला. त्यामुळे गतवर्षी ऑगस्ट महिन्यातच गौरी यांच्या हत्येसाठी सर्व तयारी करण्यात आली तरी मिस्कीनच्या वडिलांच्या निधनामुळे महिनाभर कट पुढे ढकलण्यात आला. गौरी यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी झाली होती.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/Dec/21/thane-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B1%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B7%E0%A4%A0%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B8-c2f9c6fc-04a9-11e9-9dfc-12bd80de570f.html", "date_download": "2019-01-20T09:10:45Z", "digest": "sha1:3S7JP5N5O5CQFWZHGX4EP4C5ZLSCQBQH", "length": 5274, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "[thane] - मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या ज्येष्ठास कारावास - Thanenews - Duta", "raw_content": "\nटेक्नोलॉजी के समाचार 3849\n[thane] - मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या ज्येष्ठास कारावास\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nसार्वजनिक उद्��ानात खाऊचे आमिष दाखवून नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती जी. पी. शिरसाट यांनी हा निर्णय दिला. मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.\nनवीमुंबईतील कोपरी परिसरातील तलाव पार्क येथील सार्वजनिक उद्यानात १८ डिसेंबर २०१७ रोजी आरोपी लक्ष्मणप्रसाद मिठूप्रसाद बाकावर बसला होता. त्याच्या शेजारी ९ वर्षीय मुलगीही बसलेली असल्याने बघणाऱ्या लोकांना ती चिमुकली त्यांची नात असल्याचे वाटले. परंतु ही व्यक्ती तिच्याशी अश्लिल चाळे करत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी मुलीला खाऊसाठी १० रुपये देतो असे सांगून त्याने तिला उद्यानात आणल्याचे उघड झाले. तर बचाव पक्षाने वयाचे आणि घरातील एकमेव कमवता असल्याचे सांगत सहानुभूतीने विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, बाललैंगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा असल्याने आरोपीवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश मिळाले. साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपी लक्ष्मणप्रसाद याला दोन वर्ष कारावास आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/video/7492-atal-bihari-vajpayee-last-rites-video", "date_download": "2019-01-20T09:33:47Z", "digest": "sha1:UULKMTTMOO5NITJKMHU5CGAH4K7YAHKN", "length": 7172, "nlines": 157, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "निरोप एका युगाला... ► - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनिरोप एका युगाला... ►\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसं��्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nअमित शाहांच्या प्रकृतीत सुधारणा दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातून डिस्चार्ज वाचा सविस्तर - https://t.co/v5eDLOi7Gk… https://t.co/8mWKXlOTAx\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pratik-babbar-and-sanya-sagar-married-on-23rd-january/", "date_download": "2019-01-20T09:46:27Z", "digest": "sha1:5JKMQI27P53KWNG6IHGCL3N5LWPPZEBG", "length": 8699, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रतिक ब्ब्बर आणि सान्या सागरचा विवाह 23 जानेवारीला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रतिक ब्ब्बर आणि सान्या सागरचा विवाह 23 जानेवारीला\nराज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर आणि त्याची गर्लफ्रेंड सान्या सागर यांचा विवाह 23 जानेवारीला निश्‍चित झाला आहे. सान्या सागर ही लेखिका, संपादिका आणि दिग्दर्शिका आहे. या शिवाय “एनआयएफटी’मधून फॅशन डिजायनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर तिने लंडनमधून फिल्म एडिटिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.\nया दोघांचा साखरपुडा वर्षभरापूर्वीच झाला होता. प्रतिक बब्बर आणि सान्या यांच्या अफेअरला दोन वर्षे होऊन गेली आहेत. पण ते एकमेकांना एका दशकापेक्षा अधिक काळापासून ओळखत आहेत. राज बब्बर हे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे नेते आहेत, तर सान्या सागर ही ��हुजन समाज पार्टीचे नेते पवन सागर यांची कन्या आहे.\nवर्षभरापूर्वी 22 जानेवारी 2018 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. आता बरोबर वर्षभरानंतर 22 आणि 23 जानेवारीला लखनौमध्ये राज बब्बर यांच्या फार्म हाऊसवर दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. त्यानंतर मुंबईमधील फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक मोठे रिसेप्शन दिले जाणार आहे. प्रतिकने यापूर्वी “बागी 2′, “एक दीवाना था’, “जाने तू या जाने ना’, “धोबीघाट’ मध्ये काम केले आहे. आता सुशांत राजपूत आणि श्रद्धा कपूरच्या “छिछोरे’मध्येही तो असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग ‘कपिल’वर जोक\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्‍वानाचा शिरकाव\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nसराईत सोनसाखळी चोराकडून 7 लाखांचे सोने जप्त\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news?start=90", "date_download": "2019-01-20T09:45:26Z", "digest": "sha1:QN56K3TKIBUD3ZLFZDRR7E7WYP44ILII", "length": 6089, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Breaking News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘मिशेलच्या चौकशीत सोनिया गांधींचे नाव आल्याने लोक राफेल विसरणार नाहीत’\nअखेर शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केला\nकमलनाथ सरकारची ‘वंदे मातरम्’ वर बंदी\n...अन् ‘त्या’ निर्दयी बापाने मुलीला पेटवले\n2018 मध्ये वर्षभरात गाजले हे 'मीम्स'\n31 डिसेंबरच्या एंजॉयमेंटसाठी पर्यटकांची रायगड जिल्ह्याला पसंती\nअभ��नेते प्रकाश 'राज' कारणात\nतेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा\n'कोरेगाव-भीमा विजयस्तंभाचं दर्शन घेणारच' - चंद्रशेखर आझाद\nविदेशी मद्य महागणार; राज्य शासनाकडून उत्पादन शुल्कात वाढ\nचंद्रशेखर आझाद यांच्या सभेला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली\nराष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी\nआता विद्यार्थी 'येस सर' नव्हे तर 'जय हिंद' म्हणणार\nवर्षाच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट\nसुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन\nआता दारू पिऊन वाहन चालवाल तर खबरदार\n'तिहेरी तलाक' विधेयक आज राज्यसभेत मांडणार\nवंशाला हवाय दिवा, मुलाच्या हट्टामुळे जन्माला येणाऱ्या मुलासह आईचा मृत्यू\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-aadhar-linking-not-mandatory-1392", "date_download": "2019-01-20T08:42:06Z", "digest": "sha1:WASANPVQVE5THP7YHUIDHS65ODDXZU7W", "length": 6726, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news aadhar linking not mandatory | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबँक खाती, मोबाईल नंबर आधार कार्डला जोडणं अनिवार्य नाही - सर्वोच्च न्यायालय\nबँक खाती, मोबाईल नंबर आधार कार्डला जोडणं अनिवार्य नाही - सर्वोच्च न्यायालय\nबँक खाती, मोबाईल नंबर आधार कार्डला जोडणं अनिवार्य नाही - सर्वोच्च न्यायालय\nबँक खाती, मोबाईल नंबर आधार कार्डला जोडणं अनिवार्य नाही - सर्वोच्च न्यायालय\nमंगळवार, 13 मार्च 2018\nआधार कार्ड बद्दल सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. आधार कार���ड बाबतच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सरकार कोणालाही बँक खाती, मोबाईल आणि इतर सेवांना आधार कार्ड जोडणं अनिवार्य करू शकत नाही असं म्हंटलंय.. त्यामुळे एकप्रकारे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढच मिळालीय. सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.\nआधार कार्ड बद्दल सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. आधार कार्ड बाबतच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सरकार कोणालाही बँक खाती, मोबाईल आणि इतर सेवांना आधार कार्ड जोडणं अनिवार्य करू शकत नाही असं म्हंटलंय.. त्यामुळे एकप्रकारे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढच मिळालीय. सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.\nआधार कार्ड सर्वोच्च न्यायालय सरकार government मोबाईल\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17)...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chhagan-bhujbal-said-i-have-not-done-any-crime-292262.html", "date_download": "2019-01-20T08:44:30Z", "digest": "sha1:PITMDZSUJ6PSFMXJG4M4VEGMR74LXHHS", "length": 15224, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्���मंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nन्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ\nवाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला वि��रत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे.\nमुंबई, 10 जून : वाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला विसरत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 20 वा वर्धापनदिन. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील हल्ला बोल यात्रेचा समारोप पुण्यातील मेळाव्यानं झाला. या मेळाव्याच्या निमित्तानं शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारही या मेळाव्याला उपस्थित आहेत. तसंच या मेळाव्यात सर्वात मोठं आकर्षण असणार होतं ते तब्बल दोन वर्षानं राजकारणात सक्रीय होणारे छगन भुजबळ. भुजबळ या भाषणात नेमकं काय बोलणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती. यावेळी शरद पवारांनी भुजबळांना पगडी घातली आणि हीच पगडी तुम्ही आता डोक्यावर ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.\nमहाराष्ट्र सदन उभारणीत भ्रष्टाचार केला नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मी जिंदगी का साथ निभाता चला गया असं म्हणत भुजबळ यांनी तुरुंगवासानंतरचं भाषण खुमासदार केलं. सगळ्यांना नोकऱ्या लागल्या चुलीचा धूर नाही,सगळीकडे स्वस्तात गॅस, सगळीकडे बदाबदा पाणी, सगळीकडे सुरक्षा नोटबंदीमुळे दहशतवाद संपला, भुजबळ यांनी मोदींवर उपरोधिक टीका केली.\nकाय म्हणाले छगन भुजबळ\n– आगामी काळात जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार\n– शेतकरी आता आत्महत्या करीत नाही तर उद्योगपती करतोय\n– सरकारी कर्मचारीसुद्धा सुखी नाही. सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे.\n– इंदिराजींनी लावलेली आणीबाणी घटनेप्रमाणे होती. आताची आणीबाणी घटनेपलीकडील\n– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाला घेऊन मी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल.\n– आरक्षणाच्या मुद्यावरून मी शिवसेना सोडली. मी राष्ट्रवादी का सोडेन \n– अच्छे दिन आले, सांगा कुठला शेतकरी खूश आहे\n– आरक्षणाला अन्य पक्षांचा विरोध, पण शरद पवारांचेच आरक्षणाला समर्थन\n– केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी\n– १०० कोटीचा खर्च असताना ८५० कोटीचा घोटाळा झाला कसा\n– महाराष्ट्र सदन सुंदर.. छगन भुजबळ अंदर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chhagan bhujbalNCPspeechछगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस\nविर��टच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100603220548/view", "date_download": "2019-01-20T09:20:12Z", "digest": "sha1:5ZDY2QISFCZJFK4LF6B2UKRH6GP6RCPN", "length": 16413, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय तेहतीसावा - श्लोक १ ते ५०", "raw_content": "\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीरामविजय|अध्याय ३३ वा|\nश्लोक १ ते ५०\nश्लोक १ ते ५०\nश्लोक ५१ ते १००\nश्लोक १०१ ते १५०\nश्लोक १५१ ते २००\nश्लोक २०१ ते २२३\nअध्याय तेहतीसावा - श्लोक १ ते ५०\nश्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .\nश्लोक १ ते ५०\nश्रीगणेशाय नमः श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nजानकीनेत्रसरोजमित्रा ॥ मित्रकुळभूषण स्कंदतातमित्रा ॥ मित्रकुळकैवारिया भूसुरमित्रा ॥ सौमित्राग्रजा श्रीरामा ॥१॥\nभक्तमानसचकोरचंद्रा ॥ त्रिविधतापशमना आनंदसमुद्रा ॥ भरतहृदयारविंदभ्रमरा ॥ भवभयहरा राजीवाक्षा ॥२॥\nमुमुक्षचातकनवमेघरंगा ॥ सकळरंगातीत अनंगा ॥ आनंदमय अमला निःसंगा ॥ अक्षय अभंगा निरुपाधिका ॥३॥\nरणरंगधीरा रघुनंदना ॥ बोलवी पुढें ग्रंथंरचना ॥ हनुमंते द्रोणादि आणूनि जाणा ॥ सौमित्राप्राणा वांचविलें ॥४॥\nयावरी बोले बिभीषण ॥ बाहेर युद्धा न ये रावण ॥ शक्रजिता ऐसें हवन ॥ गुप्त तेणें मांडिले ॥५॥\nसुटले आहुतींचे परिमळ ॥ धुमे्रं कोंदलें नभमंडळ ॥ अग्नींतून रथ तेजाळ ॥ अर्धा बाहेर निघाला ॥६॥\nपूर्णाहुति होतां पूर्ण ॥ संपूर्ण ���िघेल स्यंदन ॥ तरी अगोदरचि जाऊन ॥ विघ्न तेथें करावें ॥७॥\nऐसें बोलता बिभीषण ॥ मुख्य कपी उठिले दाहा जण ॥ नळ नीळ जांबुवंत वालिनंदन ॥ सीताशोकहरण पांचवा ॥८॥\nगवय गवाक्ष गंधमादन ॥ शरभ केसरी पावकलोचन ॥ दशरथात्मजासी वंदून ॥ दाहाजण वीर उठिले ॥९॥\nते दाहाही पराक्रमेंकरून ॥ दशदिशा जिंकिती न लागतां क्षण ॥ अकस्मात उर्ध्वपंथें उडोन ॥ दशमुखावरी चालिले ॥१०॥\nजैसे विहंगम उडती गगनीं ॥ तैसें लंकेंत आले तयेक्षणीं ॥ घरोघरीं रिघोनि ॥ रावणा शोधिती तेधवां ॥११॥\nजे जे भेटती राक्षस ॥ त्यांती करिती ताडणास ॥ कोठें बैसला लंकेश ॥ दावा आम्हांस वेगेंसी ॥१२॥\nशोधिले अवघे लंकाभुवन ॥ परी ठायीं न पडेचि रावण ॥ तों बिभीषणाची राणी येऊन ॥ दावी खुण गुप्तत्वें ॥१३॥\nसरमा सांगे सत्वर ॥ नगरदुर्गाखालीं विवर ॥ त्यांत बैसला दशकंधर ॥ दुराचारी कपटिया ॥१४॥\nऐसें ऐकतां ते वेळां ॥ विवरमुखीं होती शिळा ॥ वानरीं फोडूनि मोकळा ॥ मार्ग केला ते समयीं ॥१५॥\nतेथें राक्षस होते दारुण ॥ ते वधिले न लगतां क्षण ॥ आंत प्रवेशले वानरगण ॥ विवर विस्तीर्ण देखिलें ॥१६॥\nतों तेथें शिवालय प्रचंड ॥ पुढें प्रज्वळिलें होमकुंड ॥ आहुति टाकी दशमुंड ॥ नेत्र वीसही झांकोनियां ॥१७॥\nरक्त मद्य मांस पर्वत ॥ नरशिरें पडलीं असंख्यात ॥ रक्तें स्नान करूनि लंकानाथ ॥ वज्रासनीं बैसला ॥१८॥\nआश्चर्य करिती वानरगण ॥ अजून न सांडीच हा प्रयत्न ॥ कुळक्षय जाहला संपूर्ण ॥ तरी जयआशा धरितसे ॥१९॥\nअसो वानरीं शिळा घेऊनि प्रचंड ॥ विध्वंसिलें होमकुंड ॥ सामग्री नासोनि उदंड ॥ यज्ञपात्रें फोडिली ॥२०॥\nसावध नव्हेचि रावण ॥ वस्त्रें फेडूनि केला नग्न ॥ दाही मुखांमाजी संपूर्ण ॥ धुळी घालिती वानर ॥२१॥\nएक वर्मस्थळी शिळा हाणिती ॥ एक वक्षःस्थळीं ताडिती ॥ तरी सावध नव्हे लंकापति ॥ नानाप्रयत्न केलिया ॥२२॥\nमग तेथोनि उडाला वालिसुत ॥ प्रवेशला राणिवसांत ॥ मंदोदरीस उचलोनी अकस्मात ॥ रावणापाशीं आणिली ॥२३॥\nपरम सुंदर सुकुमार ॥ रावणावरी लोटिती वानर ॥ वीर कंचुकी अलंकार ॥ केले चूर वानरीं ॥२४॥\nमदांदरी म्हणे दशवदना ॥ आग लागो तुझिया अनुष्ठाना ॥ वानरीं विटंबिली अंगना ॥ लाज कैसी नाही तूंतें ॥२५॥\nते पविव्रता करूनि नग्न ॥ रावणावरी देती ढकलून ॥ मयजा आक्रंदे दारुण ॥ ऐकतां रावण उघडी नेत्र ॥२६॥\nतों मंदोदरीं आक्रंदत ॥ होम विध्वंसिला समस्त ॥ क्रोधें उठोनि लंक��नाथ ॥ वानरांवरी धांवन्निला ॥२७॥\nबहुत वानर ते वेळे ॥ पायीं धरूनि आपटिले ॥ अंगद मारुतीसी दिधले मुष्टिघात बहुत पैं ॥२८॥\nसकळी वानर निघोन ॥ सुवेळेसी आले परतोन ॥ म्हणती उठविला रावण ॥ युद्धालागीं येईल पैं ॥२९॥\nसभा मोडूनि रघुवीर ॥ कोदंड चढविलें सत्वर ॥ म्हणे मयजेचें सौभाग्य समग्र ॥ आजपासोनि खंडलें ॥३०॥\nइकडे मंदोदरीचे समाधान ॥ करिता झाला रावण ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ हृदयी दृढ धरियेली ॥३१॥\nम्हणे प्राक्तनभोग दारुण ॥ प्रिये न सुटे भोगिल्याविण ॥ आतां गृहा जावें आपण ॥ समाधानें असावें ॥३२॥\nआजि मी झुंजेन निर्वाण ॥ शत्रुशिरें आणीन छेदून ॥ नाहीं तरी प्रिये येथून ॥ तुमची आमची हेचि भेटी ॥३३॥\nगृहा पाठविली मंदोदरी ॥ वस्त्रें भूषणे देऊन झडकरी ॥ रावण निघाला बाहेरी ॥ ठोकिल्या भेरी एकसरें ॥३४॥\nराक्षसस्थळ जितकें उरलें ॥ तें अवघें सांगातें घेतले ॥ अपार रणतुरें ते वेळे ॥ वाजों लागलीं भयंकर ॥३५॥\nपदातिदळ पुढें जात ॥ त्यापाठीं स्वार चौताळत ॥ त्यामागें गज उन्मत्त ॥ गुढारांसहित धांवती ॥३६॥\nत्यांचे पाठीं रथ जाती ॥ रथीं बैसला लंकापती ॥ छत्रें मित्रपत्रें झळकती ॥ पुढें पढती भाट ब्रिंदें ॥३७॥\nरावण रणनोवरा सत्य ॥ मुक्ति नोवरी वरू जात ॥ वऱ्हाडी पुढें गेले बहुत ॥ उरले ते सर्व घेत संगें ॥३८॥\nमागें बंधु बिभीषण ॥ लंकेसी ठेविल रक्षण ॥ असो रणभूमीस रावण ॥ वायुवेगें पातला ॥३९॥\nतों शिळा वृक्ष घेऊन ॥ वेगें धांवले वानरगण ॥ जैसा प्रळयांती पर्जन्य ॥ तैसा पाडिला पर्वतांचा ॥४०॥\nदश धनुष्यां लावूनि बाण ॥ एकदांच सोडी रावण ॥ सर्वही पर्वत फोडून ॥ सैन्य बाहेर काढिलें ॥४१॥\nप्रचंड पराक्रमी लंकानाथ ॥ शरीं वानर खिळिले समस्त ॥ ऐसें देखोनि रघुनाथ ॥ पुढें जाहला ते क्षणीं ॥४२॥\nरघुनाथ म्हणे दशकंधरा ॥ मलिना शतमूर्खा पामरा ॥ सीता आणूनि तस्करा ॥ कुलक्षय केला व्यर्थचि ॥४३॥\nसंतति संपत्ति विद्या धन ॥ टाकिलीं वेदांची खंडें करून ॥ रासभासी चर्चिलें चंदन ॥ तैसं ज्ञान असुरा तुझें ॥४४॥\nआजि समरांगणीं जाण ॥ तुज खंडविखंड करीन ॥ पुढील अवतारीं मुक्ति देईन ॥ असुरा जाण तुज निश्चयें ॥४५॥\nतंव प्राणहर्तें माझे शर ॥ आले सावध होईं सत्वर ॥ यावरी दशद्वयनेत्र ॥ प्रत्युत्तर देत असे ॥४६॥\nतूं म्हणविसी रामचंद्र ॥ परी मी राहु असे भयंकर ॥ आजि खग्रास करीन समग्र ॥ समरीं तुझा मानविया ॥४७॥\nमाझे समरीं सुट���ां बाण ॥ मेरु मांदार होती चूर्ण ॥ तूं सुकुमार मानवनंदन ॥ कैसे साहसी पाहेन ते ॥४८॥\nसीता सुंदर अत्यंत ॥ कष्टत होती अरण्यांत ॥ म्यां आणिली ते तुज प्राप्त ॥ पुनः न होय सर्वथा ॥४९॥\nपश्चिमेस उगवेल तरणी ॥ जरी मशक उचलील धरणी ॥ गजमस्तकींचें मोतीं भिवोनी ॥ सिंह देईल जंबुका ॥५०॥\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/470074", "date_download": "2019-01-20T09:25:32Z", "digest": "sha1:SAWLTDY76ZMFYUQDLUVJTTK7VS4JGKV4", "length": 5479, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दीड किलो गांजा जप्त, संशयितास अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दीड किलो गांजा जप्त, संशयितास अटक\nदीड किलो गांजा जप्त, संशयितास अटक\nअंबाई टँक परिसरातील मीनाक्षी अपार्टमेंटमध्ये गांजाचा साठा करून तो विकताना संशयित नितीन रघुनाथ भावे (वय 56) याला जुना राजवाडा पोलिसांनी गुरूवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून दीड किलो गांजा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.अंबाई टँक येथील मीनाक्षी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर प्लँट नं. 6 मध्ये संशयित नितीन भावे रहातो. शुक्रवारी त्याने विक्रीसाठी 1 किलो 580 ग्रॅम गांजा आणला होता. 10 ग्रॅम वजनाच्या 10 प्लॅस्टीकच्या बंद पुडय़ा सापडल्या. त्याच्या घरात काही गॅम गांजाही पिशवीत मिळून आला. शहर पोलीस उपाधिक्षक कार्यालयाच्या आरोपी शोध पथकाने भावे याच्या घरावर शुक्रवारी छापा टाकला. यावेळी संशयिताकडून मोबाईल आणि गांजा मिळून 17 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. संशयिताला अटक केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.\nपुणे ग्रामीणसह 5 शहरात हेल्मेटसक्ती तूर्त नाहीच \nशाहिरीतून उलगडले संविधानाचे पैलू\nशिरोळच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही\nसोनारवाडी-शेणगांवात पट्टेरी वाघाचे ठस्से\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुं���ई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/653323", "date_download": "2019-01-20T09:29:12Z", "digest": "sha1:B7QCFUSKJFKLZG4KEU72Q36JJDZJQXC5", "length": 8731, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कथानक पुढे न सरकणाऱया मालिका पाहण्यापेक्षा नाटक पाहा! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कथानक पुढे न सरकणाऱया मालिका पाहण्यापेक्षा नाटक पाहा\nकथानक पुढे न सरकणाऱया मालिका पाहण्यापेक्षा नाटक पाहा\nमालवण : दांडी ग्रामस्थ मंडळाला स्वराध्या सन्मान देऊन गौरविताना अभिनेते संजय मोने, भालचंद्र कुबल, हरी खोबरेकर, पंकज सादये, सुशांत पवार व अन्य. जुबेर खान\nज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांचा सल्ला : मालवणात स्वराध्या फाऊंडेशनच्या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन\nलोककलांचे संवर्धन व्हावे, याठी झटणारे अनेक कलावंत ग्रामीण भागात असतात. हे कलावंत प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहिलेले असतात. अशा कलावंतांची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील स्थानिक कलावंतांचे कार्य चरित्रातून येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिने-नाटय़ अभिनेते संजय मोने यांनी येथे केले.\nप्राईड लॅण्ड प्रॉपर्टीज एलएलपी प्रायोजित आणि स्वराध्या फाऊंडेशन आयोजित मामा वरेरकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनप्रसंगी मोने बोलत होते. आरोग्य सभापती पंकज सादये, भालचंद्र कुबल, स्वराध्याचे अध्यक्ष सुशांत पवार, गौरव ओरसकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.\nमोने म्हणाले, स्थानिक लोककलावंतांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कलेसाठी आपले आयुष्य वाहिलेले असते. स्वत:चे घर सांभाळून परदमोड करीत लोककला जीवंत ठेवण्यासाठी कलावंतांना झटत असताना, अशा कलावंतांची माहिती सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. सध्या अनेक रसिक कथानक पुढे न सरकणाऱया मालिका ��ाहण्यात वेळ घालवतात. परंतु या मालिका पाहण्यापेक्षा नाटके पाहण्यासाठी वेळ दिल्यास नाटकांना चांगले दिवस येतील. हरी खोबरेकर म्हणाले, स्वराध्या फाऊंडेशनने नाटय़ चळवळीला दिशा देण्याचे काम केलेले आहे. अनेक वर्षे नाटय़ चळवळीसाठी योगदान देणारी नाटय़मंडळे तसेच नाटय़ कलावंत यांच्या सन्मानाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.\nदांडी ग्रामस्थ मंडळ व बापू कोयंडेंचा सन्मान\nगेली अनेक वर्षे नाटय़चळवळीत उल्लेखनीय योगदान देणाऱया दांडी ग्रामस्थ मंडळाला स्वराध्या सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रंगभूमीसाठी अनेक वर्षे योगदान देणाऱया ज्येष्ठ कलावंत बापू कोयंडे यांचाही स्वराध्या फाऊंडेनशतर्फे सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन कांचन खराडे यांनी केले. आभार गौरव ओरसकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वराध्या फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.\nन्हयबाग येथील अपघातात कुडाळचा युवक जागीच ठार\nअल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा आरोप असलेल्या वृद्धाची आत्महत्या\nहेवाळेत सात हत्तींचा कळप दाखल\nघावनळे ग्रामसभेवरून स्थायीतही खडाजंगी\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bhandaratreasury.blogspot.com/2016/03/blog-post_29.html", "date_download": "2019-01-20T08:44:42Z", "digest": "sha1:NPL2SPXXRS5Z7UKY6JXDLVQ7LFIBGYXM", "length": 2337, "nlines": 49, "source_domain": "bhandaratreasury.blogspot.com", "title": "जिल्हा कोषागार कार्यालय भंडारा : सुचना", "raw_content": "जिल्हा कोषागार कार्यालय भंडारा\nसर्व आहरण व संवितरण अधिका-यांना यांना सुचित करण्यात येत आहे की, सीएमपी प्रणालीव्दारे पारीत देयकांना दि. 28/03/2016 दिनांक 28/03/2016 अखेरपर्यंत CMP व्दारे पारित देयकांना आहरण व संवितरण अधिका-यांनी दिनांक 30/03/2016 पर्यंत Approval न दिल्यास व त्यामुळे देयकांचे प्रदान दिनांक 31/03/2016 अखेरपर्यंत CMP Portal व्दारे न झाल्यास सदरचा खर्च नवीन वित्तीय वर्षात होईल. अशा प्रकरणी याबाबत संपूर्णपणे आहरण व संवितरण अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल.\nसुचना सर्व आहरण व संवितरण अध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2017/07/tata-memorial-hospital.html", "date_download": "2019-01-20T08:56:50Z", "digest": "sha1:Z7SARPXZFMO53GK2P3TQ5YMKGMTA6PNA", "length": 38367, "nlines": 275, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदांच्या 52 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nटाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदांच्या 52 जागा\nटाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदांच्या 52 जागा\nटाटा मेमोरियल सेंटरच्या एडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, खारघर, नवी मुंबई येथे विविध पदांच्या 52 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.\nअर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा\nपदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता\nडेप्युटी कंट्रोलर ऑफ अकाउंट (1 जागा) : अर्हता- वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी/लेखा अधिकारी म्हणून 10 वर्षाचा अनुभव किंवा एम.बी.ए./एफ.सी.ए./आयसीडब्लुएआय आणि वित्तीय संस्थेतील 8 वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा- 40 वर्षे\nइंजीनियर सी- (1 जागा) : अर्हता- स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील बी.ई./बी.टेक. 55% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा- 35 वर्षे\nअसिस्टंट एडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफीसर- (एचआर-1 जागा), अर्हता- पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवी / पदविका (एचआरए). वयोमर्यादा- 35 वर्षे\nअसिस्टंट अकाउंट ऑफीसर- (1 जागा), अर्हता- आयसीडब्लुएआय/एफसीए/एमबीए (वित्त) किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी, वयोमर्यादा- 35 वर्षे\nअसिस्टंट परचेस ऑफीसर-(1 जागा), अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी/ पदवीका (मटेरियल मॅनेजमेंट), वयोमर्यादा-35 वर्षे\nनर्स : (37 जागा), अर्हता- 2 वर्षे अनुभवासह बी.एस.सी. (नर्सिंग), वयोमर्यादा-30 वर्षे\nसायंटिफीक असिस्टंट बी- (1 जागा) : अर्हता- 55% गुणांसह न्युक्लीयर मेडीकल टेक्नॉलॉजीसह बी.एस्सी आणि एक वर्ष न्युक्लीयर मेडीसीनचा अनुभव, वयोमर्यादा-30 वर्षे\nनेटवर्कींग टेक्नीशियन सी -(2 जागा) : अर्हता- डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक एण्ड कॉम्प्युटर इंजीनियरींग (12+3), वयोमर्यादा-30 वर्षे.\nटेक्नीशियन सी- (3 जागा) : अर्हता- 12 वी आणि मान्यताप्राप्त संस्थेतील डी.एम.एल.टी, वयोमर्यादा-30 वर्षे\nस्टेनोग्राफर- (2 जागा) : अर्हता- 12 वी एमएस-सीआयटीसह, शॉर्ट हॅण्ड आणि टायपिंग 80/40, वयोमर्यादा-30 वर्षे\nटेक्नीशीयन ए-(2 जागा) : अर्हता- एसएससी किंवा 2 वर्षे प्लंम्बिंगचा दोन वर्षांचा आयटीआयचा कोर्स, वयोमर्यादा-27 वर्षे\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2017\nइतर शासकीय नोकरभरती जाहिराती\nखासगी बँक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती...आजच मोफत अर्ज करा\nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृष�� विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येण...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंत...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येण...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंत...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक मुख्य...\nइंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये विवी...\nटाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदाच्या जागा\nएअर इंडियामध्ये विविध पदांची भरती\nएमएमटीसी लिमिटेड कंपनीत विविध पदाच्या जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कनिष्ठ तांत्रिक अधि...\nअर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची भ...\nसीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या जागा\nभारतीय पोस्ट विभागात तांत्रिक पदाच्या जागा\nटाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदांच्या 52 जागा...\nहवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या 1102 जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 313 जा...\nएअर इंडिया मध्ये महिलांसाठी कॅबिन क्रु पदाच्या 400...\nपशुसंवर्धन विभागात विविध पदाच्या 138 जागा\nभारतीय संसदेत कनिष्ठ लिपीक पदाच्या जागा\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भ...\nNabard राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण विकास बँकेत सहाय...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात च��लक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nलेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nभारतीय अन्��� महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा\nClick Here For More Jobs भारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जागा भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता, सहाय्...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.\nClick Here For More Jobs महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात च...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोद...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती\nअमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार \nडिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/596201", "date_download": "2019-01-20T09:19:37Z", "digest": "sha1:DU4A3JHKM3IQLWSJEN7ELX6XL5KHNNWJ", "length": 5911, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मारुतीची ७ सीटर 'वॅगन आर' लवकरच होणार लॉन्च - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » मारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’ लवकरच होणार लॉन्च\nमारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’ लवकरच होणार लॉन्च\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय ‘वॅगन-आर’ नव्या स्वरुपात भारतात दाखल होतेय. नवी ‘वॅगन-आर’ जुन्या वॅगन-आरच्या मॉडेलपासून बरीच वेगळी आहे. यामध्ये अगोदरपेक्षा जास्त स्पेस आणि दमदार इंजिन असेल.\n‘वॅगन-आर’चं ७ सीटर मॉडेल यावर्षी सणासुदीच्या काळात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉन्च केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्याच्या ‘वॅगन-आर’मध्ये केवळ ५ जणांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. नव्या ‘वॅगन-आर’मध्ये १.२ लीटरचं ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८४ bhpच्या पॉवरसोबत ११५nm टॉर्क जनरेट करतं. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AMT) दोन्ही ऑप्शन्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असेल. कंपनी नव्या ‘वॅगन-आर’सोबत सीएनजी ऑप्शन देण्याचाही विचार करू शकते.\n‘वॅगन-आर’ ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते. या कारचे तीन वेरिएंट R बेस, R टॉप आणि R सीएनजी असू शकतात.\nया कारची सुरुवातीची किंमत ५.२ लाख रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये R बेसची एक्स शोरुम किंमत ५.२ लाख रुपये, R टॉपची ६.५ लाख आणि R सीएनजीची किंमत ६.३ लाख रुपये असू शकेल.\nहिरोची सर्वात स्वस्तातील इलेक्ट्रिक स्कूटर लाँच\n2000 cc ची पहिली चॉपर बाईक लवकरच लाँच\nइंडियन मोटारसायकलने लाँच केली दमदार बाईक\n15 कोटींची ‘ही’ गाडी भारतात कुणाकडेही नाही\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-mp-protest-for-ram-mandir/", "date_download": "2019-01-20T09:11:46Z", "digest": "sha1:H32DR3APOMZWMFIHAGJMKGCZTBFEMOS3", "length": 7029, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nटीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळे शोकसागरात बुडालेल्या भाजपला शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खिंडीत पकडलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक झाली असून बुधवारी संसदेबाहेर शिवसेना खासदारांनी राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनात शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. संसदेबाहेर बुधवारी सकाळी शिवसेना खासदारांनी महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ घोषणा दिल्या. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, असे पत्रक हातात घेऊन शिवसेना खासदारांनी घोषणा दिल्या.\nअजित पवारांनी बीडमध्ये येवून दाखवावे, त्यांना जिवंत पेटवू;शिवसेना जिल्हाप्रमुखाची थेट धमकी\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nरामाला कुणी हायजॅक करु शकत नाही – रावसाहेब दानवे\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nपुणे : पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे आपल्या परखड वक्त्यांमुळे कायम चर्चेत राहतात. मग पुणे…\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन…\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पा��वणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/psychiatrists/", "date_download": "2019-01-20T08:38:17Z", "digest": "sha1:GS6O6Q62PV2VEBTZBALLWC2NRSJDGWRA", "length": 5807, "nlines": 68, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "psychiatrists – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसंतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nपुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ स्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस बस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर माथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी माथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने संतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी संतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संतोष माने मनोरूग्ण […]\nPosted byमेघराज पाटील January 25, 2012 January 26, 2012 Posted inस्वतंत्र लिखाणTags: 9 KILLED, उत्तर सोलापूर, एसटी बस, एसटी महामंडळ, कौठाळी, डॉ. दिलीप बरूटे, दीपक कपूर, मनोरूग्ण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, माथेफिरू, संतोष माने, सकाळ, सुधाकर परिचारक, सोलापूर, स्वारगेट, स्वारगेट बसस्थानक, berserk, Maharashtra State Road Transport Corporation, mayhem, mentally unstable, MSRTC, nightmarish, psychiatrists, PUNE, Pune driver drunk, Rogue bus driver, SANTOSH MANE, ST, SWARGATELeave a comment on संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/another-obstacle-building-drbabasaheb-ambedkar-smarak-45305", "date_download": "2019-01-20T09:46:16Z", "digest": "sha1:GXE3IPXFPZBATP53ZJ4MW5FXPWFRGIK4", "length": 14934, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Another obstacle in building Dr.Babasaheb Ambedkar Smarak? डॉ.आंबेडकर स्मारक पुन्हा एकदा रखडणार? | eSakal", "raw_content": "\nडॉ.आंबेडकर स्मारक पुन्हा एकदा रखडणार\nसोमवार, 15 मे 2017\nडॉ. आंबेडकर स्मारक किनारपट्टी नियामक क्षेत्रात (सीआरझेड) येते. स्मारकासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते. सरकारच्या पैशाऐवजी सार्वजनिक न्यास स्थापून मगच स्मारक बांधण्यात यावे, असे मुद्दे रयानी यांच्या याचिकेत ऍड. मुकेश वशी यांनी मांडले आहेत\nमुंबई - दादर येथील इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक पुन्हा एकदा रखडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 2011 पासून सरकारच्या विविध निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम गेल्या काही दिवसांपासून सध्या सुरू झाले होते. मात्र, मुंबईच्या जनहित मंच संस्थेने या स्मारकाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून प्रदीर्घ काळ खोळंबलेल्या स्मारकाच्या कामास पुन्हा खो बसण्याची शक्‍यता आहे.\nइंदू मिलची साडेबारा एकर जागा संयुक्त पुरोगामी सरकारने (संपुआ) 2011 मध्ये घोषित केली. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्याच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. मात्र, स्मारकाची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित न झाल्याने काम रखडले. बऱ्याच काळाच्या पाठपुराव्यानंतर मार्च 2017 मध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाकडून (एनटीसी) जमिनीचे हस्तांतरण झाल्यानंतर काम सुरु झाले खरे पण ज्येष्ठ नागरिक भगवानजी रय्यानी यांनी या स्मारकाबाबत नुकतीच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. डॉ. आंबेडकर स्मारक किनारपट्टी नियामक क्षेत्रात (सीआरझेड) येते. स्मारकासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते. सरकारच्या पैशाऐवजी सार्वजनिक न्यास स्थापून मगच स्मारक बांधण्यात यावे, असे मुद्दे रयानी यांच्या याचिकेत ऍड. मुकेश वशी यांनी मांडले आहेत.\nगेल्या दोन दशकांपासून या स्मारकासाठी पाठपुरावा सुरु आहे. पण तरीही डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील अडथळे संपता संपत नाहीत. सुटीकालिन न्यायालयासमोर याचिकेची प्राथमिक सुनावणी झाली. मात्र, याचिकेवर नियमित न्यायालयासमोर सुनावणी होईल असे स्पष्ट करत, सुनावणी जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.\nबाळासाहेब ठाकरे स्मारकाविषयी याचिका\nमुंबईच्या महापौर बंगल्यात होऊ घातलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधातही रय्यानी यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सरकारी बंगला कोणत्याही नेत्याच्या स्मारकासाठी देण्यात येऊ नये, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये दिला आहे. त्या निवाड्याचा ठाकरे स्मारकामुळे भंग होत आहे, असे रय्यानी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6607-dress-code-for-neet-exam-candidates-no-shoes-only-light-coloured-half-sleeves-dress-allowed-says-cbse", "date_download": "2019-01-20T08:33:44Z", "digest": "sha1:CLNKHMQC6IKD522ITTRFB35J654KMTTP", "length": 5060, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nNEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर\nसीबीएससीने यावर्षी होणाऱ्या नीट परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही.\nतसेच, कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची यादी जाहीर केली आहे. ही नियमावली परिक्षार्थींना काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना परिक्षेला मुकावे लागू शकते.\nराज ठाकरेंचा सरकारला 'नीट' इशारा...\nआता ‘NEET’ची परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/593331", "date_download": "2019-01-20T09:26:23Z", "digest": "sha1:FQYNZD6FLVFCYPZ6MIXRWIWPW264OV4P", "length": 8706, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रसिद्ध केसरव्हाळ झरीच्या खासगीकरणाला विरोध - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रसिद्ध केसरव्हाळ झरीच्या खासगीकरणाला विरोध\nप्रसिद्ध केसरव्हाळ झरीच्या खासगीकरणाला विरोध\nकेसरव्हाळ कुठ्ठाळी येथील प्रसिद्ध केसरव्हाळ झर तेथील 28200 चौ. मी. जमिनीसह खासगी कंपनीला देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. केळशी पंचायत क्षेत्रात ही जमीन व झर येत असून गावातील व संबंध गोव्यातील लोकांचा या स्थळावर हक्क आहे. त्याचे खासगीकरण करू नये अशी मागणी करून पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल व स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केसरव्हाळ झर बचाव अभियानने केली आहे.\nया���ंबंधी अभियानने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गोवा पर्यटन विकास महामंडळाने केसरव्हाळची सदर जमीन एका खासगी आस्थापनाला बांधा, वापरा व परत करा या धर्तीवर देण्याचे प्रयत्न चालविले असून त्या जमिनीवर 35 खोल्यांचे तीन तारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. पारंपरिक झऱयाचा विकास करण्याच्या निमित्ताने हे करण्यात येत आहे. मात्र, केसरव्हाळ गावच्याच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील लोकांचा या निर्णयाला विरोध असल्याचे अभियानने म्हटले आहे.\nकेसरव्हाळची झर हा एक पारंपरिक ठेवा असून तिचे खासगीकरण करून गोव्यातील लोकांना तेथे जाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या झरीच्या पाण्याला औषधी गुणधर्म असून गोव्यातील लोकांच्या भावना या झरीशी जुळलेल्या आहेत. या झरीच्या वापरावर निर्बंध आल्यास लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल, तसेच येणाऱया प्रकल्पामुळे झरीच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल.\nया पारंपरिक झरीवर लोकांचा हक्क असल्याने स्थानिक पंचायतीमार्फत तिचा विकास करण्याची गरज आहे. खासगीकरणातून विकास नको, असे स्पष्ट करून अभियानने 75 कोटी रूपये मुल्य असलेल्या 28200 चौ. मी. जमिनीत येणाऱया प्रकल्पाची कोणतीही माहिती जाहीर न करता व पर्यावरणीय परिणामांचा अहवाल तयार न करता थेट खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू करणे हा एक घोटाळा आहे, असा संशय अभियानने व्यक्त केला आहे.\nस्थानिक आमदार एलिना साल्ढाणा आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अन्यथा स्थानिक लोकांनाच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील लोकांना झरीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा इशारा केसरव्हाळ झर बचाव अभियानने दिला आहे.\nभाजप सरकारने शेतकरी वर्गाला अडचणीत आणले\nसिरसई येथे अपघातात युवक ठार\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी साधनसुविधा 5 महिन्यात होणार पूर्ण करणार\nवाढत्या भटक्मया कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढा\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारता���े चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/samsung-ce104vdxtl-28-litre-1250-watt-convection-microwave-oven-price-pdFi7J.html", "date_download": "2019-01-20T09:00:15Z", "digest": "sha1:5PDINYIVQ4PXI4V36K2QE4VAUQOPSEKL", "length": 13641, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन\nवरील टेबल मध्ये सॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन किंमत ## आहे.\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक���रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन वैशिष्ट्य\nडिस्प्ले तुपे LED Bar\nकंट्रोल तुपे Touch Control\nकॅव्हिटी तुपे Ceramic Enamel\nपॉवर आउटपुट 900 W\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 1250 W\nनंबर ऑफ प्रीसेट मेनूस Litres\nवारीअबले कूकिंग पॉवर लेव्हल्स 6\n( 1032 पुनरावलोकने )\n( 463 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 125 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 126 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\n( 267 पुनरावलोकने )\nसॅमसंग सि१०४वड क्सतलं 28 लिटर 1250 वॅट कॉंवेकशन मिक्रोवावे ओव्हन\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/4073-snowfall-in-jammu-and-kashmir", "date_download": "2019-01-20T08:45:34Z", "digest": "sha1:4R43SBS6T42BT5JYD4X5VCGFBPS6RU2L", "length": 4796, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हे फोटो पाहिल्यावर तुम्हांलाही काश्मीरला जावेसे वाटेल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहे फोटो पाहिल्यावर तुम्हांलाही काश्मीरला जावेसे वाटेल\nअमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलचा खात्मा\nजम्मू-काश्मीरच्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण\nजम्मू काश्मीरला मागे टाकेल अशी मराठवाडा-विदर्भातील सकाळ\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच, गोळीबारात बीएसएफचे २ जवान शहीद\nबस दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणार��, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/makeup-eye-beauty/", "date_download": "2019-01-20T08:34:01Z", "digest": "sha1:N2MG5L62HTLAMD6W6BXBOELBZOUM6YB3", "length": 13342, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेकअपने वाढते डोळ्यांचे सौंदर्य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमेकअपने वाढते डोळ्यांचे सौंदर्य\nआपल्या सौंदर्यात डोळ्याला खूप महत्व आहे. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांचे मेकअप फार काळजीपूर्वक केले पाहिजे. डोळ्यांचा मेकअप चांगला होण्यासाठी डोळ्यांची काळजी घेऊन तेथील स्नायू ताणमुक्‍त करणं महत्त्वाचं असतं.\nव्यक्तिमत्त्वाचा आरसा म्हणून डोळ्यांकडे पाहिलं जातं. जर तुम्ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाहीत. तर साऱ्या गोष्टी व्यर्थ आहेत. डोळ्यांच्या मेकअपसाठी मस्करा, आय-लायनर, आयशॅडो, गोलाकार स्पंजब्रश, त्रिकोणी केसांचा ब्रश (भुवयांसाठी), रबर स्टीक तंजीवरम, लॅश कलर, आय प्रोटेक्‍टिव्ह क्रीम, बदाम क्रीम (स्याह डाग साफ करण्यासाठी) आय-मेकअप रिमूव्हर क्रीम (काळे डाग साफ करण्यासाठी) पावडर, फाऊंडेशन इत्यादी सौंदर्यप्रसाधनांची गरज असते. ही सारी उत्पादनं बाजारात सहजपणे उपलब्ध होतात. ही उत्पादनं खरेदी करण्यापूर्वी त्यांची “एक्‍सपायरी डेट’ मात्र जरूर पहा. ही उत्पादनं खरेदी करण्यापूर्वी चांगल्या दर्जाच्या कंपनीचीच उत्पादनं खरेदी करा आणि आपल्या रंगरूपानुसारच त्यांची निवड करा.\nडोळ्यांसाठी मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, डोळ्याचं नुकसान न करता त्याचं सौंदर्य वाढवावं. डोळ्यांना योग्य मेकअप करण्यासाठी त्याचबरोबर मेकअपमुळे योग्य आकार प्राप्त होण्यासाठी योग्य रंगांची निवड करणं देखील आवश्‍यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.\nडोळ्यांचा मेकअप सावकाश व सावधानतेने करावा. मेकअप करताना टोकदार पेन्सिलीचा वापर कधीही करू नका.\nसर्वप्रथम बदामाच्या तेलाने डोळ्यांना मालीश करा. नंतर आय-प्रोटेक्‍टिव्ह क्रीम लावून डोळ्यांच्या मेकअपला ��ुरूवात करा. डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला कन्सीलर लावून काळे डाग लपविण्याचा प्रयत्न करा. याचा वापर फाऊंडेशनच्या खाली करा. आता त्वचेच्या रंगाशी मिळतीजुळती लूज पावडर डोळ्यांच्या भोवती पफने किंवा मऊ स्पंजने लावा.\nआता आयशॅडोचा वापर करा. यामुळे डोळ्यांना रंग प्राप्त होऊन ते अधिकच सुंदर दिसू लागतात. जर तुमचे डोळे मोठे असतील तर फिकट रंगाच्या आयशॅडोचा वापर करण्यापूर्वी फाऊंडेशनचा हलका हात लावा. जर डोळे छोटे असतील तर गडद रंगाच्या आयशॅडोचा वापर करा. आयशॅडो लावताना नेहमी चपट्या केसांच्या ब्रशचा वापर करा. रात्रीच्या पार्टीच्या वेळी डोळे अधिक गडद दिसण्यासाठी ओल्या स्पंजच्या तुकड्यांचे आयशॅडो लावा. चंदेरी, सोनेरी व वांगी रंगाच्या आयशॅडोचा वापर करण्याऐवजी जास्त गडद व जास्त फिकट नसलेल्या रंगाची निवड करा.\nआयशॅडो पापण्यांच्या वर बाहेरच्या बाजूने पसरेल अशा प्रकारे लावावा. आयशॅडो पापण्यांवर हलक्‍या हाताने लावा. मग पापण्यांच्या केसांवर गडद लावून, हलक्‍या हाताने पसरवा. यामुळे दोन्ही शेड छान मिसळतील. आयशॅडो लावताना नेहमी माशांच्या आकारासारखा निमुळता लावावा.\nअसा असावा आयलायनर : गोऱ्या रंगाच्या मुलींसाठी चॉकलेटी तर गव्हाळ रंगाच्या मुलींसाठी काळ्या रंगाचा आयलायनर शोभून दिसेल. त्यासाठी आयलायनर ऐवजी आयपेन्सिलीचादेखील वापर करता येईल. लक्षात ठेवा लायनर पापण्यांवरच्या केसांना चांगल्या रीतीने लावा. कानांजवळची त्वचा घट्ट पकडून ठेवा. त्यामुळे डोळ्यांच्या आसपासची त्वचा स्थिर राहील. नंतर पापण्यांपासून सुरुवात करून आतल्या आणि बाह्यत्वचेपर्यंत हळूहळू लावावं. हीच क्रिया डोळ्यांच्या बाहेरच्या कडेपासून ते डोळ्यांच्या मध्यापर्यंत परत करा. त्यानंतर करंगळीच्या बाजूच्या बोटाच्या मदतीने अलगदपणे पापण्याच्या केसांच्या वरच्या दिशेने पसरवा. डोळ्यांपासून काहीशा दूर अंतरावरूनच याचा वापर करा. असे जर डोळ्यांना जपले तर डोळ्यांचे सौंदर्य नक्‍की वाढेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nऐन थंडीतल्या… आठवणी गुळपोळीच्या…\nमुलतानी माती त्वचेच्या रक्षणासाठी…\nबदलते पुणे आजचे पुणे\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदो���न\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/8-killed-12-injured-in-road-accident-at-bhandara/", "date_download": "2019-01-20T09:22:00Z", "digest": "sha1:ZBKIUMSDNJOVTR3ETRE3KY54PEWTW5YJ", "length": 4705, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भंडाराः कंटेनरने वऱ्हाड्यांना चिरडले; ८ जण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › भंडाराः कंटेनरने वऱ्हाड्यांना चिरडले; ८ जण ठार\nभंडाराः कंटेनरने वऱ्हाड्यांना चिरडले; ८ जण ठार\nभंडारा : पुढारी ऑनलाईन\nलग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना भंडारा जिल्यातल्या लाखनी तालुक्यात घडली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. लाखनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन आहे. या लॉनसमोर २० ते २५ वऱ्हाडी लग्‍न लागल्‍यानंतर महामार्गाच्या कडेला उभे असताना रायपूरच्या दिशने येणाऱ्या कंटेनरने त्‍यांना चिरडले. यात ८ जणांचा जागीच मृत्‍यू झाला, १३ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून, त्‍यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.\nलाखनी तालुक्यातल्या जगनाडे कुटुंबीयांचा हा लग्न सोहळा होता. नागपुरातील हारगुडे कुटुंबीय या विवाहासाठी वऱ्हाड घेऊन आले होते. दरम्‍यान, ट्रेलरचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, संतप्त नागरिकांनी ट्रेलची तोडफोड करीत चक्काजाम आंदोलन केले. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्‍य लाठीमार केला.\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-cbse-10th-results-1866", "date_download": "2019-01-20T09:05:07Z", "digest": "sha1:5OJP5WFFBYJENFNJ2FLMGPQJDTSENC3T", "length": 6752, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news CBSE 10th results | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआज सीबीएसईचा दहावीचा निकाल\nआज सीबीएसईचा दहावीचा निकाल\nआज सीबीएसईचा दहावीचा निकाल\nमंगळवार, 29 मे 2018\nकेंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा 'सीबीएसई'ने केली आहे. देशभरातून १६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.\nकेंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा 'सीबीएसई'ने केली आहे. देशभरातून १६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.\nदहावीच्या परीक्षेचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटवर दुपारी चारनंतर पाहता येईल. यंदाची दहावीची परीक्षा काहीशा गोंधळातच पार पडली. दिल्ली-एनसीआर, हरियाणा व झारखंड येथे गणिताचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या विषयाची परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही, यावर वादंग झाल्यानंतर अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही परीक्षा पुन्हा न घेण्याचाच निर्णय घेतला होता.\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्या���नी विविध...\nमुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/592441", "date_download": "2019-01-20T09:28:05Z", "digest": "sha1:VUT6OW2JUT2HTWBFOG4TSMGM55DCSB6A", "length": 7611, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बँकेच्या सर्व शाखांचे लेखापरीक्षण अशक्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » बँकेच्या सर्व शाखांचे लेखापरीक्षण अशक्य\nबँकेच्या सर्व शाखांचे लेखापरीक्षण अशक्य\nबँकिंग क्षेत्र मागील काही कालावधीपासून चर्चेत राहीले आहे. पंजाब नॅशनल बँकेचा 13 हजार कोटीचा घोटाळा व त्याच बरोबर आयसीआसीआय बँकेच्या सीईओ च्ंादा कोचर यांच्यावर करण्यात आलेले आरोप व त्याची चौकशी या सर्व घडामोडीमुळे बँकिंग क्षेत्र चर्चेत राहीले आहे. भारतीय रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांच्या सर्व शाखाचे लेखापरीक्षण करणे अशक्य असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nबँकांनी आपले व्यवहार पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रिर्झव्ह बँकेकडून एक लाखाहून जादा शाखाचे लेखापरीक्षण करण्यात येणे शक्य नसल्याचे मत भारतीय रिर्झव्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये बँकांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी काटेकोर नियमावली, व त्यांची अंमलबजवणी करण्यासाठी अधिकारी वर्गाची भरती करण्यात येण्याचीही मागणी अर्थमंत्रालयाकडे करण्यात आली.\nबँकांच्या अधिकाऱयांना व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना कमी करण्याची परवानगी वित्तमंत्रालयाला आहे. तो अधिकार वित्तमंत्रालयाकडे असल्याच्या चर्चेवरुन आरबीआय आणि वित्त मंत्रालय यांच्यात आणखीन वाद चालू होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. आरबीआयने सांगितलेल्या माहितीनूसार काही बँका बँकिंग कायद्याच्या अंतर्गत येत नसल्याचेही उघड झाले आहे.\nआर्थिक वर्ष 2017-2018 भारतीय स्टेट बँकेसह देशभरातील एकूण 21 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नावे बँकिंग घोटाळय़ात आहेत. यात एकूण 87 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेला 12 हजार कोटीचा घोटाळा झाला होता. इंडियन बँक आणि विजया बँक यांनाच चालू आर्थिक वर्षात फायदा झाला आहे. त्यामुळे भविष्यातलि बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी बँकांचे व त्याचा शाखा कार्यालयाचे लेखापरीक्षण करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.\nएसबीआयकडून पेटीएमसह सर्व ई – वॉलेट सेवा बँक ब्लॉक\nमान्सूनमुळे यंदा विक्रमी खाद्यान्न उत्पादन\nक्रॉस करन्सी डेरिएटिव्ह्ज मंजूर\nसार्वजनिक बँकांतील गुंतवणुकीतून एलआयसीला तोटा\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-01-20T09:35:48Z", "digest": "sha1:LCSXTQHHFI5H7EBQ57ZV3TMEINXFBET2", "length": 19029, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n१.१० जम्मू आणि काश्मीर\n१.२९ अंदमान आणि निकोबार\n१.३१ दादरा आणि नगर-हवेली\n१.३२ दमण आणि दीव\n१.३३ राष्ट्रीय राजधानी प्रदेश\nश्रीकाकुलम पार्वतीपुरम बोब्बिली विशाखापट्टणम भद्रचलम अनंतपूर कुर्नूल\nअनकापल्ली काकिंदा राज:मुंद्री अमलापुरम नंद्याल नागरकुर्नूल नरसपूर\nएलुरु मछिलिपटनम विजयवाडा तेनाली महबूबनगर हैदराबाद गुंटुर\nबापटल�� नरसरावपेट ओंगोले नेल्लोर सिकंदराबाद सिद्दिपेट तिरुपती\nचित्तूर राजमपेट कडप्पा हिंदुपूर मेदक निझामाबाद अदिलाबाद\nपेद्दापल्ली करीमनगर हनामकोंडा वारंगल खम्मम नलगोंडा मिरयालगुडा\nपश्चिम अरुणाचल पूर्व अरुणाचल\nकरीमगंज सिलचर स्वायत्त जिल्हा धुब्री कोक्राझार बारपेटा गोवाहाटी\nमंगलदोई तेझपूर नौगाँग कलियाबोर जोरहाट दिब्रुगड लखिमपूर\nबगाहा बेट्टिया मोतीहारी गोपालगंज सिवन महाराजगंज छप्रा\nहाजीपूर वैशाली मुझफ्फरपूर सीतामढी शिवहर मधुबनी झांझरपूर\nदरभंगा रोसेरा समस्तीपूर बढ बलिया सहर्सा माधेपुरा\nअरारिया किशनगंज पूर्णिया कटिहार बांका भागलपूर खगरिया\nमोंघिर बेगुसराई नालंदा पटणा अराह बक्सर सासाराम\nबिक्रमगंज औरंगाबाद जहानाबाद नवदा गया\nसुरगुजा रायगढ जंजगिर बिलासपूर सरनगढ रायपूर महासमुंद\nकांकेर बस्तर दुर्ग राजनांदगांव\nउत्तर गोवा दक्षिण गोवा\nकच्छ सुरेंद्रनगर जामनगर राजकोट पोरबंदर जुनागढ अमरेली\nभावनगर धंधुका अहमदाबाद गांधीनगर महेसाणा पाटण बनासकांठा\nसाबरकांठा कपद्वंज दहोद गोधरा खेडा आणंद छोटाउदेपूर\nवडोदरा भरूच सुरत मांडवी वलसाड\nअंबाला कुरुक्षेत्र कर्नाल सोनेपत रोहतक फरीदाबाद महेंद्रगढ\nशिमला मंडी कांगरा हमीरपूर\nबारामुल्ला श्रीनगर अनंतनाग लदाख उधमपूर जम्मू\nराजमहल डुम्का गोड्डा चत्रा कोडर्मा गिरिडीह धनबाद\nरांची जमशेदपूर सिंगभूम खुंटी लोहारडागा पलामौ हजारीबाग\nचिक्कोडी बेळगाव बागलकोट विजापूर गुलबर्गा रायचूर बिदर\nकोप्पल वेल्लारी हवेरी धारवाड उत्तर कन्नड दावणगेरे शिमोगा\nउडुपी हस्सन दक्षिण कन्नड चित्रदुर्ग तुम्कुर मंड्या म्हैसूर\nचामराजनगर बंगळूर ग्रामीण बंगळूर उत्तर बंगळूर मध्य बंगळूर दक्षिण चिकबल्लपूर कोलार\nकासारगोड कण्णुर वडकरा कोझिकोडे मंजेरी पोन्नानी पालघाट\nओट्टापलम थ्रिसुर मुकुंदपुरम एर्नाकुलम मुवट्टुपुळा कोट्टायम इडुक्की\nअलप्पुळा मावेलीकरा अदूर क्विलोन चिरायिंकिल त्रिवेन्द्रम\nमोरेना भिंड ग्वाल्हेर गुना सागर खजुराहो दामोह\nसतना रेवा सिधी शाडोल बालाघाट मंडला जबलपूर\nशिवनी छिंदवाडा बेतुल होशंगाबाद भोपाळ विदिशा राजगढ\nशाजापूर खांडवा खरगोन धर इंदूर उज्जैन झाबुआ\n१. नंदुरबार (अ.ज.) २. धुळे ३. जळगाव ४. रावेर ५. बुलढाणा ६. अकोला ७. अमरावती (अ.जा.)\n८. वर्धा ९. रामटेक (अ.जा.) १०. नागपूर ११. भंडा��ा-गोंदिया १२. गडचिरोली-चिमूर (अ.ज.) १३. चंद्रपूर १४. यवतमाळ-वाशिम\n१५. हिंगोली १६. नांदेड १७. परभणी १८. जालना १९. औरंगाबाद २०. दिंडोरी (अ.ज.) २१. नाशिक\n२२. पालघर (अ.ज.) २३. भिवंडी २४. कल्याण २५. ठाणे २६. उत्तर मुंबई २७. उत्तर पश्चिम मुंबई २८. उत्तर पूर्व मुंबई\n२९. उत्तर मध्य मुंबई ३०. दक्षिण मध्य मुंबई ३१. दक्षिण मुंबई ३२. रायगड ३३. मावळ ३४. पुणे ३५. बारामती\n३६. शिरुर ३७. अहमदनगर ३८. शिर्डी (अ.जा.) ३९. बीड ४०. उस्मानाबाद ४१. लातूर (अ.जा.) ४२. सोलापूर (अ.जा.)\n४३. माढा ४४. सांगली ४५. सातारा ४६. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७. कोल्हापूर ४८. हातकणंगले\nअंतः मणिपूर बाह्य मणिपूर\nमयूरभंज बालासोर भद्रक जाजपूर केंद्रापरा कटक जगतसिंगपूर\nपुरी भुवनेश्वर अस्का बेरहामपूर कोरापुट नौरंगपूर कालाहांडी\nफुलबनी बोलांगिर संबलपूर देवगढ धेनकनाल सुंदरगढ केओंझार\nगुरदासपूर अमृतसर तरण तारण जालंधर फिल्लौर होशियारपूर रोपर\nपतियाळा लुधियाना संगरूर भटिंडा फरीदकोट फिरोजपूर\nगंगानगर बिकानेर चुरू झुनझुनू सिकर जयपूर दौसा\nअलवार भरतपूर बायना सवाई माधोपूर अजमेर टोंक कोटा\nझालावाड बांसवाडा सलुंबर उदयपूर चित्तोडगढ भिलवाडा पाली\nजालोर बारमेर जोधपूर नागौर\nचेन्नई उत्तर चेन्नई मध्य चेन्नई दक्षिण श्रीपेरुम्बुदुर चेंगलपट्टू अरक्कोणम वेल्लोर\nतिरुप्पट्टुर वंदवासी टिंडिवनम कड्डलोर चिदंबरम धरमपुरी कृष्णगिरी\nरासिपुरम सेलम तिरुचेंगोडे निलगिरी गोबिचेट्टिपलायम कोइम्बतुर पोल्लाची\nपलानी दिंडीगुल मदुरै पेरियाकुलम करुर तिरुचिरापल्ली पेराम्बलुर\nमयिलादुतुराई नागपट्टीनम तंजावर पुदुकोट्टाई शिवगंगा रामनाथपुरम शिवकाशी\nतिरुनलवेली तेनकाशी तिरुचेंदुर नागरकोइल\nपूर्व त्रिपुरा पश्चिम त्रिपुरा\nबिजनोर अमरोहा मोरादाबाद रामपूर संभल बदाउं आओनला\nबरेली पिलीभीत शाहजहानपूर खेरी शाहबाद सीतापूर मिसरीख\nहरडोई लखनौ मोहनलालगंज उन्नाव रायबरेली प्रतापगढ अमेठी\nसुलतानपूर अकबरपूर फैझाबाद बाराबंकी कैसरगंज बहरैच बलरामपूर\nगोंदा बस्ती डोमारीगंज खलीलाबाद बांसगांव गोरखपूर महाराजगंज\nपद्रौना देवरिया सालेमपूर बल्लिया घोसी आझमगढ लालगंज\nमछलीशहर जौनपूर सैदपूर गाझीपूर चंदौली वाराणसी रॉबर्ट्सगंज\nमिर्झापूर फूलपूर अलाबाबाद चैल फतेहपूर बांदा हमीरपूर\nझांसी जलौन घटमपूर बिल्हौर कानपूर इटावा कन्नौज\nफरुखाब��द मैनपुरी जलेसर इटाह फिरोझाबाद आग्रा मथुरा\nहाथरस अलीगढ खुरजा बुलंदशहर हापूर मेरठ बागपत\nतेहरी गढवाल गढवाल अलमोडा नैनिताल हरद्वार\nअलिपुरद्वार आरामबाग आसनसोल बालुरघाट बांकुडा बरसात बैरकपुर\nबशीरहाट बहरामपुर बीरभूम बोलपुर बर्दवान कोलकाता उत्तर पूर्व कोलकाता उत्तर पश्चिम\nकोलकाता उत्तर दक्षिण काँटाई कूच बिहार दार्जीलिंग डायमंड हार्बर दम दम दुर्गापूर\nहूगळी हावरा जादवपूर जलपाइगुडी जंगीपूर झारग्राम जॉयनगर\nकटवा कृष्णनगर मालदा मथुरापूर मिदनापोर मुर्शिदाबाद नबाद्वीप\nपंस्कुरा पुरुलिया रायगंज सेरामपोर तामलुक उलुबेरिया विष्णूपूर\nअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह\nनवी दिल्ली दक्षिण दिल्ली बाह्य दिल्ली पूर्व दिल्ली चांदनी चौक दिल्ली सदर करोल बाग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१८ रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/mobile-technology/", "date_download": "2019-01-20T08:39:57Z", "digest": "sha1:X5EHKQBD3O5TEWG2RISMXSCZDQJC7B3T", "length": 5153, "nlines": 66, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "mobile technology – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nकानामागून आला आणि तिखट झाला…\nहे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/2492-nashik-maramari", "date_download": "2019-01-20T08:31:23Z", "digest": "sha1:TE4OQ3MEQI4G4FC73OS4I5RY3C4KTDBC", "length": 5868, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nगणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. पण, या विसर्जनाच्या उत्सवाला अनेक ठिकाणी गालबोटही लागलं.\nनाशिकमध्ये गणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. दंडे हनुमान मित्र मंडळाच्या मिरवणुकीत हा राडा पाहायला मिळाला.\nमिरवणुकीतील कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करत हाणामारी थांबवली. तसेच धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\n'जय महाराष्ट्र'च्या बातमीनंतर प्रशासन लागले कामाला\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-rain-mumbai-imd-1565", "date_download": "2019-01-20T08:41:26Z", "digest": "sha1:E2YG3QME63AMZT6I7YDFWBOTJPGI4INL", "length": 7491, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rain in mumbai IMD | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस\nशनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊ��\nशनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nराज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता शनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 23 अंशांच्या आसपास राहील असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आजही म्हणजे (7 एप्रिल) रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nराज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता शनिवारी आणि रविवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 23 अंशांच्या आसपास राहील असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आजही म्हणजे (7 एप्रिल) रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 एप्रिल रोजी दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nऊस पाऊस भारत हवामान विभाग किमान तापमान महाराष्ट्र विदर्भ कोकण\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nचहलने सहा दणके दिले; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 230\nमेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधी��विरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-01-20T08:35:02Z", "digest": "sha1:MAS4TQKPJMNURB4DRYVXUJSXBXZYUXXT", "length": 8072, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर कोरियन वोन - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकृत वापर उत्तर कोरिया\nआयएसओ ४२१७ कोड KPW\nनोटा १,५,१०,५० चोन, १ वोन\nनाणी ५, १०, ५०, १००, २००, ५००, १०००, २०००, ५००० वोन\nबँक सेंट्रल बँक ऑफ दी डेमोक्राटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (कोरियाच्या जनतेच्या लोकशाही प्रजासत्ताकाची मध्यवर्ती बँक)\nविनिमय दरः १ २\nवोन हे उत्तर कोरियाचे अधिकृत चलन आहे.\nअफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nसध्याचा उत्तर कोरियन वोनचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-20T09:09:29Z", "digest": "sha1:6ASXXPYDXFNQLPDMHMAGFDDJGYEMRXI4", "length": 8909, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातव्या वेतन आयोगाचा तीनशे कोटींचा भार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातव्या वेतन आयोगाचा तीनशे कोटींचा भार\nमहापालिकेला करावी लागणार स्वतंत्र तरतूद\nपुणे – राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजूरी दिली आहे. हा वेतन आयोग महापालिका कर्मचाऱ्यांनाही लवकरच लागू केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावर 2019-20 साठी सुमारे 300 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा भार येणार असल्याची प्राथमिक माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सद्या वेतनासाठी अंदाजपत्रकात सुमारे 1500 कोटींचा खर्च येतो, यामुळे या खर्चात आता 1800 कोटींपर्यंत वाढ होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nमहापालिकेत सुमारे 18 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना दरमहा वेतनासाठी महापालिकेस मुळवेतन, इतर भत्ते तसेच पेन्शनसाठी महिन्याला सुमारे 125 कोटींचा खर्च येतो. शासनाने लागू केलेला हा सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून मुळ वेतनासह, मागील तीन वर्षांच्या वेतनाचा फरकही दिला जाणार आहे.\nहा फरक पाच समान हप्त्यात दिला जाणार असला तरी, मुळ वेतनातील वाढ महापालिकेने आयोग लागू करताच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार, पुढील काही महिन्यांत पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे प्रशासनाकडून आयुक्तांच्या अंदाजपत्रकातच वे��नासाठीच्या खर्चात सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींची वाढ सुचविण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\n“एलएनजी’चा विमान वाहतुकीसाठी वापर व्हावा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/farmer-loan-forgiveness-in-madhya-pradesh-after-chhattisgarh/", "date_download": "2019-01-20T09:27:42Z", "digest": "sha1:X7AXN74N7ZIGJRPTLOXEPZTPOF3HS7E3", "length": 6826, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल गांधींनी करून दाखवलं, मध्यप्रदेश पाठोपाठ छत्तीसगढमध्येही शेतकरी कर्जमाफी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुल गांधींनी करून दाखवलं, मध्यप्रदेश पाठोपाठ छत्तीसगढमध्येही शेतकरी कर्जमाफी\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश छत्तीसगढ आणि राजस्थान निवडणुकीपूर्वी पक्षाची सत्ता आल्यास शेतकरी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. अपेक्षेप्रमाणे तिन्ही राज्यात काँग्रेसला सत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे, त्यानंतर आता राहुल यांनी दिलेले आश्वासन पाळत मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांनी शेतकरी कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात या निर्णयांची चर्चा सुरू आहे.\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nमध्यप्रदेशमध्ये कमलनाथ तसेच छत्तीसगढचे भुपेश बागेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही मुख्यमंत्र्यांचे देशभरातून कौतुक केले जात आहे, काँग्रेसने विजय मिळवलेल्या राज्यांमध्ये लोकप्रिय निर्णय घेत राहुल गांधी संपूर्ण देशभरात छाप पाडत असल्याचं बोललं जात आहे.\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nगणपती बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्याची मागणी\nपुणे : गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.भारतात गणेशाची पूजा…\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-01-20T09:39:24Z", "digest": "sha1:KS6N2XITWOYBRXHIZD5CLSWURB3GRCN3", "length": 114353, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भगवानबाबा - विकिपीडिया", "raw_content": "\n{{माहितीचौकट हिंदू संत | नाव = श्री संत भगवानबाबा | चित्र = Bhagawanbaba.png | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = भक्तियोगी श्री संत भगवानबाबा | मूळ_पूर्ण_नाव = आबाजी तुबाजी सानप | जन्म_दिनांक =जुलै २९, इ.स. १८९६ | जन्म_स्थान = सुपे सावरगाव, पाटोदा, बीड, महाराष्ट्र | मृत्यू_दिनांक =जानेवारी १८, इ.स. १९६५ | मृत्यू_स्थान = [[रुबी हॉल क्लिनिक] , पुणे, महाराष्ट्र | समाधिमंदिर = भगवानगड | उपास्यदैवत = विठ्ठल | गुरू = संत एकनाथ, संत तुकाराम, गीतेबाबा दिघुळकर, माणिकबाबा, बंकटस्वामी | पंथ = वारकरी, नाथ संप्रदाय | शिष्य = भीमसिंह महाराज | साहित्यरचना = | भाषा = मराठी हिंदी. | कार्य = अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन | प��शा = कीर्तनकार | वडील_नाव = तुबाजी सानप | आई_नाव = कौतिकाबाई सानप | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | वचन = हेवा-दावा, मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वराचा अंश असेल तर आपण भगवंतालाच नाराज करणार का कि जो आपला निर्माता आहे. | संबंधित_तीर्थक्षेत्रे = भगवानगड | विशेष = | स्वाक्षरी_चित्र = | तळटिपा = }} आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ रुबी हॉल क्लिनिक, पुणे) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत.\nभगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.चुका उधृत करा: टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला टॅग नाही सापडला.\nभगवान बाबा आणखी काही विठ्ठलभक्तांना आपले गुरू मानत. बाबांचे हे गुरू असे\nभगवानबाबा यांना तुळशीमाळ घालणारे गुरू - गीतेबाबा दिघुळकर\nभगवानबाबा यांना आध्यात्मिक उपदेश देणारे गुरू - माणिकबाबा\nभगवानबाबांचे अध्यात्मज्ञान देणारे गुरू - बंकटस्वामी महाराज\nभगवानबाबांचे पारमार्थिक गुरू - संत नामदेव\nभगवानबाबांचे नाथ/पैठणकर फडाचे गुरू - संत एकनाथ[१]\nसंत श्री वामनभाऊ महाराज यांना भगवानबाबा थोरले बंधू मानत.\nत्यांनी पारमार्थिक गुरू संत नामदेवबाबांना मानले होते व त्यांच्या दर्शनासाठी श्री सदगुरु मठ, मेहकरी येथे भगवानबाबा जात असत. संत नामदेवबाबांच्या वैकुंठवासानंतर त्यांच्या चाळिसाव्या हरिनाम सप्ताहाचे कीर्तन भगवानब��बांनीच केले होते. [२]\n८ वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह\n११ संत श्री भगवानबाबांचे तथाकथित चमत्कार\n१२ संत श्री भगवानबाबांची मंदिरे\n१३ श्रीक्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी\n१६ संदर्भ आणि नोंदी\nएकदा श्री बंकट स्वामी हे नारायणगडावर आले असताना, माणिकबाबांनी भगवानबाबांना बंकटस्वामींच्या स्वाधीन केले. बंकटस्वामींनी भगवानबाबांना आळंदी येथील वारकरी संस्थेत नेले. बंकटस्वामीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तेथे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला.\nआळंदीवरून नारायणगडावर भगवानबाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले. त्याच सुमारास बंकटस्वामींच्या कीर्तन प्रसारासाठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाजप्रबोधन करण्याचा निश्चय केला. भगवानबाबा भाविकांच्या आग्रहास्तव कीर्तन करू लागले.\nइ.स.१९१८ साली त्यांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला 'धाकटी पंढरी' म्हणतात. इ.स.१९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, कथाकथन, हरिनामजप व गाथापारायणे होत. पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले.\nभगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे माणिकबाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळली तसे ताबडतोब ते नारायणगडावर आले. माणिकबाबांनी हात उंचावून भगवानबाबांना जवळ बोलवले. 'भगवान, तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील' असे सांगितले. ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, इ.स. १९३७ रोजी माणिकबाबांनी आपला देह ठेवला.\nभगवानबाबांवर लोभाचा आळ घेतल्यावर त्यांनी नारायणगड सोडला. खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवानबाबांना धौम्यगडावर घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले.\nगड उभारणीचे काम सुरू झाले, बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवर्‍यांसाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरारुन पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चिर्‍यांचे रूप दिले गेले. गड उभारणीच्या ��ामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खर्‍या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खर्‍या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.\nपुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. [३]\nभगवानबाबांनी आपल्या कार्यातील बराच काळ नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तन कारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खर���ंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा या मार्गाने जाते.पादुकास्थान येथे आपल्या गुरुपरंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजान्च्या पालखीला आडवे जाण्याचा मान या दिंडीस आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी पंढरपूर वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय , जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’चा नामस्मरण करीत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. भगवानबाबांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. ’मी श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडाचा टाळकरी आहे’ असे ते म्हणत. नाथसंस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा भगवानगडास मान आहे.\nसंत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.\nभगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती. श्री संत भगवानबाबा पांढरेशुभ्र साधे धोतर, पांढराशुभ्र सदरा, पांढरा फेटा वापरत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ हाच त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यांमुळे ते भारदस्त वाटत. हातांत काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्यपारखी होते.\nअठराव्या शतकातील महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मराठवाड्य नजीकच असलेल्या प्रदेशात तर परिस्थिती फारच बिघडलेली होती. या प्रदेशावर मराठेशाहीच्या अस्तानंतर निजामाची राजवट प्रस्थापित झाली होती. या दशकाच्या उत्तरार्धात निजामाचे वर्चस्व वाढले. त्याबरोबर निजामाच्या आक्रमणामुळे धर्म, देवांचे उत्सव बंद पडले होते. त्यांच्या अमानुष अन्यायात, त्रासात आणि जुलमात समाज भरडला जात होता. बायका, मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. धर्माचे साम्राज्य बुडाले होते. धर्माचे पालन करणे समाज विसरला होता. धर्म बाटविला जात होता. आकांत, कर्मकांड आणि कर्मठपणा यात अडकलेला समाज बळी पडत होता. अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, मांसाहार, धर्मांतरण अशा परिस्थितीत समाज पिचून निघाला होता. समाज हीन, दीन, त्रस्त व अपमानित अवस्थेत होता. अशा समयी राजकीय अस्थिरतेच्या काळात माजलेला हाहाकार संपवण्यासाठी, धर्मसंकट पार करण्यासाठी, समाजाचे चाललेले शोषण रोखण्यासाठी, अंधश्रद्धांनी जर्जर झालेल्या समाजाला सुधारण्यासाठी, समाजाकल्याणसाठी, भावनिक एकात्मता जपण्यासाठी आणि समाजाला दिशा दाखवण्यासाठी, अधर्माच्या अंधकारातून आध्यात्मिक प्रकाशाकडे जाण्यासाठी, रूढी-परंपरेला चिकटून बसलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच अंध:कारमय जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्माण करण्यासाठी गीतेतील वचनाप्रमाणे भगवानबाबा अवतरले. त्यामुळे समाजपरिवर्तनास गती आली, भागवत धर्माचे पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा दिली. आधुनिक समाजप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झटणार्‍या बाबांनी आपल्या श्रद्धा व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. बाबांनी जनतेच्या भक्तिसुरक्षाकवच म्हणून महारथीची भूमिका बजावली. त्यांनी कायम आदर्श महानायकाच्या, समाजसुधारकाच्या, सामाजिकसंतुलनाच्या भूमिकेत मार्गदर्शन केले. सोबतच डोंगरदर्यात विविध पोटशाखा विभागलेला वंजारी समाज व इतर बहुजन समाज एक केला.\nभगवानबाबांनी भक्तिमार्गप्रसाराचा यज्ञ सुमारे इ.स.१९१८ साली चेतवला. त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गप्रसाराचे अस्मितेचा अंगार पेटता ठेवला. महाराष्ट्राच्या लाखो माणसांचे भगवानबाबा प्रमुख आधारस्तंभ होते तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते. भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती. त्यांनी असंख्य भाविकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, कलह यांपासून सोडविले. गोरक्षण, अन्नदान, वैदिक अनुष्ठान, नामस्मरण, भजनसप्ताह, तीर्थयात्रा अशारीतीने भाविकांमध्यें धर्माबद्दल व भक्तीबद्दल जागृती केली. भगवानबाबांनी समाजात समता, बंधुता, एकात्मता, जागृती, हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कीर्तनात विठ्ठलावरील प्रेम, भक्तिभाव व भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म व वारकरी संप्रदाय प्रसाराचे कार्य केले. भगवानबाबांनी वारकरी संप्रदायात राहून समाजपरिवर्तनाचे काम केले. भरकटलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी भगवानबाबांनी गावागावांमध्ये वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह सुरू केले. भगवानबाबा गावागावांमध्ये हिंडून सर्व स्तरांशी संपर्क साधून त्यांच्या बोलीत हृद्यसंवाद साधणारे आदर्श भक्तवात्सल्य पंथप्रसारक होते. त्यांनी भाविकांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. त्यांनी धर्माच्या वचनांचा खरा अर्थ सांगून भाविकांना सन्मार्गाला लावले. त्यांनी कीर्तनद्वारे भगवंताच्या नामस्मरणभक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. मराठेशाहीच्या अस्तानंतर एखाद्या झंझावाताप्रमाणे बाबा अवतरले व भागवत धर्माचा वारसा त्यांनी पुढे चालवला. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाचे, धर्मचळवळीचे स्फुर्ती चेतवण्याचे काम केले. त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानामुळे कारकिर्दीलाही वेगळा आयाम प्राप्त झाला होता व त्यांनी स्वतःची अशी एक पकड सामान्य माणसांवर निर्माण केली होती. भागवत धर्मावरील निजामाचे आक्रमण कारणीभूत आहे अशी खात्री बाळगून भगवानबाबा यांनी कीर्तनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली व त्यातूनच धर्मचळवळ जन्मास आली. केवळ आपल्या कीर्तनद्वारे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर जबर पकड बसविण्याच्या बाबांच्या व्यक्तिमत्त्वातील लौकिक गुण याची इतिहासाला अत्यंत गौरवाने दखल घ्यावी लागली.\nजिवंत प्राण्यांचा बळी देणे धार्मिक भावनेने हा धर्म नसून महान अधर्म आहे. मराठवाड्यात देवतांपुढे बोकडांची हत्या करण्याची रूढी-परंपरा त्यांनी बंद पाडली आणि समाजाला अहिंसावादाची शिकवण दिली. माजलगाव, पाथर्डी, धारूर, केज, शेगाव यांसह अनेक गावांतील पशुहत्या त्यांनी बंद केली. माळ घालणार्‍याला मांसाहार करशील का असा प्रश्न विचारून त्याचं नकारात्मक उत्तर आल्यावरच ते त्याला माळ घालीत. वंजारी समाजातील मांस खाण्याच्या प्रथेला भगवानबाबांनी विरोध केला. आजही वंजारी समाजात माताभगिनी त्यांचे श्रद्धेने पालन करतात. गोहत्याबंदीची भावना त्यांनी रुजविली व त्या काळातील रूढी-परंपरेला छेद दिला. देवाची खरी भक्ती समजावण्यासाठी आपले आयुष्य जनसेवेला अर्पिले.\nभगवानबाबापुढे सर्व लोक समान होते. भगवानबाबा हे मानवतेचे मोठे पुरस्कर्ते प्रतीक होते. त्यांनी धर्मसहिष्णूता, धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली.बाबांनीही आयुष्यभर याच भूमिकांचा पुरस्कार केला. मानवतेची ज्योत मनामनात तेवत ठेवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. समाजव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम केले. भगवानबाबांचे नाव इतके लोकप्रिय झाले की ते आपलेच संत आहेत असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटे. त्यांच्या भाविकांमध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथांचे लोक आहेत. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा भक्त-परिवार वाढत चालला. त्यांनी सामाजिक तेढ निर्माण झालेल्या चिंचाळा गावात दोन समाजांत समेट घडवून आणली. एका गावात दैवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती, तेथे मुस्लिम मिस्त्री असल्यामुळे संयोजकांनी त्याला विरोध केला, तो भगवानबाबांनी अमान्य करत त्या मुस्लिम मिस्त्रीलाच ते काम करू दिले. जातपात, उच्चनीचता, जातीभेद, धर्मभेद व पंथभेद दूर करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. ते धर्मप्रबोधनाचे उद्गाते ठरले. समाजात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, आदरभाव, एकदुसर्‍यबद्दल प्रेमाची भावना, दया, क्षमा, शांतता, त्यागी वृत्ती आणि भक्ती या ज्या संकल्पना आहेत, त्याचा खोलवर विचार केल्यास ही धर्मनिरपेक्षतेची शिकवण भगवानबाबांनी बहाल केली.\nमाणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे तसेच सर्वमध्ये ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे असे स्पष्ट सांगणारे ,कीर्तनातून देव दगडात नसून तो माणसांत आहे हे भगवानबाबांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. खरे तत्त्वज्ञान बहुजन समाजापुढे आल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणामुळे खरा देव समजला. बहुजन समाजातील अनेक वाईट चालिरीती कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एक रोकडा धर्म दिला. तिच खरी भक्ती आणि देवपूजा सांगितली. भगवानबाबांनी अत्यंत अशिक्षीत, दीनदुबळ्या समाजाला नवचैतन्य दिले. दीनदुबळ्या समाजाला नवा आशेचा किरण दाखवला. समाजातील चुकीच्या, कालबाह्य प्रथा, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी, अन्यायकारक परंपरा, अज्ञान, दुर्गुण, दोष, बुवाबाजी, गंडेदोर, अंगारा धुपार व जातीभेद वर्णव्यवस्था दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांनी अनेकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. भगवानबाबा शैक्षणिक विकास व कृषिविकास करू इच्छिणार्‍यांसाठी हितैषी होते. आयुष्याचा प्रत्येक दिवस सार्थकी लावण्याची पराकाष्ठा करणारा लोकशिक्षक व लोकनेता त्यांच्यात दडला होता. आपल्या कीर्तनद्वारे तसेच कार्याच्या माध्यमातून जनकल्याणाची धुरा सांभाळत होते. जनसामान्यांवर उदात्त सुसंस्कार करण्याचे जणू व्रतच भगवानबाबांनी घेतले होते. त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्वीकारले. प्रतिकूल परिस्थितीतही टीकेचे व निंदेचे प्रहार झेलत जनकल्याणाचे व्रत अखंडपणे विचलीत न होता पूर्ण केले. जनकल्याणाची कामे सर्वांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा समाजाला पटवून दिला. त्यांनी समाजातल्या घटकांचा उद्धार कसा होईल याविषयी समाजप्रबोधन केले. ओळख नसलेल्या सर्वसामान्यांना अस्तित्व मिळवून देणारे व माणसे घडविणारे ते चालते बोलते विद्यापीठ होते. सामाजिक परिवर्तनाचे ते शिल्पकार ठरले. समाजप्रबोधनचे चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा वारसा त्यांनी जपला.\nकोणत्याही दानापेक्षा ज्ञानदान हे सहस्रपटीने श्रेष्ठ आहे. हे दान जनतेस अर्पण करून या दानामुळे समाजाचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. म्हणून मनुष्यजीवन दिशाहीन बनले असते. तत्कालीन समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. हे धोरण लक्षात घेऊन बाबांनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. भगवानबाबांनी खेडोपाडी हिंडून समाजात शिक्षणाचा प्रसार केला. ते शिक्षणाचा प्रसार होऊन समाज सुबुद्ध व्हावा अशी जनहिताची कळवळ जपणारे शिक्षणमहर्षी होते. भगवानबाबांनी सामान्य माणसाला अज्ञानापासून दूर करण्यासाठी जागोजागी शाळा, वसतिगृहे इत्यादी असंख्य बांधकामे केली व त्यांची न��ट व्यवस्था लावून दिली. समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या. समाज साक्षर व्हावा यासाठी त्यांनी शाळामोहीम काढली. विद्यावाघिणीचे दूध कष्टकरी कामकरी यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. याच उद्दात हेतूने भगवानगडावर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. औरंगाबादला वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते केले. औरंगाबादलाच भगवान होमिओपॅथी कॉलेजची स्थापना त्यांनी केली.\nत्यांनी अनेक मुलींना शाळेत घातले. त्या मुली शिकल्या व त्यांनी आपले चांगले संसारही थाटले, हे दगडाबाईच्या प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. या दगडाबाईनी त्यांच्या विषयीची गौरवगीते, भक्तिगीते व अभंग लिहिले. आपला वंजारी वेष घालूनच वारीला पंढरपूरला वारकर्‍यांबरोबर घेण्याविषयीही भगवानबाबांनी तिला सांगितले. त्यांना आपल्या वारकरी परंपरेचा अभिमान होता. 'माझ्या दिंडीत असे वारकरी आहेत, याचा मला अभिमान वाटतो ' असे भगवानबाबा म्हणाले होते. ते वाक्य व तो विचार समाज परिवर्तनाच्या व सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने मोलाचे ठरले. याच दगडाबाईचा १९७४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरस्कार देऊन सत्कार केला यामागे भगवानबाबांचीच प्रेरणा होती. बाई इंदिरा गांधींना भेटल्या व प्रत्येक तांड्याला पाण्याची सोय करा अशी त्यांनी विनंती केल्यावर प्रत्येक तांड्यावर दोन हापसे बसविले गेले. [४] [५]\nअमोघवाणीने केलेली भगवानबाबांची कीर्तने समाजाला तळागाळातून ढवळून काढणारी आणि म्हणून समाजाला योग्य दिशा देणारी ठसठशीत असत. कीर्तन म्हणजे भगवानबाबा व भगवानबाबा म्हणजे कीर्तन असे समीकरण या दशकांत रूढ झाले होते. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. अंतकरणापर्यंत पोहोचणारा कीर्तनकार असे त्यांचे वर्णन करतात. भगवानबाबा निर्मळ मनाचे, सचोटीचे, धैर्यवान, पारदर्शक, दृढनिश्चयी, दूरदृष्टी, स्पष्टवक्तेपणा, परखड वक्तृत्व, जनमनावर पकड, भागवत धर्म अस्मितेची रोकठोक विचार, विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारे उत्तम वक्ते दशस्त्रेषू व्यक्तीमत्व होते. प्रेमवात्सल्यता, कोमलता, सहनशीलता, करुणा, त्यागीव���त्ती, समर्पणता, सहिष्णुता, रसाळ, निर्भयता, प्रासादिकता आदी भावना भगवानबाबांच्या कीर्तनात प्रकर्षाने दिसून येत. तत्त्वचिंतनता, सोपेपणा, तर्कशुद्धता, सदाचारी, परिपक्व, मनमोकळी, विचारी, स्पष्टवक्ती, समृद्ध शब्दरचना, नेटकी मांडणी, दिलदार शैली, विचारांची रेखीव प्रकटीकरण, वैभवशाली शब्दांची उधळण अशा भाषाशैलीत कीर्तने करत. त्यांच्या कीर्तनात भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. प्रत्येकाशी ते भावनिक नात्याने जोडले गेले होते. आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून लोकजागृतीचा करत. त्यांनी सर्व क्षेत्रांत कीर्तने गाजविली. जवळपास चार दशके त्यांनी कीर्तनद्वारे तमाम समाजाच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सच्चेपणामुळे त्यांच्या कीर्तनला गर्दी होत गेली. भगवानबाबांनी पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो लोकांनी गर्दी केली होती. या सप्ताहापासूनच भगवानबाबा आणि कीर्तनासाठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये हे इथे जुळलेले गणित फ़िसकटले नाही अशी विलक्षण लोकप्रियता असलेले भगवानबाबा हे एक संस्थानच होते. आपल्या कीर्तनातून ते संत अभंगांचा मुबलक वापरही करत.\nभगवानबाबा कीर्तनात नेहमी उपदेश साधे, सोपे सांगत. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, प्रीती आणि कर्तव्यकर्म यांचे पालन करा, कर्ज काढून व प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तीर्थक्षेत्रास जाणे ही सर्वात मोठी चूक आहे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचे चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी राहा पण कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, लाचार बनू नका, पशुहत्या करू नका, हिंसा करू नका, जातिभेद व अस्पृश्यता मानू नका असे रोखठोकपणे जनतेला सांगणारे समाजउद्धारक कर्मयोगी होते. त्यांनी जनसेवा हीच भगवंतची सेवा आहे म्हणून माणसाने गोरगरीबांना, दीनदलित, गरीब, दरिद्री माणसांशी माणसांसारखे वागावे तथा मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी इत्यादी गोष्टींची शिकवण दिली. हाच संदेश प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्येक मानवाला माणसांसारखे जगण्य��स भाग पाडले. त्यांच्या विचाराने समाजात फार मोठे परिवर्तन झाले. एक नवीन पिढी अधिक त्यांनी घडविली.\nसंत भगवानबाबा महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात महाराष्ट्राला समता , एकता , बंधुत्वाची व प्रामुख्याने शांततेची शिकवण आपल्या वागण्यातून दिली होती .\nवार्षिक नारळी हरिनाम सप्ताह[संपादन]\nभगवानबाबांनी इ.स. १९३४ साली वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहाला पखालडोह या गावी सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येकवर्षी एक गाव अशी या सप्ताहांची मालिका चालू झाली. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले. भगवानगडाची उभारणी झाल्यावर इ.स. १९५१ साली नाथापूर येथे पहिला नारळी अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला तर इ.स. १९६४ साली शिंगोरी येथे भगवानबाबांच्या हस्ते शेवटचा हरिनाम सप्ताह पार पडला. भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भाविक ज्ञानेश्वरीपारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथा, भजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भाविकांना पुरणपोळी व दूध दिले गेले.\n१ इ.स. १९३४ पखालडोह\n२ इ.स. १९३५ लाखेफळ\n३ इ.स. १९३६ साक्षाळ पिंप्री\n४ इ.स. १९३७ खर्डा गितेवाडी\n५ इ.स. १९३८ शिरसमार्ग\n६ इ.स. १९३९ पाडळी\n७ इ.स. १९४० शिरूर कासार\n८ इ.स. १९४१ तांदळवाडी\n९ इ.स. १९४२ मूर्ती\n१० इ.स. १९४३ गुळज\n११ इ.स. १९४४ पोखरी मैदा\n१२ इ.स. १९४५ खांबा\n१३ इ.स. १९४६ नाथापूर\n१४ इ.स. १९४७ मूर्ती\n१५ इ.स. १९४८ नाथापूर\n१६ इ.स. १९४९ मादळमोही\n१७ इ.स. १९५० तरडगव्हाण\n१८ इ.स. १९५१ नाथापूर\n१९ इ.स. १९५२ तिंतरवणी\n२० इ.स. १९५३ शेकटे\n२१ इ.स. १९५४ बोरगाव\n२२ इ.स. १९५५ राळसांगवी\n२३ इ.स. १९५६ तागडगाव\n२४ इ.स. १९५७ आरगडे गव्हाण\n२५ इ.स. १९५८ जोड हिंगणी\n२६ इ.स. १९५९ मूर्ती\n२७ इ.स. १९६० थेरला\n२८ इ.स. १९६१ लिंबा\n२९ इ.स. १९६२ आंमोरा\n३० इ.स. १९६३ कंडारी\n३१ इ.स. १९६४ शिंगोरी\n६५ इ.स. १९६५ [सावखेड तेजन]]\n७५ इ.स. २००८ भगवानगड\n७९ इ.स. २०१२ सावरगाव (चकला)\n८० इ.स. २०१३ येळी (ता. पाथर्डी)\n८१ ए.स. २०१४ फुंदेटाकळी\n८२ ए.स. २०१५ गोळेगांव\n८३ ए.स. २०१६ कोठारबन\n८४ ए.स. २०१७ बावी (दरेवाडी)\nइ.स.2018 तागडगांव ता.शिरूर(का)जि. बीड\nभगवानबाबा नारायणगडावर असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली. या कीर्तीमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास झाला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा प्रयत्न झाला. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या रोषालाही भगवानबाबांना बळी पडावे लागले. यातूनच त्यांच्यावर काही आरोप करण्याचाही प्रयत्न झाला.\nयातील प्रमुख आरोप म्हणजे 'भगवानबाबा ब्रिटिश सरकारसाठी खबर्‍याचे काम करतात, निजामाला मदत करतात, स्वातंत्र्यलढ्यात अडचणी आणतात.' असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला. नाना पाटलांनी 'प्रति सरकार' स्थापन केलेले होते व ते शेतकरीवर्गात 'पत्री सरकार' या नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिश अधिकारी, रझाकार यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांचे खबरे म्हणून काम करणार्‍यांना नाना पकडत आणि त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी एका लांब कातड्याच्या खेटराने (ज्याला सुंदरी किंवा भरमाप्पा म्हटले जाई) भयंकर मार देत. त्याचबरोबर पालथे पाडून पाय घोट्याजवळ बांधून तळपायावर काठीने जबर मार देत. (शेतकरी बैलाला अशा प्रकारे बांधून त्यांच्या पायातील नख्यांना लोखंडी पत्री ठोकतात. याच प्रकाराला पत्री म्हणतात.) भगवानबाबांविषयीच्या आरोपांची माहिती मिळाल्यावर भगवानबाबांना चांगलीच शिक्षा करायची असे ठरवून क्रांतिसिंह नाना पाटील नारायणगडावर भगवानबाबांकडे गेले. त्या ठिकाणी भगवानबाबा आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यात चर्चा झाली. नानांना भगवानबाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकता, करारीबाणा व सत्यवचनीपणा दिसला. भगवानबाबांविषयी आपल्याला चुकीची माहिती मिळाली हे नानांनी कबूल केले व भगवानबाबांचा निरोप घेऊन ते निघून गेले.\nभगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या व अशा अनेक गावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान नोंदविले होते. हा कट फसल्यानंतर विघ्नसंतोषींनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला.\nअनेक वर्षे बाबांची कीर्तनकारणे भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला आणि समाजाचे विदारक चित्र दिसल्यावर ते बाबांनी कीर्तनाद्वारे स��ाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते, त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगवानबाबांना पुणे जिल्ह्यातील, रुबी हॉल क्लिनिक इथे औषधपाण्याकरिता दाखल केले. भगवानबाबा ह्दयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक इस्पितळातील डॉ.के.बी.ग्रँट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असे. तेथेच सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी समाधिस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’हा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला. लाखोंचा पोशिंदा अनंताकडे झेपावला. त्या भूमीला धरणीकंपसारखा भासला. १९१८ च्या दशकामध्ये तमाम समाजाच्या ह्रदयाला हात घालत जवळपास चार दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पसरलेली धर्मचळवळ शांत झाली. भागवत धर्मात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तिमत्त्व हरपल्याने शोककळा पसरली. अटकेपार जावून डौलाने फडफडणारा जरीपटका स्थंबावरून अनंताकडे झेपावला. भगवानबाबा हे भागवत धर्मप्रसाराचे कार्यकारणातले एक पर्व होते आणि त्या पर्वाची सांगता झाली. भगवानबाबा नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला. एका युगाचा अंत झाला. एक वादळ शांत झाले. झंझावात विरून गेला. शतकानुशतके वाट पहावी लागलेला भागवत धर्माच्या सूर्याच्या अंत झाला. वारकरी संप्रदायाचा आधारवड गेला. भागवत धर्माचा वटवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अध्याय संपला. शुन्यातून सार्मथ्य निर्माण करणारा कुशल संघटक तारा हरपला. सामान्य माणसासाठी झटणारा एक सिंह गमावला. कीर्तनातून निघणारे सूर पांडुरंगचरणी विलीन केला होता. तब्बल पंचेचाळीस वर्षे वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घकाळ महाराष्ट्रात ज्या भगवानगडावर त्यांनी कीर्तने गाजविले ते सुन्न पडले. बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा ‘देव’ गवसला होता. त्यांची शैली, भाषा, व्यक्तिमत्त्व, बाणा हा पुन्हा होणे नाही. प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणार्‍या एका विचारसूर्याचा अस्त झाला. सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरला.\nत्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून भगवानगडावर आणले गेले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली. परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार भीमसिंह महाराज यांनी केले.\nभगवानबाबांचा कीर्तने ऐकलेले मंडळी आपल्या लाडक्या सम्राटाच्या बाबांचे जाण्याने. भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी, भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंड्या, टाळ, पखवाज, मृदंग, तालमणी घेऊन आली होती. लाडक्या बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून भगवानगडावर भाविक येत होते. पार्थिवाची प्रतिक्षा करीत भर ऊनात भगवानगडावर कानाकोपर्‍यात बसले. त्यातही जनसागर उपस्थितीमुळे गर्दी आवरणे पोलिसांनाही अवघड ठरले. जनसागर उसळल्यामुळे बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यास उशीर होत होता तरीही सकाळपासून बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी आसुलेले भाविक जागचे हलत नव्हते. भाविकांचा महासागर पार करीत बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यात आले. जनसागर त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. सांयकाळी सुमारास रथातून पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आल्यानंतर परत या परत या भगवानबाबा बाबा परत या...एकच बाबा.भगवानबाबा...भगवानबाबांचा जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या व या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच दर्शन घेण्��ासाठी भाविकांची रीघ लागू लागली. दर्शन घेताना सर्व भाविक भावनाविवश झाले होते व भाविक अक्षरश: धाय मोकलून रडत होते. कुणी हात जोडून तर कुणी डोळे बंद करून गहिवरले होते. आर्त हाक घालण्यास भाविकांनी सुरुवात करताच भगवानगडही हेलावले. आपल्या लाडक्या बाबांला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले. भाविक निघालेल्या अंत्ययात्रेत सामिल होत होते. जसजशी अंत्ययात्रा पुढे सरकत होती, तसतसे भाविक आणखीनच भावूक होत होते. अंत्यविधी सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांना शोक अनावर झाला व यावेळी अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. जनसागर जणू शोकसागरात बुडाला होता. सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. लाखो भाविकांचाही अश्रूंचा बांध फुटला होता. अंत्यविधी झाल्यानंतर रात्री मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित राहून जयजयकाराच्या घोषणा देत होते. नंतर लाडक्या बाबांचे पार्थिव विठ्ठलाच्या मंदिराजवळच येथे आणण्यात आले. तेथेच श्री संत भगवानबाबाची संगमरवरी पाषाणबांधणी समाधी बांधली गेली व भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरली.\nश्रीक्षेत्र भगवानगडावर भगवानबाबा यांची समाधी गीतेतील वचनाप्रमाणे अजूनही भाविकांना दिशा दाखवत आहे. समाधीनंतरही भाविकांची काळजी घेण्याबरोबरच पांडुरंगचरणी विलीन झाल्याकारणाने लाखो भाविकांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद, दर्शन आणि मार्गदर्शन लाभत आहे. भगवानबाबा आज देखील अनन्यभावाने भक्ती करणार्‍या भाविकांच्या सदैव पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. भगवानबाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक जपताना दिसतात आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही. आजही त्यांच्या समाधीला पाहून भाविक भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. भक्तिभावात एकरूप झालेल्याना भाविकांना बाबांच्या समाधीजवळ त्यांच्या विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो असे बोलले जाते. भगवानगडावर आल्यावर प्राप्त होणारी मनःशांतीमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.\nयोगियाची संपदा... त्याग आणि शांती प्रसन्न आचार्य... उभयलोकी किर्तीसोहळामान सम्राट... ईश्वर विभूती... प्रकाशमान... ब्रह्मचारीरूप गुरुवर्य... सर्वश्री... वैराग्यमुर्ती... समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे... समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे... प्रबोधनाचा महामेरु... भक्तिरसाचा सागर... मायेचा पाझर... पंढरीचा अखंड वारकरी... तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे... परोपकारी... भक्तीचा गड उभारणारे... भजन-कीर्तन, प्रवचनाची गंगा... शुद्ध आचरणाचा पितामह... स्नेहप्रेमाचे सम्राट...परमविठ्ठलभक्त ... ऐश्वर्यसंपन्न संत... ह.भ.प. श्री भगवानबाबांचे कार्य अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषण भगवानबाबांनी कमी केले होते. अध:पतित समाजाला सन्मार्गावर आणले होते.\nसंत श्री भगवानबाबांचे तथाकथित चमत्कार[संपादन]\nभगवानबाबांनी अनेक चमत्कार केले. भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता भगवानबाबांकडून अनेक चमत्कार घडले.\n|| बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ||\nत्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. पाण्यावर तरंगून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याचे बोलले जाते. ह्या घटनेतूनच भाविकांना भगवानबाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली.\nबालपणीही त्यांनी अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी भूक लागलेल्याला स्वतःच्या हाताने भाकरी जमिनीतून काढून दिले असे बोलले जाते.\nसंत श्री भगवानबाबांची मंदिरे[संपादन]\nभगवानबाबांची कीर्ती वाढत गेल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगवानबाबांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. पंढरपुर, पैठण अशा बर्‍याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.\nपंढरपूर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.\nआळंदी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.\nबीड जिल्ह्यातील बार्शी रोड भागात \"राष्ट्रसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान\" बांधण्यात आले.\nबीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर सभाग्रह आहे.\nबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील क-हेवाडी ता.आष्टी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.\nबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील [विठ्ठलगड, बीड] या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.\nबीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत \"संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान\" बांधण्यात आले आहे.\nबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील NARAYANDOH या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.\nइ.स. २०११ मध्ये बीड जिल्ह्यातील जोडहिंगणी येथे भाविकांसाठी भगवानबाबांचे मंदिर बांधण्यात आले. [६]\nबीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतल्या नागझरी परिसरात २५ वर्षापूर्वी काही भक्तांनी एकत्रित येऊन भगवानबाबांचे मंदिर उभारले. [७]\nबीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. [८]\nबीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठान मंदिर आहे [९]\nऔरंगाबाद जिल्ह्यातील रामनगर भागात संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. [१०]\nऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. [११]\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ता. फुलंब्री परिसरात लिंगदरी भागात भगवानबाबा यांचे मंदिर आहे [१२]\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सेव्हन हिल परिसरातील विद्यानगरमध्ये भगवानगड ज्ञानेश्‍वरी अध्यासन केंद्राचे उद्‌घाटन अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी पाचला खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यासन, अध्यापन, प्रचार आणि प्रसार करणे हा केंद्राचा मुख्य उद्देश असून, भगवानगडाचे विशेष कार्यालयही येथून चालविण्यात येणार आहे. गडाशी जोडल्या जाणार्‍या लोकांसाठी नोव्हेंबरमध्ये वार्षिक सप्ताह व त्याच वेळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.[१३]\nपश्‍चिम महाराष्ट्रातील गोंदवले शहरालगत बोरजाईवाडी परिसरात श्री संत भगवान बाबा मंदिराच्या पायाभरणीचा प्रारंभ करण्यात आला. [१४]\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ता. पैठण येथे शाखा स्थापन होत असून [१५]\nभगवानगड संस्थानचे कार्यालय पुणे, पिंपरी, मुंबई येथे सुरू होत असून [१६]\nभगवानबाबाच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून भीमसिंह महाराज यांनी भगवानगडाची जबाबदारी ४० वर्षे सांभाळली. त्यानी भगवानबाबांच्या चालीरीती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यू झाला.\nभीमसिंह महाराजच्या मृत्यूनंतर नामदेवशास्त्री सानप यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचे काम केले. नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व थोर कीर्तनकार आहेत. तेथून पुढे गडाचा विकास वाढीस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या. नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापीठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्यार्‍या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.\nवर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. [१७]\nदिवंगत प्रमोद महाजन यांनी टपाल तिकीट काढून भगवानबाबांचे जगात नाव पोहचविले. [१८]\nसंत भगवानबाबा यांच्यावर भक्तिगीतांची व्हिडिओ सीडी प्रसिद्ध गायक मुरली कुटे याने तयार केली आहे. [१९]\nसंत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या पोवाडा प्रसिद्ध शाहीर कल्याण काळे याने तयार केली आहे.\nभगवानबाबा यांनी काही लेखन केल्याचे ज्ञात नाही.\nसंत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या राजयोगी भगवानबाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती शेवगाव (जिल्हा अहमदनगर) येथील शिक्षक उमेश घेवरीकर व मफिज इनामदार यांनी केली आहे. हा चित्रपट १३ जून, इ.स. २०१० या दिवशी प्रथम प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पटकथालेखन, संवादलेखन, चित्रीकरण, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती.[२०]\nदयानिधी संत भगवानबाबा चित्रपट: विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या जीवनावर आधारित 'दयानिधी संत भगवानबाबा' या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम निर्मित असलेल्या या चित्रपटात बीड जिल्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. भगवानबाबा यांच्या भूमिकेत ऋषिकेश बाम, संत वामनभाऊ महाराज यांच्या भूमिकेत रवींद्र महाजनी आहेत. अन्य अभिनेते कुलदीप पवार, रवी पटवर्धन, [सुहाशिनी देशपांडे]], अतुल अभ्यंकर, मुक्ता पटवर्धन, श्रेयस कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा व भरत डोंगरे यांनी विविध भूमिका केल्या आहेत. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे या चित्रपटाच्या DVD चे प्रकाशन करण्यात आले. आता ही DVD सर्वत्र मिळते.\nभगवानबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित 'भगवानबाबा (दूरचित्रवाहिनी मालिका)', साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून पहिल्यांदा दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ला प्रसारित झाली. डॉ. विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आणि पुणे येथील द टायगर फिल्म्स अँन्ड एन्टरटेन्मेंटतर्फे रमेश सस्ते हे निर्माते आहेत. विलास उजवणे यांच्याबरोबरच अभिनेते प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत होते. [२१]\n^ \"शिष्य परंपरा\" (मराठी मजकूर). १३ सप्टेंबर, इ.स. २०१२. १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"श्री सदगुरु मठ, मेहकरी\" (मराठी मजकूर). २० सप्टेंबर, इ.स. २०१२. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"श्रीक्षेत्र भगवानगड\" (मराठी मजकूर). लोकप्रभा. ११ जानेवारी , इ.स. २०१०. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भगवानबाबांनी केले समाजाला दिशा देण्याचे काम\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). १३ एप्रिल, इ.स. २०१२. १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भगवान बाबांमुळे वंजारी समाजाची ओळख : मुंडे\" (मराठी मजकूर). २२ फेब्रुवारी, इ.स. २०१२. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भगवानबाबांच्या मूर्तीसाठी दिले मजूर महिलेने नऊ तोळे सोने\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). १८ मार्च, इ.स. २०१२. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २६ जुलै २०१४ रोजी मिळविली). २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"अंबाजोगाईत भगवानबाबा मंदिराचा जीर्णोद्धार करणार - दिलीप सांगळे यांची माहिती[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). ३० जुलै, इ.स. २०१२. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n^ \"संत भगवान बाबा जयंती साजरी[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). १ सप्टेंबर, इ.स. २०१०. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n^ \"बीडमध्ये तीन दिवस पंचकुंडीय यज्ञ सोहळा\" (मराठी मजकूर).\n^ \"भगवानबाबा जयंतीनिमित्त वाहन रॅली\" (मराठी मजकूर). ०९ ऑगस्ट, इ.स. २०१२. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"पैठणला पंढरीचे स्वरूप\" (मराठी मजकूर). १ जुलै, इ.स. २०१२. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १४ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भारतात गरीबही दानशूर, म्हणून तर मंदिरे उभी - मुंडे\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). २२ फेब्रुवारी, इ.स. २०१२. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भगवानगड ज्ञानेश्‍वरी अध्यासन केंद्राचे उद्या उद्‌घाटन\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र).\n^ \"समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - पंकजा पालवे- मुंडे\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). १८ जानेवारी, इ.स. २०१२. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भगवानगड ज्ञानेश्‍वरी अध्यासन केंद्राचे उद्या उद्‌घाटन\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र).\n^ \"भगवानगडचे अध्ययन केंद्र हे भाविकांचे शक्‍तिस्थान\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र).\n^ \"शारदा साठे, मुक्ता मनोहर, विंगकर, जावडेकर, पाटेकर मानकरी\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). २१ जानेवारी, इ.स. २०१२. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"भगवान बाबांमुळे वंजारी समाजाची ओळख : मुंडे\" (मराठी मजकूर). २२ फेब्रुवारी, इ.स. २०१२. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"गोपीनाथ मुंडेंचा चालक मुरली बनला गायक\" (मराठी मजकूर). २६ जून, इ.स. २०११. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"शिक्षकांनी बनविला समाजप्रबोधनपर मराठी चित्रपट\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). ८ जून, इ.स. २०१०. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २६ जुलै २०१४ रोजी मिळविली). २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n^ \"संदीप पवार, सचिन येवले यांचे हिंदी चित्रपटाला संगीत\" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). १३ एप्रिल, इ.स. २०११. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २६ जुलै २०१४ रोजी मिळविली). २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nवंजारी संत - भगवान बाबा\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • ��यानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nसंदर्भ चुका असणारी पाने\nइ.स. १८९६ मधील जन्म\nइ.स. १९६५ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१९ रोजी ००:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-konkan-marathi-sahitya-parishad-50570", "date_download": "2019-01-20T09:41:20Z", "digest": "sha1:YIXQRISW5WIBG3TCUZ2AH6YXNXVFUNBZ", "length": 15320, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news konkan marathi sahitya parishad मुलाखतकारांनी उलगडले भावनिक कप्पे | eSakal", "raw_content": "\nमुलाखतकारांनी उलगडले भावनिक कप्पे\nमंगळवार, 6 जून 2017\nठाणे - कोमसापने शनिवारी (ता.३) घेतलेल्या ‘मुलाखतकारांची मुलाखत’ या कार्यक्रमात मराठीतील आघाडीच्या वृत्तवाहिन्यावंरील सहा वृत्तनिवेदकांनी गप्पांच्या ओघात आपले भावनिक कप्पेही उलगडले; मात्र बातमी देताना भावनेपेक्षा कर्तव्यच महत्त्वाचे ठरते. हेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थित विविध वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांशी पत्रकार प्रशांत डिंगणकर आणि कवी बाळ कांदळकर यांनी संवाद साधला.\nठाणे - कोमसापने शनिवारी (ता.३) घेतलेल्या ‘मुलाखतकारांची मुलाखत’ या कार्यक्रमात मराठीतील आघाडीच्या वृत्तवाहिन्यावंरील सहा वृत्तनिवेदकांनी गप्पांच्या ओघात आपले भावनिक कप्पेही उलगडले; मात्र बातमी देताना भावनेपेक्षा कर्तव्यच महत्त्वाचे ठरते. हेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थित विविध वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांशी पत्रकार प्रशांत डिंगणकर आणि कवी बाळ कांदळकर यांनी संवाद साधला.\nआपल्या करिअरची सुरुवात कशी झाली, हे सांगताना या सर्वांनीच स्ट्रगलचा आढावा घेतला. रचना विचारे, भूषण करंदीकर यांनी आपण नाटक करता-करता या क्षेत्रात आल्याचे; तर मिलिंद भागवत यांनी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी ते वाहिनीचा प्रतिनिधी असा प्रवास सांगितला. विनायक घोडे यांनी आकाशवाणीपासून पत्रकारितेचा श्रीगणेशा केल्याचे; तर वैभव कुलकर्णी यांनी कॅमेरामन ते ॲन्कर अशी सुरुवात केल्याचे सांगून आपला रंजक प्रवास कथन केला. त्यांनतर रोज बातम्या देताना येणारे अनुभव, रोजच्या धावपळीत कुटुंबाला वेळ देताना करावी लागणारी कसरत उलगडताना साऱ्यांनी अनेक किस्से, गमतीजमती सांगून गप्पांचा फड रंगवला. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी आहे; पण रोजच दहावीची परीक्षा दिल्यासारखे वागायला जमणार असेल, त्यांनीच या क्षेत्रात यावे, असा कानमंत्र त्यांनी दिला.\nआपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्याने मुलांना त्यांच्यामधील दमलेल्या बाबाची कहाणी कथन क���ावी लागते, तर तुमच्या चॅनेलवर नेहमीच दुःखाच्या बातम्या का दाखवता रे...असा प्रश्‍न मला माझा मुलगा विचारतो त्यावेळी मी निरुत्तर होतो, असे सांगत मिलिंद भागवत यांनी आजच्या परिस्थितीचा मुलांवर कसा परिणाम होतो, हे सांगितले. आपल्या जीवनातील छोटेमोठे प्रसंग सांगता सांगता माध्यमांच्या सद्यस्थितीवर.. भविष्यातील आव्हानांवरही त्यांनी भाष्य केले. श्रोत्यांमधून आलेल्या प्रश्‍नांनाही उत्स्फूर्त उत्तरे दिली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ समीक्षक अनंत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष कवी डॉ. महेश केळुसकर यांच्यासह चित्रकार विजयराज बोधनकर, कवी शशिकांत तिरोडकर, ठाणेभूषण अनंत मेढेकर, गप्पागोष्टीकार जयंत ओक, प्रा. मंदार टिल्लू, कवी प्रशांत मोरे, पत्रकार विनोद जगदाळे, पंकज दळवी आदी उपस्थित होते.\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का ���्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-education-expo-47886", "date_download": "2019-01-20T09:19:59Z", "digest": "sha1:MMHWAHLJ55B527WRYWMPNRP7TWQE3GE5", "length": 13508, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news education expo पुण्यात आजपासून ‘एज्युकेशन एक्‍स्पो’ | eSakal", "raw_content": "\nपुण्यात आजपासून ‘एज्युकेशन एक्‍स्पो’\nशुक्रवार, 26 मे 2017\nसर्व शैक्षणिक पर्याय एकाच छताखाली; मार्गदर्शनपर चर्चासत्रचे आयोजन\nपुणे - दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर करिअरसंबंधी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना मदत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने शुक्रवार (ता. २६) पासून तीन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१७’चे आयोजन केले आहे.\nसर्व शैक्षणिक पर्याय एकाच छताखाली; मार्गदर्शनपर चर्चासत्रचे आयोजन\nपुणे - दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर करिअरसंबंधी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना मदत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने शुक्रवार (ता. २६) पासून तीन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१७’चे आयोजन केले आहे.\nस्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे शैक्षणिक प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा त्यात सहभाग आहे. प्रदर्शनात शाखा निवडीचे पर्याय व करिअर यांविषयी करिअर तज्ञांचे मार्गदर्शनपर सेमीनारही आयोजित केले आहे. शाळा, महाविद्यालयांतील, कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय, हॉटेल मॅनेजमेंट, पॅरामेडिकल, आर्किटेक्‍चर, माहिती-तंत्रज्ञान तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल आणि विशिष्ट विषयातील पदविकांबद्दल माहिती विद्यार्थी आणि पालकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे करिअरची निवड, प्रवेश परीक्षा व अभ्यासक्रम या बाबत माहिती मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल. प्रदर्शनाची ‘द युनिक ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक असून, एकत्वम ॲकॅडमी, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ॲस्ट्यूट करिअर कौन्सलिंग ॲकॅडमी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईन हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. तज्ज्ञांच्या सेमीनारचे वेळापत्रक ‘सकाळ विद्या’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n‘एक्‍स्पो’ बाबत अधिक माहिती\nतारीख : २६, २७ व २८ मे\nस्थळ : गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे\nवेळ : सकाळी ११ ते रात्री ८\nमार्गदर्शनपर सेमीनार विषयी अधिक माहीतीसाठी :\nwww.sakalvidya.com या संकेतस्थळाला भेट देणे.\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nवारजेत शहर सुशोभीकरणच्या नावाखाली मार्केटिंग\nवारजे : येथील श्रीराम सोसायटी-नादब्रह्म सोसायटी परिसरात, स्थानिक नगरसेवकाने सोसायटीच्या जवळ 400 मीटर लांबीची \"खाजगी भिंत\" दुतर्फा रंगवली आहे. शहर...\nस्वारगेट बस चालकांमुळे प्रवाशांना त्रास\nस्वारगेट : स्वारगेटला जाणारे काही बसचालक बस शाहूमहाराज स्थानकात नेत नाही. प्रवाशांना जेधे चौकात उतरवून सारसबागेकडे निघून जातात. त्याबाबत...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्��ासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/raigad-konkan-news-shivrajyabhishek-utsav-raigad-50348", "date_download": "2019-01-20T09:34:09Z", "digest": "sha1:G6T62J4AJEAURR7TIU23LEEWWQGJYOPE", "length": 11157, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "raigad konkan news shivrajyabhishek utsav on raigad शिवराज्याभिषेक उत्सवाला रायगडावर आज प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nशिवराज्याभिषेक उत्सवाला रायगडावर आज प्रारंभ\nसोमवार, 5 जून 2017\nरायगड - ऐतिहासिक महत्त्व असणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा सहा जूनला रायगडावर प्रतिवर्षीप्रमाणे अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. याची सुरवात उद्या (ता. 5) सायंकाळी चार वाजता गडपूजनाने होईल.\nरायगड - ऐतिहासिक महत्त्व असणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा सहा जूनला रायगडावर प्रतिवर्षीप्रमाणे अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. याची सुरवात उद्या (ता. 5) सायंकाळी चार वाजता गडपूजनाने होईल.\nदरम्यान, शिवराज्याभिषेकाच्या स्फूर्तीदायी सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त, इतिहासप्रेमी हजारोंच्या संख्येने रायगडाकडे रवाना होत आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे रायगडावर पाच आणि सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. खासदार संभाजीराजे, संयोगीताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेकाचे विविध उपक्रम होणार आहेत. महोत्सव समिती, रायगड जिल्हा प्रशासनातर्फे सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती ���ोत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T08:35:14Z", "digest": "sha1:QOUNYBHLAH32OAHWJNJT2PYGW7KETSJR", "length": 7043, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिंगाडेवाडीत आनंदी बाजार उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिंगाडेवाडीत आनंदी बाजार उत्साहात\nदेऊळगावराजे- शिंगाडेवाडी (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने एक दिवसीय आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विक्रीसाठी शेतातील भाजीपाला,इतर शेतमाल, वडापाव, भजी, पाणीपुरी, चहा, भेळ यांसारखे खाद्यपदार्थ, फुगे आणि शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांनी आणल्या होत्या. या आनंदी बाजार पेठेत गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून आनंद घेतला. या आनंदी बाजारात 5 ते 6 हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विक्री करून व्यवहारातून खरेदी-विक्री, नफा-तोटा, मूल्यमापन, एकूण बाजार ही संकल्पना समजावी हा या उपक्रमाचा हेतू होता, असे शाळेचे मुख्याध्यापक किरण कोल्हे आणि सहशिक्षिका मनीषा पारखेड यांनी सांगितले. याप्रसंगी ���ाळा-व्यवस्थापन समिती शिंगाडेवाडीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला कदमवस्ती केंद्राच्या केंद्र प्रमुख धावडे, गटशिक्षणाधिकारी हिंगणे यांचे मार्गदर्शन लाभले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-india-bags-gold-rowing-competition-asian-games-2018-2773", "date_download": "2019-01-20T09:02:10Z", "digest": "sha1:NT2ORASEDCKG3EGUMC3VUDXH3LOSUEQJ", "length": 7412, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news india bags gold in rowing competition at asian games 2018 | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक\n#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक\n#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nरोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले. त्यामुळे इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.\nया संघात नाशिकच्या चांदवड तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे.\nरोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले. त्यामुळे इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.\nया संघात नाशिकच्या चांदव��� तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे.\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nचहलने सहा दणके दिले; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 230\nमेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...\nऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा\nटीम इंडियानं ऍडलेडच्या दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवलाय....\nखासगी मोबाईल कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी(BSNL) सरकारी कंपनी...\nपुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत....\nरंग रेषांच्या भावविश्वात रंगले चिमुकले\nपरभणी : जगातील सर्वात मोठ्या चित्रकला स्पर्धेला परभणी जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://myloverswish.com/category/marathi-poems/", "date_download": "2019-01-20T08:55:24Z", "digest": "sha1:AMCBHGJYXUN65G2RSOXQIFBRNVOXSHDS", "length": 6521, "nlines": 78, "source_domain": "myloverswish.com", "title": "Marathi Poems – MyLoversWish", "raw_content": "\n आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते अणी बाईक पूस्ण्याचे\nकोंबडीच्‍या अंड्यामधून बाहेर आलं पिल्‍लू ; अगदी होतं छोटं आणि उंचीलाही टिल्‍लू कोंबडी म्‍ह्‍णाली,” पिल्‍लूबाय, सांग तुला हवे काय कोंबडी म्‍ह्‍णाली,” पिल्‍लूबाय, सांग तुला हवे काय किडे हवे तर किडे, दाणे हवे तर\nमी नक्की जगणार आहे\nकारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे मनापासून प्रेम फ़क्त\nप्रेमाच्या एक्झाममध्ये….पुरता पोपटच झाला\nरात्र रात्र जागून खूप अभ्यास केला बऱ्याच एक्झाममध्ये साला top हि केला …… पण एका दिवशी घडलं आक्रीत ………… प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा पुरता प��पटच झाला बोलू बोलू तिच्याशी\nमला डिलीट केले.. जगायची रात्र जिच्यासाठी.. तिनेच आज मला डिलीट केले.. जिच्याशी बोलण्यासा ठी.. काढायचो वेळ दिवसभर.. तिनेच आज मला डिलीट केले.. ती ऑनलाईन येण्याची मी.. वाट पाहायचो\nHostel मध्ये आपल्या room चे नाव होते the den………. कारण कधिच नव्हतो आपन p.a of the hen…. तशि hostel मध्ये होति काहि उन्दरांचि आणि सापांचि बिळे.. त्यात hen’s\nमुली लहान मुलासारख्या त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे मुली म्हणजे relations मुली म्हणजे emotions छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्‍या शंभर जन्म कुरबान अशा लाघवी\nओठांवर आलेले शब्द तसेच\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो… स्तब्ध होऊन तिच्याकड नाही पाहिलं\nमला GF हवी आहे\nमला GF हवी आहे साधी दिसणारी, काळ्या केसांची; डोळ्यांची ………. . जास्त प्रश्न न विचारणारी ,मराठीवर प्रेम करणारी, उदार अंतः करणाची, “बाहेरच खायला आवडत नाही मला” अस बोलणारी,\n६ वाजले गजर झाला घड्याळातले काटे उठले लवकर सर्व आवरून दोघे ६.३० वाजता भेटले ७.३५ ला जॉगिंग करून परतले ८.४० ची पकडली लोकल ह्या गडबडीत तास काट्याचा चष्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7864-ckp-recipe-ninav-sweet-dishes", "date_download": "2019-01-20T08:40:36Z", "digest": "sha1:TYL4R3X3WAYLONNGTPWMMEFVYHUKRZDW", "length": 7248, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण 'निनावं' पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा...\nश्रावण संपताच दाटा येतो आणि सीकेपी सुगरणी निनावं करायच्या तयारीला लागतात. निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू.\nसीकेप्यांचं 'निनावं' हा नाव नसलेला गोड पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल.साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. कृती पण अतिशय सोप्पी.\nअसे बनवतात निनावं -\nप्रथम दोन पेले बेसन व त्यात सुमारे चार टेबलस्पून येवढी कणीक घेऊन हे मिश्रण साजुक तुपावर खरपूस भाजून घ्यावे.\nनंतर हे मिश्रण तेवढ्याच मापाच्या नारळाच्या दुधात मिक्स करावे.\nतेवढ्याच प्रमाणात गूळ घेऊन हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून त्याती गुठळ्या काढून टाकाव्यात.\nया मिश्रणात स्वादानुसार जायफळ पूड घालावी.\nहे सर्व मिश्रण मध्यम आचेवर पिठल्यासारखे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे.\nघट्टपणा आल्यावर मंद आचेवर शिजत ठेवावे.\nथोड्या वेळाने चाकूच्या सहाय्याने ते योग्य प्रमाणात घट्ट (खटखटीत) झाले आहे हे तपासून मग आच बंद करावी.\nवरुन बदाम, काजू, पिस्ते असे पसरवून सजवावे व थंड झाल्यावर सर्व्ह करावे. ही खास सीकेपी खासियत असलेली रेसिपी आहे\nतुम्ही जरुर करुन बघा आणि खाऊन नक्की मेसेज करा कसं वाटलं ते\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-latest-news-in-marathi-nilesh-rane-press-in-ratnagiri-4714996-PHO.html", "date_download": "2019-01-20T08:32:02Z", "digest": "sha1:7EOP4SBEUH5TSJ3DZP5PDHTZTB746LXH", "length": 9739, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest News in Marathi Nilesh Rane Press in Ratnagiri | निलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात गुहागर विधानसभा लढण्याची घोषणा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनिलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात गुहागर विधानसभा लढण्याची घोषणा\nराष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधवांना पैशांचा माज चढल्याचा आरोप. नारायण राणे यांना निर्णयाची माहिती नाही.\nरत्नागिरी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि सिंधुदूर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिले तर त्यांच्याकडून अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून राज्याचे मंत्री भास्कर जाधव येथून आमदार आहेत. निलेश राणे येथून उभे राहिले तर, कोकणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पाहायला मिळेल.\nलोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला आहे. याचे शल्य त्यांना आहे. या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. भास्कर जाधव यांना पैसा आणि सत्तेची मस्ती चढली असल्याचा आरोप करत, ती उतरवण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. निलेश राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या या निर्णयाची नारायण राणे यांना माहिती नसल्याचे म्हटले आहे.\nपुढील स्लाइडमध्ये, नारायण राणेंना माहित नाही निलेश राणेंचा निर्णय\nनिलेश राणे यांना लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि नुकतेच शिवसेनेते गेलेले दीपक केसरकर यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी असताना निलेश यांच्या प्रचारात सहभाग घेतला नव्हता. शरद पवार यांनी सांगितल्यानंतरही त्यांनी राणेंच्या विरोधात प्रचार केला होता. त्यानंतर केसरकरांनी राष्ट्रवादीत राहून राणेंच्या ठोकशाहीविरोधात लढता येणार नाही, असे सांगत शिवसेनेते प्रवेश केला. आता निलेश राणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात उभे राहाण्याची भाषा करत आहेत.\nसंग्रहित छायाचित्र - भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार.\nगुहागार विधानसभा निवडणूक लढण्याबद्दल नारायण राणे यांना माहित नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी, राणे यांना काँग्रेसने प्रचारसमितीचे प्रमुख नेमले असताना त्यांचा मुलगा मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढल्यास राणे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nसंग्रहित छायाचित्र - उद्योग मंत्री नारायण राणे.\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\nमराठा समाजाचा एल्गार आता कोकणातही; चिपळूणमध्ये धडकले भगवे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7890-ganesh-chaturthi-2018-ganpati-festival-celebration", "date_download": "2019-01-20T09:07:17Z", "digest": "sha1:TDC7Z4GMXTTDDTDEVZQFWU7KNMMF6T6H", "length": 6667, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज्यभरात बाप्पाचं मोठ्या जल्लोषात WELCOME... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यभरात बाप्पाचं मोठ्या जल्लोषात WELCOME...\nआज गणेश चतुर्थी... संपूर्ण राज्यभरात अगदी उत्साहाने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात बापाचं आगमन झालं आहे.\nसर्व रस्ते भाविकांनी फुलून गेल्या असून ढोल-ताशांच्या गजरामध्ये गणरायाची मूर्ती घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये घेऊन जात आहेत.\nलालबागचा राजा येथे ही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. यंदा राजाच्या मूर्तीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. दरवर्षी सिंहासनाधिश असलेला राजा यंदा दगडावर बसून पर्यावरण पूरक संदेश देत आहे.\nपहाटे 4 वाजता लालबागच्या राजाची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर चरणस्पर्शची रांग भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.\nहिरव्यागार शेतामधून वाट काढत कोकणातल्या घरा-घरांत विघ्नहर्त्याचं आगमन झालं आहे. डोक्यावर गणेश मूर्ती बाप्पांच्या स्वागताची परंपरा कोकणात आजही कायम आहे.\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nअंगारकीनिमित्त सिद्धीविनायक, दगडूशेठ मंदिरासह ठिकठिकाणी भाविकांची गर्दी\nयंदाच्या गणोशोत्सवात 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी\nतुम्हाला माहीत आहे, कुठे होते 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना\nआता बाप्पांचीही 'ऑनलाइन ऑर्डर' आणि 'होम डिलिव्हरी'\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने ���्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-pankaja-munde-maratha-morcha-2340", "date_download": "2019-01-20T08:44:43Z", "digest": "sha1:QNEUBRTRMPKG4FEMVWGSRWTD6C7NIXPH", "length": 8256, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news pankaja munde maratha morcha | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीव देऊ नका तुम्ही आमचा जीव घ्या; पंकजा मुंडेंचे भावनिक अवाहन\nजीव देऊ नका तुम्ही आमचा जीव घ्या; पंकजा मुंडेंचे भावनिक अवाहन\nजीव देऊ नका तुम्ही आमचा जीव घ्या; पंकजा मुंडेंचे भावनिक अवाहन\nजीव देऊ नका तुम्ही आमचा जीव घ्या; पंकजा मुंडेंचे भावनिक अवाहन\nगुरुवार, 26 जुलै 2018\nआरक्षणासाठी तुम्ही जीव देऊ नका तर तुम्ही आमचा जीव घ्या असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाची फाईल जर माझ्या टेबलावर असती तर एका क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. परंतु ही फाईल न्यायालयात प्रविष्ठ असल्याने आपण काहीच करु शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांनी आज परळीमध्ये ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवाना भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.\nआरक्षणासाठी तुम्ही जीव देऊ नका तर तुम्ही आमचा जीव घ्या असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाची फाईल जर माझ्या टेबलावर असती तर एका क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. परंतु ही फाईल न्यायालयात प्रविष्ठ असल्याने आपण काहीच करु शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांनी आज परळीमध्ये ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवाना भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.\nमराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांपर्यंत जाणार आहे. मी तुमची दुत बननार. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यास सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याआधी, मुंडेसाहेबांनीसुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता.\nआंदोलनात चुक नसताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनवणी करणार अ���ल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, मेगा भरती दरम्यान, अनेक मराठा युवकांना नोकरी मिळणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nआरक्षण पंकजा मुंडे pankaja munde मराठा आरक्षण maratha reservation आंदोलन agitation अधिवेशन\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर- भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे...\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/program/article-74015.html", "date_download": "2019-01-20T08:57:23Z", "digest": "sha1:USRTCERU43VG2Q6NBQQS3B5TGGBH7VIW", "length": 3666, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सभेत गडकरींना आली भोवळ–News18 Lokmat", "raw_content": "\nसभेत गडकरींना आली भोवळ\n15 मार्चवाशिम : येथे मंगरूळपीरमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस असेपर्यंत महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरचे अत्याचार थांबणार नाही, असा हल्लाबोल गडकरींनी चढवला. पण, कार्यक्रम संपत असताना गडकरींना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पण, काही वेळानं त्यांना बरं वाटू लागलं. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.\nवाशिम : येथे मंगरूळपीरमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस असेपर्यंत महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरचे अत्याचार थांबणार नाही, असा हल्लाबोल गडकरींनी चढवला. पण, कार्यक्रम संपत असताना गडकरींना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पण, क��ही वेळानं त्यांना बरं वाटू लागलं. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\nकपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-wine-seized-50546", "date_download": "2019-01-20T09:23:51Z", "digest": "sha1:WRHEGPUQIEP35YD5E6BYLSZTBOXUOE4G", "length": 12646, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Wine seized अडीच लाखांचे अवैध मद्य जप्त | eSakal", "raw_content": "\nअडीच लाखांचे अवैध मद्य जप्त\nमंगळवार, 6 जून 2017\nपुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरात मद्यविक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल आणि तत्सम आस्थापना बंद आहेत. त्यामुळे अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 2 लाख 37 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.\nपुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरात मद्यविक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल आणि तत्सम आस्थापना बंद आहेत. त्यामुळे अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 2 लाख 37 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून बाणेर येथे हॉटेल ग्रीन लाउंजसमोरील टपरीमध्ये विदेशी मद्यविक्री करताना एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 4 हजार 445 रुपयांचा 10.44 लिटर विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच दिघी आणि विश्रांतवाडी हद्दीत गावठी दारूची अवैधरीत्या वाहतूक करताना दोन चारचाकी वाहनांमधून एकूण 66 हजार रुपयांची 700 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली, तर मोशी येथे दोन अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रांवर छापे घालून तब्बल 4 हजार 500 लिटर रसायन आणि 700 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या तीन ठिकाणी छाप्यांमध्ये तीन जणांना अटक केली असून जप्त केलेल्या अवैध मद्यसाठ्याची एकूण किंमत 2 लाख 37 हजार 40 रुपये इतकी आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. ही कारवाई भरारी पथकातील निरीक्षक रामहरी भिसे, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, अरविंद टेंभुर्णे आणि कर्मचाऱ्यांनी केली.\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nसमाजमाध्यमांच्या गैरवापरावर सेन्सॉरशिप उत्तर नव्हे\nमुंबई - समाजमाध्यमे, इंटरनेटचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारची सेन्सॉरशिप हा उपाय नाही. असे अनावश्‍यक निर्बंध सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाहीत....\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T08:29:07Z", "digest": "sha1:UFKO63TZW6GASKH7FCDOQHGH646U3E5J", "length": 17303, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात विशेष- भाषा जपायची बोलणाऱ्यांनी; कायद्याने नव्हे : डॉ. अरुणा ढेरे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रभात विशेष- भाषा जपायची बोलणाऱ्यांनी; कायद्याने नव्हे : डॉ. अरुणा ढेरे\nशुक्रवार, दि. 11 पासून यवतमाळ येथे सुरू होणारे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाच्या केंद्रस्थानी सापडले आहे. मात्र, काहीही झाले तरी “शो मस्ट गो ऑन’ प्रमाणे हे संमेलन पार पडेलही. यानिमित्ताने संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी मराठी भाषा, साहित्यिकांना मिळणारी वागणूक आणि एकूणच कोश परंपरेचे महत्त्व याविषयी चर्चा झाली. डॉ. अरुणा ढेरे यांनी मांडलेली मते खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…\nमी विविध साहित्य प्रकारांचे लेखन केलेले असताना त्यापैकी “कविता’ या प्रकाराबद्दल बोलणे मला मोलाचे वाटते. इतर कोणत्याही साहित्य प्रकारांपेक्षा कवितेमध्ये सर्वात जास्त ताकद आहे. जे हजार शब्दांत सांगता येत नाही ते कवितेच्या दोन ओळींमध्ये सांगता येते. कविता या साहित्य प्रकारात अनेकार्थी सूचकता असते. खरे तर हौस म्हणून कविता लिहायला सुरुवात होत असते. अनेक नामांकितांच्या लेखनाची सुरुवात कवितेपासूनच झाल्याचे आपल्याला दिसून येते. कविता म्हणजे संवेदनांना जाग येण्याचा पहिला उद्‌गार आहे. आपल्याकडे कवितांची परंपरा ज्ञानेश्‍वर, तुकारामांच्या काळापासून आहे. त्यांनी त्या काळातसुद्धा शब्दांमधून साक्षात्कार उतरविला होता. कविता ही जीवन साधना आहे. याचा विचार केला तर तो अधिक खोलवर विचार होतो. तुम्हाला जीवनाचे आकलन किती झाले यावर कवितेची खोली आणि रूंदी अवलंबून असते. मात्र, कवितेच्या परंपरेचा विचार करता अनेक सृजनशील साहित्यिकांना आवश्‍यक तो सन्मान आपल्याकडे दिला जात नाही, याची खंतच वाटते. युगप्रवर्तक कवी मानल्या गेलेल्या बा. सी. मर्ढेकरांची त्यांच्या हयातीतच कितीतरी उपेक्षा झाली हे सर्वचजण जाणतात. कारण मर्ढेकरांच्या कलाकृतीची उंची समजून घेणारा माणूस त्यांना भेटला नव्हता. त्या काळाच्या समाजापेक्षा मर्ढेकरांचा विचार काळाच्या पुढचा होता. त्यामुळे ता समाजाला मर्ढेकर समजलेच नाहीत. त्यांच्या कवितेचे मोठेपण अजूनही उलगडलेले नाही. असा संघर्ष अनेक दिग्गज साहित्यिकांच्या वाट्याला आजही येत अस��ो. दुसरे म्हणजे, आपल्याकडे उत्तम आणि प्रगल्भ वाचकही आहेत. निर्मितीइतक्‍याच ताकदीचे वाचक आपल्या साहित्याला लाभले आहेत. मात्र, आपल्या समाजाकडे असलेली वैचारिक प्रगल्भता कमी पडली; आणि सांस्कृतिक प्रदूषण वाढत गेले. वारंवार हे अनुभव साहित्यिकांच्या वाट्याला आले आहेत.\nमराठी भाषेला प्रदीर्घ असा वारसा आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भाषेविषयी अनास्था पाहायला मिळत आहे. आपल्याकडे मराठीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. पण सध्या भाषेची प्रचंड अनास्था आणि हेळसांड होत आहे. भाषा ही बोलणाऱ्यांनी जपायची असते, त्यासाठी फक्‍त शासनाने कायदा करून काही होणार नाही. मराठी भाषा जपण्यासाठी सगळ्या समाजाने अंतर्मुख होऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणे गरजेचे आहे. अभिजात दर्जा मिळणे ही तांत्रिक बाब आहे. भाषेच्या प्रतिष्ठेमुळे ती अभिजातच आहे. त्यासाठी सरकारने तो अभिजातपणाचा दर्जा दिला नाही, म्हणून भाषेचे काहीच अडत नाही. प्रश्‍न आहे, आपण आपल्या भाषेला किती जाणतो, किती समजून घेतो, याचा सिनेमे, मालिका आणि माध्यमांमध्ये वापरली जाणारी मराठी खूपशी चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. अशा चुकांच्या दुरुस्तीसाठी आग्रही असणारे दत्तो वामन पोतदारांसारखे लोक आज आपल्यात नाहीत, हे दुर्दैव आहे. आपण शासकीय भाषेची थट्टा करतो, पण असे थट्टा करणारे लोक तरी बरोबर मराठी भाषा वापरतात का, हे कोण पाहणार\nत्याशिवाय आपल्याकडे कोश वाड्‌मयाची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. ज्याप्रमाणे कोशाचे काम वाढले पाहिजे, त्याप्रमाणे वाचकांना कोशाकडे वळणे गरजेचे आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. “इंटरनेट’चा वापर करून मिळालेली माहिती खरी असेलच असे नाही. कोशांमधून मिळणारी माहिती ही अधिकृत, निश्‍चित आणि नेमकी असते. आज समाजात माहिती म्हणजेच ज्ञान असा समज पसरल्याने मोठे गोंधळाचे वातावरण आहे. मराठीमधील कोश परंपरेचा विस्तार व्हायला हवा आहे. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.\nसमकालीन भारतीय भाषा आणि साहित्यामध्ये मराठी भाषेचे असलेले स्थान याविषयी मला वाटते की, विविध भारतीय भाषांमध्ये दिसतात, त्या ताकदीची माणसे मराठीमध्ये कमी आहेत. सजग साहित्यिक कमी आहेत. छोट्या विश्‍वाच्या बाहेर आपण पडत नाही. दलित विद्रोही साहित्य हा महाराष्ट्रातील उगम आहे. पण अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्���ार करण्यासाठी एखाद्या लेखकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे लेखक मराठीत सध्या आहेत तरी कुठे\nदुसरे म्हणजे संमेलनाध्यक्ष ही साहित्य क्षेत्रामध्ये अव्याहत काम करणारी व्यक्‍ती असते. अशा व्यक्‍ती हे मानाचे पद मिळण्याच्या आधी आणि नंतरही काम करत असतात. त्या विशिष्ट व्यक्‍तीने आजवर केलेल्या कामाची पावती म्हणूनच हे पद, हा सन्मान त्यांना मिळालेला असते. त्यामुळे संमेलनाध्यक्षाने अध्यक्षपद मिळाल्यानंतर काही वेगळे असे काम करण्याची अपेक्षा ठेवणे चूक आहे. संपूर्ण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून संमेलनाध्यक्ष म्हणून मोठ्या व्यासपीठावर मिळालेली संधी आहे. लेखकाच्या बाबतीत लेखन ही त्याची कृती आहे. आता त्या लिहिण्याला नक्कीच वेगळ्या पद्धतीची जोड देण्याचा नक्की प्रयत्न करेन.\n(शब्दांकन : श्रीनिवास वारुंजीकर आणि कल्याणी फडके)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्‍व : मंगळाचा आसरा\nप्रासंगिक : जीवघेणी पतंगबाजी \nसोक्षमोक्ष : ब्रेक्‍झिट – ब्रिटनची अब्रू पुरती गेली\nविविधा : चिं. वि. जोशी\nचर्चा : भाजपाला पुन्हा संधी मिळणार का \nसाद-पडसाद : भाजपाच्या भीतीने सपा-बसपा तडजोड\nअबाऊट टर्न : बंदी\nजीवनगाणे : लोचन राखी ओले…\nटिपण : अर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/congress-is-the-only-alternative-to-bjp-sharad-pawar/", "date_download": "2019-01-20T08:37:08Z", "digest": "sha1:CPL4EQCF4TGOB5IK5FKPXVPBXZNLFYLY", "length": 12577, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार\nआगामी निवडणुकीत देशातील चित्र बदलणार\nमतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन\nशिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आहे. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नाही असे बोलले जात असले तरी निवडणूकीपर्यंत भाज�� नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल. त्यानंतर निवडणूकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येतील याबाबत शंका नाही, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले. तसेच कॉंग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवले ते लोकांनी मान्य केले आहे, असे सांगतानाच आघाडी नाही. मात्र देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी आपापसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.\nमुंबई: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आले आहेत, यावरून भाजप सोडून इतर सर्व पक्ष समाधानी आहेत. त्यामुळे भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. हीच संधी साधून देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन स्वीकारले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी आपली भूमिका मांडली. कालचे निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही परिवर्तनाची सुरुवात असून यापुढे लोकांना ज्याठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.\nसुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली… आरबीआयच्या गव्हर्नरची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती. त्याचाही राजीनामा त्यांनी दिला आहे… सीबीआयमधील वाद समोर आला आहे. अशा स्वायत्त संस्थाबद्दल सरकारने काही मर्यादा ठेवायला पाहिजे होत्या, असे सांगतानाच पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती ती या निवडणूकीत ते विसरले आणि फक्त एका कुटुंबाविरोधात बोलत राहिले. ज्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही. मात्र तरीही एका कुटुंबावर हल्ला करत राहिले, त्याचा हा असा परिणाम निघाला आहे, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.\nम��ाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nभाजपचे जीडीपीचे आकडे बोगस – चिदंबरम\nझाकीर नाईकची आणखी 16 कोटी 40 लाखांची मालमत्ता जप्त\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Monsoon-has-not-yet-happened-in-the-state/", "date_download": "2019-01-20T09:24:09Z", "digest": "sha1:R4PUM3CFTMPBQI4FACLNIQY4WP4GVKCJ", "length": 10175, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात अद्याप मान्सून दाखल झालाच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › राज्यात अद्याप मान्सून दाखल झालाच नाही\nराज्यात अद्याप मान्सून दाखल झालाच नाही\nनाशिक : रवींद्र आखाडे\n‘सागर’ व ‘मेकुणू’ या वादळांच्या प्रभावामुळे केरळमध्ये झालेल्या वादळी पावसाला भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पाऊस जाहीर करून टाकले असले, तरी राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेच नसल्याचा दावा हवामानतज्ज्ञांनी केला आहे. हवामान खात्याच्या या उतावीळपणामुळे शेतकरी मात्र संकटात सापडण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे.\nभारतीय हवामान खात्यानुसार, केरळमधील आठ केंद्रांवर 2.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचे आगमन होते. दरवर्षी 10 मेनंतर मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, ��ल्लापुझ्झा, कोट्टय, कोची, त्रिसूर, कोझिकोड, थालासेरी, कन्नुर, कुडुलू आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रांपैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस 2.5 मि.मी. किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते.\nभारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वर्तवला होता. त्यानंतर शेतकर्‍यांमध्ये आशादायक वातावरण तयार झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी देशात व राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, त्यात आता काही कारणांनी खंड पडला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. हवामान खात्याच्या अंदाजावर भारतीय शेतकर्‍यांचे शेतीचे गणित अवलंबून असते. पेरणीच्या अंदाजातील चूक धोक्याची आणि दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते. शेती, पेरणी आणि मशागतीसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यात मान्सूनचे आगमनच झालेले नसून, ठिकठिकाणी पडणारा पाऊस मान्सूनपूर्वच असल्याचा दावा भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथील माजी शास्त्रज्ञ तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. मान्सूनच्या भरवशावर शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या या संभाव्य नुकसानीची जबाबदारी हवामान खाते घेणार का, असा सवालही जोहरे यांनी उपस्थित केला आहे.\nढेकळे फुटल्याशिवाय पेरणी करू नका\nकेरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यांतील शेतकर्‍यांनी 85 मिलिमीटर पावसानंतर योग्य वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले, तरच पेरणी करावी. जेव्हा शेतात सरासरी 80 ते 85 मिलिमीटर पाऊस पडतो, तेव्हा शेतातील ढेकळे फुटतात. ढेकळे फुटल्याशिवाय पेरणी करू नये; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवले जाऊ शकते.\nअसा आहे मान्सून : शेतकर्‍यांनी संभ्रमित न होता आभासी नव्हे, तर खर्‍या मान्सूनच्या आगमनाची वाट पाहावी. मान्सूनच्या पावसात विजा आणि गडगडाट नसतो. ढगांचे पुंजकेदेखील दिसत नाहीत. वातावरणात अस्थिरता नसते. पाऊस संततधार पडतो. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून येते. पावसाची सतत रिपरिप सुरू होते. मध्ये ऊनही पडत नाही. या सर्व गोष्टी सध्या दिसत नाहीत. गेल्या काही वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला आहे; सजग होऊन याकडे लक्ष दिल्यास त्याचा फटका बळीराजाला बसणार नाही.\nप्रत्यक्षात राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणे बाकी असताना, हवामान खात्याने जाहीर केलेल्या मान्सूनच्या सद्यःस्थितीतील आलेखाच्या हिरव्या रेषा संभ्रम निर्माण करणार्‍या आहेत. मान्सूनची अचानक पश्‍चिमेला केरळकडे आगेकूच आणि नंतर वादळांचा प्रभाव ओसरल्यावर पूर्वेला मान्सूनची आघाडी, तर त्याचवेळी पश्‍चिमेला ब्रेक असे चित्र कोड्यात टाकणारे आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तविताना शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळफेक होईल, असा खोटेपणा करू नये. मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा पाऊस यातला फरक सामान्यांना कळत नसल्याचा गैरफायदा हवामान खाते घेत आहे. - किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ, पुणे\nमंगळवेढ्यात कुजलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ\nकर्नाटक : चार आमदार भाजपच्या गळाला \nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-dawood-ibrahim-big-action-2669", "date_download": "2019-01-20T09:37:25Z", "digest": "sha1:BK6Y4VNUFFQMS4BCXPDJI3JVSB5A5GND", "length": 7355, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news dawood ibrahim big action | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदला जबरदस्त धक्का; इग्लंडच्या सुरक्षा दलाची मोठी कारवाई\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदला जबरदस्त धक्का; इग्लंडच्या सुरक्षा दलाची मोठी कारवाई\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदला जबरदस्त धक्का; इग्लंडच्या सुरक्षा दलाची मोठी कारवाई\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक जाबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. मोती हा पाकिस्तानी नागरिक असून तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती.\nया माहितीच्या आधारे सुर��्षा दलाने तपासाची सूत्र हलवली आणि मोतीला अटक केली आहे. दाऊच्या डी कंपनीचा मोती हा फायनॅन्स मॅनेजर असून सर्व आर्थिक बाबी मोतीच्या हातात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता मोतीच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची बाबी समोर येण्याची शक्यता आहे.\nलंडन सुरक्षा बलानं केलेल्या या कारवाईमुळे दाऊदच्या अडचणी वाढण्याची शक्यताय.\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक जाबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. मोती हा पाकिस्तानी नागरिक असून तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती.\nया माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने तपासाची सूत्र हलवली आणि मोतीला अटक केली आहे. दाऊच्या डी कंपनीचा मोती हा फायनॅन्स मॅनेजर असून सर्व आर्थिक बाबी मोतीच्या हातात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता मोतीच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची बाबी समोर येण्याची शक्यता आहे.\nलंडन सुरक्षा बलानं केलेल्या या कारवाईमुळे दाऊदच्या अडचणी वाढण्याची शक्यताय.\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी सात...\nइस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज भ्रष्टाचारविरोधी विशेष...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती...\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून...\nOMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन\nअनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक समूह म्हणजेच OMPEG तर्फे...\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-leaders-remembered-vajpayees-poems/", "date_download": "2019-01-20T09:50:28Z", "digest": "sha1:3XECONNPZHMGHSWLP7ALPPN4Y2SZU7W2", "length": 6814, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पराभवानंतर भाजपा नेत्यांना वाजपेयींच्या कवितांची आठवण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपराभवानंतर भाजपा नेत्यांना वाजपेयींच्या कवितांची आठवण\nटीम महाराष्ट्र देशा – काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यातील सत्ता गमावली आहे. पराभवानंतर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांची साथ घ्यावी लागली आहे.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला…\nखेलो इंडिया : बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांच्या कडे सुपूर्त केला, त्यांनतर आपली प्रतिक्रिया देताना शिवराज सिंग यांनी ‘ना हार मे, ना जीत मे, किंचित नही भयभीत मै, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वो भी सही’ या कवितेच्या ओळी म्हणल्या आहेत. सोशल मीडियात देखील भाजपा कार्यकर्त्यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया लिहताना अटलबिहारी यांच्या ओळी कवितांची साथ घेतली आहे. “सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेगी जायेगी” अश्या शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nखेलो इंडिया : बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nआमचं पहिलं कर्तव्य जातीसाठी, मग समाजासाठी…कॉंग्रेसच्या महिला मंत्र्याचे…\nराज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी पणन महामंडळाचा स्तुत्य उपक्रम\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nटीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/raj-thackrays-mns-going-through-tough-period-maharashtra-41404", "date_download": "2019-01-20T09:34:49Z", "digest": "sha1:BDLU2FW5OJN3QAF7H3VRVZDTPKKZDULV", "length": 14259, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Thackray's MNS going through tough period in Maharashtra मनसेतील असंतोषाचा स्फोट? | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nमनसेने केलेली नाशिकमधील विकासकामे, तसेच अन्य ठिकाणच्या कामांना भेट देण्यासाठी राज ठाकरे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांना सोबत घेऊन फिरत असल्याची बाबही मनसे नेत्यांना खटकली असल्याची चर्चा दुसऱ्या फळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.\nमुंबई : तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पडझड अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते.\n2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. राज्यात अलीकडेच झालेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही मनसेची धुळदाण उडाली. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी गुरुवारी (ता.20) झालेल्या बैठकीत राज यांच्याच कार्यद्धतीवर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याची चर्चा आहे.\nपक्ष संघटना वाढवण्यासाठी राज घरातून बाहेर पडत नाहीत. पदाधिकाऱ्यांना कोणताही कार्यक्रम दिला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसाठी सत्तेतील शिवसेनेने राज्य सरकारला घाम फोडला असताना मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात नेतृत्वाला अपयश आले, असे आरोप या नेत्यांनी केल्याची चर्चा आहे.\nया संदर्भात माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज ट्‌विट केले असून त्यांना पक्षातील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही राज यांच्याकडे त्यांच्या कार्यपद्धीबाबत नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते.\nमध्यंतरी शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉईंटचा विषय गाजला होता. त्यामागे राज यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीची पार्श्‍वभूमी असल्याचे समजते. पक्षासाठी आपण काम करणार नसाल तर मीही करणार नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्‍त करून देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट रद्द केला होता. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी भाजपसह शिवसेनेतही चढाओढ सुरू होती.\nमनसेने केलेली नाशिकमधील विकासकामे, तसेच अन्य ठिकाणच्या कामांना भेट देण्यासाठी राज ठाकरे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांना सोबत घेऊन फिरत असल्याची बाबही मनसे नेत्यांना खटकली असल्याची चर्चा दुसऱ्या फळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/585917", "date_download": "2019-01-20T09:47:24Z", "digest": "sha1:3KFK273D7VKDQZGCE2G3UD3SY6NIE6NM", "length": 8508, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फोटो स्टुडिओतील चोऱयांचे धागेदोरे हाती! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » फोटो स्टुडिओतील चोऱयांचे धागेदोरे हाती\nफोटो स्टुडिओतील चोऱयांचे धागेदोरे हाती\nपोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम\nपोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची माहिती\nसिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसांत फोटो स्टुडिओंना लक्ष्य करून चोरटय़ाकडून किमती कॅमेऱयांवर डल्ला मारला जात आहे. या चोरटय़ांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत तपास सुरू असून तपासात धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच चोरटय़ांना गजाआड करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत जिल्हय़ाच्या सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.\nमालवण शहरातील फोटो स्टुडिओ फोडून दोन लाखाचा किमती कॅमेरा चोरटय़ानी लंपास केला. त्या नंतर बांदा आणि कुडाळ शहरातील फोटो स्टुडिओ फोडून किमती कॅमेऱयांवर डल्ला मारण्यात आला. त्यामुळे फोटो स्टुडिओ चालक भयभीत झाले आहेत. चोरीचे सत्र लागोपाठ सुरुच असून पोलिसांना या चोरीचा छडा लावता आलेला नाही. याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता या चोऱयांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत सुरू करण्यात आला आहे. फोटो स्टुडिओमध्ये जाऊन चोरटय़ांचे ठसे घेण्यात आले आहेत. तसेच चोरीतील काही धागेदोरेही मिळू लागले आहेत. त्यामुळे लवकरच या चोरांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत, असे ते म्हणाले.\nशहराच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यांची देखभाल होत नसल्याने बहुतेक ठिकाणी ते बंदच आहेत. आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत जिल्हय़ाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. जिल्हय़ात अवैध दारू व्यवसाय करणाऱयांवर कारवाई सुरू असून पुनःपुन्हा अवैध दारुविक्री व्यवसाय करणाऱयांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून पावसाळय़ात वाहन चालकांना प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी पोलीस यंत्रणाही दक्ष असून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी व कंत्राटदार यांची बैठक घेऊन सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.\nयुवा नेते विक्रांत सावंत शिवसेनेत\nअतिक्रमण हटाव मोहिमेला तीव्र विरोध\nआरोग्यप्रश्नी सावंतवाडीत दोन आंदोलने\nवेंगुर्ले तालुका डोंगरी विभाग जाहीर करा\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/7755-janmashtami-recipes-mawa-laddu-for-janmashtami", "date_download": "2019-01-20T09:43:09Z", "digest": "sha1:DCMKDFTVEDSFZPOYQIT4WUTP5QDDC6BY", "length": 5822, "nlines": 148, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू\nसण म्हटले की गोड पदार्थ हे घरी हमखास बनवले जातात. त्यातून गोकुळाष्टमीचा उत्सव असेल, तर दुधाचे पदार्थ, मिठाई यांची रेलचेल असते. या गोकुळाष्टमीला बनवा असाच एक दुधाचा गोड पदार्थ... माव्याचे लाडू...\nपनीर - 100 ग्रॅमp\nखवा - 100 ग्रॅम\nपिठी साखर - 50 ग्रॅम\nवेलची पावडर ¼ चमचा\nबारीक केलेले ड्रायफ्रुट्स – 2 मोठे चमचे (काजू,बदाम,पिस्ता)\nप्रथम पनीर किसून घ्या.\nहे किसलेलं पनीर आणि खवा एकत्र मळून घ्या.\nत्यानंतर पिठी साखर घाला.\nमावा घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्या.\nमग त्याचे छोटे-छोटे लाडू बनवा.\nनंतर ते स्वीट्स फ्रिजमध्ये ठेवा.\nथंड झाल्यानंतर ते सर्व्ह करा.\nगोकुळाष्टमीला या लाडूंचा नैवेदय कृष्णाला अर्पण करा आणि कुटुंबासोबत आवडीने खा.\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive?start=162", "date_download": "2019-01-20T09:51:29Z", "digest": "sha1:V4RIRSBSOCJZSEUSNVAD4LU3MONITT2R", "length": 3488, "nlines": 148, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Exclusive - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nड्रमस्टीक सूप आणि नाचणी सूप\nग्रीन मटर करी आणि भरवा वेलची केळी\nभावनगरी गाठिया आणि मोहनठेपला\nस्टफ पॉपलेट आणि बटर चिकन\nबनाना वडा आणि मूंग डाल हलवा\nमासवाडी आणि मटार करंजी\nचिकण कोफ्ता करी आणि CKP स्टाईल खिमा पाव\nपोटॅटो काजून आणि वेज कन्हाळी\nआर्वी चाट आणि चिली अप्पम\nचीज पनीर वेज रोल आणि ओटस खीर\nदही के शोले आणि राईस कटलेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kolhapur-ambabai-nagar-pradakshina-3529", "date_download": "2019-01-20T08:44:18Z", "digest": "sha1:IUIYXTFPEVSALSBDJQWXGJLKZCVDOVIE", "length": 8283, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kolhapur ambabai nagar pradakshina | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकरवीर नि���ासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडेल.\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडेल.\nरात्री बारानंतर जागर महापूजेला प्रारंभ होईल.नगरप्रदक्षिणेसाठी गुजरी मार्ग विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा महाद्वार असा नगरप्रदक्षिणेचा मार्ग असेल. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही अष्टमीच्या जागराची तयारी पूर्ण झाली आहे. दिवसभर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.\nदरम्यान, नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. नारसिंही किंवा भद्रकाली नावाने ओळखली जाणारी ही देवता शरभेश्‍वर शिवाची शक्ती. काळ्या विद्येचे निराकरण करणारी म्हणून प्रत्यंगिरा, असे या पूजेचे माहात्म्य असल्याचे श्रीपूजक सारंग मुनीश्‍वर, स्वानंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने भवानी मातेच्या जागरानिमित्त बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजता आतषबाजी होणार आहे.\nकोल्हापूर बाजार समितीच्या हस्तक्षेपानंतर बंद गुळ साैदे पुन्हा सुरू\nकोल्हापूर - येथील बाजार समितीत तोलाईदारांनी काम करण्यास सलग दुसऱ्या दिवशीही...\nकोल्हापूर महापाैरपदी सरिता मोरे\nकोल्हापूर - महापालिकेच्या बहुचर्चीत महापौर निवडीत कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या...\nकोल्हापूर ते हैदराबाद, बंगळूर विमानसेवा रविवारपासून सुरु\nकोल्हापूर - केंद्र सरकारच्या ‘उडान फेज टू’ या योजने अंतर्गत रविवार (ता. ९) पासून रोज...\nसंभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात गुपित चर्चा\nकोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भ���डे यांनी आज सकाळी महसूलमंत्री...\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून 10 महत्त्वाच्या...\nकोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात उद्या (ता.26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-maha-budget-2018-sudhir-mungantiwar-1365", "date_download": "2019-01-20T09:05:31Z", "digest": "sha1:XUPNNSQ5PFNKKWZSIZBDWVI6QW4S4BYO", "length": 13564, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maha budget 2018 sudhir mungantiwar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nस्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नागरी पायाभूत सुविधांसाठी ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.\nस्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नागरी पायाभूत सुविधांसाठी ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.\nनागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद : मुनगंटीवार\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने विचार सुरु आहे. नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.\nशेतकऱ्यांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य: सुधीर मुनगंटीवार\n\"शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही \"छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केले.\nराज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार : मुनगंटीवार\nस्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 'स्कील इंडिया'साठी 15 ते 25 वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पदवीधर तरूणांचे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केली जाणार आहेत. याचबरोबर राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.\nजलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद : मुनगंटीवार\nसूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या योजनेसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत दिली.\nराज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य\nपुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्र 'वित्तीय तूट' भरून काढणार तरी कशी\nवस्तू न सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पानुसार राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून 15 हजार 375 कोटी महसूल रुपये तुटीचा अर्थ संकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. याव��ून राज्याची पुढची वाट बिकट आणि खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्प सादर करताना राज्याला आधार देत सुधीर मुनगंटीवार यांनी खर्चात बचत करून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी इतकी तूट कशी भरून काढणार हा मोठा प्रश्न आहे.\nस्मार्ट सिटी नवी मुंबई मुंबई विमानतळ airport सरकार government पायाभूत सुविधा infrastructure सुधीर मुनगंटीवार आरोग्य health नासा सिंधुदुर्ग कर्जमाफी महाराष्ट्र अर्थसंकल्प union budget स्पर्धा day स्पर्धा परीक्षा competitive exam जलयुक्त शिवार सिंचन लोकसभा\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nबीड : राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-01-20T09:14:06Z", "digest": "sha1:ZUPR3S4XGQWBMLFXBVRJJZ2KPA237YGZ", "length": 2768, "nlines": 56, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साचा:प्रमाणपत्र - विकिस्रोत", "raw_content": "\nविकिस्रोत मराठी टंकन (टायपींग) चाचणी स्पर्धेत आपल्या सहभागा बद्दल मराठी विकिस्रोत समुदायातर्फे हे प्रमाणपत्र आपणास प्रदान करण्या येत आहे.\nचाचणी दिनांक: २ फेब्रुवारी २०१४\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१३ रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/give-power-bjp-tripura-development-43890", "date_download": "2019-01-20T09:41:34Z", "digest": "sha1:GXOUPKSXRALGI6CKEHXSPHMC67ILPSRV", "length": 12407, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give power to BJP for tripura development त्रिपुराच्या विकासासाठी भाजपला विजयी करा | eSakal", "raw_content": "\nत्रिपुराच्या विकासासाठी भाजपला विजयी करा\nसोमवार, 8 मे 2017\nत्रिपुराच्या विकासासाठी नागरिकांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज एका सभेत केले. या वेळी त्यांनी राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली.\nकुमारघाट (त्रिपुरा) - त्रिपुराच्या विकासासाठी नागरिकांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज एका सभेत केले. या वेळी त्यांनी राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली.\nमुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केंद्राने राज्याला दिलेल्या विकासनिधीचा दुरुपयोग केल्याचा दावा करत अमित शहा म्हणाले,''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्रिपुराला विविध योजनांतर्गत आतापर्यंत 35 हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, राज्य सरकारने त्याचा योग्य वापर न केल्याने हे राज्य इतरांच्या तुलनेत मागे पडत आहे. मुख्यमंत्री सरकार आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते रोझ व्हॅली गैरव्यवहारात अडकले असल्यानेच राज्य सरकारने याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही. या प्रकरणी 10 हजार कोटींचा अपहार झाला असूनही राज्य सरकार गप्प आहे.'' आगामी विधानसभा निवडणुकीत माकपबरोबर थेट सामना करण्याचा भाजपचा निश्‍चय असून, मागील 25 वर्षांपासून असलेली डाव्यांची सत्ता संपुष्टात आणली जाईल, असेही शहा या वेळी म्हणाले. गरीब, आदिवासींच्या विकासाचे दावे करणाऱ्या राज्य सरकारने प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसल्याचा दावाही त्यांनी केला.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nमहापालिकेत फाइल प���तात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T09:03:21Z", "digest": "sha1:MSYC4R7LRWOWRNGLKXODK24KPVB3HHG2", "length": 6586, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आतकरी मळ्यात मृत बिबट्या आढळला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआतकरी मळ्यात मृत बिबट्या आढळला\nबेल्हे- सुलतानपूर (ता. जुन्नर) शिवारात आतकरी मळ्यात नवनाथ आतकरी यांच्या शेतात आज (दि. 11) दुपारी दोन वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या मृत बिबट्याची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागास दिल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन वनकर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याचे धड विच्छेदनासाठी ताब्यात घेतले. बिबट्या मृत होण्याचे कारण समजू शकले नसल्याचे वनपाल भालेराव यांनी सांगितले. या परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासुन दोन छोटे-मोठे बिबटे दिसून येत होते, त्यामुळे म���त झालेला बिबट्या हा यातीलच एक असावा, असा अंदाज शेतकऱ्यांकडूनन व्यक्त करण्यात येत आहे. चारपैकी एक बिबट्या जर या ठिकाणी मृत झाला असेल तर इतर तीन बिबटे या ठिकाणी ठाण मांडून बसण्याची शक्‍यता असल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची गरज आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/lehengas/pink+lehengas-price-list.html", "date_download": "2019-01-20T09:42:55Z", "digest": "sha1:EUZASVZKYXG3ULQZMQE3E4HGCHMVB4BQ", "length": 21747, "nlines": 502, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पिंक लेहेंगास किंमत India मध्ये 20 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 पिंक लेहेंगास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nपिंक लेहेंगास दर India मध्ये 20 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 447 एकूण पिंक लेहेंगास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन नेट माचीच्या वर्क ब्राउन सेमी स्टीलचंद लेहेंगा 648 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Homeshop18, Snapdeal, Grabmore, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी पिंक लेहेंगास\nकिंमत पिंक लेहेंगास आपण सर्व बाजार मध्ये देण्या��� येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन नायलॉन माचीच्या work ग्रे सेमी स्टीलचंद लेहेंगा 60078 Rs. 13,850 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.798 येथे आपल्याला नेट Sequins work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 537004 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. फॅब्देल पिंक Lehengas Price List, दिवा पिंक Lehengas Price List, उंब्रन्डेड पिंक Lehengas Price List, लिटातले इंडिया पिंक Lehengas Price List, मवाली पिंक Lehengas Price List\nदर्शवत आहे 447 उत्पादने\nनेट झारी work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा लॅ३४०२\nनेट झारी वर्क पिंक उन्स्टीटछेद लेहेंगा ह्र१०२\nJacquard झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 9002\nJacquard झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 9012\nनेट झारी work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा क्ल६०क\nनेट माचीच्या work पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा अ७००७या\nनेट झारी वर्क पिंक उन्स्टीटछेद लेहेंगा कॅ०११\nनेट बॉर्डर वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ण्क०१\nनेट झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा कॅ३०५५\nनेट झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा कॅ३०६७\nनेट लस वर्क पिंक उन्स्टीटछेद लेहेंगा कॅ०३२\nनेट झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 2113\nनेट झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा बाबुल७\nसनी लेओने नेट Sequins वर्क पेच सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर लेहेंगा बट्१००२\nनेट माचीच्या वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा अ५९००२\nऐशा गुप्ता नेट बॉर्डर वर्क पिंक सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर 400\nनेट लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५०७\nगेऊर्जेतते लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 2006\nनेट लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा म२९\nगेऊर्जेतते लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा लवं०८\nनेट माचीच्या वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 2015\nनेट झारी वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा नक्स१२\nगेऊर्जेतते लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा म९\nसोनम कपूर नेट पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 492\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉ��ीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-pankaja-munde-maratha-morcha-2345", "date_download": "2019-01-20T08:46:59Z", "digest": "sha1:KKZQNXLHPAQ7Q3UDVUH3ENKB53NRMDSS", "length": 7627, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news -pankaja munde on maratha morcha | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवरायांची शपथ; फाईल माझ्याकडं असती तर क्षणाचाही विलंब न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं असतं - पंकजा मुंडे\nशिवरायांची शपथ; फाईल माझ्याकडं असती तर क्षणाचाही विलंब न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं असतं - पंकजा मुंडे\nशिवरायांची शपथ; फाईल माझ्याकडं असती तर क्षणाचाही विलंब न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं असतं - पंकजा मुंडे\nशिवरायांची शपथ; फाईल माझ्याकडं असती तर क्षणाचाही विलंब न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं असतं - पंकजा मुंडे\nगुरुवार, 26 जुलै 2018\nशिवरायांची शपथ...मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं, असं सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय.\nशिवरायांची शपथ...मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं, असं सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय.\nआरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या काही भागात आजही आंदोलन सुरूच आहे. बीडमधील परळी इथं मराठा बांधवांनी आज ठिय्या आंदोलन केलं. पंकजा मुंडे यांनी तिथं जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना पंकजा यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ठाम पाठिंबा दर्शवला. आरक्षणाच्या प्रश्नावर मी मराठा समाजाच्या सोबत आहे. मी मराठा बांधवांची दूत बनणार आहे. आरक्षण मिळावं यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\n10 टक्के आरक्षण दिलं पण नोकऱ्यांचं काय \nकेंद्र सरकारनं जाता जाता आर्थिकदृष्ट्य़ा मागासवर्गींयांना 10 टक्के आरक्षण मंजूर केलं...\nदेशावरील कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय...\nसरकारी अहवालानुसार मोदींनी वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर\nनवी दिल्ल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडे-चार वर्षांच्या कार्यकाळात...\nमनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..फरक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2019-01-20T10:11:45Z", "digest": "sha1:LF4MTXIWOTSMG57A4SODOHUZNTBPWIIH", "length": 4876, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आफ्टरनून (दैनिक) - विकिपीडिया", "raw_content": "\n(आफ्टरनून या पानावरून पुनर्निर्देशित)\nआफ्टरनून (दैनिक) हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआफ्टरनून • एशियन एज • बॉम्बे समाचार • द टाइम्स ऑफ इंडिया • बॉम्बे टाइम्स • इंडियन एक्सप्रेस • डीएनए • लोकमत • लोकसत्ता • महाराष्ट्र टाइम्स • मिड-डे • मिरर बझ • मुंबई मिरर •\nनवा काळ • तरुण भारत • नवभारत टाइम्स • सामना • सकाळ • द इकॉनॉमिक टाइम्स • हिंदुस्तान टाइम्स • प्रहार\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-transport-effect-ro-ro-service-53026", "date_download": "2019-01-20T09:23:37Z", "digest": "sha1:64ZWY7C4BAFPRUQW57YLG45DHUIQBY7A", "length": 13399, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news transport effect on ro-ro service रो-रो सेवेमुळे वाहतुकीवरचा भार होणार हलका | eSakal", "raw_content": "\nरो-रो सेवेमुळे वाहतुकीवरचा भार होणार हलका\nशुक्रवार, 16 जून 2017\nवर्षाला 12 लाख प्रवासी करतात प्रवास\nमुंबई - गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक आता वर्षभर सुरू राहणार असून \"सागरमाला' प्रकल्पांर्तगत मांडवा येथे अत्याधुनिक रो-रो जेट्टीच्या कामाला सुरवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या अत्याधुनिक जेट्टीमध्ये 150 गाड्यांचे वाहतनळ आणि प्रवाशांकरिता गोल्फकार असेल.\nवर्षाला 12 लाख प्रवासी करतात प्रवास\nमुंबई - गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक आता वर्षभर सुरू राहणार असून \"सागरमाला' प्रकल्पांर्तगत मांडवा येथे अत्याधुनिक रो-रो जेट्टीच्या कामाला सुरवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या अत्याधुनिक जेट्टीमध्ये 150 गाड्यांचे वाहतनळ आणि प्रवाशांकरिता गोल्फकार असेल.\nगेट वे ते मांडवा हे सागरी अंतर तासाभराचे आहे. ही सेवा केवळ नऊ महिनेच सुरू असते. साधारणतः 12 लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. विशेषतः परदेशी पर्यटक हे मांडवा येथे जात असतात. पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने ही सुविधा वर्षभर सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) ने पुढाकार घेतला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत मांडवा येथे \"ब्रेक वॉटर'च्या कामाला सुरुवात केली आहे; तर भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो-रो सुविधा सुरू होणार आहे. हे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे रस्ते मुंबई-पनवेल मार्गावरील वाहतुकीवरचा भार कमी होण्यास मदत होईल. प्रकल्पाकरिता सुमारे 130 कोटी रुपये खर्च येणार आहे. रो-रो सेवेमुळे अलिबाग येथे पर्यटनाला चालना मिळेल. मांडवा येथे अद्ययावत टर्मिनस इमारत उभारली जाईल. टर्मिनल इमारतीप्रमाणे 150 वाहनांकरिता वाहनतळ असणार आहे. पर्यटकाच्या सुरक्षेकरिता जीवरक्षक, रुग्णवाहिका तैनात राहतील. विशेष म्हणजे मांडवा जेट्टीवर प्रवाशांकरिता गोल्फ कारची सुविधा असेल.\nमुंबई महानगर प्रादेशिक विभाग (एमएमआर) तर्फे जलवाहतुकीचे जाळे वाढवत आहे. रो-रोमुळे वाहतुकीवरचा ताण कमी होईल. दोन वर्षांत राज्यात एमएमबीच्या माध्यमातून जलवाहतुकीचे रूप बदलले जाणार आहे.\n- अतुल पाटणे, सीईओ, महाराष्ट्र सागरी मंडळ\nलोहार म्हण��ला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T09:57:07Z", "digest": "sha1:TOW7CWCBSNTYYAYVOWB3MLCGPGH4J47H", "length": 9697, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा ! संग्राम जगताप यांची कबुली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजपाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा संग्राम जगताप यांची कबुली\nतर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ\nनगर: भारतीय जनता पक्षाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या नेत्यांनी ���हर विकासासाठी निधी देण्याचे कबूल केले आहे. भाजपकडून शहर विकासाबाबत चुकीचे घडल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. पाठिंबा काढून घेऊ. शहर विकासाचे प्रश्न न सुटल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनेही करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी भाजपविरोधातच काम करेल, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.\nशिवसेना हा नगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना महापालिकेत सत्ता स्थापन करणार असे वाटत असतानाच नगरमध्ये मात्र भाजपने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18, भाजपच्या 14, बसपाच्या 4 आणि 1 अपक्ष अशा 37 नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते.\nदरम्यान, भारतीय जनता पक्षाला महापौर व उपमहापौर निवडणुकीत बाहेरून पाठिंबा देण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांवर प्रदेश कार्यालयातून कारवाईची टांगती तलवार आहे. आठवड्याभरापासून ही कारवाई होणार असे सांगितले जात आहे. परंतु ती कधी होणार, हेच नेमके कळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची झोप उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसात कारवाई होईल, असे ठामपणे सांगत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री साहेब, त्या प्रस्तावावर कार्यवाही करा\nमित्राच्या मदतीने मुलीची घरात सव्वादोन लाखांची चोरी\nएमआयडीसी कंपन्यांतील परप्रांतीय हटाओ\nदिवसा सिंचनासाठी सौर कृषीपंपांचा आधार\nसव्वाचार लाख रुपयांच्या वाहनांची चोरी\nवीजग्राहकांना मोबाईलवर मिळणार मीटर रीडिंग\nसहलीच्या बसला अपघात ; तिघांचा मृत्यू, प्राचार्यांसह नऊ विद्यार्थी जखमी\nगोवंशांची कातडी बाळगणारे तिघे पसार\nसंजय ढापसेला खुनात तीन वर्षांची शिक्षा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगर��ेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकेंद्र सरकारची तूट वाढण्याची शक्‍यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/all/page-3/", "date_download": "2019-01-20T09:42:07Z", "digest": "sha1:CWOQDPYMD7TG2SUTWNALP5A5K4W5I2EY", "length": 11225, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रकाश आंबेडकर- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनं���र...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nआठवलेंच्या मारहाणीच्या निषेधार्थ मनमाडमध्ये कडकडीत बंद\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी आरपीआयने मनमाड बंद पुकारला आहे.\nमहाराष्ट्र Dec 9, 2018\nगल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतच राहतात -प्रकाश आंबेडकर\nमराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - रामदास आठवले\nमलबार हिलला ‘रामनगरी’ नाव द्या, शिवसेना नेत्याचा प्रस्ताव\nदादर रेल्वे स्टेशनच्या नामांतरासाठी गोंधळ, प्रकाश आंबेडकरांनीच केला विरोध\nमहाराष्ट्र Dec 4, 2018\n'भीमा कोरेगावमध्ये सभेची परवानगी देणार नाही'\n‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवून सत्ता मिळवण्याचा मोदींचा डाव’\nआमचं सरकार आलं की संभाजी भिडे जेलमध्ये : प्रकाश आंबेडकर\nमहाराष्ट्र Nov 13, 2018\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमहाराष्ट्र Nov 13, 2018\nफडणवीस ऑक्टोंबरपर्यंतच मुख्यमंत्री राहणार-प्रकाश आंबेडकर\nमहाराष्ट्र Oct 22, 2018\n'वंदे मातरम्'ला आमचाही विरोधच-प्रकाश आंबेडकर\nमोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर\n'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sindhutai-sapkal-latest-news/", "date_download": "2019-01-20T09:45:11Z", "digest": "sha1:R53WIOH63Q2AJJRHDW7XNTT4YAVIVPSE", "length": 8140, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आपल्या दु:खाचे भां���वल न करता स्वावलंबी बनले पाहिजे : सिंधुताई सपकाळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे : सिंधुताई सपकाळ\nमुंबई : महिलांनी संकटाने खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहिले पाहिजे. आपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे असं आवाहन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केलं आहे.माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दादर येथील रवींद्र नाट्यगृहात झाले. यावेळी त्या बोलत होत्या.\nमाण देशी फाउंडेशनचे कार्य म्हणजे एक चमत्कार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा छावण्या, महिलांसाठी बँक, रेडिओ स्टेशन आदी उपक्रम आव्हान समजून पूर्ण केले असून हे कार्य म्हणजे मोठा चमत्कार आहे. महिलांच्या कष्टाला सन्मान देण्याचे काम ही संस्था करत आहे. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nप्रास्ताविक माण देशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा यांनी केले. त्या म्हणाल्या की, प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. मुंबईतील नागरिकांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेला शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शहरी भागातील नागरिक काय खातात आणि काय खावे याची जाणीव या महोत्सवातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nया महोत्सवातून ग्रामीण भागातील पारंपरिक कला लुप्त होऊ नये, त्याची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, असा महोत्सवामागचा हेतू असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारचे प्रदर्शन केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता देशपातळीवर भरविण्याचा मानस श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांना चीतपट करण्यासाठी…\nग���रीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4", "date_download": "2019-01-20T09:22:41Z", "digest": "sha1:HMGDK33IMADMGG2RGB57HSZS7KAQR4P2", "length": 25553, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लीलावती भागवत - विकिपीडिया", "raw_content": "\nलीलावती भागवत (माहेरच्या लीला पोतदार; ५ सप्टेंबर, १९२०:रोहा, रायगड जिल्हा, महाराष्ट्र - २५ नोव्हेंबर, २०१३:पुणे, महाराष्ट्र) या मराठीतल्या बालकुमार साहित्यिक होत्या. एस.एन.डी.टी. विद्यापीठातून १९४०साली त्यांनी पदवी संपादन केली. मराठी आणि हिंदी भाषांच्या शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम राबवला केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या.[ स्पष्टिकरण हवे]\nलीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले. भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुल���ंच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले.[ संदर्भ हवा ]\nमासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले.\nअखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला. साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदीनंतरसुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांचे वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[ संदर्भ हवा ]\n२ हे सुद्धा पहा\nवाट वळणावळणाची (या पुस्तकात लीलावतींनी आपल्या गीताई या आजीचे-वडिलांच्या आईचे- व्यक्तिचित्र रेखाटले आहे.)\nकोण असे हे राव\nझुमझुम झोका नि चमचम चांदण्या\nरानातील रात्र (याचे हिंदी रूपांतर अरुंधती देवस्थळींना ’जंगल की एक रात’ या नावाने केले आहे.)\nस्वर्ग की सैर (हिंदी)\nअध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, कराड, १९८७\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले �� दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी �� श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nनेमकेपणा विकिकरण, स्पष्टिकरण हवे\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१८ रोजी १५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71225232639/view", "date_download": "2019-01-20T09:17:15Z", "digest": "sha1:YSA5KFNGNVF7MLKRWRR6QNFJGRSKTS7Y", "length": 8412, "nlines": 126, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंगाईगीत - पहिल्या मासीं पैला मासुळा...", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|\nपहिल्या मासीं पैला मासुळा...\nपहिल्या मासीं पैला मासुळा...\nपहिल्या दिवशीं जन्मलें बा...\nबाळा श्रीकृष्ण , देवकिच्य...\nजो जो रे जो जो श्रीकृष्ण ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nजो जो जो ग वेल्हाळ \nसन आठराशें सत्याण्णव साला...\nपहिल्या दिवशीं आनंद झाला ...\nपालख पाळणा मोत्यांचा खेळ...\nपालक पाळयीना वर खेळना प्...\nपाळणा पाचूंचा वर खेळणा म...\nअंगाई राजस बाळा ऐकत ��ुं...\nझोप घे रे तान्ह्या बाळा ...\nनीज , नीज , नीज बाळा \nअंगाई गातें राजस बाळा ...\nसंपवून कामधाम यावें तुझि...\nअंगाईगीत - पहिल्या मासीं पैला मासुळा...\nमोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.\nपहिल्या मासीं पैला मासुळा गर्भनारीचा ग रंग पिवळा \nपिंड घडवीतो हरी सावळा जू बाळा जू जू रे जू\nदुसर्‍या मासीं पदर बंद हिरव्या चोळीवर काढीला चांद \n जू बाळा जू जू रे जू\nतिसर्‍या मासीं कंताला ठावं \nवटी भरूनी खोबरं घ्यावं जू बाळा जू जू रे जू\nचवथ्या मासीं कुसवा चढ अन्नपाणी तिला लागला गोड \nपिकल्या पानाच बांदाव विड जू बाळा जू जू रे जू\nपांचव्या मासीं पांच फेरानं बाळ देवीला जातं शरन |\nसांडल मोतीं घ्यावं भरून जू बाळा जू जू रे जू\nसहाव्या मासीं सायास करितें चोळी पातळ इच्छा पुरवीतें \nपोटीं पुत्र मी मागून घेतें जू बाळा जू जू रे जू\nसातव्या मासीं नवस केला खेळणा पाळणा वाहीन तुला \nसोन्याचीं घुंगरं वाहीन तुला जू बाळा जू जू रे जू\nआठव्या मासीं आठवी प्रीती पंचारती घेऊन देवीला जाती \nबाळाचा नवस फेडूनी येती जू बाळा जू जू रे जू\nनवव्या मासीं हुरदं दुखती दाईला बोलावून आणा म्हणती \nपोलादी इळा दाईच्या हातीं कडू लिंबाचा काडा पाजीती \nजू बाळा जू जू रे जू\nदहाव्या मासीं जायफळ सोळा बालाच्या मुखांत अफूचा गोळा \nबाळा लागलाय कलीचा वारा जू बाळा जू जू रे जू\nआकराव्या मासीं म्हायारीं जाती अंगडं टोपडं घेऊनी येती\nपोटीच्या पुत्रानं इच्छा पुरवीती जू बाळा जू जू रे जू\nबाराव्या मासीं बारसं करीती \n बाळाचं नांव गोविंद ठेवीती \nजू बाळा जू जू रे जू\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\n५१ मंत्र जप आणि चिंतनासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-policy-commission/", "date_download": "2019-01-20T08:44:43Z", "digest": "sha1:BDE5NCCCZGAPX4IP63UGK2BLGHQN2O3Q", "length": 8422, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीती आयोगाचे नावीन्यता वाढीसाठी जोरदार अभियान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनीती आयोगाचे नावीन्यता वाढीसाठी जोरदार अभियान\nनवी दिल्ली – नवे उद्योग वाढून रोजगार वाढावा याकरिता नीती आयोग प्रयत्न करत आहे. नव्या उद्योगासाठी नाविण्यपूर्ण संकल्पनाची गरज असते ही बाब तरुणांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नीती आय���गाच्या अटल नावीन्यता अभियानाद्वारे नई दिशाए, नये निर्माण, नया भारत या अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nयुवा दिनाचे औचित्य साधून देशभरात नाविन्यता, कल्पकता जोमाने बहरावी यासाठी पुस्तिका काढण्यात आली आहे.\nनीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 10 महिन्यांच्या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली.\nअटल टिंकरिंग मॅरेथॉन 2017 मधल्या सर्वोच्च सहा नाविन्यपूर्ण आणि कल्पक उपक्रमांना मूर्त स्वरूप मिळावे आणि हे उत्पादन बाजारात येण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने निधीचं पूर्ण पाठबळ लाभलेला हा विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेत, देशाच्या युवा संशोधकांचे अटल टिंकरिंग लॅब समवेतचे अनुभव मांडण्यात आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nउरलेल्या काळातही सरकार निष्क्रिय राहणार- चिदंबरम\n…तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपातून बाहेर पडावे\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nरेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी येणार पिझ्झाचे मशीन\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nकार कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र चालूच\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-20T09:51:39Z", "digest": "sha1:XLOVHRC5UPL2P3R7F63UW3VZUOP2H74Y", "length": 3484, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:गोरा कुंभार - विकिस्रोत", "raw_content": "\n←आद्याक्षर नसलेले साहित्यिक गोरा कुंभार\nगोरा कुंभारगोरा कुंभार गोरा कुंभार\nजन्मवर्ष अज्ञात असलेले सा���ित्यिक\nमृत्यूवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक\nविकिपीडियाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१२ रोजी ००:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-20T09:16:26Z", "digest": "sha1:WIUMUMXPSK77F5LHGR3YUHPIJSIPBCIU", "length": 12900, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "योद्धा संन्यासी राष्ट्रपुरूष | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रथा, भारतीय आचार व्यवहार, भारतीय तत्वज्ञान, भारतीय साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते. परंतु, तेथेच न थबकता ते जर नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन करतील, भारतीय आचार-व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या महान तत्वांची नीट ओळख करून घेतील तर त्यांच्यापैकी शेकडा नव्याण्णव जण भारतीय विचारांच्या सौंदर्याने, भारतीय भावांनी मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल. असे म्हणत भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जगाला ज्ञात करीत आयुष्य जगणारे योद्धा संन्यासी राष्ट्रपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद.\nस्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचा नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद हा झालेला प्रवास अत्यंत विलक्षण असा आहे. तो सर्वांना प्रेरणा देणारा आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांचे निधन झाल्यांनतर तत्कालीन स्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांना काही काळ नोकरीही करावी लागली.\nस्वामी विवेकानंद यांनी समर्थ विचारांचा वारसा आपल्याला दिला आहे. ज्यावर चालत आज असंख्य तरुण आपल्या आयुष्यामध्ये सन्मार्गावरून मार्गक्रमण करीत आहेत. विवेकानंद यांच्या जन्मदिनी दरवर्षी 12 जानेवारीला भारत सरकारतर्फे 1985 पासून राष्��्रीय युवा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार केला जातो. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेला संबोधित करीत असताना Sisters and Brothers of America या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून जगाला मंत्रमुग्ध करणारे स्वामीजी एक आदर्श तत्वज्ञ होते. या भाषणातून त्यांनी असंख्य धर्म जरी असले तरी सगळ्यांचे मार्ग एकाच ईश्‍वरापर्यंत जातात, असे सांगितले. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांचीही त्यांनी अनेकवेळा परीक्षा घेऊनच त्यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले.\nदेशाच्या उत्थानासाठी तरुणांना कार्यप्रवण करणारे स्वामीजींचे विचार आहेत. त्यांच्या विचारांना न समजता केवळ ते भगवी वस्त्र धारण करतात, ते हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रभक्‍ती, विवेकवादी, मानवतावादी, समन्वयवादी आणि वास्तवदर्शी अध्यात्मिक भूमिका कधी समजलीच नाही. आपल्या देशातील समस्यांचे आपल्याला समाधान करायचे असेल तर त्यासाठी एकच तोडगा आहे तो म्हणजे शिक्षण असे विवेकानंद म्हणत असत. शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा अविष्कार होय अशी ते शिक्षणाची व्याख्या करतात. संपूर्ण भारतभ्रमण करीत असताना त्यांचे चिंतन, मनन, संशोधन सातत्यपूर्ण चालू होते. ईश्‍वरप्राप्ती म्हणजे प्रत्येक जीवात्म्याचे दु:ख दूर करण्यासाठी त्याला मदत करणे होय. असे ते नेहमी सांगत.\nAnything that makes you weak physically, intellectually and spiritually reject as a poison असे म्हणत स्वामी विवेकानंद हे आज संपूर्ण तरूणवर्गाला प्रेरकशक्ती म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे विचार तरूणांना भावतात तसेच तरूण त्याचे आचरणही करतात.\nस्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन. तसेच सर्वांना राष्ट्रीय युवादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘जुबान पे लगाम’ पाहिजेच…\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : ‘अनकंफर्टेबल’\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nआता फक्‍त घरचे नाही तर बाहेरचेपण शेर\nआजचा तरुण आणि राजकारण\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : कपडे नही सोच बदलो\nछोट्या शहरांत वाढ��ार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nतात्यांच्या ताकदीवरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nदुर्मिळ खैराच्या झाडांची बेकायदा तोड\nचिटेघर धरणाच्या गेटचे काम बंद\nकारभाऱ्यांना नाही वेळेचे गांभीर्य…\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/khelo-india-news/", "date_download": "2019-01-20T08:29:36Z", "digest": "sha1:EOWXOA4CSBS42AKHMTPVVNCJYVEN77JU", "length": 8829, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना दुहेरी मुकुट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरिले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना दुहेरी मुकुट\nपुणे : चार बाय 100 मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या 17 आणि 21 वर्षाखालील मुलींनी सुवर्णपदकाची कमाई केली. 17 वर्षाखालील महाराष्ट्राच्या सुदेश्‍ना शिवणकर, हरिता भद्रा, आदिती परब, अवंतिका नरळे या मुलींनी हे अंतर 48.31 सेकंदात पार केले. त्यांच्या पाठोपाठ केरळ (48.61 से.) आणि तामिळनाडू (51.36 से.) यांनी अनुक्रमे रौप्य व कास्यंपदक पटकाविले.\nतसेच 21 वर्षाखालील महाराष्ट्राच्या रोझलीन लेव्हीस, सिद्धी हिरे, रश्‍मी शेरीगर, किर्ती भोईटे या मुलींच्या संघाने 47.22 सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदकावर आपले नाव निश्‍चित केले. शेवटच्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या रश्‍मी शेरीगर हिने आपला वेग वाढवत केरळच्या खेळाडूंच्या पुढे जात संघाला विजय मिळवून दिला. केरळ ( 47.29 से.) संघाने रौप्य आणि तामिळनाडू (47.87 से.) संघाने कास्यंपदक पटकाविले.\nमुलांमध्ये 17 वर्षाखालील गटात केरळने (43.21 से.) सुवर्ण, तामिळनाडू (44.37 से.) संघाने रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्राच्या खेळाडूंना (44.80 से.) कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. तर, 21 वर्षाखालील महाराष्ट्राच्या मुलांना देखील केरळ (41.77 से.), तामिळनाडू (42.01 से.) यांनी मागे टाकले. महाराष्ट्राच्य संघाने 42.79 से. अंतर पार करीत कास्यंपदक मिळविले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nख��लो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nआता त्यांना पवारांचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raut-coverd-to-bala-laoke-statement/", "date_download": "2019-01-20T09:49:08Z", "digest": "sha1:M4GB6CQS4LD57LWQZL6XQDMX33NGLKFP", "length": 6807, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'ती' शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही - संजय राऊत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘ती’ शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही – संजय राऊत\nपुणे : कालच बहुचर्चित ठाकरे सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला. सोशल नेट्वर्किंग साईट वर ठाकरे सिनेमा बाबत अनके पोस्ट पहायला मिळत आहेत. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष बाला लोकरे यांची वादग्रस्त पोस्ट येऊन पडल्याने सिनेसृष्टी मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.\n२५ जानेवारीला ठाकरे सिनेमा व्यतिरिक दुसरा कोणताच सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी पोस्ट बाला लोकरे यांनी केली होती. या पोस्टनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.यानंतर त्या पोस्ट बाबत बोलताना खा. राऊत यांनी सारवासारव केली. खा.संजय राऊत यांनी मात्र या पोस्ट संदर्भात बोलताना ‘सदर पोस्ट ही शिवसेना पक्षाकडून अधिकृत नसल्याचे त्यांनी सांगितले.राऊत यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे या वादावर तूर्तास पडदा पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, ज���वडेकरांचा खा. काकडेंना टोला\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nमोखाडा/रविंद्र साळवे : 2019 लाहोऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सर्वच…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/7108-in-maharashtra-boy-killed-a-girl-after-she-refused-marriage", "date_download": "2019-01-20T09:02:58Z", "digest": "sha1:Q75DOGRJKFNSF2MJYIBOSDB4UF4X5GOK", "length": 7253, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "लग्नाला नकार दिल्याने तो संतापला अन्... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलग्नाला नकार दिल्याने तो संतापला अन्...\nजय महाराष्ट्र न्यूज, वाशिम\nलग्नाला नकार दिला म्हणून १८ वर्षीय तरुणीला जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम येथे घडला आहे. हा भयानक प्रकार वाशिममधील सावळ गावात घडला आहे. रवी भालेराव असं आरोपी तरुणाचं नाव असून हा तरुण गावात राहणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. 19 जूनला तरुणी घरात एकटी असताना रवीने तिला लग्नासाठी विचारले मात्र तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला.\nतरुणीच्या या नकाराने संतापलेल्या रवीने तरुणीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं. यामध्ये तरुणी ८० टक्क्याहून जास्त भाजली होती. जळालेल्या अवस्थेत तरुणीला अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शनिवारी या तरुणीचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी रवी भालेरावला पोलिसांनी अटक केली आहे.\nकल्याणमध्ये ख���कीला काळीमा, रक्षकच बनला भक्षक...\n'त्या' जावयाने मारहाणीत तोडला सासऱ्याच्या नाकाचा शेंडा...\nनागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या...\nअरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण...\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nछोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमित्राच्याच मुलीला त्याने फसवले\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2014/12/maharashtra-natural.html", "date_download": "2019-01-20T09:03:41Z", "digest": "sha1:7TK65UJQWKI57GJUN3CVLQWBJMSWWXML", "length": 19024, "nlines": 169, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "महाराष्ट्र (प्राकृतिक) - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nमहाराष्ट्रात ७ प्रादेशिक विभाग आहेत.\n१. कोंकण २. देश ३. घाटमाथा ४. मावळ ५. खानदेश ६. मराठवाडा ७. विदर्भ (वऱ्हाड)\n* महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी ८०० किमी आहे. तर दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी आहे.\n* महाराष्ट्र नैसर्गिक सीमा :-\n१. वायव्य - सातमाळा डोंगर, गाळणा टेकड्या, दरेकसा टेकड्या.\n२. उत्तर - सातपुडा डोंगर, विल्गड टेकड्या.\n३. ईशान्य - दरेकसा टेकड्या.\n४. पूर्व - चिरोली टेकड्या, गायखुरी डोंगर, भामरागड डोंगर.\n५. दक्षिण - हिरण्यकेशी नदी, नंदी नदी, तेरेखोल नदी.\n६. पश्चिम - अरबी समुद्र.\n* महाराष्ट्राचे प्राकृतिक तीन विभाग\n१. कोंकण २. सहयाद्री किंवा पश्चिम घाट ३. पठारी किंवा दक्खनी प्रदेश\n* कोंकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी आहे. उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेत तेरेखोल नदीपर्यंत विस्���ार.\n* सरासरी रुंदी ३० ते ६० किमी . कोकणची रुंदी सर्वत्र सारखी नाही.\n* कोकण एक सलग मैदान नाही हा डोंगरदरयानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.\n* कोकणचे दक्षिण कोकण व उत्तर कोकण असे दोन विभाग पडतात. दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो तर उर्वरित जिल्ह्यांचा उत्तर कोकणात समावेश होतो.\n* उत्तर कोकण कमी खडकाळ व डोंगराळ नसून त्यात लोकसंख्या , शहरे व नागरीकरण जास्त आहे.\n* याउलट दक्षिण कोकण जास्त खडकाळ व डोंगराळ असून त्यात शहरे आणि लोकसंख्या कमी आहे.\n* पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला 'खलाटी' म्हणतात. खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्यास 'वलाटी' असे म्हणतात.\n* कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावर खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.\n* सागरी किल्ले -\n१. वसईचा किल्ला २. जंजिरा ३. सुवर्णदुर्ग ४. विजयदुर्ग ५. सिंधुदुर्ग\n१. मुंबई २. साष्टी ३. खांदेरी व उंदेरी ४. घारापुरी व अंजदीव\n* कोकण किनारपट्टीवर मुंबई हे महत्वाचे व आंतरराष्ट्रीय बंदर आहे. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे.\n* मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबई जवळच न्हावा शेवा हे बंदर उभारलेले आहे . (JNPT - Jawaharlal Nehru Port Trust)\n* JNPT रायगड जिल्ह्यात येथे. कॅनडाच्या साहाय्याने बनविण्यात आलेले हे एक अत्याधुनिक बंदर आहे.\n*महाराष्ट्रात व कोकणात एकूण ४९ बंदरे आहेत.\nकोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा –रायगड\nमहाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई\nराज्यातील पहिले मत्स्यालय –तारपोरवाला (मुंबई)\nराज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा\nकोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे –बॉम्बे हाय व वसई हाय\nकोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प –उरण (रायगड)\nकोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव\nदक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा\nकोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.\n* भारताच्या पश्चिम किनारपतट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे.\n* सह्याद्री दक्खनची पश्चिम सीमा निश्चित करतो.\n* सह्याद्री पर्वत उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यं��� पसरलेला आहे.\n* त्याची एकूण लांबी १६०० किमी असून महाराष्ट्र मध्ये त्याची लांबी ४४० किमी आहे.\n* सरासरी उंची - ९१५ ते १२२० किमी\n* महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते.\n* पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार तीव्र आहे.\n* सह्याद्री पर्वत रांगामुळे पश्चिमवाहिनी व पूर्ववाहिनी नद्यांचे जाल्विभाजक वेगळे झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीला महाराष्ट्रातील प्रमुख जाल्विभाजक म्हणतात.\n* सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच व सपाट प्रदेशाला घाटमाथा म्हणतात . उदा. माथेरान , महाबळेश्वर\n* पठाराचा उतार सर्वसाधारण आग्नेय वायव्य आहे.\n* शंभू महादेव डोंगर भागात सासवड पठार आहे .\n* मराठवाड्यात मांजरा पठार आहे.\n* सातमाळा अजिंठा डोंगरभागात बुलढाणा व मालेगाव पठार आहे.\nनंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.\nगोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग – सातमाळ डोंगर\nसातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर\nपुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग –हरिश्चंद्र बालाघाट\nशंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठारक्र.\nशिखर उंची (मी.)जिल्हा व वैशिष्ट्य\nकळसूबाई१६४६नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)\nसाल्हेर१५६७नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे\n* सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा\n१. शंभू महादेव डोंगर रांगा\n२. हरिश्चंद्र-बालाघाट डोंगर रांगा\n३. सातमाळा-अजिंठा डोंगर रांगा\n* दक्खन भाग हा मुख्यत्वे नद्यांच्या खोर्यासाठी प्रसिद्ध आहे.\n* भूगर्भरचना - भ्रन्श्मुलक उद्रेकाने लाव्हारस शेकडो चौ.किमी. पसरून दक्खन पठाराची न��र्मिती झाली आहे.\n* दक्खन पठाराची पश्चिम पूर्व लांबी ७५० किमी तर उत्तर दक्षिण लांबी ७०० किमी आहे.\nहा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.\nपश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते.दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे.गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/nalasopara-explosives-haul-case-narendra-dabholkar-ats-latest-update-304360.html", "date_download": "2019-01-20T08:42:08Z", "digest": "sha1:BK7VNFP3KU7FN54MRMGCAHDNCXVW6BA5", "length": 4671, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने समोर आणली धक्कादायक माहिती–News18 Lokmat", "raw_content": "\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने समोर आणली धक्कादायक माहिती\nविवेक कुलकर्णी, प्रतिनिधीमुंबई, 09 सप्टेंबर : नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. जळगावच्या साकळीमधून वासुदेव सुर्यवंशी याला एटीएसने ताब्यात घेतलं होतं. वासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली होती.तर विजय लोधीकडून ३ गावठी बॉम्ब, २ मोबाईल, २ कार नंबर प्लेट, ४ पेन ड्राईव्ह मिळाले असल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली आहे. शस्रास्रांसोबत ज्या कारचा वापर करण्यात आला त्याची पडताळणी करायची असल्याचं एटीएसनं कोर्टात सांगितलं. तर वासुदेव सूर्यवंशीच्या घरातून १ डीव्हीडी, २ मोबाईल फोन, सिम कार्ड्स, ५ पॉकेट डायरीज मिळाल्या आहेत.\nआरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी या दोघांनीही तीन दिवसांपूर्वीच अटक झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली असल्याचं कोर्टात म्हटलं. ते दिवसही ते कोठडीत असल्याचं गृहीत धरण्याची मागणी पुनाळेकर यांनी केली. आमच्यासमोर जी रिमांड कापी आणि पंचनामा आहे तोच आम्ही गृहीत धरणार असं कोर्टाने स्पष्ट केलं. आणि दोघांचीही रवानगी १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत केली. मोदी, शहा आणि अडवानी... सांगा काय सांगतेय या नेत्यांची देहबोली\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\nकपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/by-heavy-rainfall-50-thousand-hector-scrab-farming-land-301654.html", "date_download": "2019-01-20T09:04:51Z", "digest": "sha1:BYVOHYTXZI3BOGL6ZACBLGFD2GMVAOA5", "length": 14911, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nविदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून\nविदर्भात मुसळधार पावसामुळे पन्नास हजार हेक्टरमधील पीके उद्धस्त झाली असून, हजारो एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.\nप्रवीण मुधोळकर, नागपूर, 21 ऑगस्ट : विदर्भात गेल्या चार पाच द���वसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पन्नास हजार हेक्टरमधील पीके उद्धस्त झाली आहे तर हजारो एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एरवी खरीपाचा हंगाम गेला तर रब्बीकडून अपेक्षा ठेवली जाते. पण या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये शेतीच कसणं बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nविदर्भात यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, अकोला आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकणच्या शिवारातील जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेकडो एकर जमीन बाधित झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.\nया पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने काठावरच्या शेतजमिनींना तलावांचे स्वरुप आले आहे. मातीचा 1 इंच थर तयार व्हायला किमान 500 वर्षांचा कालावधी लागतो. पण, गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर तसंच नांदेड आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये किमान 3 ते 4 इंच शेतजमीन, तर काही ठिकाणी दीड ते दोन फुटांपर्यंत सुपीक जमीनी खरडल्या गेली आहे.\nएरव्ही खरीपाचा हंगाम गेला तर रब्बीकडून अपेक्षा ठेवली जाते. पण आता या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये शेतीचं कसणंच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुपीक मातीचं झालेलं नुकसान भरुन न येण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा खरडेल्या शेतजमिनी ज्या तालुक्यांत आहेत, तिथे जलसंधारणाच्या कामातून जमीनीचा पोत सुधारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असून, तो विदर्भातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा ठरेल अशी माहिती आणि विभागीय कृषी संचालक रविद्र भोसले आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक विलास खर्चे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.\nदरम्यान, राज्य सरकार 'एनडीआरएफ'च्या माध्यमातून शेती खरडल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dr-narendra-dabholkar-murder-case-timeline-301837.html", "date_download": "2019-01-20T08:46:00Z", "digest": "sha1:7ELMNDTGX2G4OOITVCF5OLMP5VA3DLM2", "length": 16148, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nनिर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम\nसचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय\nडॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमागचा चेहरा तब्बल पाच वर्षांनी समोर आला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली. नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपी शरद कळसकरनं दिलेल्या जबाबावरून सीबीआयनं सचिन अंदुरेला औरंगाबादमधून अटक केली. याच सचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय. सचिन अंदुरेच्या अटकेसाठी टर्निंग पॉईन्ट ठरला तो म्हणजे एटीएसने नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक केलेल्या वैभव राऊतचा जबाब. गेल्या पाच वर्षात देशाने विचारवंतांना गमावले. दाभोळकरांच्या हत्येपासून ते आरोपींना पकडण्यापर्यंतचा घटनाक्रमावर एक नजर टाकू...\n२० ऑगस्ट २०१३- पुणे\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या\n२० जून २०१४- पुणे\nमनीष नागोरी आणि विलास खंडेलवाल यांना अटक\nडॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना गावठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप\nपुणे शहर पोलिसांनी केली अटक\n२० फेब्रुवारी २०१५- कोल्हापूर\nकॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या\n३० ऑगस्ट २०१५- कर्नाटक, धारवाड\nएम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या\n१६ सप्टेंबर २०१५- सांगली\nपानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक\n११ जून २०१६- पनवेल\nवीरेंद्र तावडेची सीबीआयकडून ���टक\nदाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून अटक\nVIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि आयएसआयएसचे झेंडे\n५ सप्टेंबर २०१७- कर्नाटक, बंगळुरू\nगौरी लंकेश यांची हत्या\n१७ जून २०१७ - कोल्हापूर\nसमीर गायकवाडला जामीन मंजूर\n२१ मे २०१८- पुणे\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक\nअमोल काळेकडील डायरीतून महाराष्ट्रातले धागेदोरे उघड\nअमोल काळेच्या डायरीत ३४ जण हिट लिस्टवर\n१२ जून २०१८ - विजयपुरा, कर्नाटक\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक\n१० ऑगस्ट २०१८- नालासोपारा\nवैभव राऊत एटीएसकडून अटक\n१० ऑगस्ट २०१८, नालासोपारा\nरेकी आणि दाभोलकरांवर गोळीबाराचा आरोप\n१० ऑगस्ट २०१८- नालासोपारा\nकटात सहभागी असल्याचा आरोप\n१८ ऑगस्ट २०१८- औरंगाबाद\nसचिन अंदुरे, सीबीआयकडून अटक\nडॉ. दाभोलकरांवर गोळीबार केल्याचा आरोप\n१९ ऑगस्ट २०१८- जालना\n२१ ऑगस्ट २०१८, औरंगाबाद\nशुभम सुरळे, अजिंक्य सुरळे, रोहित रेघे यांना अटक\nसचिन अंदुरेच्या जबाबानुसार अटक\nशस्त्र लपवणे आणि बेकायदा बाळगल्याचा गुन्हा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/instead-of-farmers-strike-no-impact-on-market-291675.html", "date_download": "2019-01-20T08:44:53Z", "digest": "sha1:LOZ4H3N2QDUQOA7C7EFGVOYVYAU4IHP4", "length": 12296, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी संपाचा परिणाम मार्केटवर नाही, भाज्यांची आवक वाढली, दर कोसळले", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्��, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाट���वर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nशेतकरी संपाचा परिणाम मार्केटवर नाही, भाज्यांची आवक वाढली, दर कोसळले\nआज बाजारात 852 गाड्यांची आवक झालीये ,सोमवारी पुण्याच्या मार्केट कमिटीमध्ये साधारणपणे 750 गाड्यांची आवक होत असते आज मात्र हाच आकडा 852वर पोहोचल्याने शेतमालाचे दर कोसळलेत.\nमुंबई, 04 जून : शेतकरी संपाचा आजचा 4 था दिवस आहे,रविवारी या संपाचा जोरदार परिणाम पाहायला मिळाला होता,आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव हे 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेले होते मात्र आज बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने आज भाज्यांचे भाव खाली आलेत.\nआज बाजारात 852 गाड्यांची आवक झालीये ,सोमवारी पुण्याच्या मार्केट कमिटीमध्ये साधारणपणे 750 गाड्यांची आवक होत असते आज मात्र हाच आकडा 852 वर पोहोचल्याने शेतमालाचे दर कोसळलेत.\nनाशिकमध्ये फळ भाज्यांचे भाव वाढल्यानं भाज्यांचे दर कमी झालेत. पोलीस बंदोबस्तात बाजार समितीचं काम सुरू करण्यात आलंय. फळभाज्यांचे भाव 50 टक्क्यांनी कमी आलेत. बाजार समितीमध्ये शेतकरी संपाचा परिणाम कमी झालेला पाहायला मिळाला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\n#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/disturbance-swabhimani-shetkari-sanghatana-44453", "date_download": "2019-01-20T09:52:51Z", "digest": "sha1:PHZLR73I3B6DDHV2ZJD6KH72ATOGYOGF", "length": 14708, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "disturbance in swabhimani shetkari sanghatana स्वाभिमानीमध्ये दुफळी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 मे 2017\nसदाभाऊंची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर'\nसदाभाऊंची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर'\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदाची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्यामुळे संघटनेतील लढवय्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात प्रस्थापित राजकारणात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एल्गार पुकारत केंद्रात आणि राज्यात लोकप्रतिनिधी आणि मंत्रिपद मिळालेल्या संघटनेच्या या दोन लढाऊ नेत्यांत मागील काही महिन्यांपासून संघर्षाच्या चकमकी झडत असून, सध्या ते त्याने टोक गाठले आहे.\nसंघटनेच्या आंदोलनात मात्र मंत्रिपद स्वीकारल्याने सदाभाऊ खोत यांची अवस्था \"इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.\nराज्यात शेतकरी संघटनेचे प्रतिनिधित्व म्हणून सदाभाऊ खोत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारात सामावून घेतले. सदाभाऊंची पण मंत्रिपदाची इच्छा होती. मात्र, विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदाभाऊ सदस्य नसल्याने त्यांना भाजपने विधान परिषदेचे सदस्य केले आणि मंत्रिपदाची शपथ दिली. त्यामुळे सदाभाऊ भाजपच्या जास्त जवळ गेल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच मधल्या काळात सदाभाऊ भाजपमध्ये जाणार या बातम्यांना पेव फुटले. तसेच सदाभाऊंनी त्यांच्या चिरंजिवांना पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांत उभे केले. त्यात उमेदवारीसाठी आग्रह धरला. मात्र, त्यात त्याचा पराभव झाला. या घटनेनंतर संघटनेत असलेली धुसफूस वेगाने चव्हाट्यावर आली. परिणामी, सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील संवाद आणखीन कोरडा झाल्याचे समोर आले.\nदरम्यानच्या काळात शेतकरी कर्जमाफीवरून खासदार शेट्टींनी आंदोलन केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या या संघटनेने शेतकरी कर्जमाफी, पिकांना हमीभाव आणि समृद्धी महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यावरून सरकारच्या विरोधात आंदोलनाची धार तीव्र केली आहे. यास सदाभाऊंनी अधूनमधून उपस्थिती लावली. सरकारचा प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांचे प्रश्‍न, अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र, सरकारमध्ये सामील असल्याने त्यांना काही मर्यादा आल्या. परिणामी, त्यांची चळवळीचा नेता म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणू��� भूमिका थोडी मवाळ राहिल्याचे चित्र निर्माण झाले. यातच शेट्टी यांनी आंदोलनात जान आणली आहे. त्यामुळे सदाभाऊ दुहेरी संकटात सापडले असून, त्यांची अवस्था \"इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली असल्याचे चित्र आहे.\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-01-20T08:35:49Z", "digest": "sha1:DHVDVOOMWRP52N6SLSMEA6MNZ4B3G3DS", "length": 10359, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनिवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी\nनवी दिल्ली – निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी सुरू झालेली आहे. सन 2019 हे वर्ष लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्या दृष्टीने रणनीती आखून प्रचाराला सुरुवात ही झालेली आहे. एक दोन नव्हे, तर चार राजकीय चित्रपट प्रदर्शित होत असून आणखी दोन राजकीय चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे.\nउरी : सर्जिकल स्ट्राईक, ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर, ठाकरे आणि ताश्‍कंद फाईल्स असे चार राजकीय चित्रपट एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. एका दृष्टीने हे प्रचाराचे नवीन माध्यम बनू पाहत आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चार चित्रपटांशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर दोन चित्रपटांची घोषणा झालेली आहे. रोनी स्क्रूवालाचा उरी-द सर्जिकल स्ट्राईक शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. सप्टेंबर 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित या चित्रपटाचा विकी कौशल नायक आहे.\nद ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आहे. मनमोहन सिंह यांच्या माजी माध्यम सल्लागाराने लिहिलेल्या द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर ते आधारित आहे. यात मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर यांनी केली आहे. एका कुटुंबाने दहा वर्षे देशाला कसे ओलीस धरले होते, त्याची ही मनोधेधक कथा असल्याचे भाजपाने म्हटले आहे. आणि चित्रपटचा ट्रेलर आपल्या ट्विटरवर टाकला आहे.\nठाकरे हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. संजय राऊत यांनी त्याची निर्मिती केली असून नवाजुद्दिन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत आहेत. द ताश्‍कंद फाईल्स हा चौथा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्‍कंद येथे झालेल्या गूढ मृत्यूबाबत आहे. भाजपा सपोर्टर विवेक अग्निहोत्री यांनी त्याची निर्मिती केली आहे. एकूणच यावेळच्या निवडणूक प्रचाराला रुपेरी पडद्याच्या झगमगाटाची साथ लाभणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्‍वानाचा शिरकाव\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nअंकिता लोखंडेने अफेअरचे रहस्य उलगडले\nचलनी नोटांची गरज वाढणार\n“स्वाभिमानी’चे 26 जानेवारीला आंदोलन\nवाळू चोरी प्रकरणी दोघांना अटक\nमलकापुरात अतुल भोसलेंचा केवळ दिखावूपणा\nसातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा\nसम्राट खून प्रकरणी आणखी एकाला अटक\nएफआरपी नाही, कारखाने सुरु\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/video/7807-gay-sex-is-not-a-crime-hallabol", "date_download": "2019-01-20T10:00:26Z", "digest": "sha1:XBAF36E2XUQY6NUL3OU225O5QMH5LAI6", "length": 5925, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "समलैंगिक संबंध गुन्हा नाही! सर्वौच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसमलैंगिक संबंध गुन्हा नाही सर्वौच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nअमित शाहांच्या प्रकृतीत सुधार���ा दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातून डिस्चार्ज वाचा सविस्तर - https://t.co/v5eDLOi7Gk… https://t.co/8mWKXlOTAx\nकेनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद तर महिला गटात इथियोपियाच्या अलेमूने मारली बाजी वाचा सविस्… https://t.co/rB8tlwDKWd\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kark-rashi-bhavishya-cancer-today-horoscope-in-marathi-11092018-122716561-NOR.html", "date_download": "2019-01-20T09:34:52Z", "digest": "sha1:ED3SRU6EL22OY5JJK5BBTNZRKN3GWILT", "length": 8358, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कर्क आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 11 Sep 2018 | कर्क राशिफळ : 11 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकर्क राशिफळ : 11 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही\nToday Cancer Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही\nकर्क राशी, 11 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. नवे कामही आज सुरू होऊ शकते. अचानक फायदा होण्याचे योग आहेत. नियोजित सर्व कामेही पूर्ण होऊ शकतात. दृष्टीकोन आणि व्यवहार सकारात्मक ठेवला तर नात्यांमध्ये सर्वकाही चांगले होईल. इतरांच्या गरजांची काळजी घ्याल तर भविष्यात तुम्हाला चांगले वाटेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. नफा मिळवून देणारी कामेही पूर्ण होतील. अनेक कामे एकत्रितपणे समोर येऊ शकतात. प्रवासही घडू शकतो.\nनिगेटिव्ह - ठरवलेली काही कामे अर्धवट राहू शकतात. मुलांच्या इच्छांमुळे तणाव येऊ शकतो. तुमचे वर्तन नकारात्मक असेल तर भविष्यात त्याबाबत पश्चात्ताप होऊ शकतो. मदत न मिळाल्याने अडचणी वाढू शकतात.\nकाय कारावे - भैरवनाथाच्या कोणत्याही मंदिरात नैवेद्य दाखवा.\nलव्ह - लव्ह लाईफबाबत दिवस सर्वसामान्य असेल. कुटुंब आणि जीवनात आनंदी राहाल. पार्टनरच्य�� गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास जीवन आधिक सुमधूर होईल.\nकरिअर - बिझनेसमधील अडचणी दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. ओव्हर कॉन्फिडन्समुळे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.\nहेल्थ - आरोग्याच्या बाबतीत ग्रह ताऱ्यांची साथ मिळू शकते. मानसिक शांतताही मिळेल.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nप्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या लोकांना शनिदेवामुळे होणार लाभ, घरात राहील सुख-शांती\nआपण जसे काम करतो त्याचे फळही तसेच मिळते, यामुळे कधीही चुकीचे काम करू नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6761-senior-director-dilip-kolhatkar-passed-away", "date_download": "2019-01-20T08:53:10Z", "digest": "sha1:SFKCU75CJ2JMTVV2G5OJ4KSBEOTBRYBY", "length": 6078, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दु:खद निधन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दु:खद निधन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन झालं असून पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता दीर्घ आजारानं ते निधन पावले.\nकोल्हटकरांनी प्रायोगिक नाटकांमधून नेपथ्थकार म्हणून सुरुवात केली होती, त्यानंतर ते हळूहळू दिग्दर्शनाकडे वळाले. कोल्हाटकरांनी आपल्या कारकीर्दीत नाटकांमध्ये कायमच स्व:ताची एक वेगळीचं छाप सोडली.\nदिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेलं 'मोरुची मावशी' हे नाटक सर्वाधिक गाजलं असून राजाचा खेळ, उघडले स्वर्गाचे दार, कवडी चुंबक अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. व्यावसायिक नाटकांमध्ये कोल्हाटकर यांनी नेपथ्थ, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडल्या.\nअभिनेते 'अशोक सराफ' यांचा आज वाढदिवस...\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\n'हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो\nYoutube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या\nप्रेमासाठी ‘ताज महाल’, तरुण पोहचला तुरुंगात\n‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया...\nलग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो\nराज्यात डान्स बार पुन्हा सुरु होणार\n#MeToo: टी सीरिजचे म���लक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप\nभाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर, भाऊने व्यक्त केली खंत\nपुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/gas-slender-major-blast-avoided-by-fire-quick-brigeds-action-in-aurangabad/", "date_download": "2019-01-20T09:03:58Z", "digest": "sha1:D3IWVPMZYLOIE3L46K5GF233MXPSMTNV", "length": 7908, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › तर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला\nतर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला\nजालना रोडवरील टाकळीत गॅस सिलिंडरचा पुरवठा करून येणार्‍या धावत्या छोटा हत्ती वाहनाने रेल्वे उड्डाणपुलाखालीच अचानक पेट घेतला. विशेष म्हणजे, पटरीची तपासणी सुरू असतानाच रेल्वेच्या अधिकार्‍यांसमोर मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. यात छोटा हत्ती वाहनाचे केबिन जळाले असून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या वेळीच पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.\nया वाहनात भरलेले चार तर रिकामे 24 सिलिंडर होते. सिलिंडरने पेट घेतला असता तर पुलाखाली मोठा स्फोट झाला असता. मनपा अग्निशामक दलाचे प्रमुख राजू सुरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिकलठाण्यातील भारत गॅसच्या योगेश्‍वरी गॅस एजन्सीतून छोटा हत्ती (क्र. एमएच 20, ईजी 3459) वाहन मंगळवारी टाकळी येथे सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी गेले होते. यात 28 सिलिंडर होते. यातील 4 ते 5 सिलिंडर भरलेले व इतर रिकामे होते.\nदरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हे वाहन जालना रोडवर येण्यासाठी टाकळी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाखालून येत असताना त्याने अचानक पेट घेतला. हा प्रकार चालक अलीम शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी पुलाखालीच वाहन थांबविले. त्यांनी अग्‍निशामक दलाला माहिती देताच शेंद्रा एमआयडीसी आणि मनपाच्या अग्निशामक दलातून दोन बंब पाठविण्यात आले. त्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे सुदैवाने भरलेल्या सिलिंडरने पेट घेतला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, परंतु छोटा हत्ती वाहनाचे केबिन जळून खाक झाले.\nतर उडाला असता रेल्वेचा पूल\nया छोटा हत्तीमध्ये भरलेले गॅस सिलिंडर होते. विशेष म्हणजे ही घटना रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली घडली. दुर्दैवाने सिलिंडरचा स्फोट झाला असता तर हा रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला असता. घटनेच्या दरम्यानच या पुलावरून रेल्वे येणार होत्या हे विशेष...\nगॅस सिलिंडरच्या वाहनाने पेट घेतल्याचे समजल्यावर सचखंड आणि हायकोर्ट एक्स्प्रेस या दोन रेल्वे थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु, सहा वाजण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. तसेच, कुठलाही धोका नसल्याचे समजल्यामुळे रेल्वे थांबविण्याची गरज पडली नाही. - एल. के. जाखडे, स्टेशन मास्तर, औरंगाबाद ...\nपत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..\nदीड मिनिटात पळविली तीन लाखांची बॅग\nगुजरातच्या ‘एमआर’चा औरंगाबादमध्ये मृत्यू\nरोजाबागेत कुंटणखाना, आंटीला कोठडी\nवैद्यकीय अधिकारी नसल्याने महिलेची रस्त्यातच प्रसूती\nतर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला\nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Matsyodari-Donation-of-three-and-a-half-lakhs/", "date_download": "2019-01-20T09:08:43Z", "digest": "sha1:73HA37JHG37WHOHM7FKX6KI3BQSCJYLS", "length": 4188, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › ‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान\n‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान\nअंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानची दानपेटी गुरुवारी सकाळी उघडण्यात आली. भाविकांनी देवीच्या चरणी सुमारे साडेतीन लाखांचे दान दिल्याचे स्पष्ट झाले. यात रोख 3 लाख 45 हजार 600 रुपयांसह सोन्या, चांदीच्या मौल्यवान वस्तूही भाविकांनी दानपेटीत अर्पण केल्या आहेत. दानपेटीतील रक्‍कम व साहित्याची मोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्यात आली.\nयावेळी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर, नायब तहसीलदार त���ा सचिव संदीप ढाकणे, विश्वस्त बालासाहेब देशमुख, वसंतराव बल्लाळ, मंडळ अधिकारी पी. डी. शिंदे, तलाठी श्रीपाद देशपांडे, नितीन काचेवाड, पी. यू. काटकर, योगेश कुरेवाड, संस्थान कर्मचारी, व्यवस्थापक कैलास शिंदे, श्रीनिवास कुळकर्णी, नामदेव राठोड, गोविंद काश्यप तसेच मदतीसाठी अंबादास भवर यांनी सहकार्य केले. मागील दानपेटी 19 फेब्रुवारी रोजी उघडण्यात आली. त्यात रोख रक्कम 2 लाख 28 हजार 905 रुपये प्राप्त झाले होते.\nआमची आघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेशी : पीएम मोदी\nपळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पोलिस करणार 'खास व्यवस्था'\n#MeToo वर स्‍वरा भास्‍करचा खुलासा\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Jagar-in-Dasra-Chowk-for-Maratha-reservation-in-kolhapur/", "date_download": "2019-01-20T08:52:27Z", "digest": "sha1:6FBRGG5XFOT3GDWQZGXMK7CYF2KLVUR2", "length": 7050, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर\nमराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर\nशहर आणि जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून बंदचे आवाहन करत दसरा चौकाकडे येणारे तरुणांचे जथ्थेच्या-जथ्थे, हातात भगवे ध्वज, डोक्यावर टोपी घातलेल्या तरुण मावळ्यांकडून दिल्या जाणार्‍या घोषणा आणि रणहलगी व घुमक्याच्या कडकडाटाबरोबरच शाहिरांच्या डफाची साथ अशा स्फूर्तिदायी वातावरणात ऐतिहासिक दसरा चौकात आज पुन्हा एकदा मराठ्यांचे भगवे वादळ अवतरले. निमित्त होते...ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्ताने दसरा चौकात आयोजित ध्वजवंदन आणि मराठा आरक्षण सभेचे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने गेली पंधरा दिवस सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद आणि आरक्षण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूर जिल्ह्याने उत्स्फूर्त पाठबळ देत कडकडीत बंद केला.\nसकाळी 9 वाजल्यापासूनच गावागावांतून आणि शहरातील पेठापेठांतच आंदोलनाची तयारी सुरू होती. उपनगर व ग्रामीण भागातून मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर या रॅली दसरा चौकाच्या दिशेने रवाना झाल्या. दसरा चौकात चोहोबाजूंनी डोक्यावर ‘एक मराठा-लाख मराठा’ असे लिहिलेली भगवी टोपी, हातात शिवछत्रपतींचे चित्र असणारा भगवा ध्वज आणि मराठा आरक्षणाच्या घोषणा देत अबालवृद्धांसह महिला-तरुण येऊ लागले. बघता बघता दसरा चौकाकडे जाणारे चारही रस्ते मराठा आंदोलकांनी फुलून गेले.\nदसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती भव्य ‘विचारपीठ’ उभारण्यात आले होते. या विचारपीठावरून शिवशाहिरांचे डफ कडाडले. त्या जोडीला अधूनमधून घुमणारा हलगी-घुमक्याचा कडकडाट आणि त्यावर भिरभिरणार्‍या तलवारी, लाठी आणि पट्ट्यांच्या मर्दानी खेळांनी वातावरणात वेगळाच रंग भरला. अधूनमधून ‘एक मराठा, लाख मराठा...’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, नाही कुणाच्या बापाचं...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षण मागणीसाठी होत असलेला विलंब, बहुजन समाजाबाबतच्या सरकारच्या धोरणाबाबत जमलेल्या आंदोलकांकडून उत्स्फूर्त भाषणांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. सायंकाळी ध्वज उतरेपर्यंत मराठा आंदोलकांचे भगवे वादळ दसरा चौकात घोंगावत होते.\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-149927.html", "date_download": "2019-01-20T09:49:46Z", "digest": "sha1:Z4TTDT5QPKHB622OUCY5Q7DHMEYSQWTM", "length": 12961, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केंद्रीय पथकाचे 'पाढे पंचावन', पुन्हा अंधारात लावले 'दिवे' !", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nवि��ाटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nकेंद्रीय पथकाचे 'पाढे पंचावन', पु���्हा अंधारात लावले 'दिवे' \n17 डिसेंबर : अकोला आणि उस्मानाबादमध्ये केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकानं रात्री उशीरा ट्रॅक्टरच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी केली होती. या प्रकारावर चहुबाजूंनी प्रचंड टीका होऊनही केंद्रीय पथकाने पुन्हा पाढे पंचावन केले आहे. यवतमाळमध्ये केंद्रीय पथकाने मध्यरात्री गाड्याच्या प्रकाशातच पाहणी केली.\nयवतमाळ जिल्ह्यातील नागेशवाडी इथं साडेचार वाजता पाहणीसाठी केंद्रीय पथकाचं आगमन होणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात रात्री साडेसातच्या सुमारास पथक पोहोचलं. शिवाय पूर्वनियोजनानुसार पथक नागेशवाडीची पाहणी करणार होतं. मात्र तिथं न थांंबता पथक मुडना या गावी पाहणीसाठी गेलं. त्यामुळे नागेशवाडीचे शेतकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत नागपूर-तुळजापूर राज्यमहामार्ग अडवून धरला. संतापलेल्या शेतकर्‍यांनी पथकावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा नमतं घेत पथकाला नागेशवाडीला यावं लागलं. दरम्यान, उशीर झाल्याने नागेशवाडी आणि मुडनाच्या शेतांची पाहणीही वाहनांच्या प्रकाशातच करावी लागली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: droughtdrought in maharashtramaharashtraअंधारात पाहणीअवकाळीकेंद्रीय पथकगारपीटग्रस्तदुष्काळमराठवाडाविदर्भ\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nसारा अली खान आणि अमृता सिंगला भूमाफियांकडून धमकी, पोलिसांत दाखल केली तक्रार\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bharat-band-violence-304449.html", "date_download": "2019-01-20T09:32:41Z", "digest": "sha1:TALXNF2GOXUJGPX2KWSFAGRC463I65BR", "length": 11559, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारत बंद : भाजप म्हणतंय 'इंधनाचे दर कमी करणं मोदी सरकारच्या हातात नाही'", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nभारत बंद : भाजप म्हणतंय 'इंधनाचे दर कमी करणं मोदी सरकारच्या हातात नाही'\nपुणे, १० सप्टेंबर: पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई भागात बहुतेक व्यवहार अजूनन तरी सुरळीत असले तरी अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळल्याचं दिसतंय. पुण्यात मात्र भारत बंदला हिंसक वळण लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कुमठेकर रस्त्यावर पीएमपीची बस फोडली.\nचार बसेस जागेवर ठप्प... मनसे ने सोडली हवा\nगडचिरोली शहरासह जिल्हयात पेट्रोल भाववाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय या बंद दरम्यान गडचिरोली शहरातल्या बाजारपेठ सकाळपासुनच बंद होती कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात कांग्रेस कार्यकर्त्यांनी रैली काढुन बंदचे आवाहन केले होते.\nपेट्रोल-डिझेलचे दर सरकारच्या हातात नाही आहे. या त्रासात आम्ही जनतेच्या सोबत आहे. मात्र काँग्रेस याचं भांडवल करून राजकरण करतेयं. आम्ही यावर लवकरच तोडगा काढू\nदिल्ली - भाजपचे रवीशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद\nकाँगेस भाजपासारखी सर्व सामान्य जनतेची हाल, विरोधी पक्षांचा ‘भारत बंद’ हा केवळ देखावा. आंदोलन करून केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे\nअहमदनगर - पेट्रोल डिझेल GSTमध्ये का नाही, अण्णा हजारे यांचा भाजपला सवाल\nबाळा नांदगावकरांना काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतलंय\nअमरावतीमध्ये माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात शहर बंद करण्यासाठी निघाली मोटरसायकल रॅली. रिपाई, मनसेचा बंदला पाठिंबा\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/all/page-2/", "date_download": "2019-01-20T09:35:43Z", "digest": "sha1:2OEKT22U5N4HSXYAYOS4XYNDBWU4M6ZJ", "length": 10600, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विशेष कार्यक्रम- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nन्यूज 18 लोकमत विशेष कार्यक्रम - गाडगेबाबा स्वच्छतेचे जनक\nन्यूज 18 लोकमत विशेष कार्यक्रम - कौमार्याची अग्निपरीक्षा\nविशेष कार्यक्रम - सेतू रामाचाच \nशुभदा वराडकरांच्या ओडिसी नृत्याची मुंबईकरांसाठी खास 'मेजवानी'\nआम्ही आहोत #News18Lokmat, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चॅनलच्या नव्या रुपाचं अनावरण\nहोय, थोड्याच वेळात आम्ही बदलतोय\n,आज 5 ते 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे\nमहाराष्ट्र Sep 28, 2017\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस;12 तास गाऊन वैशाली शिंदे देणार मानवंदना\nकार्यक्रम Jul 23, 2017\nक्राईम टाईम -भाग 74\nजीएसटीनंतर आयपीएल सामने मैदानावर जाऊन पाहणं महागणार\nविशेष कार्यक्रम - है तय्यार हम\nविशेष कार्यक्रम - सायबरहल्ला\nविशेष कार्यक्रम - दंडकारण्यातलं लाल साम्राज्य\nअभी तक \u0003खेलने के लिए\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2019-01-20T08:45:14Z", "digest": "sha1:GF765KAHTACVUYHGMYJ7ZED5B7OXL5LX", "length": 11180, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूख खान- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\nकोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\nशाहरूख खान आणि सलमान खान यांच्या शत्रुत्वाबद्दल जितकी चर्चा झाली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या मैत्रीच्या गोडव्याबद्दल झालीय.\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\n...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला\n...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला\nनायिकांच्या साडीत लपलंय बाॅलिवूडच्या हिट सिनेमांचं गुपित\n��ायिकांच्या साडीत लपलंय बाॅलिवूडच्या हिट सिनेमांचं गुपित\nझिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा, बॉक्स ऑफिसवर करणार दमदार कमाई\nझिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा, बॉक्स ऑफिसवर करणार दमदार कमाई\nकरण जोहरनं आणलं आमिर,शाहरुख,रणबीर,रणवीर यांना एकत्र\nVIDEO : एकता कपूर घेऊन येतेय सर्वात बोल्ड वेब सीरिज, ट्रेलर लाँच\nछोट्या पडद्यावर किंग खान घेऊन येतोय 'सर्कस'\nकरण जोहरकडे स्वयंपाक करायची आई, केबीसीच्या हाॅट सीटवर महाराष्ट्राचे दीपक भोंडेकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/neelam-gorhe/", "date_download": "2019-01-20T09:59:52Z", "digest": "sha1:3OCIGKBNVYTHNBDORCF6JA2OFMAU6BYY", "length": 11013, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Neelam Gorhe- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nVIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nरोहित शर्मासोबत होतं अफेअर, सोफियाने केला दावा\n'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा\nअसा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी होणार, नीलम गोऱ्हेंचा सवाल\nपत्रकार संरक्षण कायद्यासदर्भात सह्या झाल्या, धोरणं झाली मात्र या कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही.\n' स्त्रीयांची परिस्थिती वेदनादायी'\n'एअरलाइन्सने त्या प्रवाशाला शोधून कारवाई करावी'\n'सेनेच्या वतीने अरूण साधूंना श्रद्धांजली'\nकारागृह अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर, महिला अधिकाऱ्याचं नीलम गोऱ्हेंना पत्र\n'काहीही खा,पण पैसे खाऊ नका'\n'परिचारकांचं सदस्यत्व रद्द करा'\nनीलम गोऱ्हेंना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत\nशिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी\nनिकालानंतर चंद्रकांत पाटलांना सेना आठवली, विकासासाठी युती करणार \nकोल्हापूर-कडोंमपाच्या प्रचारतोफा आज थंडावणार\n'15 वर्षांत नाही केलंत ते वर्षात केलं'\nचंद्रकांत पाटील यांची विशेष मुलाखत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळा��ची भारिपसोबत बैठक\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/madhur-bhandarkar-to-be-inaugurated-at-the-aurangabad-international-film-festival/", "date_download": "2019-01-20T09:11:56Z", "digest": "sha1:46SMRY4GSE3W6HUZDQRWK56W25BP6JE4", "length": 8642, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मधुर भांडारकर यांच्या हस्ते औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमधुर भांडारकर यांच्या हस्ते औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन\nसहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवार, दि. 9 ते रविवार, दि. 13 जानेवारी 2019 या दरम्यान आयनॉक्स प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी महोत्सवाच्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मा. गिरीष कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nमधुर भांडारकर यांनी बॉलीवूड सिनेमा क्षेत्रात चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व चित्रपट निर्माता या भूमिकेतून उल्लेखनिय कार्य केलेले असून त्यांनी त्रिशक्ती या सिनेमाद्वारे या क्षेत्रात पदार्पण केलेले होते.\nमीनाक्षी थापा हत्याप्रकरण; आरोपींना जन्मठेपेची शिक्षा\nआम्ही भाष्य करायला सुद्धा घाबरतो – मधुर भांडारकर\nपद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार्या ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीष कासारवल्ली यांना भारतीय समांतर सिनेमांच्या अग्रणींपैकी एक मानले जाते. मुखत्वे कन्नड भाषेतील सिनेमात कार्य केलेले कासारवल्ली यांना आजवर चौदा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे.भारत सरकारने त्यांना सन 2011 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले आहे.\nसहा जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2)नाथ सीड्स,पैठण रोड 3)एमजीएम फिम्स आर्टस् डिपार्टमेंट, एमजीएम परिसर 4) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 5) विशाल ऑप्टिकल्स, पवन गॅस एजन्सी समोर, उस्मानपुरा 6) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 7) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 8) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 9) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.\nमीनाक्षी थापा हत्याप्रकरण; आरोपींना जन्मठेपेची शिक्षा\nआम्ही भाष्य करायला सुद्धा घाबरतो – मधुर भांडारकर\n‘इंदुसरकार’ला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केला चित्रपट…\nCBFC- पहलाज निहलानी यांची होणार हकालपट्टी\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nपुणे : 'खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ मतदारसंघाचा नकाशा तरी माहिती आहे का त्यांचे कार्यक्षेत्र हे ३० गावापुरते…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-latur-elections-to-be-a-good-day-for-congress/", "date_download": "2019-01-20T09:04:28Z", "digest": "sha1:N5E2U7ZAWPVGJJKOSGOWVZ75ET6BVH5T", "length": 12607, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लातूर काँग्रेसला 'अच्छे दिन',लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलातूर काँग्रेसला ‘अच्छे दिन’,लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी\nनिलंगा/प्रा. प्रदीप मुरमे : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडे तब्बल ५७ जणांनी उमेदवारीची मागणी केल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मागणीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात काँग्रेसला निश्चितच ‘अच्छे दिन ‘आले आहेत.लातूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा पारंपारीक मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा . १९७७,२००४ व २०१४ च्या निवडणूकीत या मतदारसंघात काँग्रेसला पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले होते .\n१९७७ मध्ये शेकापचे भाई उद्धवराव पाटील,२००४ मध्ये भाजपच्या श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर तर २०१४ मध्ये भाजपचे सुनील गायकवाड निवडून आले होते . या तीन निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे . माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे तब्बल ७ वेळा या मतरसंघातून विजयी होण्याचा विक्रम केला आहे . त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा . लातूरचा हा गड परत मिळविण्यासाठी काँग्रेसला आगामी लोकसभा हि नामी संधी असेल .\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nउस्मानाबाद लोकसभेसाठी भाजपकडून ना.संभाजीराव पाटील निलंगेकर \nआगामी लोकसभेसाठी ५७ जणांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी पक्षाचा उमेदवार कोण याबद्दल काँग्रेसमध्ये मोठी अनिश्चितता आहे . काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघाला मोदी लाटेत मोठा फटका बसला . खासदारकी गेली , जिल्हा परिषद व महानगरपालिकाही काँग्रेसने गमावली . एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाही काँग्रेसने गमावल्या . पालकमंत्री असलेल्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून या मतदारसंघात विविध निवडणूकीच्या माध्यमातून ‘कमळा’चे वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी ठरले . तर दुसरीकडे लोकसभा,जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूकीत झालेल्या धक्कादायक पराभवामुळे काँग्रेसचे युवा नेते आमदार अमितराव देशमुख बॅकफूटवर गेले .\nदरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सेमी फायनलच्या विजयाने काँग्रेस पक्षात चैतन्य पसरले असून काँग्रेस नेतृत्वाचा विश्वास वाढला आहे . त्यामुळे भाजपला नव्हे तर काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत . अमितराव देखील यास अपवाद नाहीत . परंतु भाजपचे वर्चस्व विचारात घेता आगामी निवडणूकीत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून घेण्यासाठी अमितराव यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत . २००९ च्या निवडणूकीत लोकनेते तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व चाकूरकरसाहेब यांच्या सोबतीने कोल्हापूरच्या जयवंत आवळे या राजकीय मल्लाला लातूरच्या लोकसभा आखाड्यात उतरवून निवडून आणण्याची किमया केल्याचे सर्वश्रुत आहे.\nसध्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट,भा. ई . नगराळे ,शिवाजीराव जवळगेकर ,दत्तात्रय बनसोडे ,डॉ .कालगे आदी नावे चर्चेत आहेत . परंतु भाजपला शह देईल असा तगडा उमेदवार कोण द्यायचा हा काँग्रेस पुढील पेच आहे . आमदार देशमुख हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असल्यामुळे ते ठरवतील तोच उमेदवार राहणार आहे. त्यामुळे हाय कमांडकडून देशमुख यांनी सुचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब होणार.आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराची नव्हे तर आमदार अमितराव देशमुख यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या क्षणी आमदार देशमुख धक्कातंत्राचा वापर करत या ५७ जणांशिवाय एखादा नवीनच सक्षम उमेदवार देण्याची राजकीय खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही,हे मात्र निश्चित \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nउस्मानाबाद लोकसभेसाठी भाजपकडून ना.संभाजीराव पाटील निलंगेकर \n… अन् अमित शहा यांच्या दौ-याने संभाजीरावांना मिळाले हत्तीचे बळ \nमुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होणार आमदार \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : समाजकारण असो की राजकारण पुण्यामध्ये टीका करण्याची एक वेगळी मार्मिक पद्धत आहे, ती म्हणजे पुणेरी पाटी किंवा…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_sitemap.aspx", "date_download": "2019-01-20T08:58:01Z", "digest": "sha1:WC45G2HLUW26LFTRWHIV65667PJOCLYW", "length": 3837, "nlines": 104, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "साईटमॅप", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nरूपरेखा - माननीय राज्यपाल\nमा. राज्यपाल यांच्या जबाबदाऱ्या\nविकास मंडळाचे घटनात्मक प्रमुख\nआदिवासी बहुल भागांच्या विकासाची विशेष जबाबदारी\nमा. राज्यपाल यांच्या भूमिका\nआदिवासी / जनजाती विभाग\nछायाचित्र / चलचित्र दालन\nछायाचित्रे - कार्यक्रम दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra.gov.in/1153/WhatsNew", "date_download": "2019-01-20T08:48:19Z", "digest": "sha1:74BQFPCBNIZPKAIGN7YCDQLBZSCUS54W", "length": 4708, "nlines": 52, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "नवीनतम संदेश - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\n1 दिनांक 26 जानेवारी, 2019 मार्गदर्शक सूचना.\n2 प्रतिनियुक्तीच्या पदाची जाहिरात.\n3 अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धा २०१८-१९ ची निवड चाचणी दिनांक १४ जानेवारी, २०१९ रोजी सचिवालय जिमखाना येथे सकाळी १० वा. आयोजित केली आहे. सदर निवड चाचणीसाठी इच्छूक खेळाडूंनी सचिवालय जिमखाना कार्यालयात संपर्क साधावा.\n4 56 वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्रवेशिका.\n5 देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना - सन 2018-19\n6 अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा २०१८-१९ ची निवड चाचणी दिनांक ३ जानेवारी, २०१९ रोजी सचिवालय जिमखाना येथे सकाळी ११ वा. आयोजित केली आहे. तसेच अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा २०१८-१९ ची निवड चाचणी दिनांक ५ जानेवारी, २०१९ रोजी सचिवालय जिमखाना, मुंबई येथे सकाळी ९ वा. आयोजित केली आहे. सदर निवड चाचणीसाठी इच्छूक खेळाडूंनी सचिवालय जिमखाना कार्यालयात संपर्क साधावा.\n7 राज्य वेतन सुधारणा समिती, 2017.\n8 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांतर्गत 45 व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन - 2018 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करणे\n9 स्व यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2018 बद्दलची जाहिरातबाबत.\n10 नवलेखक अनुदान योजना 2019 बद्दलची जाहिरातबाबत.\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण ��भ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: ३०-०४-२०१३\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/653330", "date_download": "2019-01-20T09:28:25Z", "digest": "sha1:NMDMVCKJXZOAIFQIJU2WOCVHTK5E2EH3", "length": 14540, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सागरी संपत्तीवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करणार! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सागरी संपत्तीवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करणार\nसागरी संपत्तीवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करणार\nमालवण : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा नागरी सत्कार करताना पालकमंत्री दीपक केसरकर. बाजूला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, महेश कांदळगावकर, जी. एस. परब. चेतन म्हापणकर\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची ग्वाही\nओझर विद्यामंदिरतर्फे नागरी सत्कार\nवेंगुर्ल्यात होणार मुंबई विद्यापीठाचे सागरी संशोधन केंद्र पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन\nडॉ. पेडणेकर भविष्यात राज्यसभेवर दिसतील\nखासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा नागरी सत्कार मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर, कांदळगावतर्फे प्रशालेच्या सभागृहात रविवारी झाला. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रतिकूल परिस्थितीत डॉ. पेडणेकर यांनी मिळविलेले यश आणि आज ऐतिहासीक परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत होणे ही सिंधुदुर्गवासीयांसाठी भाग्यकारक घटना आहे, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.\nशैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉ. पेडणेकर यांनी शैक्षणिक सेवा जीवनातील सर्वोच्च पदापर्यंत घेतलेली झेप हे सर्वांसाठी भूषणावह आहे. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण हडी गावात झाले. एसएससीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण ओझर विद्यामंदिर, कांदळगाव शाळेत झाले. त्यामुळे त्यांचा नागरी सत्कार करण्याचे ठरले, असे प्रास्ताविकात ओझर विद्यामंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब यांनी स्पष्ट केले.\nउद्योजक डॉ. श्रीकृष्ण परब, नगर��ध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती सोनाली कोदे, उद्योजक मंगेश सुर्वे, सहय़ाद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर खापणे, मुख्याध्यापक पी. आर. खोत, भाई गोवेकर, हरी खोबरेकर, बबन शिंदे, कांदळगाव सरपंच उमदी परब, उपसरपंच रणजीत परब, संस्थाध्यक्ष ना. ग. राणे, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरंग मंडले, मालवण तहसीलदार समीर घारे, हडी सरपंच महेश मांजरेकर, बेस्ट हनुमान ट्रस्टचे नंदकुमार राणे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते. सौ. स्नेहल मिठबावकर, कौस्तुभ मिठबावकर, सोनाली कोदे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.\nझाराप उपकेंद्राला चालना मिळावी\nखासदार राऊत म्हणाले, महाविद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर पेडणेकर लाखो विद्यार्थ्यांचे गुरू बनले आहेत. त्यांची नम्रता, विनयता, शिक्षकांबद्दलचा आदरभाव, नातेवाईकांचा आदर, आत्मियता पाहिल्यानंतर ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ याची प्रचिती येते. कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जिल्हय़ात निर्माण झालं हे आमचं सर्वांचं भाग्य आहे. झाराप येथील 25 एकर जमिनीवर उपकेंद्राला पुढील चालना डॉ. पेडणेकर यांच्या कालावधीत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच डॉ. पेडणेकर यांचा सन्मान राज्यसभेत जाऊन होईल आणि तेथे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिसून येईल, असेही ते म्हणाले.\nहडी गावचे भाग्य थोर\nपालकमत्री केसरकर म्हणाले, हडी गावाचे मोठे भाग्य आहे, की सुहास पेडणेकर या गावचे सुपुत्र आहेत. जिल्हावासीयांबद्दल मोठी आत्मियता त्यांना आहे. या सुपुत्राचा संपूर्ण राज्याला अभिमान आहे. कुलगुरू होण्यासाठी प्रचंड गुणवत्ता आवश्यक असते. सागरी संशोधन केंद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले येथे होत आहे. आपला माणूस मोठा होताना आपल्या मातीला विसरत नाही, याची प्रचिती यातून येत आहे. आमदार नाईक यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.\nकौशल्य विकास शिक्षणाची आवश्यकता\nमुंबई विद्यापीठाला 720 किमीची सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला भाग आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षणाची आवश्यकता आहे. यंत्र मानवामुळे आज युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातर्फे वेंगुर्ले येथे किनारपट्टीवरील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सोमवारी पाहणी करण्यात येणार आहे. सागरी संपत्तीचा उपयोग करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कौशल्य शिक्षणाची खरी गरज आता आहे. केवळ मुलांनी नोकरीसाठी तयार न होता, इतरांसाठी नोकरी तयार करणारे बनणे गरजेचे असल्याचे सत्काराला उत्तर देताना डॉ. पेडणेकर म्हणाले. सुत्रसंचालन डी. डी. जाधव व ऋषी देसाई यांनी, आभार पी. आर. खोत यांनी मानले.\nआजवरच्या प्रवासात मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ बंधू रामदास, वहिनी तसेच आई-वडील, अन्य भाऊ, बहीण, पत्नी यांचा सहभाग मोठा आहे. या यशात भावंडांची प्रेरणा मोठी आहे. कुणासमोर ‘हात पसरण्यापेक्षा त्या हातानी कष्ट करून मिळव’ ही आईची शिकवण आयुष्यात उपयोगी ठरली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. मी शिकावं, यासाठी कष्ट करून कुटुंब सावरलेल्या सर्वांचा मी ऋणी राहीन. कुलगुरुपदी निवड होणं हा मोठा सन्मान आहे. मुंबई विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.\nबांबू शेतीला प्रोत्साहन देणार\n‘प्राथमिक’च्या मुलांची ‘बांधावरची शाळा’\nराऊळ महाराज यांचा उद्या जयंती उत्सव\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jokes-adda.blogspot.com/2008/11/marathi-poem-school-kavita.html", "date_download": "2019-01-20T08:48:28Z", "digest": "sha1:IYFKD3AXMGXU5BVYHK2HFACKSQJ5KTBG", "length": 11683, "nlines": 217, "source_domain": "jokes-adda.blogspot.com", "title": "marathi poem school kavita", "raw_content": "\nmarathi vinod - धमाल मराठी विनोद\nBf: मला तुझे \"दात\" खूप आवडतात ... GF: अय्यां...खरच ..का रे \nधावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,\nरोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,\nनव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,\nछान अक्षरात आपल नाव लिहायचय,\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय\nदिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,\nसहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,\nदिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,\nहात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,\nआदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,\nत्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,\nसुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.\nकितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,\nदप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,\nकितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,\nपंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,\nकितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,\nदोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,\n\"बालपन देगा देवा\" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,\nआता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,\nतो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.\nहातात हात घेउन चलणं सोप असतं पण.....\nप्रेमत पडण सोप असतं\nपण प्रेम निभवणं कठीण असतं.....\nहातात हात घेउन चलणं सोप असतं\nपण तोच हात आयुष्यभर हातात घेउन\nपाउलवाट शोधणं कठीण असतं,\nकधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोप असतं\nपण ती गुतंवनूक अयुष्यभर जपणं कठीणं असतं\nमाझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोप असतं\nपण तोच विश्वास कायम ठेवून वटचालं\nकरणं मात्र कठीणं असतं\nप्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं सोप असतं\nपण ती वचनं अणि शपथा निभवनं\nमात्र फ़ारच कठीणं असतं\nप्रेमात खोटं बोलणं सोप असतं\nपण खर बोलून प्रेम टीकवनं\nमात्र नक्कीच कठीणं असतं\nएकदा \"BST\" मध्ये प्रवास करतांना\nएक सुंदर गोड अप्सरा मला दिसली\nCONDUCTOR च्या सीट वर ती\nकोप-यात एकटीच होती बसली\nमोकळी जागा पाहुन मी\nमाझी \"तशरिफ\" तेथेच ठेवली\nआपली पर्सच उचलुन ठेवली\nतसा फ़ारच जोरात येत होता\nतिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर\nती मात्र ओढनी सावरत सावरत\nनकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी\nमला हाथभार लावत होती\nआमच्या दोघांतील अंतर कमी केले\nएका मिनीटासाठी का होईना\nमला स्वप्नाच्या दुणियेत नेले\nयेवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला\nलेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला\nतेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला\nस्वप्ना���ा माझ्या त्याने चुराडाच केला\nमग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी\nती तीची PURSE सावरायला लागली\nगर्दित मला खेटत खेटत\nस्वत:ची वाट काढु लागली\nखाली उतरताच माझी नजर\nएकटक तिला शोधु लागली\nती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन\nकेव्हाचीच हवेशी बोलु लागली\nआमच्या महालात रानीची जागा\nनेहमी अशीच खाली असते\nजेव्हा तेव्हा \"ENGAGE\"च असते\nस्वप्ने ही आपलीच असतात\nह्र्दयात त्यांना जपायची असतात\nकारण स्वप्ने आपलीच तर असतात\nरेशीम बंधाने त्यांना बाधायची असतात\nमनातल्या मंदीरात पुजायची असतात\nकधी कधीअश्रुंच्या पुरात वाहु द्यायची असतात\nआठवणींच्या जगात कोठेतरी साकारायची असतात\nपुर्ण झाली नाहित तरी शेवटी स्वप्ने ही आपलीच असतात\nह्र्दयात त्यांना जपायची असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://jokes-adda.blogspot.com/2010/02/must-read-marathi-prem-kavita.html", "date_download": "2019-01-20T08:43:55Z", "digest": "sha1:5PBBAEUEMPIMONJ2FNTPYS4W7TRHIGGU", "length": 14073, "nlines": 214, "source_domain": "jokes-adda.blogspot.com", "title": "Must read - marathi prem kavita", "raw_content": "\nmarathi vinod - धमाल मराठी विनोद\nBf: मला तुझे \"दात\" खूप आवडतात ... GF: अय्यां...खरच ..का रे \nतुझ्या रुपात मन कैद माझे झाले.\nतो कविता वाचत होता.\n\"गप रे\" ति वैतगली होति.\nजरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..\nबाबा मागे लागलेत लग्नासाठी..\nमाझा हो कळव.. तो हसत म्हणाला..\nना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.\nअग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,\nएक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.\nवेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,\nम्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली\nहातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला\nपैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.\nहालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..\nअग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..\nपैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..\nप्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.\nतु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.\n१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.\nदिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.\nत्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,\nमला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.\nनो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय\nताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.\n.तिन विषयाला हात घातला.\nतो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.\nहि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..\nतो आतुन तुटत चालला होता..प्लिज..\n सारच कठीण आहे.ति म्ह���ाली.\n ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.\nतु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो…तो म्हणाला.\nति खळखळुन हसली.\" वेडा रे\"अरे पैसा म्हणजे\nआय नो.. त्यान वाक्य तोडल.\"किति पैसे लागतात संसाराला\nलाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.\nआपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.\nअन काय करु..तिन विचारल..\nमी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल…तुला संसारा साठी.\nत्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन…\nतो हसत म्हणाला.\"मॅड आहेस.\" पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..\nपण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.\nठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. …..\nठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.\n१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.\nतेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल\n७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.\nतिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.\nहाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.\n फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.\nम्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.\nति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.\nअग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.\nअरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.\n तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.\n कुठे आहे ७५ लाख\nत्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.\n७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..\nजा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.\nमल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता…\nतो बघत होता..अजुन काय पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.\nसांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.\nतो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे… तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..\nतुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर…. वायाच गेल असत.\nतो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि…ति.\nबरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..\nतो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.\nरुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..\n टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.\nसहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.\nटॅक्सी वेगात चालली होति,\nगार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.\nविमान तळावर टॅ��्सी थांबली,\nत्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,\nसर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,\nसर, तुमची बॅग राहिली आहे,\nत्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला\nबॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.\nनाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,\nड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता\nतू इथून दूर गेल्यानंतर,\nअनेक वाटा माज्या आहेत,\nआठवणी मात्र तुज्याच आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://amar-puranik.blogspot.com/2012/08/blog-post_6709.html", "date_download": "2019-01-20T09:17:25Z", "digest": "sha1:UNHA45UMITWWF4MHWXTLBZFOW6DXJSAC", "length": 33112, "nlines": 300, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: शेपूट घालणारे आणि शेपूट पिरगाळणारे", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्‌यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्‍यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nपंचनामा : भाऊ तोरसेकर\nशेपूट घालणारे आणि शेपूट पिरगाळणारे\nपंचनामा : भाऊ तोरसेकर\nबिचारे पत्रकार नि:शस्त्र असतात. त्यांच्या हातात कुठले प्राणघातक शस्त्र नाही. मग ते घाबरले तर काय मोठे तेव्हा पत्रकारांचा विषय बाजूला ठेवूया. ज्यांनी तुमचे आमचे अशा दंगेखोरांकडून संरक्षण करायचे आहे, ते पोलिस तरी किती सज्ज आहेत व किती हिंमतबाज आहेत तेव्हा पत्रकारांचा विषय बाजूला ठेवूया. ज्यांनी तुमचे आमचे अशा दंगेखोरांकडून संरक्षण करायचे आहे, ते पोलिस तरी किती सज्ज आहेत व किती हिंमतबाज आहेत पंचवन्न जखमीमध्ये पंचेचाळिस पोलिसच होते. यातून पोलिसांच्या हिंमतीची साक्ष आपल्याला मिळालेली आहेच. पण दंगल शमल्यानंतर तरी गुन्हेगारांना शोधून न्यायासनासमोर हजर करण्याची हिंमत पोलिसात आहे का पंचवन्न जखमीमध्ये पंचेचाळिस पोलिसच होते. यातून पोलिसांच्या हिंमतीची साक्ष आपल्याला मिळालेली आहेच. पण दंगल शमल्यानंतर तरी गुन्हेगारांना शोधून न्यायासनासमोर हजर करण्याची हिंमत पोलिसात आहे का आपण याचा विचार करायलाच हवा. कारण आपण कायदा आहे, कायद्याचे राज्य आहे, पोलिस कायदा राबवत आहेत, अशा भरवशावर जगत असतो. ते खरेच कायदाव्यवस्था ठेवू शकतात की नाही; हे कोणी बघायचे आपण याचा विचार करायलाच हवा. कारण आपण कायदा आहे, कायद्याचे राज्य आहे, पोलिस कायदा राबवत आहेत, अशा भरवशावर जगत असतो. ते खरेच कायदाव्यवस्था ठेवू शकतात की नाही; हे कोणी बघायचे तेव्हा शनिवारी जी दंगल झाली त्यावेळचे पोलिसांचे काम आणि नंतरची कारवाई, याची म्हणूनच झाडाझडती घ्यावीच लागेल. त्याबाबतीत एक बातमी इथे जशीच्या तशी वाचकाच्या नजरेस आणून देणे मला आवश्यक वाटते. शनिवारी घटना घडली आणि मंगळवारी 14 ऑगस्ट 2012 रोजी ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे. तिच्या शिर्षकासह ती काळजीपुर्वक वाचायला हवी.\nरझा अकादमीने शनिवारी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या दोघांवर रविवारी कुर्ला - कसाईवाडा आणि वांद्रे - भारतनगर येथे अंत्यसंस्कार झाले. या भागात तणावपूर्ण शांतता असून अशा स्थितीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेऊन दंगलखोरांची धरपकड सुरू केली तर वातावरण चिघळेल , अशी भीती पोलिसांना वाटत आहे . येत्या काही दिवसांत स्वातंत्र्यदिन व रमझान ईद हे सण येत आहेत. अशा वेळी परिस्थिती बिघडल्यास दहशतवादी संघटना त्याचा फायदा घेऊन घातपात घडवतील, अशी भीती आहे. त्यामुळे काही दिवस थांबून मग कारवाई करणार असल्याचे कळते. यासंदर्भात रणनिती आखण्यासाठी पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सोमवारी बैठकही घेतली .\nमाहिती गोळा करण्याचे काम\nयेत्या 20 ऑगस्टपर्यंत चंद्रदर्शन झाल्यानंतर रमझानचे उपवास पूर्ण होतील. तोपर्यंत पोलिस हातावर हात धरून न बसता माहिती गोळा करण्याचे काम करणार आहेत. काही संवेदनशील भागांत पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आहे.\nदंगलीच्या काळात पाच महिला कॉन्सटेबलचा विनयभंग झाल्यामुळे महिला पोलिसांमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. मुंबईत अनेकदा दंगलसदृश स्थिती निर्माण झाली, परंतु महिला पोलिसांना हात लावण्याची हिंमत आजवर कोणालाही झाली नव्हती. परंतु शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे महिला पोलिसांमध्ये प्रचंड संताप आहे.\nबातमीचे शिर्षकच बोलके आहे ना पोलिसांना भिती हे काय प्रकरण आहे पोलिस कशाला घाबरलेले आहेत पोलिस कशाला घाबरलेले आहेत कोणाला घाबरलेले आहेत जो स्वत:च घाबरलेला आहे, तो अन्य कोणाला संरक्षण देऊ शकतो का कायदा राबवणारा असतो त्याने कोणाला व कशाला घाबरून चालेल काय कायदा राबवणारा असतो त्याने कोणाला व कशाला घाबरून चालेल काय तो घाबरलेला असेल तर तो निर्धास्तपणे कायद्याचा अंमल करू शकेल काय तो घाबरलेला असेल तर तो निर्धास्तपणे कायद्याचा अंमल करू शकेल काय आणि पोलिस कोणत्या कारणासाठी घाबरले आहेत आणि पोलिस कोणत्या कारणासाठी घाबरले आहेत ते गुन्हा करणार आहेत, की गुन्हेगारांना शोधणार व पकडणार आहेत ते गुन्हा करणार आहेत, की गुन्हेगारांना शोधणार व पकडणार आहेत गुन्हेगारांना पकडण्यासाठी घाबरायचे कारण काय गुन्हेगारांना पकडण्यासाठी घाबरायचे कारण काय गुन्हेगारांना शोधण्याचे भय कशाला गुन्हेगारांना शोधण्याचे भय कशाला इकडे त्यांचे बॉस गृहमंत्री आबा पाटिल तर आपण शेपूट घालणारे नाहीत म्हणून वाहिन्यांवर गर्जना करतात. तेवढेच नाही तर आपण शेपूट पिरगाळणारे आहोत असा हवालासुद्धा देतात. मग पोलिस कशाला घाबरले आहेत इकडे त्यांचे बॉस गृहमंत्री आबा पाटिल तर आपण शेपूट घालणारे नाहीत म्हणून वाहिन्यांवर गर्जना करतात. तेवढेच नाही तर आपण शेपूट पिरगाळणारे आहोत असा हवालासुद्धा देतात. मग पोलिस कशाला घाबरले आहेत शेपूट घालणे म्हणजे काय असते शेपूट घालणे म्हणजे काय असते ती हिंमतीची खुण असते, की भेदरल्याची निशाणी असते ती हिंमतीची खुण असते, की भेदरल्याची निशाणी असते शेपूट घालणे वा पिरगाळणे याचे नेमके अर्थ तरी आबांना ठाऊक आहेत काय शेपूट घालणे वा पिरगाळणे याचे नेमके अर्थ तरी आबांना ठाऊक आहेत काय असतील तर त्यांनी अशी भाषा वापरली नसती, किंवा अशी बातमी तरी वृत्तपत्रातून आली नसती. पण तशी आतमी आलेली आहे आणि अगदी कुठल्या चिरकुट नव्हेतर एका मान्यवर दैनिकात झळकलेली ती बातमी आहे. मग लोकांनी कशावर विश्वास ठेवायचा असतील तर त्यांनी अशी भाषा वापरली नसती, किंवा अशी बातमी तरी वृत्तपत्रातून आली नसती. पण तशी आतमी आलेली आहे आणि अगदी कुठल्या चिरकुट नव्हेतर एका मान्यवर दैनिकात झळकलेली ती बातमी आहे. मग लोकांनी कशावर विश्वास ठेवायचा पोलिसांनी शेपूट घातल्याच्या या बातमीवर की शेपूट पिरगाळण्याच्या आबांच्या वल्गनेवर पोलिसांनी शेपूट घातल्याच्या या बातमीवर की शेपूट पिरगाळण्याच्या आबांच्या वल्गनेवर की पोलिस आयुक्त अरुप पटनाईक आणि आबा यांना एकमेकांच्या भाषा कळतच नाहीत की पोलिस आयुक्त अरुप पटनाईक आणि आबा यांना एकमेकांच्या भाषा कळतच नाहीत आबा बातम्या तरी वाचतात काय आबा बातम्या तरी वाचतात काय ही बातमी काय सांगते\n\"तणावपूर्ण शांतता असून अशा स्थितीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेऊन दंगलखोरांची धरपकड सुरू केली तर वातावरण चिघळेल, अशी भीती पोलिसांना वाटत आहे\". वातावरण चिघळेल म्हणून धरपकड करायची नाही तणावपुर्ण शांतता आहे म्हणजे काय तणावपुर्ण शांतता आहे म्हणजे काय कशासाठी तणाव आहे ज्या वस्त्यांमध्ये तणाव आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे, की तिथल्या काही संशयितांनी गुन्हा केलेला आहे या बातमीचा सरळसरळ अर्थ इतकाच लागतो, की दंगलखोरी केल��, त्यांना हात लावल्यास त्यांचे शेजारीपाजारी रस्त्यावर येतील. म्हणजेच ज्यांनी संशयास्पद उद्योग केला आहे, दंगा के्ला आहे, त्यांना त्यांचे शेजारी संरक्षण द्यायला रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्या धोक्याला घाबरून पोलिस त्यांना लगेच हात लावायला धजावत नाहीत. याला शेपूट कुठे असणे म्हणतात आबा या बातमीचा सरळसरळ अर्थ इतकाच लागतो, की दंगलखोरी केली, त्यांना हात लावल्यास त्यांचे शेजारीपाजारी रस्त्यावर येतील. म्हणजेच ज्यांनी संशयास्पद उद्योग केला आहे, दंगा के्ला आहे, त्यांना त्यांचे शेजारी संरक्षण द्यायला रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्या धोक्याला घाबरून पोलिस त्यांना लगेच हात लावायला धजावत नाहीत. याला शेपूट कुठे असणे म्हणतात आबा शेपुट पिरगाळली तर वातावरण चिघळेल; असाच त्या बातमीचा अर्थ होत नाही काय शेपुट पिरगाळली तर वातावरण चिघळेल; असाच त्या बातमीचा अर्थ होत नाही काय अर्थात असे कुणा पोलिस अधिकार्‍याने अधिकृतरित्या सांगितलेले नाही. पण ती बातमी पोलिस सुत्रांकडून आली असणार यात शंकाच नाही. पण ती बातमी लोकांमध्ये कुठला संदेश घेऊन जाते आहे अर्थात असे कुणा पोलिस अधिकार्‍याने अधिकृतरित्या सांगितलेले नाही. पण ती बातमी पोलिस सुत्रांकडून आली असणार यात शंकाच नाही. पण ती बातमी लोकांमध्ये कुठला संदेश घेऊन जाते आहे पोलिस घाबरल्याचा किंवा पोलिसांनी दंगेखोरांसमोर शेपूट घातल्याचा्च तो संदेश नाही काय पोलिस घाबरल्याचा किंवा पोलिसांनी दंगेखोरांसमोर शेपूट घातल्याचा्च तो संदेश नाही काय आणि जो गृहमंत्री असतो त्याच्या पोलिसांनाच त्याचे शेपूट म्हणतात; हे मी आबांना वेगळे समजावून सांगण्याची गरज आहे काय\nगृहमंत्री आबा पाटिल आणि पोलिसांना एवाढेच सांगण्याची गरज आहे, की कुत्र्याचे शेपूट कुठे आहे ते लोक त्याल विचारत नाहीत. कारण ते कुठे आहे ते लोकांना दिसत असते. तेव्हा आबा वाहिन्यांवर काय फ़ुशारक्या मारतात त्याला अर्थ नाही. लोक वास्तवात काय अनुभव घेत आहेत, त्याला महत्व आहे. तिथे पोलिस जखमी झालेले, पोलिस घाबरलेले आणि सरकारही भेदरलेले दिसत आहे. तेव्हा त्या सरकारने किंवा गृहमंत्र्याने आपण शेपूट पिरगाळतो; अशा फ़ुकाच्या गमजा करण्याचे कारण नाही. त्यांनी शेपूट पिरगाळली हे दिसायला हवे. इथे तर उलटे दिसते आहे. अर्ध्या तासाच्या सुनियोजित दंगलीने व हि��साचारातून रझा आकादमीनेच पोलिसांचे शेपूट पिरगाळले आहे, असे दिसते आहे. पोलिसच भेदरले आहेत असा बातम्या येत आहेत आणि त्याचा इन्कारही गृहमंत्री करू शकलेले नाहीत. मी तर पुढे जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो. सुशिलकुमार शिंदे यांनी अफ़वा पसरवतील, त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तो खरा असेल तर त्यांनी महाराष्ट्र टाईम्समधल्या या बातमीची गंभीर दखल घ्यायला हवी आहे. ती बातमी मुंबईकरांना भयभीत करणारी आहे. जे पोलिस गुंड, गुन्हेगार, दंगलखोरांना पकडायला घाबरतात, ते जनतेचे संरक्षण करू शकत नाहीत; अशी समजूत या बातमीतून निर्माण होऊ शकते. म्हणूनच ती बातमी खरी आहे की ती अफ़वा आहे; त्याची शहानिशा सरकारकडून व्हायला हवी आहे. पण सरकार तशी कुठलीही कारवाई करू शकलेले नाही. म्हणूनच त्या बातमीवर विश्वास ठेवावा लागतो. आणि त्या बातमीवर विश्वास ठेवायचा, तर आजच्या सरकारच्या भरवश्यावर आपण सुरक्षित जीवन जगण्याची हमी उरलेली नाही, हेच निखळ सत्य आपल्या हाताशी शिल्लक उरते.\nआणि त्यात आता काहीही नवे उरलेले नाही. प्रत्येक हिंसक स्फ़ोटाची वा जिहादी घातपाताची घटना घडली, मग सरकार व पोलिस निकामी व निरुपयोगी ठरल्याचाच आपला अनुभव आहे. मग तो कसाब त्याची टोळी घेऊन मुंबईत आला व त्याने सरसकट लोकांची कत्तल करण्याचा प्रसंग असो की रझा अकादमीने मेळावा भरवून पोलिसांना जखमी करण्याचा प्रसंग असो. सामान्य लोकांचे सोडून द्या. पोलिस आपले स्वत:चे संरक्षण करण्याइतके तरी शुरवीर पराक्रमी राहिलेत काय, असा प्रश्न आता आहे. कारण कसाबने तीन मोठे अधिकारी मारले आणि परवाच्या दंगलीत 45 पोलिस जखमी करण्यापासून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत मजल गेली आहे. आणि मटाची बातमी म्हणते दंगेखोर रझा अकादमीच्या पाठिराख्यांचा शोध घ्यायची पोलिसांना भिती वाटते आहे. पत्रकार घाबरलेत, पोलिस घाबरलेत, सत्ताधारीही मते घटतील म्हणून घाबरले आहे. अशा भेदरलेल्यांच्या भरवश्या्वर आपण सुरक्षित कसे जगणार आहोत आणि जगण्याची गोष्ट नंतरची आपण जिवंत राहू याची तरी हमी कोणी द्यायची आणि जगण्याची गोष्ट नंतरची आपण जिवंत राहू याची तरी हमी कोणी द्यायची\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्य���च्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nषंढांच्या राजवटीत दुसरे काय होणार\nया हैदोसाबाबत दातखीळ का\nमहिला आयोग नावाची संस्था झोपली आहे का\nशेपूट घालणारे आणि शेपूट पिरगाळणारे\nसिर सलामत तो अविष्कार स्वातंत्र्य पचास\nमुंबईत काय, कसे आणि का घडले\nत्याच त्या जुन्या दुष्टचक्रव्युहातले नवे अभिमन्यू\nलालकृष्ण अडवाणी यांची भविष्यवाणी\nअण्णा, आपण किती योग्य केलेत\nअण्णा आणि रामदेव दोघात वेगळे काय\nएका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट\nनरेंद्र मोदी-रामदेवबाबा आणि अण्णा\nसेक्युलॅरिझम म्हणजे आमच्या गळ्याला फास\nट्रॅजिडीची कॉमिडी, अजूनी रुसूनी आहे\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2019-01-20T09:35:09Z", "digest": "sha1:WPRAHXJK65DPROR4H2DWZNWMBUWYXK2X", "length": 4236, "nlines": 57, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत - विकिस्रोत", "raw_content": "\nविकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो.\nकृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१२ रोजी २३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Correction-committee-took-Visit-of-District-Collector/", "date_download": "2019-01-20T08:50:56Z", "digest": "sha1:UHOEKAQNY47KGRSMI3K26M5KEA5CAVCE", "length": 8413, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुधार समितीने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सुधार समितीने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट\nसुधार समितीने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट\nचिपळूण : शहर वार्ताहर\nचिपळूण नगरपरिषद व मुख्याधिकारी यांच्या कारभाराविरोधात झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा व वादग्रस्त मुख्याधिकारी यांची त्वरित बदली करा, अशी मागणी चिपळूण सुधार समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकार्‍यांनी, येत्या पंधरा दिवसांत योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन समितीला दिले.\nचिपळूण न.प.चे मुख्याधिकारी डॉ. पंकज गोकुळ पाटील तसेच चिपळूण न.प.चा गैरकारभार या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून झालेल्या तक्रारींची दखल जिल्हाध��कार्‍यांनी तातडीने घ्यावी, तसेच या सर्व तक्रारींचे निराकरण करावे, या मागणीसाठी चिपळूण शहर सुधार समितीने मंगळवार दि. 19 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांची भेट घेतली.\nयावेळी समितीच्या माध्यमातून माजी नगरसेवक व समितीचे प्रमुख शिरीष काटकर, माजी उपनगराध्यक्ष सेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी नगरसेवक व सेनेचे शहरप्रमुख राजू देवळेकर, अपक्ष नगरसेवक अविनाश केळसकर, इकलाक खान आदी पाचजणांच्या समितीने जिल्हाधिकारी यांच्यासमवेत या विषयी पाऊण तास चर्चा केली. चिपळुणातील जनता कार्यवाहीच्या प्रतिक्षेत आहे, तर मुख्याधिकारी यांच्या बदलीची वारंवार मागणी होत आहे. चौकशीदरम्यान संबंधित तक्रारदारांनाही सामावून घ्यावे. समक्ष चौकशी व्हावी. दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करावी. त्यापूर्वी न.प.च्या सभेत मुख्याधिकारी यांच्याविरोधात झालेल्या ठरावाची गेले दोन महिने रखडलेली अंमलबजावणी तातडीने करावी, आदी विषयांचे व तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी समितीने चर्चेदरम्यान केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी येत्या पंधरा दिवसांत संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करून मुख्याधिकार्‍यांवर योग्य कारवाई करू, असे सांगितले.\nचौकशी समितीची माहिती नाही\nसुधार समितीने चर्चेदरम्यान, येत्या दहा दिवसांत मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व तक्रारींसंदर्भात चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे पंधरा दिवसांची प्रतीक्षा करा, असे सांगितले. चौकशी समितीबाबत अपक्ष नगरसेवक केळसकर यांनी स्पष्ट केले की, ही समिती चिपळूण न.प.त कधी आली याची साधी माहितीही तक्रारदारांना दिलेली नाही. सायंकाळी उशिराने समिती आली व चौकशी करून निघून गेल्याचे तक्रारदारांना नंतर समजले, असे केळसकर यांनी सांगितले.\nट्रक, डंपर चोरीप्रकरणी तिघे ताब्यात\nरिफायनरी प्रकल्पाबाबत देवगडात आज सुनावणी\nराणेंच्या मंत्रिमंडळ समाावेशानंतर कोकणचे राजकारण बदलेल\nभात उत्पादकांची पालकमंत्र्यांकडून फसवणूक\nमहिला कंडक्टरचा विनयभंग : टी.सी.वर गुन्हा दाखल\nसैतानी राजकारण : पिंपरी कावळमध्ये ५०० पपई झाडांची कत्तल\nकोल्ह्याला लागतेय ग्रामस्थांची 'चपाती गोड' (Video)\nनाशिक : दळवटमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा सं���यास्‍पद मृत्‍यू\nरोहित शर्माची 'एक्स' गर्लफ्रेंड करणार मोठा खुलासा\nहाशिम आमलाने विराट कोहलीचा दुसऱ्यांदा मोडला विक्रम\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : साईगीता नाईक, कालिदास हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-dombivali-nala-safai-drainage-cleaning-52676", "date_download": "2019-01-20T09:14:23Z", "digest": "sha1:ZCC4HL2DJ3NVSQJ2LUOXP6G33WD4YFG7", "length": 14338, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news dombivali nala safai drainage cleaning डोंबिवली : दिव्यात नालेसफाई पेटली ! | eSakal", "raw_content": "\nडोंबिवली : दिव्यात नालेसफाई पेटली \nबुधवार, 14 जून 2017\nशिवसेनेचे दिव्यात एकूण 8 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, भोईर यांच्या पाहणी दौऱ्यावेळी केवळ एकच नगरसेवक उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सेनेच्या या अंतर्गत गटबाजीमुळे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.\nडोंबिवली : एकीकडे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा विभागातील बुधवारी नाल्यांची पाहणी केली तर दुसरीकडे दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत बुधवारी भाजपने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यामुळे दिव्यातील नालेसफाईचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. विशेष म्हणजे, आमदारांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शिवसेनेचा एक नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांनी पाठ दाखविल्याने पक्षातील अंतर्गत राजकीय मतभेत चव्हाट्यावर आले आहेत.\nसुभाष भोईर यांची नालेसफाईची पाहणी आणि नालेसफाईच्या मुद्द्यावरून भाजपाने केलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण यावरून बुधवारी दिव्यात नालेसफाईचा विषय चांगलाच गाजला. कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच नालेसफाईचा निधी लाटण्याच्या तयारीत असल्याचा सनसनाटी आरोपही भारतीय जनता पार्टी दिवा शीळ मंडळाने केला. दिव्यातील नालेसफाईत कंत्राटदार, स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी यांचा हातसफाईचा प्रयत्न होत आहे. सर्व सामान्य दिवेकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. यात गैरव्यवहार करणारे अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी केस करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये नालेसफाईवरून येणाऱ्या काळात जोरदार वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.\nशिवसेनेचे दिव्यात एकूण 8 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, भोईर यांच्या पाहणी दौऱ्यावेळी केवळ एकच नगरसेवक उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सेनेच्या या अंतर्गत गटबाजीमुळे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.\nठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात मनसेचे जोरदार प्रचार करत वातावरणनिर्मिती केली होती. विविध राजकीय स्टंट करत मनसेच्या इंजिनाने प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, निवडणुकीनंतर मनसे पुन्हा अदृश्य झाली असून नालेसफाईच्या मुद्द्यवरूनही इंजिन थंडच असल्याचे दिसून येते.\n56 इंच छाती आलोक वर्मांसमोर का घाबरली\nकल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी...\nसाहित्य महामंडळ आता मराठवाड्याकडे\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक...\nशिवसेना-भाजपा युतीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना...\nखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नागरिकांची पसंती\nकल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला...\nकल्याणचे नाराज नगरसेवक स्थायी समिती सभेत गैरहजर\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापतिपद डोंबिवलीच्या पदरात पडल्याने नाराज झालेले कल्याणमधील दोघे नगरसेवक बुधवारी स्थायी...\nमहानगरपालिका परिवहन उपक्रमातील राजकारणावर आळा घालणे आवश्यक\nकल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-50-da-18-55-mm-f35-f56-al-wr-dslr-camera-white-price-pfVwya.html", "date_download": "2019-01-20T09:09:53Z", "digest": "sha1:6446P6VYDMIIBEYAJGV2ZBZUDN66ALNA", "length": 17529, "nlines": 383, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत Dec 22, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईटफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 55,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 55 mm\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 Megapixels MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/6000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2489 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\n( 375 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 फँ५ 6 आलं वर दसलर कॅमेरा व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ahmednagar-ncp-party-news-4/", "date_download": "2019-01-20T09:19:34Z", "digest": "sha1:GN3RAIUT4ULRL2HQOTBCLTOQW3BNRZUL", "length": 9160, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बडतर्फ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बडतर्फ\nनगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग होत असताना त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल अहमदनगर शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. पदावरुन काढून टाकण्यात येत असल्याचे तसे पत्र राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माणिकराव विधाते यांना दिले आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासह प्रदेश व जिल्हा नेतृत्वाने शिवसेना व भाजपबरोबर न जाण्याचे आदेश देऊन सुध्दा ते धुडकावून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देऊन थांबले नाही तर भाजपच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान देखील केले होते.\nपक्षाविरोधी घडामोडी होत असताना देखील जिल्हाध्यक्षानी पक्षश्रेष्ठींना याबाबतची माहिती अथवा कल्पना न दिली नव्हती. त्याबदल माणिकराव विधाते यांना 29 डिसेंबर 2018 रोजी नोटीस पक्षातर्फे देण्यात आली होती, मात्र नोटीसीबाबत अद्यापपर्यंत खुलासा न केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष यांनी कारवाईबाबतचे पत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून बडतर्फ केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/05/ca-11-05-2015to20-05-2015.html", "date_download": "2019-01-20T09:18:51Z", "digest": "sha1:BVYIFMVMUUMN6ZKTGO3PLCAZYJABDOTB", "length": 34442, "nlines": 140, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी 11-05-2015 ते 20-05-2015 - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. अचलकुमार ज्योती यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती.\n०२. संसदेच्या लोकलेखा समिती अर्थात पि.एस.सि. च्या अध्यक्षपदी कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते के.व्हि.थोमस यांची फेरनियुक्ती करण्यात आली. कार्यकाल एप्रिल २०१६ पर्यंत असणार आहे. १९६७ पासून या समितीच्या अध्यक्षपदी मुख्य विरोधी पक्षातील सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती केली जाते. महालेखापाल अर्थात कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर लोकलेखा समिती त्या अहवालांची चौकशी करते.या समितीचे दरवर्षी गठन केले जाते. लोकलेखा समितीत अधिकाधिक २२ सदस्य असतात. यामध्ये १५ लोकसभेचे आणि ७ हून अधिक राज्यसभेचे असू शकत नाहीत. समितीच्या सदस्यपदी लोकसभेच्या सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात.\n०३. ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. शिवभूषण, दुर्गकथा, गजकथा, हसरा इतिहास हि त्यांची प्रसिद्ध पुस्तके.\n०४. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन. १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.\n०५. राष्‍ट्रीय भारतीय परिवर्तन आयोग अर्थात् नॅशनल इन्स्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया – संक्षेपात नीति या संस्थेच्या नव्या संकेत स्थळाचे उद्‌घाटन आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या हस्ते झाले.\n०६. http://www.niti.gov.in या वेवसाईटवर या आयोगाची रचना, कर्तेव्य आणि अलीकडच्या काळात आयोगाने केलेले कार्य यांचा समावेश आहे.\n०७. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची स्थापना होऊन फक्त 3 महिने झाले आहेत. मात्र या अल्पकाळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन पायाभूत सुविधांचा आढावा घेणे, व राज्य, केंद्र, टिम इंडिया यांच्यात प्रगती व समृध्दिच्या कामासाठी सहकार्य करणे, केंद्र सरकारच्या नव्या योजना म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन स्वयं रोजगार व बुध्दिमत्तेचा वापर आदिंच्या बाबत आयोगाने काम सुरु केले.\n०८. नीति आयोगावर एक इ-पुस्तिका तयार करण्यात आली असून ती http://pib.nic.in/newsite/pdfdisplay.aspxdocid=04 या वेवसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.\n०९. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने बलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपा प्रकरणी दोषी ठरलेला टेनिस दुहेरीमधील माजी ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन बॉब हेविटला सहावर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.\n१०. मूळचा ऑस्ट्रेलियन असलेला हेविट सध्या ७५ वर्षांचा आहे. १९८० ते ९० च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांना टेनिसचे प्रशिक्षण देत असताना हेविटवर तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोप झाला होता.\n११. शिक्षा सुनावण्यापूर्वी हेविटने आपली ढासळती प्रकृती विचारात घ्यावी तसेच तुरुंगात हल्ला होईल अशी आपल्याला धमकी मिळाली आहे असे त्याने न्यायालयाला सांगितल्याचे टॉक रेडिओ ७०२ ने वृत्त दिले आहे. २०११ मध्ये आपल्याला ह्दयविकाराचा झटका येऊन गेल्याचेही त्याने न्यायालयाला सांगितले.\n१२. गुगलने भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांचा विचार करुन अवघ्या १२,९९९ रुपयात क्रोमबुक लॅपटॉप लाँच केला आहे. गुगलने लाँच केलेले दोन्ही लॅपटॉप गुगलच्या क्रोम लेटेस्ट व्हर्जन ऑपरेटिंग प्रणालीचे आहेत.\n१३. केवळ १३ हजार रुपयात नवा लॅपटॉप उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा गुगलने व्यक्त केली आहे.‘द कम्यूटर फॉर एव्हरी वन’ या टॅग लाईनसह गूगलने या लॅपटॉपला भारतीय बाजारात आणले आहे.\n१४. बांगलादेशच्या पुरातत्त्व विभागाने ईशान्येकडील एका गावात केलेल्या खोदकामात अतिशय प्राचीन हिंदू मंदिर आढळले आहे. पाला राजघराण्याच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले असावे, असा अंदाज आहे.\n१५. ज्या गावात हे मंदिर सापडले, त्या गावाचे नाव मेहरपूर असे आहे. हे मंदिर कदाचित आठव्या किंवा नवव्या शतकातील असण्याची शक्यता आहे.\n१६. या गावातील शेतकरी त्यांच्या शेतात खोदकाम करीत असताना, अतिशय जुन्या काळातील विटा आढळून आल्या. शिवाय, काही कलाकृतीही जमिनीतून बाहेर आल्या, असे वृत्त सेन यांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे.\n१७. या मंदिराच्या सभोवताल भिंतही असून, ती अनेक ठिकाणी जळालेली आहे. या परिसरात काही प्राचीन मूर्तीही सापडल्या आहेत. या मंदिराला पायर्‍या असून, आम्ही आणखी खोदकाम करून मंदिर नेमके किती मोठे आहे आणि गाभार्‍यात कोणाची मूर्ती आहे, याचा शोध घेणार आहोत, असे पुरातत्त्व विभागाचे अन्य एक सदस्य सोहाग अली यांनी सांगितले.\n१८. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी, येथून जवळच असलेल्या एका गावात सुमारे आठव्या ते नवव्या शतकातील बौद्ध विहाराचा शोध लागला होता.\n१९. भारताच्या गगन नारंगने रिओ ऑलिंपिकमधील सहभागही नक्की केला असून त्याने अमेरिकेतील फोर्ट बेनिंगमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात कांस्यपदकासह ऑलिंपिकचा कोटा मिळविला.\n२०. नारंगने अंतिम फेरीत १८५.९ गुणांचा वेध घेतला. पात्रता फेरीत त्याने ६२६.३ गुणांची कमाई केली होती. पात्र स्पर्धकांत तो अखेरचा आठवा होता; पण अंतिम फेरीत त्याने कामगिरीत कमालीची सुधारणा केली. या स्पर्धेत ऑलिंपिक कोटा दोघांनाच होता; पण रौप्यपदक विजेत्या ब्रायन ओले क्रिस्तन याने यापूर्वीच ऑलिंपिक तिकीट मिळविले होते, त्यामुळे नारंगला रिओचे तिकीट देण्यात आले.\n२१. रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला नारंग हा तिसरा भारतीय नेमबाज आहे. यापूर्वी अपूर्वी चंडेला (१० मीटर एअर रायफल) आणि जितू राय (५० मीटर फ्री पिस्तूल) यांनी ही कामगिरी केली आहे. प्रत्येक देशाला कमाल ३० कोटा मिळू शकतात.\n२२. झारखंडच्या नवनिर्वाचित राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. झारखंडच्या राज्यपालपदी विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला आहेत. सय्यद अहमद यांच्याकडे मणिपूर राज्याच्या राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याने झारखंडच्या राज्यपालपदी द्रौपदी यांची नियुक्ती करण्यात आली.\n२३. रशियाच्या सोयूझ यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे सोडलेले मालवाहू अवकाशयान कोसळले असतानाच आता रशियाच्या अग्निबाणाने सोडलेला मेक्सिकोचा उपग्रह नादुरुस्त होऊन सायबेरियात कोसळला.\n२४. रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीने म्हटले आहे, की उपग्रहात बिघाड झाला होता. नेमके काय झाले हे अजून समजलेले नसून त्याचा तपास सुरू आहे. अग्निबाणाचा तिसरा टप्पा अजून सापडलेला नाही. तो सायबेरियात कोसळला असावा.\n२५. रशियाचा प्रोटॉन एम अग्निबाण रशियाच्या बैकोनूर अवकाशतळावरून सकाळी ८.४८ वाजता शनिवारी झेपावला, पण त्याला अपयशाची परंपरा असल्याने तो कोसळला. उपग्रह अग्निबाणापासून वेगळा होण्याच्या अवस्थेत कोसळला. अग्निबाणाच्या तिस-या टप्प्यात एक स्वीच बंद पडल्याने हा अग्निबाण उपग्रहासह कोसळला.\n२६. 'अग्नि-5'च्या कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या 'डीआरडीओ'चे वरिष्ठ वैज्ञानिक जी. सतीश रेड्डी यांना \"रॉयल इंस्टीट्यूट ऑफ नेविगेशन\"ची प्रतिष्ठित फेलोशिप ���्रदान करण्यात आली. ही फेलोशिप मिळविणारे रेड्डी हे पहिलेच भारतीय आहेत.\n२७. डीआरडीओच्या रिसर्च सेंटरचे प्रमुख रेड्डी यांना जड़त्व आणि उपग्रह आधारित नेविगेशन तसेच वैमानिक तंत्रज्ञानातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाते.\n२८. आंतरराष्ट्रीय आण्विक उर्जा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आण्विक स्रोतांपासून वीज निर्मिती करणाऱ्या जगातील एकूण ३१ देशांमध्ये भारताचे स्थान तेराव्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे देशनिहाय वापरात असणाऱ्या अणुभट्ट्यांच्या संख्येत जागतिक स्तरावर भारताचे स्थान सातवे आहे.\n२९. सध्या भारताची आण्विक स्रोतापासून वीज निर्मितीची क्षमता ५७८० मेगावॅट आहे. सध्या निर्मिती अवस्थेत असलेल्या अणुभट्ट्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यास २०१९ पर्यंत वीज क्षमता १००८० मेगावॅटपर्यंत वाढणार आहे. भारत सरकारने एकूण ३४०० मेगावॅटक्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्यांच्या उभारणीला नुकतीच मान्यता दिली आहे.\n३०. २०१५-१६ या वर्षात आणखी ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू आहे. यापैकी जीसॅट-६ व जीसॅट-१५ हे दोन दळणवळण उपग्रह आहेत. आयआरएनएसएस-१ई, आयआरएनएसएस-१एफ व आयआरएनएसएस-१जी हे तीन दिशादर्शक उपग्रह असून ॲस्ट्रोसॅट हा उपग्रह अंतराळ विज्ञान उपग्रह आहे. त्याशिवाय चार देशांतून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा वापर करून १३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचीही योजना आहे.\n३१. बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा अठरावरून सोळा करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला लोकसभेने मान्यता दिली आहे. एखाद्या सोळा ते अठरा वयोगटातील बाल गुन्हेगाराने गुन्हा केला असेल आणि त्याला २१ व्या वर्षी पकडण्यात आल्यास त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेनुसार खटला भरण्यात येईल, त्यासाठी बाल गुन्हेगार कायद्याचा आधार घेतला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.\n३२. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी अशा 'मेक ईन इंडिया'या नवीन राष्ट्रीय कार्यक्रमात सोन्याचे दागिने आणि ज्वेलरी उद्योगातील उत्पादक, व्यापारी आणि व्यावसायिक यांची सर्वोच्च संघटना \"इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोशीएशन लिमिटेड\" (आयबीजेए) सहभागी होणार आहे.\n३३. आयबीजेएने चार उपक्रम 'मेक ईन इंडिया फॉर जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर', 'मेक ईन महाराष्ट्र', 'स्कील��ड डेव्हलपमेंट इनिशीएटीव्ह बाय आयबीजेए' आणि 'आयबीजेए ज्वेलरी पार्क' असे हे चार लोगो ११ मे २०१५ रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार आहेत.\n३४. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीरोजगार मंत्रालयपदी नियुक्ती केली आहे. सात मे रोजी ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रीती पटेल या एसेक्स प्रांतातील विथॅम येथून मोठे मताधिक्य घेऊन पुन्हा निवडून आल्या आहेत.\n३५. ब्रिक्स गटातील पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या देशांनी स्थापन केलेल्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’च्या प्रमुखपदी प्रसिद्ध बँकर के. व्ही. कामत यांची नियुक्ती झाली.\n३६. ५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या या बँकेचे प्रमुखपद कामत यांच्याकडे पाच वर्षे राहील व बँकेचे कामकाज वर्षभरात सुरू होईल, असे अर्थ सचिव राजीव मेहरिषी यांनी सांगितले. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात माठ्या आयसीआयसीआय बँकेचे कामत अध्यक्ष आहेत.\n३७. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने (ब्रिक्स) गेल्या वर्षी न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) स्थापन करण्याचा करार केला होता.\n३८. परदेशी उत्पन्न व संपत्ती विधेयक लोकसभेत संमत झाले आहे. या विधेयकामुळे विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना कायद्यात कठोर शिक्षा व मोठय़ा करवसुलीची तरतूद करण्यात आली आहे.\n३९. यात दोन्ही सदनाचे मिळून 30 सदस्य असणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एस. एस. अहलुवालि यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.\n४०. फोर्ब्ज नियतकालिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शक्तिशाली कंपन्यांच्या \"ग्लोबल २०००\" यादी जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील सर्वात मोठ्या दोन हजार कंपन्यांपैकी भारतामध्ये तब्बल ५६ कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या भारतामध्ये \"शक्तिशाली कंपन्या\" असा नावलौकिक प्राप्त करून आहेत.\n४१. शक्तिशाली कंपन्या कार्यरत असणाऱ्या देशांमध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी अमेरिकेत ५७९ कंपन्या कार्यरत आहेत. फोर्ब्जच्या सर्वेक्षणानुसार चीनचा यादीत प्रथम क्रमांक आहे तर देशांमध्ये जपानचा क्रमांक तिसरा आला आहे.\n४२. भारतात कार्यरत असलेल्या 56 मोठ्या व शक्तिशाली कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचाप्रथम क्रमां��� आला आहे. भारतातील कंपन्या व त्यांची क्रमवारी. भारतीय स्टेट बॅंक (१५२), ऑईल अँड नॅचरल गॅस (१८३), टाटा मोटर्स (२६३), आयसीआयसीआय बॅंक (२८३), इंडियन ऑईल (३४९), एचडीएफसी बॅंक (३७६), एनटीपीसी (४३१), टीसीएस (४८५), भारती एअरटेल (५०६), ऍक्‍सिस बॅंक (५५८), इन्फोसिस (६७२), भारत पेट्रोलियम (७५७), विप्रो (८११), टाटा स्टील (९०३), अदानी एन्टरप्रायझेस (९४४).\n४३. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायन शास्रज्ञ आणि देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेले भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना जपान सरकारनेही सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचा 'ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार' हा पुरस्कार जपान सरकारतर्फे डॉ. राव यांना देण्यात येणार.\n४४. भारत आणि बांगलादेश यांच्यातील काही वस्त्या आणि भूभागाचे आदानप्रदान करण्याला मुभा देणाऱ्या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने सर्वसंमतीने मंजुरी दिली. यामुळे बांगलादेशातील सुमारे ५१० एकर जमीन भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमा विधेयकाच्या रूपाने संसदेने ११९ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली. राज्यसभेने सर्वसंमतीने मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी लोकसभेने तोच मार्ग अनुसरला.\n४५. चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेतेशशी कपूर यांना रविवारी प्रदान करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप झाले. सुवर्णकमळ, 10 लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे\n४६. महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व प��ीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/653333", "date_download": "2019-01-20T09:34:51Z", "digest": "sha1:ZA3H45WS65ZPJIIFPVQHKCI4QU4JSXV2", "length": 6357, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जखमी घुबडाला युवकांकडून जीवदान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जखमी घुबडाला युवकांकडून जीवदान\nजखमी घुबडाला युवकांकडून जीवदान\nआचरा : जखमी घुबडाला जीवदान देणारे युवक प्रफुल्ल घाडी, जीतेंद्र घाडी, नीलेश घाडी. परेश सावंत\nआचरा वरचीवाडी येथील प्रफुल्ल घाडी यांच्या घराशेजारील कलम बागेत आढळलेल्या जखमी घुबडाला त्यांनी आपल्या सहकाऱयांसह भटक्मया कुत्र्यांच्या तावडीतून सोडवित पाणी पाजून जीवदान दिले. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक विजय पांचाळ घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अवस्थेतील घुबडाची पाहणी करून ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून घुबडावर उपचार घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nवरचीवाडी येथील प्रफुल्ल घाडी व त्यांचे मित्र जीतेंद्र घाडी, नीलेश घाडी काम करीत होते. घराला लागूनच असलेल्या कलम बागेत जोरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने प्रफुल्ल घाडी व त्यांचे मित्र जीतेंद्र, निलेश हे पाहायला गेले असता, त्यांना एक मोठे घुबड जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी आणत पाणी पाजले. याबाबत माहिती मिळताच पत्रकार परेश सावंत यांनी कांदळगाव विभागाचे वनरक्षक विजय पांचाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना जखमी घुबड ताब्यात घेऊन उपचार करण्याची विनंती केली. काही वेळातच वनरक्षक पांचाळ आले व त्यांनी घुबड ताब्यात घेतले. दुर्मिळ होत चाललेल्या घुबड जातीच्या पक्षाला जीवदान देण्याचे काम आचरा येथील युवकांनी केले.\nकॅथॉलिक पतसंस्थेत ‘पे डायरेक्ट’ सुविधा\nडंपरवर दोन लाखापर्यंत होणार दंड\nचांगल्या कामात काणेकरांचा खो\nजाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या,आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ : विहिंप\nनगरसेवकाच्या खूनाप्रकरणी सहा चुलत भावांवर गुन्हा दाखल\nपुण्याच्या पाणी कपातीवर बॅनरच्या माध्यमातून भाजपाला पुणेकरांचा खोचक टोला\nअमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज\nराफेल करार : भारताने चुकती केली ५०% रक्कम\nकर्नाटक: काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी\nमुंबई मॅरेथॉन : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद\nठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-01-20T09:09:21Z", "digest": "sha1:X4BF5QSCHW4SDGYTLJS7ZBOA2DMZAG73", "length": 7550, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअर कोस्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)\nएअर कोस्टा ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सेवा पुरवत असलेल्या एअर कोस्टाचे मुख्यालय विजयवाडा येथे तर प्रमुख वाहतूकतळ चेन्नईच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. भारतामधील दुय्यम क्ष्रेणीच्या शहरांना विमानसेवा पुरवणे हे एअर कोस्टाचे उद्दिष्ट आहे.\nअहमदाबाद गुजरात AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबंगळूर कर्नाटक BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nचेन्नई तामिळ नाडू MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळहब\nकोइंबतूर तामिळ नाडू CJB VOCB कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहैदराबाद तेलंगणा HYD VOHS हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजयपूर राजस्थान JAI VIJP जयपूर विमानतळ\nविजयवाडा आंध्र प्रदेश VGA VOBZ विजयवाडा विमानतळ\nविशाखापट्टणम आंध्र प्रदेश VTZ VOVZ विशाखापट्टणम विमानतळ\nतिरुपती आंध्र प्रदेश TIR VOTP तिरुपती विमानतळ\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • ज���ट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nबंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583705091.62/wet/CC-MAIN-20190120082608-20190120104608-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}